diff --git "a/data_multi/mr/2019-18_mr_all_0043.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0043.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0043.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,878 @@ +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T14:35:24Z", "digest": "sha1:UG3VZR2U6PW6TTXRE5GHYTSGT7V4HLZJ", "length": 2541, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बुद्ध पोर्णिमा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - बुद्ध पोर्णिमा\nपौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा – एक अविस्मरणिय अनुभव\nएक महिन्यापूर्वी भारतीय सैन्यदलातील सैनिक आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी विक्रमराव कणसे यांनी फोनवर ‘रायगड परिक्रमेच’ आमंत्रण दिले अन मीही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82/", "date_download": "2019-04-20T14:35:16Z", "digest": "sha1:X2D46I7INCBDMCIESG5WBN5RQUUA5M7M", "length": 2619, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोंड आळी. कपाशी बोंडआळी पंचनामे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - बोंड आळी. कपाशी बोंडआळी पंचनामे\nबोंड आळीने नुकसान झालेल्या कपाशीचे पंचनामे करण्यास सुरूवात\nपरतूर: लोणी येथे आज कपाशीवर झालेल्या बोंड आळीच्या प्रदूर्भावणे कपाशीचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा रोग जालना जिल्ह्या सह संपूर्ण राज्यात मोठ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-20T14:39:52Z", "digest": "sha1:ICLLZBCWOBCLJQE2NO36Z4FJ4YKTE3O6", "length": 8202, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय राऊत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जल��माधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - संजय राऊत\nभाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, गुदमरलेल्या राऊतांचे बेताल विधान\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे राजकीय नेते भाषण करताना जोश मध्ये येवून आचारसंहितेचा भंग करताना दिसत आहेत...\nसंजय राऊत यांना निवडणूक आयोगाची नोटीस \nमुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सामना या वृत्तपत्राला निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे...\n‘मी चौकीदार नाही’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चौकीदाराकडे फिरवली पाठ\nटीम महाराष्ट्र देशा – सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव यांनी आपण कॉंग्रेस मुक्त...\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष...\nशिवसेना गोव्यामधून भाजप विरोधात निवडणूक लढवणार : संजय राऊत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजपबरोबर युती असली तरी शिवसेना गोव्या मधून भाजप विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली...\nमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युतीबाबत सकारात्मक चर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना युतीची चर्चा जोरात सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर अटी घालताना दिसत आहेत...\n१९९५ चा भाजप – शिवसेना युतीचा फॉर्म्युला आहे तरी काय \nमुंबई: लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेसने अनेक पक्षांना एकत्र घेत महाआघाडीची...\n‘युती बाबत विचार करू नका निवडणुकीच्���ा कामाला लागा’\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. तर शिवसेनेने येत्या निवडणुकीची जय्यत सुरवात...\nदेशाचा पंतप्रधान शिवसेनाचं ठरवणार – खा.संजय राऊत\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने सर्व खासदारांची सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये...\nअण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा सुरू \nटीम महाराष्ट्र देशा – राळेगणसिद्धीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग हे दोन नेते अण्णा हजारेंना भेटण्यासाठी दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27507", "date_download": "2019-04-20T14:46:04Z", "digest": "sha1:CDOWNXQTG5LO7ZS6ZODIDR7H65DZ4HMH", "length": 23522, "nlines": 262, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जातक कथासंग्रह | जातककथासंग्रह भाग १ ला 61| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nबोधिसत्त्वानें ही कोल्ह्याची अट संतोषानें कबूल केली.\nदुसर्‍या दिवसापासून कोल्ह्याच्या गणनेला सुरुवात झाली. सगळे उंदीर त्याजवळून गेल्यावर शेवटल्या उंदरावर झडप घालून त्याला तो तेथेंच उडपून टाकीत असे व आपल्या पोटाखालीं झाकून ठेऊन इतर दूर गेले म्हणजे मग त्याचा फळहार करीत असे. बोधिसत्त्वाची आणि त्याच्या कळपांतील उंदीरांची अशी दृढ समजूत होती कीं, कोल्हा मोठा धार्मिक असून तो तपस्व्याप्रमाणें आपला निर्वाह पाण्यावर आणि फलमूलावर करीत आहे. आणि म्हणूनच आपल्या कळपांतील उंदीर कमी होत जातात याचें कारण काय हें समजण्यास त्यांना बराच विलंब लागला. परंतु हा प्रकार फार दिवस चालणें शक्य नव्हतें. दिवसेंदिवस कळप क्षीण होत चालला. हे उंदीर गेलें कोठें बरे हें बोधिसत्त्वाला समजेंना. कोल्ह्याला विचारावें तों तो म्हणे कीं, कळपांतील उंदरांची संख्या बरोबर आहे. सकाळीं संध्याकाळीं गणना करून आपणाला त्यांत कांहीं न्यून आढळून येत नाहीं. परंतु बोधिसत्त्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊं लागली. एके दिवशीं रोजच्याप्रमाणें गणनेच्या वेळीं सर्वाच्या पुढें न जातां तो दडून बसला व सर्व पुढें गेल्यावर आपण हळूंच मागून निघाला. कोल्ह्यानें वहिवाटीप्रमाणें त्यावर झडप घातली. परंतु बोधिसत्त्व अत्यंत सावध असल्यामुळें त्याला झपाट्यासरशीं पकडतां आलें नाहीं. इतक्यांत बोधिसत्त्वानें कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला तेव्हां तो दांभिक कोल्हा वेदनेनें विव्हल होऊन मोठ्यानें आरडं लागला. तें पाहून बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''हे दुष्ट कोल्ह्या, धर्माच्या पांघरुणाखालीं तूं आमचे गळे कापीत होतास हें बोधिसत्त्वाला समजेंना. कोल्ह्याला विचारावें तों तो म्हणे कीं, कळपांतील उंदरांची संख्या बरोबर आहे. सकाळीं संध्याकाळीं गणना करून आपणाला त्यांत कांहीं न्यून आढळून येत नाहीं. परंतु बोधिसत्त्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊं लागली. एके दिवशीं रोजच्याप्रमाणें गणनेच्या वेळीं सर्वाच्या पुढें न जातां तो दडून बसला व सर्व पुढें गेल्यावर आपण हळूंच मागून निघाला. कोल्ह्यानें वहिवाटीप्रमाणें त्यावर झडप घातली. परंतु बोधिसत्त्व अत्यंत सावध असल्यामुळें त्याला झपाट्यासरशीं पकडतां आलें नाहीं. इतक्यांत बोधिसत्त्वानें कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला तेव्हां तो दांभिक कोल्हा वेदनेनें विव्हल होऊन मोठ्यानें आरडं लागला. तें पाहून बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''हे दुष्ट कोल्ह्या, धर्माच्या पांघरुणाखालीं तूं आमचे गळे कापीत होतास लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणें याला धर्म म्हणत नाहींत लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणें याला धर्म म्हणत नाहींत याला पाहिजे तर मार्जारव्रत असें म्हणावें याला पाहिजे तर मार्जारव्रत असें म्हणावें ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपादण्यासाठीं नसून पोटाची खळी भरण्यासाठीं आहे ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपादण्यासाठीं नसून पोटाची खळी भरण्यासाठीं आहे या तुझ्या शाट्याचें आतां प्रायश्चित भोग \nकोल्हा तरफडत खालीं पडला असतां बोधिसत्त्वाच्या कळपातील उंदरानीं त्याला तेथेंच ठार केलें.\n४९. आळसाच्या रोगावर रामबाण उपाय \nएका जन्मी बोधिसत्त्व ब्राह्मण कुलांत जन्मला. वयांत आल्यावर चार वेद आणि सर्व शास्त्रें यांत पारंगत होऊन वाराणसी नगरींत पुष्कळ शिष्यांना तो पढवीत असे. त्याचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरें झाल्यावर काशींतील एका मुलीशीं विवाह करून तेथेंच घरदार बांधून रहात असे. पण या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती. तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण हो��े. बिचारा तरुण तिच्या रूपाला भुलून ती जें म्हणेल तें करण्यास तत्पर असे. सकाळीं उठून पोटांत दुखण्याचें निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही, व नवर्‍यास म्हणे कीं, माझ्यानें काहीं करवत नाहीं. तुम्ही चांगलें जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हावयाची नाहीं बिचार्‍या नवर्‍यानें घरांतील सगळीं कामें करावीं. एवढेंच नव्हे तर, ती जें म्हणेल तें तिला द्यावें व कधींकधीं आपण अर्ध्याच पोटीं रहावें, असा क्रम चालविला. अर्थात् त्या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिचे शरीर पुष्ट होत होतें परंतु पोटदुखीला कांहीं गुण पडेना परंतु पोटदुखीला कांहीं गुण पडेना गरीब बिचारा तरुण तिच्या रोगानें अतिशय कंटाळून गेला. एके दिवशीं बोधिसत्त्वाच्या दर्शनाला गेला असतां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''कायरे आजकाल तूं कोठें दिसत नाहींस. तुझा चेहरा देखील अगदीं फिक्कट दिसतो. तुझें सर्व कांहीं ठीक चाललें आहेना गरीब बिचारा तरुण तिच्या रोगानें अतिशय कंटाळून गेला. एके दिवशीं बोधिसत्त्वाच्या दर्शनाला गेला असतां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''कायरे आजकाल तूं कोठें दिसत नाहींस. तुझा चेहरा देखील अगदीं फिक्कट दिसतो. तुझें सर्व कांहीं ठीक चाललें आहेना \nतो म्हणाला, ''गुरुजी, मी निरोगी आहे पण माझ्या तरुण बायकोच्या रोगानें मला भंडावून सोडलें आहे दिवसें दिवस तिचा रोग वाढत जात आहे, व त्यामुळें माझ्या जिवाला चैन पडत नाहीं.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''असा तिला रोग तरी कोणता आहे काय ताप येतो, किंवा अन्न रुचत नाहीं, कीं होतें तरी काय \nजातककथासंग्रह भाग १ ला 1\nजातककथासंग्रह भाग १ ला 2\nजातककथासंग्रह भाग १ ला 3\nजातककथासंग्रह भाग १ ला 4\nजातककथासंग्रह भाग १ ला 5\nजातककथासंग्रह भाग १ ला 6\nजातककथासंग्रह भाग १ ला 7\nजातककथासंग्रह भाग १ ला 8\nजातककथासंग्रह भाग १ ला 9\nजातककथासंग्रह भाग १ ला 10\nजातककथासंग्रह भाग १ ला 11\nजातककथासंग्रह भाग १ ला 12\nजातककथासंग्रह भाग १ ला 13\nजातककथासंग्रह भाग १ ला 14\nजातककथासंग्रह भाग १ ला 15\nजातककथासंग्रह भाग १ ला 16\nजातककथासंग्रह भाग १ ला 17\nजातककथासंग्रह भाग १ ला 18\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\nजातककथासंग्रह भाग १ ला 20\nजातककथासंग्रह भाग १ ला 21\nजातककथासंग्रह भाग १ ला 22\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nजातककथासंग्रह भाग १ ला 24\nजातककथासंग्रह भाग १ ला 25\nजातककथासंग्रह भाग १ ला 26\nजातककथासंग्रह भाग १ ला 27\nजातककथासंग्रह भाग १ ला 28\nजातककथासंग्रह भाग १ ला 29\nजातककथासंग्रह भाग १ ला 30\nजातककथासंग्रह भाग १ ला 31\nजातककथासंग्रह भाग १ ला 32\nजातककथासंग्रह भाग १ ला 33\nजातककथासंग्रह भाग १ ला 34\nजातककथासंग्रह भाग १ ला 35\nजातककथासंग्रह भाग १ ला 36\nजातककथासंग्रह भाग १ ला 37\nजातककथासंग्रह भाग १ ला 38\nजातककथासंग्रह भाग १ ला 39\nजातककथासंग्रह भाग १ ला 40\nजातककथासंग्रह भाग १ ला 41\nजातककथासंग्रह भाग १ ला 42\nजातककथासंग्रह भाग १ ला 43\nजातककथासंग्रह भाग १ ला 44\nजातककथासंग्रह भाग १ ला 45\nजातककथासंग्रह भाग १ ला 46\nजातककथासंग्रह भाग १ ला 47\nजातककथासंग्रह भाग १ ला 48\nजातककथासंग्रह भाग १ ला 49\nजातककथासंग्रह भाग १ ला 50\nजातककथासंग्रह भाग १ ला 51\nजातककथासंग्रह भाग १ ला 52\nजातककथासंग्रह भाग १ ला 53\nजातककथासंग्रह भाग १ ला 54\nजातककथासंग्रह भाग १ ला 55\nजातककथासंग्रह भाग १ ला 56\nजातककथासंग्रह भाग १ ला 57\nजातककथासंग्रह भाग १ ला 58\nजातककथासंग्रह भाग १ ला 59\nजातककथासंग्रह भाग १ ला 60\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nजातककथासंग्रह भाग १ ला 62\nजातककथासंग्रह भाग १ ला 63\nजातककथासंग्रह भाग १ ला 64\nजातककथासंग्रह भाग १ ला 65\nजातककथासंग्रह भाग १ ला 66\nजातककथासंग्रह भाग १ ला 67\nजातककथासंग्रह भाग १ ला 68\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nजातककथासंग्रह भाग १ ला 70\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\nजातककथासंग्रह भाग १ ला 72\nजातककथासंग्रह भाग १ ला 73\nजातककथासंग्रह भाग १ ला 74\nजातककथासंग्रह भाग १ ला 75\nजातककथासंग्रह भाग १ ला 76\nजातककथासंग्रह भाग १ ला 77\nजातककथासंग्रह भाग १ ला 78\nजातककथासंग्रह भाग १ ला 79\nजातककथासंग्रह भाग १ ला 80\nजातककथासंग्रह भाग १ ला 81\nजातककथासंग्रह भाग १ ला 82\nजातककथासंग्रह भाग १ ला 83\nजातककथासंग्रह भाग १ ला 84\nजातककथासंग्रह भाग १ ला 85\nजातककथासंग्रह भाग १ ला 86\nजातककथासंग्रह भाग १ ला 87\nजातककथासंग्रह भाग १ ला 88\nजातककथासंग्रह भाग १ ला 89\nजातककथासंग्रह भाग १ ला 90\nजातककथासंग्रह भाग १ ला 91\nजातककथासंग्रह भाग १ ला 92\nजातककथासंग्रह भाग १ ला 93\nजातककथासंग्रह भाग १ ला 94\nजातककथासंग्रह भाग १ ला 95\nजातककथासंग्रह भाग १ ला 96\nजातककथासंग्रह भाग १ ला 97\nजातककथासंग्रह भाग १ ला 98\nजातककथासंग्रह भाग १ ला 99\nजातककथासंग्रह भाग १ ला 100\nजातककथासंग्रह भाग १ ला 101\nजातककथासंग्रह भाग १ ला 102\nजातककथासंग्रह भाग १ ला 103\nजातककथासंग्रह भाग १ ला 104\nजातककथासंग्रह भाग १ ला 105\nजातककथासंग्रह भाग १ ला 106\nजातककथासंग्रह भाग १ ला 107\nजातककथासंग्रह भाग १ ला 108\nजातककथासंग्रह भाग १ ला 109\nजातककथासंग्रह भाग १ ला 110\nजातककथासंग्रह भाग १ ला 111\nजातककथासंग्रह भाग १ ला 112\nजातककथासंग्रह भाग १ ला 113\nजातककथासंग्रह भाग १ ला 114\nजातककथासंग्रह भाग १ ला 115\nजातककथासंग्रह भाग १ ला 116\nजातककथासंग्रह भाग १ ला 117\nजातककथासंग्रह भाग १ ला 118\nजातककथासंग्रह भाग १ ला 119\nजातककथासंग्रह भाग १ ला 120\nजातककथासंग्रह भाग १ ला 121\nजातककथासंग्रह भाग १ ला 122\nजातककथासंग्रह भाग १ ला 123\nजातककथासंग्रह भाग १ ला 124\nजातककथासंग्रह भाग १ ला 125\nजातककथासंग्रह भाग १ ला 126\nजातककथासंग्रह भाग १ ला 127\nजातककथासंग्रह भाग १ ला 128\nजातककथासंग्रह भाग १ ला 129\nजातककथासंग्रह भाग १ ला 130\nजातककथासंग्रह भाग १ ला 131\nजातककथासंग्रह भाग १ ला 132\nजातककथासंग्रह भाग १ ला 133\nजातककथासंग्रह भाग १ ला 134\nजातककथासंग्रह भाग १ ला 135\nजातककथासंग्रह भाग १ ला 136\nजातककथासंग्रह भाग १ ला 137\nजातककथासंग्रह भाग १ ला 138\nजातककथासंग्रह भाग २ रा 1\nजातककथासंग्रह भाग २ रा 2\nजातककथासंग्रह भाग २ रा 3\nजातककथासंग्रह भाग २ रा 4\nजातककथासंग्रह भाग २ रा 5\nजातककथासंग्रह भाग २ रा 6\nजातककथासंग्रह भाग २ रा 7\nजातककथासंग्रह भाग २ रा 8\nजातककथासंग्रह भाग २ रा 9\nजातककथासंग्रह भाग २ रा 10\nजातककथासंग्रह भाग २ रा 11\nजातककथासंग्रह भाग २ रा 12\nजातककथासंग्रह भाग २ रा 13\nजातककथासंग्रह भाग २ रा 14\nजातककथासंग्रह भाग २ रा 15\nजातककथासंग्रह भाग २ रा 16\nजातककथासंग्रह भाग २ रा 17\nजातककथासंग्रह भाग २ रा 18\nजातककथासंग्रह भाग २ रा 19\nजातककथासंग्रह भाग २ रा 20\nजातककथासंग्रह भाग २ रा 21\nजातककथासंग्रह भाग २ रा 22\nजातककथासंग्रह भाग २ रा 23\nजातककथासंग्रह भाग २ रा 24\nजातककथासंग्रह भाग २ रा 25\nजातककथासंग्रह भाग २ रा 26\nजातककथासंग्रह भाग २ रा 27\nजातककथासंग्रह भाग २ रा 28\nजातककथासंग्रह भाग २ रा 29\nजातककथासंग्रह भाग २ रा 30\nजातककथासंग्रह भाग २ रा 31\nजातककथासंग्रह भाग २ रा 32\nजातककथासंग्रह भाग २ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 1\nजातककथासंग्रह भाग ३ रा 2\nजातककथासंग्रह भाग ३ रा 3\nजातककथासंग्रह भाग ३ रा 4\nजातककथासंग्रह भाग ३ रा 5\nजातककथासंग्रह भाग ३ रा 6\nजातककथासंग्रह भाग ३ रा 7\nजातककथासंग्रह भाग ३ रा 8\nजातककथासंग्रह भाग ३ रा 9\nजातककथासंग्रह भाग ३ रा 10\nजातककथासंग्रह भाग ३ रा 11\nजातककथासंग्रह भाग ३ रा 12\nजातककथास��ग्रह भाग ३ रा 13\nजातककथासंग्रह भाग ३ रा 14\nजातककथासंग्रह भाग ३ रा 15\nजातककथासंग्रह भाग ३ रा 16\nजातककथासंग्रह भाग ३ रा 17\nजातककथासंग्रह भाग ३ रा 18\nजातककथासंग्रह भाग ३ रा 19\nजातककथासंग्रह भाग ३ रा 20\nजातककथासंग्रह भाग ३ रा 21\nजातककथासंग्रह भाग ३ रा 22\nजातककथासंग्रह भाग ३ रा 23\nजातककथासंग्रह भाग ३ रा 24\nजातककथासंग्रह भाग ३ रा 25\nजातककथासंग्रह भाग ३ रा 26\nजातककथासंग्रह भाग ३ रा 27\nजातककथासंग्रह भाग ३ रा 28\nजातककथासंग्रह भाग ३ रा 29\nजातककथासंग्रह भाग ३ रा 30\nजातककथासंग्रह भाग ३ रा 31\nजातककथासंग्रह भाग ३ रा 32\nजातककथासंग्रह भाग ३ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 34\nजातककथासंग्रह भाग ३ रा 35\nजातककथासंग्रह भाग ३ रा 36\nजातककथासंग्रह भाग ३ रा 37\nजातककथासंग्रह भाग ३ रा 38\nजातककथासंग्रह भाग ३ रा 39\nजातककथासंग्रह भाग ३ रा 40\nजातककथासंग्रह भाग ३ रा 41\nजातककथासंग्रह भाग ३ रा 42\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/470987", "date_download": "2019-04-20T14:59:17Z", "digest": "sha1:X4MLCDZT244EY6QMGTNQLI45VKH7YLPY", "length": 5700, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "श्रीनगर विमानतळावर ग्रेनेड नेणाऱया जवानाला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीनगर विमानतळावर ग्रेनेड नेणाऱया जवानाला अटक\nश्रीनगर विमानतळावर ग्रेनेड नेणाऱया जवानाला अटक\nजम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या विमानतळावर सोमवारी अपहरणविरोधी पथकाने 2 ग्रेनेड नेणाऱया लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. जवानाचे नाव भूपल मुखिया असून तो मूळचा दार्जिलिंगचा रहिवासी आहे. भूपल विमानाने दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. चौकशीदरम्यान जवानाने ग्रेनेड आणल्याचे मान्य केले. नदीत मासेमारीसाठी ग्रेनेडचा वापर करणार होता तसेच या प्रकरणात कनिष्ठ स्तराचा अधिकारी देखील सामील असल्याचे जवानाने चौकशीवेळी सांगितले. मुखियाच्या बॅगेतून ग्रेनेड हस्तगत करण्यात आले, तो दिल्लीतील एका व्यक्तीला ही बॅग देण्यासाठी जात होता असे समोर आले. तो उरी येथे 17 जेअँडके रायफल्समध्ये तैनात आहे.\nश्रीनगर विमानतळाला देशाच्या सर्वाधित सुरक्षित विमानतळांपैकी एक मानले जाते. लष्कर किंवा पोलिस दलाचा जवान असला तरीही त्याच्यावर कायद्याच्या हिशेबाने कारवाई होईल असे राज्याचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले. शनिवारीच बारामुल्लाच्या तुरुंगातून 14 मोबाईल जप्त करण्यात आले होते.\nजवाहर द्विपावर भीषण आग ; 40 तासानंतरही अग्नीतांडव सुरुच\nकर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव्हीपॅडचा वापर\nआज-उद्या मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/3522/", "date_download": "2019-04-20T14:26:49Z", "digest": "sha1:57GSWRIAU27RV4YKMZUJXWNMAGGKN3TI", "length": 8019, "nlines": 65, "source_domain": "m4marathi.com", "title": "छत्रपती संभाजी महाराज | m4marathi", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचा खराखुरा संवर्धक आणि वारसदार,प्रकांड संस्कृत पंडित,युवराज छत्रपती संभाजी महाराज.\nसंभाजी महाराजांचा जन्म,१४ मे १६५७ रोजी झाला .शिवाजीराजे आणि सईबाईंचा पुत्र संभाजीराजे हे बालपणीपासूनच अतिशय पराक्रमी व बुद्दिमान होते. शिवरायांनी मोअज्जच्या छावणीत त्यांना २ वर्षे मनसबदारी दिली होती. वयाच्या नवव्या वर्षापासूनच शिवाजी महाराजांनी त्यांना राजकारणाचे धडे दिले. शंभूराजांना तलवारबाजी, घोडेस्वारी, व्यायाम, कसरतीची सवय असल्याने त्यांचे शरीर कसलेले, आखीव , रेखीव व पीळदार होते.औरंगजेबाने आग्रा दरबारात शिवरायांचा अपमान केला, शिवरायांनीही दरबार सोडुन जाऊन प्रत्युत्तर दिले. आपल्या पित्याप्रमाणे शंभूराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात स्वाभिमान सळसळत होता. मोठ्या धैर्याने आणि युक्तीने शिवराय व शंभूराजे आग्रा येथील बंदिवासातूनच सुट्ले.\nइ.स.१६८१ मध्ये संभाजी महाराजांचा राज्य��भिषेक झाला. ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.\n१६८५ साली जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा ‘इनामदार’ पदवीने गौरव करुन त्यांना लष्करी संऱक्षण दिले व पूर्वीपासून सुरु असलेल्या आंळदी ते पंढरपुर या दिंडी सोहळ्याचे पालखी सोहळ्यामध्ये रुपांतरण केले.\nसंभाजीराजे संस्कृत पंडित होते. ते कविमनाचे होते. त्यांना उत्तम इंग्रजी येतहोती. वयाच्या १४ व्या वर्षी ‘बुध्दभूषण’ह्यासारखे चार संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले. स्वराज्य शंभूराजांनी द्विगुणीत केले,औरंगजेबाला पाच मुली होत्या. एक त्याच्याच केदेत होती. तीन विवाहीत होत्या, दुसरी अविवाहीत होती, ती शंभूराजांपेक्षा १४ वर्षे मोठी होती. मग तुझी मुलगी देत असल्यास मे मुसलमान होतो असे शंभूराजे कसे म्हणू शकतील अनेक अपप्रचारांना त्यांना आजही सामोरे जावे लागत आहे. संभाजी महाराज हे रगेलही नव्हते आणि रंगेलही नव्हते. शिवराज्यभिशेकाच्या वेळी त्यांनी गागाभटाला संस्कृत मध्ये हरवले होते.\nशंभूराजांनी मंदिरांना व घरांना संरक्षण दिले. पाशवी , अमानवी, लज्जास्पद अपराधांना दद न देता औरंगजेबाशी संघर्ष केला. र्हिंदूधर्मद्वेष्ठ्या स्वकीयांनी,मनुस्मृती कायद्या प्रमाणे शंभूराजांनी धिंड काढली, कवी कलश व राजांच्या जिभा व डोळे काढले, हात-पाय तोडले व शरीराचे तुकडे-तुकडे करुन वढूबुद्रुक येथे संभाजीमहाराजांचा दुर्दैवी अंत झाला.त्यांनी ३९ दिवस मृत्युशी झुंज दिली(१६७९).त्यामुळे धर्माचा ठेका हाकणाऱ्या मनुवाद्यांनी तो दिवस पाढवा म्हणुन गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा केला. वीर गोविंद महार आणि मातंग समाजातील बांधवांनी आपल्या राजाचा अंतविधी केला.\nमहाराज हे धर्मासाठी नाही तर धर्मामुळे मेले. अशा उपेक्षित योद्ध्याला मानाचा मुजरा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://samatavruddhaseva.in/vruddhaseva/Rules.aspx", "date_download": "2019-04-20T15:09:06Z", "digest": "sha1:KVEJQ63NCNNUFWIJTS4ETS3JTYUDPZDK", "length": 5443, "nlines": 45, "source_domain": "samatavruddhaseva.in", "title": "मुख्य पृष्ठ", "raw_content": "\nदैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा... • अधिक माहिती...\nविविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने... • अधिक माहिती...\nआम्ही अनेक सामाजिक तसेच आरोग्य सेवा शिबीरांची व्यवस्था करतो ... • अधिक माहिती...\nआजारामुळे अंथरुणाला खिळलेला रुग्णांना इतरां पासून वेगळे ठेवण्यात आले आहे.\nपुरुष आणि स्त्री रुग्णांना / व्यक्तींना वेगळे ठेवले आहे.\nसांसर्गिक रोग असलेल्या रुग्णांना परवानगी नाही.\nफक्त शाकाहारी अन्न देण्यात येईल.\nव्यक्ती / रुग्ण किमान एक महिन्याच्या कालावधीसाठी दाखल करण्यात येईल. एखादी व्यक्ती / रुग्ण पहिल्या महिन्यात प्रवेश रद्द करू इच्छित असेल तर त्या महिन्याचे शुल्क परत मिळणार नाही.\nप्रवेश नातेवाईक / पालक यांनी वेळे अगोदर मासिक शुल्क आणि ठेव जमा करणे आवश्यक आहे.\nफिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांची भेट, रुग्णवाहिका,, औषध, साखर तपासणी, डाइपर्स इत्यादी आवश्यकतेनुसार उपलब्ध केले जाऊ शकतात, त्यासाठी शुल्क अतिरिक्त होईल.\nफी / शुल्क खालील प्रमाणे:\nनर्सिंग काळजी आवश्यक (स्वतंत्रपणे स्वतःचे काम करण्यास अक्षम) 10000₹ प्रति महिना\nपारिचारिकेची गरज नाही (स्वतंत्रपणे स्वतःचे काम करण्यास समर्थ) 5000₹ प्रति महिना\nठेव / अनामत रक्कम रु .5000 / असून ती डिस्चार्जचे वेळी परत मिळेल.\nविशेष खोली (स्पेशल रुम) विनंतीनुसार उपलब्ध केली जाऊ शकते, त्यासाठी शुल्क Rs.12,000 प्रति महिना असेल.\nइमरजेन्सीच्या परिस्थितीत, रुग्णांना रुग्णालयात हलविणे आवश्यक असल्यास नातेवाईक / पालक यांना सूचित केले जाईल अन्यथा त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात अथवा जवळच्या रुग्णालयात रुग्णाला स्थलांतर केले जाईल. रुग्णाची पुढील काळजी नातेवाईक / पालक यांनी घ्यावीत. आवश्यक शुल्क नातेवाईक / पालक यांनी भरावे.\nनातेवाईक / पालक यांनी रुग्ण / व्यक्तीची कुठलिही माहिती लपवू नये, अशी विनंती आहे. अशी कोणतीही माहिती नंतर आढळून आल्यास त्यास केंद्र जवाबदार नाही व यासाठी केंद्रास दोष देवू नये.\nअकाउंटचे नाव(मराठी): समता सामाजिक महिला मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/indian-hockey-federation-21302", "date_download": "2019-04-20T14:58:22Z", "digest": "sha1:2ODY3RD2MMJRBLN62FOMNZ3H6MZ7BQD5", "length": 13810, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Hockey Federation भारताची उपांत्य फेरीत धडक | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nभारताची उपांत्य फेरीत धडक\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nलखनौ - अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत तर जिंकता येते, हेच भारतीय कुमार हॉकी संघाने दाखवून दिले. पंचावन्न मिनिटांपर्यंत मागे असलेल्या भारतीय कुमारांनी त्यानंतर दह�� मिनिटांत दोन गोल करीत स्पेनला पराजित केले आणि विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nलखनौ - अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत तर जिंकता येते, हेच भारतीय कुमार हॉकी संघाने दाखवून दिले. पंचावन्न मिनिटांपर्यंत मागे असलेल्या भारतीय कुमारांनी त्यानंतर दहा मिनिटांत दोन गोल करीत स्पेनला पराजित केले आणि विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nलखनौत सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरवातीस भारतीयांना काही जमत नव्हते. तीनही साखळी लढतीत गोलपोस्टच्या दिशेने किमान ११ शॉट्‌स मारणाऱ्या भारतीयांना या वेळी पाऊण तासात केवळ दोनच शॉट्‌स मारता आले होते. स्पेनचा भक्कम बचाव, त्यांचे मॅन टू मॅन मार्किंग भारताची डोकेदुखी ठरत होते. त्यातच सेरीहम्मा याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताची डोकेदुखी वाढवली होती. या लढतीचे संभाव्य विजेते भारतास समजले जात होते, त्याचे दडपणच जणू खेळावर येत होते. मात्र स्पेनने वर्चस्व गाजवल्यानंतरही प्रोत्साहित करणाऱ्या चाहत्यांनी भारतीयांचा जोश कायम ठेवला होता.\nउत्तरार्धात सुरवातीस स्पेनने वर्चस्व राखल्यानंतर भारतीयांनी केलेला प्रतिकार जबरदस्त होता. सिमरनजित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर चेंडू हुशारीने टॅप करीत भारतास बरोबरी साधून दिली, तर हरमनप्रीत सिंगने भारताचा आठवा पेनल्टी कॉर्नर ६६ व्या मिनिटास सत्कारणी लावला. या दोन गोलनी पूर्वार्धातील सदोष, तसेच निष्प्रभ खेळाची भरपाई केली.\nतत्पूर्वी, अन्य उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमने अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटवर ४-१ असे हरवले. या लढतीत निर्धारित वेळेनंतर १-१ बरोबरी होती. जर्मनीने इंग्लंडचे आव्हान ४-२ असे परतवले, तर ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्‌सचा २-१ असा पाडाव केला.\nपुणे : जुन्या भांडणावरून महिलेच्या बंगल्यावर दगडफेक; पाळीव श्‍वान जखमी\nपुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...\nशेअर बाजारात हजारो कमावण्याची संधी... पण\nशेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक...\nपुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक\nपुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी...\nLoksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल\nमोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nपारंपरिक इंधन टाळल्यास प्रदूषणात घट\nनवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात...\nखाकी वर्दीचा मॅरेथॉन विक्रम\nकात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtras-two-soldier-martyr-terrorist-attack-kashmir-18295", "date_download": "2019-04-20T15:09:09Z", "digest": "sha1:ZOYETGL76TRC3LRRCHG35UL22BUAIH7Z", "length": 13726, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra's Two Soldier martyr terrorist attack in kashmir दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nदहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान हुतात्मा\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nपुणे: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम (वय 35) व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे आज (मंगळवार) हुतात्मा झाले आहेत.\nकदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बॅंकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.\nपुणे: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम (वय 35) व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे आज (मंगळवार) हुतात्मा झाले आहेत.\nकदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बॅंकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सेवा बजावत असलेले कदम व गोसावी यांच्यासह अन्य जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारादरम्यान कदम व गोसावी धारातीर्थी पडले.\nदरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना जवान हुतात्मा होत आहेत.\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nपुणे : जुन्या भांडणावरून महिलेच्या बंगल्यावर दगडफेक; पाळीव श्‍वान जखमी\nपुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...\nLoksabha 2019 : राज ठाकरेंच्या सभांना कर्नाटकातूनही मागणी\nबंगळुरु : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या...\nडॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीचा साऱ्यांनाच विसर\nसांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत...\nLoksabha 2019 : आंबोली ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nआंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने येत्या लोकसभा नि���डणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन...\nशेअर बाजारात हजारो कमावण्याची संधी... पण\nशेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/santacruz-railway-station-pedestrian-bridge-open-163138", "date_download": "2019-04-20T15:24:10Z", "digest": "sha1:PUOUMQUUPZ6CV2UOZAHSH3XOJUCMMEHW", "length": 12050, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "santacruz railway station Pedestrian Bridge open सांताक्रूझ स्थानकावरील पूल 1 जानेवारीपासून खुला | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nसांताक्रूझ स्थानकावरील पूल 1 जानेवारीपासून खुला\nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nमुंबई - सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. हा पूल खुला करण्याच्या मागणीसाठी मनविसेने आंदोलनाचा इशाराही दिला होता. हा पादचारी पूल एक जानेवारीपासून खुला करण्यात येईल, असे पश्‍चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.\nमुंबई - सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. हा पूल खुला करण्याच्या मागणीसाठी मनविसेने आंदोलनाचा इशाराही दिला होता. हा पादचारी पूल एक जानेवारीपासून खुला करण्यात येईल, असे पश्‍चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.\nमहापालिकेने सांताक्रूझ स्थानकावरील 90.3 मीटर लांब आणि सहा मीटर रुंद पादचारी पूल 1971 मध्ये बांधला होता. या पादचारी पुलाची पडझड झाल्याचे ऑगस्टमध्ये झालेल्या संयुक्त निरीक्षणात आढळले होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुरुस्तीच्या कामासाठी 11 सप्टेंबरपासून पूल बंद करण्यात आला; परंतु दुरुस्तीचे काम वेळेत सुरू न झाल्याबद्दल महार��ष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पश्‍चिम रेल्वेला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता.\nLoksabha 2019 : विकासासाठी पाच वर्षांचा \"मास्टर प्लॅन' तयार\nरावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा \"मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर...\nकानपूरजवळ पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे घसरले; 25 जण जखमी\nकानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (शनिवार) पहाटे हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत....\nLoksabha 2019 : शिरूरला अटीतटीची; बारामतीत प्रतिष्ठेची लढत\nराष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची...\nप्रेयसीच्या पित्याचा गोळी झाडून खून\nरत्नागिरी - प्रेयसीशी लग्न करण्यास तिच्या पित्याने नकार दिल्याच्या रागातून झालेल्या वादात तरुणाने...\nसात रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल\nपुणे - सात रेल्वे गाड्यांचे क्रमांक शुक्रवारपासून बदलण्यात आले आहेत. या गाड्या व त्यांचे नवे क्रमांक - मिरज-कोल्हापूर-मिरज पॅसेंजर -...\nLoksabha 2019 : ‘ते’ विष पेरताहेत, मी विकासाचं बोलतोय - संजय पाटील\nगेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bharatratna/", "date_download": "2019-04-20T14:38:32Z", "digest": "sha1:HL3I25LV4IYA3CPZAWMHTSQS4FPWH3HZ", "length": 7131, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bharatratna Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआणि म्हणून प्रणवदांना मिळालेला भारतरत्न हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे\nप्रणव मुखर्जी राष्ट्रपती नसते तर नोटबंदीसारख्या निर्ण���ांवर त्यांनी काँग्रेसी म्हणून किती प्रखर मतप्रदर्शन केलं असतं\nयाला जीवन ऐसे नाव\nभारत सरकारने नानाजी देशमुखांना भारतरत्न का दिलं हा प्रश्न पडला असेल तर हे वाचा…\nआज ह्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या माणसाचा जीवन गौरव करण्यात आला आहे.\nतुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nफक्त NDTV वरच २४ तासांची बंदी कश्यामुळे\nही सात कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील – पण खंबीर बनवतील\nबहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात\n“चोली के पीछे क्या है” चा वाद ते शहरी माओवाद : न्यायमूर्ती “असेच” का वागतात – समजून घ्या\nभारतीयांवर अत्याचार करण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली ‘ही’ अमानुष पद्धत डोक्यात चीड आणते\nब्लेडचा आकार, बदलत्या रूपाचा इतिहास आणि छिद्रामागचं गुपित\nवयाच्या ११ व्या वर्षापासून युद्धभूमीत गर्जणारा पंजाबचा वाघ : महाराजा रणजीत सिंह\nप्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपले अवतार कार्य कसे संपवले रामायणाचा शेवट कसा झाला\nसुप्रसिद्ध “मोना लिसा” – स्त्री आणि तिचं चित्र – दोन्हींबद्दल सगळंकाही जाणून घ्या\n….तर कदाचित गिलगीट बाल्टीस्तान भारताचा भाग असता\n“तामिळ वाघ” LTTE बद्दल एक अज्ञात अचाट धक्कादायक गोष्ट – त्यांचं सुसज्ज हवाई दल\nपाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा “अभेद्य” ठेवणारा भारताचा सुपर-स्पाय\nधान्याला कीड लागू नये यासाठी कोणकोणत्या युक्ती वापराव्यात\nजाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nआपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bhandara-zp-5-members-may-face-disqualification-28043", "date_download": "2019-04-20T14:23:12Z", "digest": "sha1:SZRENAN4M4YSLGAWQL6O76WUMCXUKPI6", "length": 9584, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Bhandara ZP 5 members may face disqualification | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या मह��्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारा जि.प.मधील पाच सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार\nभंडारा जि.प.मधील पाच सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार\nश्रीकांत पनकंटीवार : सरकारनामा ब्युरो\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य सरिता पुंडलिक चौरागडे, पंचायत समिती सदस्य विश्वजित घरडे (शिवसेना), संगीता मरस्कोल्हे (भाजप), सुजाता प्रभू फेंडर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) व तुमसर पंचायत समितीच्या सभापती रोशना नारनवरे (भाजप) यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.\nभंडारा : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या निकालाने जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद सदस्यांसह चार पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदांवर टांगती तलवार आहे. ग्रामविकास मंत्रालयातून आदेश येताच या सदस्यांचे पद रद्द होण्याची शक्‍यता असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nराज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाच्या कलम 9 अ नुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.\nमात्र, बेटाळा जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य सरिता पुंडलिक चौरागडे, पंचायत समिती सदस्य विश्वजित घरडे (शिवसेना), संगीता मरस्कोल्हे (भाजप), सुजाता प्रभू फेंडर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) व तुमसर पंचायत समितीच्या सभापती रोशना नारनवरे (भाजप) यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.\nयामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 12 (अ) अन्वये 27 जानेवारी 2017 ला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला. या निकालाविरोधात या सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगनादेश मिळविला. सदर प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला ग्रामविकास मंत्रालयाकडून आदेश मिळाले नाही.\nया निकालाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधींना सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अडचणीचे ठरले. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपात्रतेची कारवाई होणे बंधनकारक आहे. याचाच फटका लोकप्रतिनिधींना बसत असून या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सदस्यत्व रद्द होणार आहे. परंतु, यासंदर्भात आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडून दिले जाणार असल्याने कारवाईचा चेंडू राज्यशासनाच्या कोर्टात आहे.\nराष्ट्रवाद जिल्हा परिषद पंचायत समिती भाजप सर्वोच्च न्यायालय ग्रामविकास rural development मंत्रालय ग्रामपंचायत निवडणूक निवडणूक आयोग उच्च न्यायालय high court\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/reporters-blog/aashadhi-wari-vitthal-pandharpur-warkari-296869.html", "date_download": "2019-04-20T15:03:01Z", "digest": "sha1:3PVQYQU32UIHMVEWLWTB4O6DCWTCOTKM", "length": 33340, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - BLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी!–News18 Lokmat", "raw_content": "\nBLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी\nअजय कौटिकवार, प्रतिनिधीतो प्रसंग आठवला की आजही माझं ह्रदय भरून येतं...त्यावेळी मी १० वीमध्ये असेन. एक दिवस नेहमीप्रमाणं भाजी आणायला बाजारात गेलो होतो. भाजी घेत असताना तिथे एक आजोबा आले. वय साधारण ७० च्या पुढे गेलेलं असावं. चेहेऱ्यावर सुरकुत्या, पायात फाटकी चप्पल, डोक्यावर फेटा आणि कपाळावर बुक्का लावलेला. चेहेरा ओळखीचा वाटत होता. आजोबा वारकरी आहेत हे कळायला वेळ लागला नाही. त्यांना भाजी पाहिजे होती पण खिशात दमडीही नव्हती. चाचरतच त्यांनी भाजीवाल्याला विचारलं, बापू पैसे नाहीत पण गरीबाला थोडी भाजी देतं का भाजीवाल्यानं त्यांना मानेनेच नाही असं सांगत पुढं जायला सांगितलं. आजोबा निघणार तेवढ्यात मी भाजीवाल्याला दोन रूपये दिले आणि म्हटलं त्यांना भाजी द्या. आजोबांनी भाजीची जुडी आपल्या पिशवीत टाकली आणि माझ्याकडे पाहून म्हटलं बापू, माझा विठ्ठल मला कधीच उपाशी ठेवत नाही. त्या एका वाक्यानं मी गलबलून गेलो. भक्ती, प्रेम, जिव्हाळा, अतूट विश्वास काय असतो याचा साक्षात्कार त्या आजोबांनी मला करून दिला. दररोजच्या जगण्याच्या संघर्षात तो विठ्ठल मला उपाशी ठेवणार नाही हा जो त्याचा विश्वास होता तोच विश्वास म्हणजे माणसांच्या जगण्याची प्रेरणा असतो हे मला आता कळायला लागलंय.त्या अनुभवानंतर विठ्ठ��, वारी, वारकरी, संतांच, वारकऱ्यांचं विठ्ठलावरचं नि:स्सिम प्रेम हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय झाला. वर्षभरापूर्वी ‘न्यूज१८ लोकमत’साठी (तेव्हाचं ‘आयबीएन लोकमत’) जेव्हा वारी कव्हर करायची संधी मिळाली तेव्हा विठ्ठलावरच्या त्या प्रेमाचा अनुभव मी ही घेतला. खरं म्हणजे वारीचा अनुभव शब्दात मांडणं कठिण, त्यासाठी अनुभवच घ्यायला पाहिजे.\nस्वर्गिय सुखाचा सोहळादुपारी तीन नंतर वाखरीत माऊलींच्या गोल रिंगणाला सुरवात झाली...मैदान वारकऱ्यांनी खच्चून भरलं होतं...सूर्य आग ओकत होता, पण त्याची फिकीर कुणालाच नव्हती...रिंगण लागलं होतं...मधल्या वर्तुळात दिंड्या येत होत्या...पताकाधारी येत होते...ज्या बाहेरच्या मोठ्या वर्तुळात अश्व धावणार होता...तिथं रांगोळीच्या पायघड्या घालण्याचं काम सुरू होतं....टाळ मृदुंगांचा आवाज टिपेला पोहोचला होता...सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या प्रवेशव्दारावर...प्रतिक्षा होती माऊलींच्या पालखीची...वारकऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता...माझ्या शेजारी एक माऊली बसल्या होत्या...मराठवाड्यातून वारीत आल्या होत्या...पंधरा दिवसांच्या प्रवासानं रापलेला चेहेरा...धुळीनं माखलेले केसं...डोळ्यात बोलके भाव...प्रत्येक गोष्ट डोळ्यात साठवून ठेवत होत्या...मी त्या माऊलींच्या चेहेऱ्यावरचा आनंद टीपत होतो...माऊलींची पालखी आली...माऊली....माऊली...चा घोष सुरू झाला आणि या माऊलींचा पदर डोळ्याला लागला...तीचे बोलके डोळे पाणावले...ह्रदय भरून आलं होतं...मी त्या माऊलीकडे बघत होतो...तीच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरच सांगतो शब्दात नाही व्यक्त करता येत...ती म्हणाली...असा सुख सोहळा स्वर्गी नाही...वारीच्या वीस दिवसांच्या प्रवासात मी हे वाक्य अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकलं...वाखरच्या रिंगणात त्या माऊलींच्या डोळ्यातल्या पाण्यानं आणि चेहेऱ्यावरच्या आनंदानं एका क्षणात मला त्याचा अर्थ नुसता कळलाच नाही तर अनुभवताही आला. त्याच आनंदाचा, प्रेमाचा उत्सव म्हणजे वारी...चैत्यन्याचा महासोहळा म्हणजे वारी. आषाढी वारीच्या प्रवासात वाखरीचं रिंगण सगळ्यात मोठं. सर्व नद्यांचे प्रवाह एकत्र येवून जेव्हा सागराला मिळतात तेव्हा विशाल रूप प्राप्त होतं, तसं वाखरीत राज्यातल्या सर्व दिंड्या एकत्र येतात आणि वैष्णवांचा महासागर तयार होतो आणि त्या सागराला येतं विठ्ठल प्रेमाचं ���रतं.....वारी म्हणजे आनंदाचा सोहळावारी म्हणजे वैष्णव भक्तांचा महामेळावारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा लळावारीच्या प्रवासात मला सर्वात जास्त भावलं ते वारीतलं प्रेम. वारकऱ्यांचं बा विठ्ठलावर, ज्ञानोबा, तुकोबांवर अफाट, उत्कट आणि असीम निरपेक्ष प्रेम. वारकऱ्यांना हे संत आपले सांगाती वाटतात आणि संतांना आणि वारकऱ्यांना विठ्ठल म्हणजे मायबाप, सखा, सहोदर. ही नात्याची विण गेल्या साडेतासशे वर्षांपासून एवढी घट्ट आहे की त्याचा एक धागाही कधी सैल झाला नाही. वारकऱ्यांचं हे नातं किती घट्ट आहे याचं एक उदाहरण मी वारीत ऐकलं आणि भारवूनच गेलो.काही वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिरातल्या दानपेटीतले पैसे मोजताना एक चिठ्ठी सापडली...ती चिठ्ठी गावातल्या एका महिलेनं विठ्ठलाला लिहिली होती...त्यात तक्रार होती सासूची...विठ्ठला माझी सासू खूप छळते रे...खूप त्रास देते...मला काहीही नको फक्त या त्रासातून सोडव...आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात तीनं विठ्ठलाकडे आपलं मन मोकळं केलं... विठ्ठलाचं आणि भक्ताचं हे नातं इतकं उत्कट आहे. ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, नामदेवराया यांच्या रचना वाचत असताना विठ्ठलाबद्दलच त्यांचं उत्कट प्रेम मला कायम आकर्षित करत आलं...नेहमी वाटायचं काय असेल हे नातं...का वाटत असावं विठ्ठलाबद्दल एवढं अफाट प्रेम आणि आकर्षण त्याचं उत्तर वारीच्या या प्रवासात मिळालं. तुकाराम महाराजांचा हा अभंग याच उत्कट प्रेमाचं दर्शन घडवतो..तू माउलीहून मयाळ I चंद्राहुनि शीतळ Iपाणियाहूनि पातळ I कल्लोळ प्रेमाचा IIकन्या सासुऱ्यासि जाये I मागे परतोनी पाहे Iतैसे जाले माझ्या जिवा केव्हा भेटसी केशवा IIचुकलिया माये I बाळ हुरू हुरू पाहे Iजीवना वेगळी मासोळी I तैसा तुका तळमळी IIवारीत वारकऱ्यांचा दिवस सुरू होतो तो प्रेमानं आणि संपतो तोही प्रेमानच. हेच प्रेम सर्व प्रवासात पाझरत असतं.यवतचं भाकरी पिठलंयाच प्रेमानं सर्व जाती पातीची बंधन तोडली तशीच अनेकांना जवळही आणलं. याचं दर्शन घडलं ते यवतमध्ये. तुकोबारायांची पालखी यवतमध्ये होती...रमजानचा महिना होता. यवतमध्ये भाकरी आणि पिठल्याचा प्रसाद देण्याची परंपरा आहे. पालखीचा मुक्काम ज्या मंदिरात असतो त्या भैरवनाथ मंदिरात आम्ही पोहोचलो. काही मुस्लिम बांधवही तिथेच होते...आजचा रोजा ते मंदिरातून आलेल्या पिठलं भाकरीने सोडणार असल्याचं त���यांनी सांगितलं आणि सर्व मुस्लिम बांधव आज शाकाहारी पदार्थच खाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. नंतर आम्ही गेलो तिथल्या मशिदीमध्ये....मशिदिच्या समोरच भट्टी लागली होती...पिठलं आणि भात तयार होत होता...अडीचशेच्यावर भाकरी तयार झाल्या होत्या हे सर्व भैरवनाथ मंदिरात वारकऱ्यांसाठी पाठवलं जाणार होतं...मशिदितल्या भाकरी मंदिरात...मंदिरातलं पिठलं मशिदीत...प्रत्येकाला वारकरी आणि पालखीबद्दल तेच प्रेम आणि जिव्हाळा. रमजान आणि पालखी एकत्र आल्याचा आनंदही त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जे यवतमध्ये दिसलं तेच फलटणमध्येही दिसलं माऊलींची पालखी ज्या दिवशी फलटणमध्ये होती त्याचं दिवशी ईदही होती. राजवाड्याजवळच्या दर्ग्यासमोर मुस्लिम बांधव केळीचं वाटप करत होते. वारकऱ्यांना बोलावून आग्रहानं त्यांना केळी दिली जात होती. वारकरीही त्याच भक्तीभावानं तो प्रसाद ग्रहण करत होते. ही कमाल होती...तुकोबांची...ही कमाल होती ज्ञानोबांची...भेदा भेद नाही आम्हा असं सांगत या संतांनी समाजाला एक केलं. त्याचं विराट दर्शन त्या दिवशी वारीत झालं. अभंग, ओव्या आणि गावातल्या बहिणाबाईवारीतली महिलांची संख्याही लक्षणीय...त्यातल्या नव्वद टक्के महिला या कष्टकरी...लौकीकार्थानं शिक्षण नावापुरतचं पण हरिपाठ, अभंग, ओव्या, भारूडं त्यांना तोंडपाठ. काहींना तर तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरीही पाठ होती. माऊलींची पालखी दिवेघाटात येण्याच्या दिवशी सकाळी सहा वाजताच आम्ही घाटात बस्तान मांडलं. वारकऱ्यांचा घाटातून वर येण्याचा प्रवाह सुरूच होता...काही महिला अभंग म्हणत होत्या...त्यांच्याजवळ जावून बसलो...त्यातल्या एका आजीच्या परफॉर्मन्सनं तर थक्कच झालो. तिचा आवाज, गाण्याची ढब, जोडीला अभिनय अचाट होता...गवळण, भारूडं, अभंग सर्व आजीच्या जीभेवर...बारामतीजवळच्या एका गावातून ती वारीला आली होती...हे सगळं कुठं शिकलीस हा माझा प्रश्न संपायच्या आधीचं तीचं उत्तर होतं...माऊलीनं शिकवलंय वारीत. वारीची ओढ लागलीय पण घरी नवरा, सासू, सुन, नंणंद काही जावू देत नाही, तेव्हा घरातली माऊली बंडाचा झेंडा उभारते हे तीनं भारूडातून जी उदाहरणं देवून साभिनय सांगितलं त्याला खरचं तोड नव्हती...चेहेऱ्यांवरच्या सुरकुत्यांवरून आजीचा अनुभव लक्षात आला...डोक्यावर बोचकं घेऊन ती निघाली तेव्हा तीच्या पायाला हात लावला, मी वाकता��� तीही वाकली, आजी नको, अगं मी तुझा नातू हाय...या माझ्या प्रश्नावर तीचं उत्तर होतं...वारीत सगळेच माऊली असतात, कुणी मोठा नाय, की कुणी छोटा नाय म्हणूनच दोघानही एकमेकाच्या पाया लागायचं असतं. त्या माऊलीनं शिकवलेला धडा पुढं पूर्ण वारीत मी कायम लक्षात ठेवला आणि आचरणातही आणला.वारीतली शिस्तवारीतल्या प्रवासात कायम लक्षात राहणारी दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त. देहू, आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूरच्या नगरप्रदक्षिणेपर्यंतच्या वीस दिवसांच्या प्रवासात वारकऱ्यांची शिस्त डोळ्यात भरण्यासारखी होती. या प्रवासात साध्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते सर्वात वरच्या स्तरावर काम करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांशी बोललो...त्या सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली, आणि ती म्हणजे वारीच्या काळात कधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. कुठेही चेंगराचेंगरी नाही, भांडणं नाहीत की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही...सगळ्या गोष्टी नियोजित आणि आखीव रेखिव. याचं सर्व श्रेय जातं वारकऱ्यांना. गळ्यात जेव्हा तो तुळशीची माळ घालतो तेव्हाच तो शिस्तीच्या बंधनात स्वत:ला बांधून घेतो...माऊलींच्या पालखीत अंदाजे साडे चार ते पाच लाख आणि तुकोबांच्या पालखीत साडेतीन ते चार लाख वारकरी चालत असतात म्हणजे फक्त या दोनच पालख्यांमध्ये आठ ते नऊ लाख भाविक रस्त्यावर असतात...अशा शंभर पेक्षा जास्त दिंड्या सर्व राज्यातून पंढरीकडे निघालेल्या असतात...या सर्वांची संख्या गृहीत धरली तर तो आकडा होतो अंदाजे १२ ते १५ लाखांच्या आसपास...एवढे लाखो लोक रस्त्यावर शिस्तीत चालतात हे वारकरी संप्रदायाच्या शिस्तीचं यश आहे.हे झालं वारकऱ्यांचं...प्रत्येक पालखीचीही एक शिस्त आहे. रथाच्या मागे, पुढे ज्या दिंड्या असतात...त्यांना क्रमांक दिलेला असतो. त्यांच्या मुक्कामाची जागा ठरलेली असते...पताकाधारी कुठे असावेत...तुळशीधारी महिला कुठे असाव्यात...विणाधारी अशा प्रत्येकाची जागा ठरवून दिली जाते...प्रत्येक दिंडीनं काय म्हणायचं हेही त्यांना सांगितलं जातं...कुणाला अभंग, कुणाला हरिपाठ, कुणाला नामघोष तर कुणाला ठरवून दिलेल्या ओव्या...त्यामुळं प्रत्येक दिंडीचा वेगळा गजर असतो...पुनरावृत्ती होत नाही आणि कंटाळाही येत नाही. कॉरपोरेट ट्रेनिंग मध्ये जसं ट्रेनिंग काळातल्या प्र���्येक दिवसाचं त्यातल्या प्रत्येक मिनीटांचं नियोजन केलं जातं तस वारीच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन केलंलं आहे. रिंगण, धावा, नदीचं स्नान, भजन, भारूड, गौळण, आरती, टाळ, मृदुंग, पखवाज, झेंडा, तुळशी, वीणा अशा सगळ्या प्रतिकांचा वापर वारीत अतिशय कौशल्यानं केला गेलाय. त्यामुळं उत्साह तर टीकून राहतोच त्याचबरोबर नवी ऊर्जाही मिळते.परंपरा आणि मानवारीत परंपरा आणि मान यांना खूप महत्व आहे..म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट शेकडो वर्षांपासून चालत आलेली...माणसं बदलली पण त्यांच्या क्रमात बदल झाला नाही....चोपदार, भालदार, अश्वचालक, माऊलींचा नैवैद्य, तुतारी, कर्णा वाजवणारे, अब्दागिरी, नगारा, बैलजोडी, खांदेकरी अशा प्रत्येक गोष्टी इथं परंपरेनं चालत आल्या आहेत...पाच दहा पिढ्यांपासून या गोष्टी त्या त्या घराण्यातली माणसं इमाने इतबारे करतात त्यामुळं त्यांच्यातलं सातत्य अजुनही टिकून आहे. पालखीची रचनाही ठरलेली आहे...सुरवातीला असतो नगारखाणा, नंतर माऊलींचा अश्व, नंतर मानाचा अश्व रथाच्या पुढं मानाच्या दिंड्या नंतर रथ आणि मागे मानाच्या दिंड्या. दररोज १८ ते २० किमीचा प्रवास...सुर्यास्तानंतर मुक्कामाच्या ठिकाणी असतो पालखी तळ तिथे समाज आरती होते...तो सोहळाही दिमाखदार असतो. पालखी तळावर मध्यभागी माऊलींचा तंबू त्याच्या दोनही बाजूंना मानांच्या दिंड्यांचे तंबू...सर्व दिंड्या गोलाकार उभ्या राहतात...टाळ मृदुगांचा गजर टिपेला पोहोचतो माऊलींची पालखी नाचत, गात मध्यभागी ठेवली जाते आणि चोपदार आपला चोप उंचावतात आणि होssss...अशी ललकारी देतात त्यावेळी सर्वत्र शांतता पसरते आणि एका क्षणात हजारोंचा जमाव शांत होतो...हा वारीतच्या शिस्त आणि व्यवस्थापनाचा माझ्या दृष्टीनं सर्वोच्च क्षण होता... वारी म्हणजे आनंद सोहळावारीत प्रत्येक गोष्ट केली जाते ती फक्त आणि फक्त आनंदानेच. प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत. माऊली...तुकोबांचं बोट धरून आपण विठुरायाच्या भेटीसाठी जातोय हा भाव प्रत्येक वारकऱ्यांचा असतो...त्यामुळं नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत उत्साहात प्रतेक गोष्ट केली जाते त्यामुळं वारकरी कधीच थकत नाही आणि बसतही नाही...चालुन थकल्यानंतर पालखी जेव्हा विसाव्याला थांबले तेव्हा तर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं...टाळांचा स्वर उंचावतो...पावलं उंच उड्या घेतात...महिलांची फुगडी सुरू होते...पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात....आणि काही क्षणांची विश्रांती घेतल्यानंतर जनांचा हा प्रवाह पुढच्या वाटचालीला सुरवात करतो.वारी म्हणजे लोकपीठवारीत अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, लोककला, संगित, संस्कृती, मानवी भाव भावनांचा संगम असं सर्वच बघायला मिळतं. त्यामुळं वारीला शिक्षणाचं लोकपीठ का म्हटलं जातं हे वारीत आल्यानंतरच कळतं. वारीतला तरूणांचा सहभागी लक्षणीय आहे...कुणी फेसबुवर वारीचं अपडेट देतो तर कुणी व्हॉट्सअपवर...हौशी फोटोग्राफर्सचा एक ग्रुप वारीचे क्षणचित्र जगापुढं मांडण्याचा प्रयत्न करतो...वारीत सहभागी होणारी ८० टक्के जनता ही शेतकरी, कष्टकरी आहे...हातावर ज्यांचं पोट अवलंबून आहे अशी आहे...त्यांना प्रत्येक गोष्टीत दिसतो तो फक्त सावळा पांडुरंग....त्यांची कुठलीही तक्रार नसते, काही मागायचं नसतं...की काही घ्यायचं नसतं, कुठे फिरायला जावं, जग पाहावं ऐवढी आर्थिक ताकदही त्यांच्यात नसते...त्यामुळं आषाढातली वारी हा त्यांच्या ऊर्चेचा एकमेव स्त्रोत असतो...अकरा महिने अंग मोडून काम करायचं आणि महिनाभर वारीत ऊर्जा भरून घ्यायची आणि वर्षभर ती पुरवायची पुढची वारी येईपर्यंत. हे वारकरी नेटानं करतो... नुसतं वाचून जसं वेदांताचा अनुभव येत नाही, तसं कितीही बोललं आणि कितीही लिहिलं तरी आणि वाचलं तरी वारी कळणार नाही...त्यासाठी वारीतच गेलं पाहिजे...त्यातुन मिळाली जन्माची शिदोरी कधीही न संपणारी.जय हरी....\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nअंडरवर्ल्डपासून अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत, या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकली मराठमोळी ममता कुलकर्णी\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी\nअब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T15:04:50Z", "digest": "sha1:DQMSN2K5IJ2LMEPMGLWC5OB5VC4TQBA3", "length": 10386, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोजपूर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प��रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nया जमावाने तरुणाच्या हत्येतील आरोपात रेड लाईट एरियातील एका महिलेला बेदम मारहाण केली.\nमाओवाद्यांच्या गडात पोहोचली 20 हजार जिवंत काडतूसं,दिल्लीत दुसरी रसद पकडली\nबिहारमध्ये आरा धर्मशाळेत बाॅम्बस्फोट, एक दहशतवादी जखमी\nबिहार निवडणुकीत तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू\nबिहारमध्ये कोर्टाच्या आवारात गावठी बॉम्बचा स्फोट, 2 ठार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bharatiya-janata-party-releases-its-manifesto-sankalppatra-loksabha-elections-2019-181911", "date_download": "2019-04-20T15:02:29Z", "digest": "sha1:5V5PQ43A54ABA5ZG7NUGBB66V3FYJHWN", "length": 14914, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bharatiya Janata Party releases its manifesto SankalpPatra for LokSabha Elections 2019 Loksabha 2019 : भाजपचे संकल्पपत्र जाहीर; शेतकरी, मध्यमवर्गावर भर | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nLoksabha 2019 : भाजपचे संकल्पपत्र जाहीर; शेतकरी, मध्यमवर्गावर भर\nसोमवार, 8 एप्रिल 2019\n- दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविणार\n- शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, 1 लाखांपर्यंत कृषी कर्जावर पाच वर्षांपर्यत व्याज नाही\n- ग्रामीण भागाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी देणार\n- 60 वर्षांवरील शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना निवृत्तीवेतन देणार\n- गरिब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार\n- सर्व घरांत विद्युतीकरण करणार\nनवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तसेच 60 वर्षांवरील लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.\nभाजपने संकल्पपत्र 2019 असा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'संकल्पित भारत, सशक्त भारत' असा सत्तारूढ पक्षाचा दावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपने संकल्पपत्र प्रसिद्ध केले.\n- दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविणार\n- शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, 1 लाखांपर्यंत कृषी कर्जावर पाच वर्षांपर्यत व्याज नाही\n- ग्रामीण भागाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी देणार\n- 60 वर्षांवरील शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना निवृत्तीवेतन देणार\n- गरिब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार\n- सर्व घरांत विद्युतीकरण करणार\n- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार\n- 2022 पर्यंत 75 संकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे\n- देशातील जनतेचा विश्वास वाढला आहे\n- विकास मोठ्या गतीने होत आहे\n- अंतर्गत सुरक्षा मजबूत केली असून, नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली आहे\n- संकल्पपत्रातून नवा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न\n- सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या संकल्पना आणल्या\n- गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आधार घेतला आहे\n- 75 वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येईल\n- 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा निर्माण करण्यात येतील\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nLoksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी\nपुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सह��� वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील...\nLoksabha 2019 : पवार, फडणवीसांच्या सांगता सभांबाबत उत्सुकता\nबारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची...\nकारणराजकारण : खराडीतील थिटे वस्तीतील नागरिक वाऱ्यावर\nखराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी...\nLoksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल\nमोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/owesi-criticized-rahul-gandhi-160012", "date_download": "2019-04-20T15:23:57Z", "digest": "sha1:VI2RWZBJSBUQGNKO7L23UTPGPK64MXU2", "length": 12747, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Owesi Criticized Rahul Gandhi राहुल गांधीचा खोटेपणा उघड- ओवेसी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nराहुल गांधीचा खोटेपणा उघड- ओवेसी\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nराहुल गांधीच्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरी, त्यांचा खोटेपणा तेलंगणाचा प्रयत्न तेलंगणाच्या जनतेने हाणून पाडला आहे. अशी टीका एमआयम पक्षाचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगणामध्ये पूर्णपणे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष अपयशी ठरले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.\nहैद्राबाद- राहुल गांधीच्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरी, त्यांचा खोटेपणा तेलंगणाचा प्रयत्न तेलंगणाच्या जनतेने हाणून पाडला आहे. अशी टीका एमआयम पक्षाचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी के���ी आहे. तेलंगणामध्ये पूर्णपणे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष अपयशी ठरले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, बाकी राज्यामध्ये जरी काँग्रेस जिंकली असली तरी तेलंगणामध्ये काँग्रेस फेल झाली आहे. देशाला कांग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष नको आहेत. तसेच माझी व्होटबँक ही तेलंगणा किंवा हैद्राबाद नाहीत पूर्ण देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण देशात एमआयएमचे चाहते असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असून या निवडणुकीत काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. तर भाजप पिछाडीवर असल्याची स्थिती आहे.\nLoksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल\nमोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nपंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा महाराष्ट्राशी संवाद\nलोकसभा निवडणुकीचे रण आता तापले आहे. पाच वर्षांपूर्वी मिळालेला जनादेश कायम राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत....\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nRahulWithSakal : 'सकाळ'शी महत्त्वपूर्ण, आनंददायी चर्चा : राहुल गांधी\nनवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/gautam-gambhir-now-coaching-role-160581", "date_download": "2019-04-20T15:19:21Z", "digest": "sha1:XEB7KUY3QZCEZVT7H5LQEV5TVGROSVCL", "length": 12799, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gautam Gambhir is now coaching role गौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी त्याने प्रशिक्षक होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अशातच एका संघाने त्याला प्रशिक्षकपदाचा मानही देऊ केला आहे.\nइंडियन प्रिमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने त्याला ही ऑपर दिली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब त्याला ट्विटरवर पुढीव वाटचालीसाठी शुभेच्छा देत खेळांडूना प्रोत्साहन देण्यासाठी त्याची वाट पाहत असल्याचा संदेशही दिला आहे.\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी त्याने प्रशिक्षक होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अशातच एका संघाने त्याला प्रशिक्षकपदाचा मानही देऊ केला आहे.\nइंडियन प्रिमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने त्याला ही ऑपर दिली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब त्याला ट्विटरवर पुढीव वाटचालीसाठी शुभेच्छा देत खेळांडूना प्रोत्साहन देण्यासाठी त्याची वाट पाहत असल्याचा संदेशही दिला आहे.\nत्याने फेसबुक आणि ट्विटरवरून व्हिडिओद्वारे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. \"आयुष्यातील हा सर्वांत कठिण निर्णय असून, हृदय कठोर करूनच आपण क्रिकेट कारकिर्द थांबविण्याचा निर्णय घेतला.' असे गंभीरने म्हटले होते.\nपुणे : जुन्या भांडणावरून महिलेच्या बंगल्यावर दगडफेक; पाळीव श्‍वान जख��ी\nपुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...\nशेअर बाजारात हजारो कमावण्याची संधी... पण\nशेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक...\nपुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक\nपुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी...\nLoksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल\nमोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nपारंपरिक इंधन टाळल्यास प्रदूषणात घट\nनवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात...\nखाकी वर्दीचा मॅरेथॉन विक्रम\nकात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-muncipal-corporation-amrut-yojna-cannection-161522", "date_download": "2019-04-20T14:47:39Z", "digest": "sha1:TGVUAGUK27HEOIWB2ZZI4LG7WC7YOG6P", "length": 14997, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon muncipal corporation amrut yojna cannection \"अमृत'चे कनेक्‍शन हवे, तत्काळ थकबाकी भरा! | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\n\"अमृत'चे कनेक्‍शन हवे, तत्काळ थकबाकी भरा\nगुरुवार, 20 डिसेंबर 2018\nजळगाव ः महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या जलवाहिनीवर नळ कनेक्‍शन ���ेण्यात येणार आहे. मात्र, हे नवीन कनेक्‍शन देताना जुनी थकबाकी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांचे कनेक्‍शन नवीन जलवाहिनीवरून देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.\nजळगाव ः महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या जलवाहिनीवर नळ कनेक्‍शन देण्यात येणार आहे. मात्र, हे नवीन कनेक्‍शन देताना जुनी थकबाकी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांचे कनेक्‍शन नवीन जलवाहिनीवरून देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.\nशहरातील जुन्या जलवाहिन्यांमुळे अनेक भागांत पाणी वितरणात अडथळा होता. त्यामुळे अनेक भागांत नळांना पाणी येत नव्हते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून \"अमृत' योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. त्यासाठी मक्ता देण्यात आला असून, त्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. अनेक भागांत जलवाहिनी टाकण्याचे कामही झाले आहे.\nज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आली आहे, तेथील नळकनेक्‍शन आता या अमृत योजनेच्या जलवाहिनीवरून देण्यात येणार आहे. मात्र महापालिकेने आता त्यासाठी अट घातली आहे. त्यांना या नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन घ्यायचे असेल त्यांनी महापालिकेच्या सन 2018-19 पर्यंतच्या मालमत्ताकराच्या तसेच पाणीपट्टीच्या रकमा भरायच्या आहेत. कर भरल्याच्या पावत्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात सादर करून नागरिकांनी नवीन जलवाहिनीवरून नळकनेक्‍शन जोडून घ्यावयाचे आहे. मात्र, जर थकबाकी असेल तर मात्र नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन मिळणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी कराच्या व पाणीपट्टीच्या रकमा भरलेल्या आहेत त्यांनी त्या पावत्या त्वरित दाखवून नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन जोडून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nमहापालिकेतर्फे सन 2018-19 च्या मालमत्ताकराचा भरणार स्वीकारण्यात येत आहे. नागरिकांनी त्वरित त्याचा भरणा करायचा आहे. 31 डिसेंबरपूर्वी भरणार करण्याऱ्या नागरिकांना तीन टक्के सूट देण्यात येणार आहे. मात्र 1 जानेवारी 2019 पासून थकबाकीवर 2 टक्के दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी त्वरित घरपट्टी भरावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nकारणराजकारण : खराडीतील थिटे वस्तीतील नागरिक वाऱ्यावर\nखराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी...\nLoksabha 2019 : राजकीय विद्यापीठाचा ‘अंडरकरंट’ कळेना\nकागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक...\nLoksabha 2019 : विकासासाठी पाच वर्षांचा \"मास्टर प्लॅन' तयार\nरावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा \"मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर...\nजिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढता-वाढता वाढे\nजळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे....\nशेततळे योजनेतील कामांना गती\nजळगाव - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७...\nदख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस\nजोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T14:39:15Z", "digest": "sha1:YRE36YET4BMVM43KR7CMMYJ4W4UIEJEL", "length": 5800, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "जागतिक हृदय दिन निमित्ताने..... | m4marathi", "raw_content": "\nजागतिक हृदय दिन निमित्ताने…..\nकाल २९ सप्टेंबर रोजी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते.\nइतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.\nहृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.\nहृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.\nजेवण केल्यानंतर हे कराच .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612621", "date_download": "2019-04-20T14:40:59Z", "digest": "sha1:CX55RQJNGAXLVQ4UXBALQ2P7KDVGBQ7E", "length": 4860, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फिल्पकार्ट आता विकणार जुने सामान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फिल्पकार्ट आता विकणार जुने सामान\nफिल्पकार्ट आता विकणार जुने सामान\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nदेशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लपिकार्टने महत्वाची घोषणा केली आहे. आता फ्लपिकार्ट जुन्या सामानाला नवं करून विकणार आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाइट लाँच केली आहे. ज्याचे नाव आहे ’टू गूड’ सुरूवातीला या वेबसाइटवर जुनं ��लेक्ट्रकि सामान विकलं जाणार आहे. ज्यासोबत कंपनी गुणवत्तेचं सर्टिफिकेट देखील देणार आहे. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत.\nया स्टोरमध्ये आता जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱया काही दिवसांत फ्लपिकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे 400 हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे\nअसा करा फोनच्या Volume Keyचा वापर\n2 TB एक्स्पांडेबल मेमरीसह Moto X4 लाँच\nफेसबुक, व्हॉट्सऍप चॅटवर आता सरकारची नजर\nसॅमसंगचा गॅलेक्सी ए 80 नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/dwarf-village-in-china/", "date_download": "2019-04-20T15:13:01Z", "digest": "sha1:P4ZAGTJGYNJC6SGVAMG5T26RRHDR6XM7", "length": 15259, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बुटक्या लोकांच्या गावाचं न उलगडलेलं रहस्य!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nबुटक्या लोकांच्या गावाचं न उलगडलेलं रहस्य\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nसामान्यत: दर २०००० लोकांमधील एक मनुष्य बुटका असतो किंवा तो तसा जन्माला येतो, म्हणजेच ह्यांची जन्माची टक्केवारी खूप कमी असते, जवळपास एकूण लोकसंखेच्या ०.००५ इतकी असते. परंतु चीन मधील शिचुआन प्रांतातील यांग्सी गावाची गोष्ट काही वेगळीच आहे. या गावातील जवळप��स ५० टक्के लोकसंख्या बुटकी आहे. या गावात राहणाऱ्या ८० पैकी ३६ लोकांची उंची फक्त २ फूट १ इंचापासून ३ फूट १० इंचाइतकीच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बुटके असल्यामुळे हे गाव बुटक्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु इतक्या प्रमाणात लोक बुटके असण्यामागचे रहस्य नेमके काय आहे, त्याचा थांगपत्ता गेल्या ६० वर्षांपासून या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना देखील लागलेला नाही.\n१९५१ मध्ये पहिली केस समोर आली\nगावातील वृद्ध माणसांचे म्हणणे आहे की, त्यांचे सुखमयी आणि आरामदायी जीवन काही दशकांपूर्वीच संपुष्टात आले होते, जेव्हा या प्रांतात एका भयानक रोगाने धुमाकूळ माजवला होता. त्यानंतर येथील लोकांमध्ये ही बुटकेपणाची समस्या दिसू लागली. त्यामध्ये जास्तकरून ५ ते ७ वर्षांची मुले आहेत. ह्या वयानंतर या मुलांची उंची वाढणे थांबते. या व्यतिरिक्त हे लोक अजून काही वेगळ्या समस्यांनी त्रस्त आहेत.\nया भागात बुटक्या लोकांना पहिल्यांदा पाहिल्याची बातमी १९११ साली पुढे आली. १९४७ मध्ये एका इंग्रज शास्त्रज्ञाने ही ह्या भागामध्ये शेकडो बुटक्यांना पहिल्याचे बोलले जाते, परंतु जेव्हा या गावामध्ये आलेल्या भयानक रोगामुळे अंग छोटे होण्याची तक्रार येथील स्थानिकांनी प्रशासनाकडे केली तेव्हा खऱ्या अर्थाने हे गाव आणि येथील समस्या जगापुढे आली.१९८५ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा गावात अशी ११९ प्रकरणे समोर आली. काळानुसार हा आजार थांबला नाही, तर पिढ्यानपिढ्या हा आजार वाढतच गेला. या आजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटत होते की हा रोग आपल्या मुलांना होऊ नये.\nआज ६० वर्षानंतर काहीसा सुधार झाला आहे, मात्र अजूनही आताच्या नवीन पिढीमध्ये बुटकेपणाची लक्षणे दिसून येतात.\nया बुटकेपणामागच्या रहस्याचा अजूनही उलगडा झालेला नाही\nअचानक काहीतरी झाले आणि एका सामान्य उंचीच्या लोकांचे गाव बुटक्या लोकांच्या गावात परिवर्तित झाले. हे रहस्य शास्त्रज्ञ गेल्या ६० वर्षांपासून शोधत आहेत. शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोकांनी या गावातील पाणी, माती, अन्न याची कित्येकवेळा तपासणी केली,परंतु ते या समस्येमागचे कारण शोधू शकलेले नाहीत.\n१९९७ साली या आजाराचे कारण सांगताना या जमिनीत पारा असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले गेले होते, परंतु हे काही खरे क���रण नसल्याचे सिद्ध झाले. काही लोकांच्या मते, जपानने काही दशकांपूर्वी सोडलेल्या विषारी गॅसमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु इतिहासानुसार जपानी कधीही चीनच्या या भागात आलेच नव्हते.\nअशी वेगवेगळी कारणे वेळोवेळी देण्यात आली आहेत, पण कधीही खरे काय ते मात्र समजले नाही. गावातील काही लोक मानतात की, हा कोणत्यातरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे, तर काही मानतात की, पूर्वजांचे व्यवस्थित अंत्यसंस्कार न केल्याने हे सर्व होत आहे.\nदुसऱ्या देशांतील लोकांना जाण्यास मनाई\nचीन देश आपल्या देशामध्ये हे बुटक्यांचे गाव आहे असे मानण्यास तयार आहे, परंतु या गावात कोणत्याही दुसऱ्या देशातील पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. फक्त येथे जाणाऱ्या पत्रकारांकडूनच येथील योग्य ती माहिती मिळते.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← ख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का\nअमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेलं विशाल हिंदू “श्री यंत्र” – एक Unsolved Mystery →\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nशाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’\nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nशुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली…\nफेसबुक आपल्याला फसवतंय – इंटरनेट न्युट्रलिटी वाचवा – Save The Internet\nतिच्या हातच्या चहाचं अवघ्या ऑस्ट्रेलियाला याड लागलंय\nध्वनीच्या सातपट वेगाने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय \nएमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\n“लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nगांधीजींबद्दल तुम्हाला माहित “नसलेल्या” काही महत्वाच्या गोष्टी\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\nएक असं गाणं जे ऐकून लोक चक्क आत्महत्या करायचे \nभारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू हो��्यासाठीच्या “एनडीए” परीक्षेची तयारी कशी करावी\nउत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग\n“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nपाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर\nधर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\n“मा. विश्वंभर चौधरी, धरण बांधणीत होणाऱ्या खाजगी गुंतवणुकीत काय चुक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://samatavruddhaseva.in/vruddhaseva/Services.aspx", "date_download": "2019-04-20T14:27:00Z", "digest": "sha1:5BUCY5EVKOJT7JEMELYVJOPAZ543KYWF", "length": 3820, "nlines": 38, "source_domain": "samatavruddhaseva.in", "title": "सेवा आणि सुविधा सेवा आणि सुविधा", "raw_content": "\nदैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा... • अधिक माहिती...\nविविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने... • अधिक माहिती...\nआम्ही अनेक सामाजिक तसेच आरोग्य सेवा शिबीरांची व्यवस्था करतो ... • अधिक माहिती...\nआश्रमातील सोयी व सुविधा\nशहरापासून थोड्याच अंतरावर निसर्गरम्य हवेशीर परिसर\nगरजेनुसार लहान-मोठ्या खोल्या आणि फर्निचर\nआश्रमवासीयांसाठी कॉट्स, गाद्या, उशा, पांघरुणे इत्यादी\nदररोज दोन वेळा चहा-कॉफी, सकाळी नाश्ता, दोन वेळा सात्विक शाकाहारी जेवण\nमनोरंजनासाठी वृत्तपत्रे, ग्रंथालय, टेपरेकॉर्डर, टि.व्ही इत्यादी साधने\nदैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा\nविविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने, संगीतसभा इत्यादीचे सतत आयोजन\nवर्षातून किमान दोन वेळा प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींचे आयोजन\nआंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम, पिण्याच्या निर्जंतूक शुद्ध पाण्यासाठी अॅक्वागार्ड प्युरिफायर\nस्वयंपाक, धुणेभांडी, स्वच्छतागृहे आणि परिसर सवच्छता यांसाठी तत्पर कर्मचारी व सेवकवर्ग\nआश्रमाच्या दैनंदिन कारभारावर निरपेक्षवृत्तीने देखरेख करणारा संचालक वर्ग\nनर्सिंग होम: समता नर्सिंग ब्युरो\nआरोग्य शिबिर / कॅम्प ... या ठिकाणी आयोजित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-property-auction-of-underworld-don-dawood-ibrahim-building-sold-in-3-51-crore-299567.html", "date_download": "2019-04-20T14:37:31Z", "digest": "sha1:FQON55QKEVPCB2NH6NLLOR5N6I6FO6HX", "length": 15198, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव, कोट्यवधीला विकली गेली इमारत", "raw_content": "\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nमुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव, कोट्यवधीला विकली गेली इमारत\nयाआधीही त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता मात्र कोणीही त्या मालमत्तेसाठी किंमत लावली नाही\nमुंबई, ०९ ऑगस्ट- मुंबईतील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेची लिलाव करण्यात आली. ३ लाख ५१ हजार रुपयांमध्ये दाऊदच्या इमारतीला लिलाव झाला. सैफी बुरानी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने (एसबीएटी) ही इमारत विकत घेतली. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता मात्र कोणीही त्या मालमत्तेसाठी किंमत लावली नाही. अखेर दाऊदची ही इमारती सैफी ट्रस्टने विकत घेतली. सीबीआयने १९९३ मझील मुंबईतील साखळी बॉम्ब हल्ल्यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचे एकूण १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. सैफी बुरहानी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने २०१५ मध्ये रौनक अफरोज हॉटेलवर बोली लावली होती. मात्र तेव्हा माजी पत्रकार बालाकृष्णन यांनी हा लिलाव जिंकला होता. मात्र उरलेले पैसे ते देऊ न शिकल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात आला. २००२ मध्येही दाऊदची मालमत्ता विकत घेतलेले दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांना अजूनपर्यंत मालमत्तेवर ताबा मिळवता आलेला नाही.\nमी मराठा मोर्चाचं नेतृत्व कधीही करणार नाही - संभाजी राजे\nमध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे\nमराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook/all/page-8/", "date_download": "2019-04-20T14:39:29Z", "digest": "sha1:FZW5OJKRGB2UXLLGRI374I5E3VTNHB4B", "length": 12131, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच��या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\n जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट\nव्हॅलेंटाइन डेला जिओने आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.\nसोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत बॉलिवूडच्या 'या' दोन अभिनेत्री\n��ुलीच्या नावाने फेसबुकवरून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, भेटायला बोलवून 5 लाखांना लुटले \n'पद्मावत' फेसबुकवर झाला लाईव्ह; हजारो लोकांनी केला शेअर\nमहाराष्ट्र Dec 28, 2017\n'ओएसएक्स'वरची गाडी पळवली, फेसबुक फ्रेंड रिक्वेश्टने अद्दल घडवली\nआता फेसबुकसाठीही लागणार 'आधार' \nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - 'क्लिक'वरचा काळाबाजार\nटेक्नोलाॅजी Oct 3, 2017\nमार्क झकरबर्ग म्हणतोय,\"मला माफ करा \", काय घडलं नेमकं \n#बिनधास्तबोला : मुंबईसाठी बुलेट ट्रेन गरजेची की सोईसुविधा आणि सुरक्षित प्रवास \nराज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड;एकाच दिवसात पाच लाख लाईक\nराज ठाकरेंचं बहुचर्चित फेसबुक पेज लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'\nराज ठाकरे करणार फेसबुक पेज लाँच\nघटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरेंची फेसबुकवर एंट्री\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/news/", "date_download": "2019-04-20T15:07:00Z", "digest": "sha1:FGBWHQ6X2XN6AZZZMZCPKYBOLPSMAPHO", "length": 12530, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इ��्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nअतुल हा हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास लोण���वळा पोलीस करत आहेत.\nशिरुरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला, पतीनेच हत्या केल्याचा संशय\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 15 दिवसांसाठी मेगाब्लॉक, या कालावधीत राहील बंद\nपुणे: अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा\nबायकोचे अनैतिक संबंध..प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा नव-याने असा काढला काटा\nअ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार आणि आत्महत्या; पुण्यात सिनेस्टाईल थरारक घटना\nनैराश्यातून शेतकऱ्याने संपविलं आयुष्य..3 एकरात पिकवला होता कांदा\nआंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचायतीने केलं होतं बहिष्कृत; तब्बल 20 वर्षांनी सन्मानाने घेतलं परत\nवंचित आघाडी ही किंचित आघाडी..रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर खोचक टीका\nपवना धरणात खेळताना घसरला पाय, इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nआई बचावली पण बछडे मात्र होरपळले\nभाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहीत आहेत - अजित पवार\nसात जन्माचं नात शुल्लक वादातून संपलं, पतीने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीची केली हत्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/22-world-record-on-name-of-virat-kohli/", "date_download": "2019-04-20T14:36:06Z", "digest": "sha1:PRBUXLI5ROA6RKUVM5TQWVWVMGNXBPNK", "length": 2427, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "22 world record on name of virat kohli Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nएक कोहली, २२ विश्वविक्रम \nकोलंबो – आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/586597", "date_download": "2019-04-20T14:42:33Z", "digest": "sha1:ORFI7Y67DT54ZLZA2I6RD56QHUF5HR3P", "length": 7887, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सरनाईककडून दोन गावठी पिस्तुले जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरनाईककडून दोन गावठी पिस्तुले जप्त\nसरनाईककडून दोन गावठी पिस्तुले जप्त\nजरगनगर येथील प्रतिक पोवार खून प्रकरणातील संशयित आरोपी प्रतिक सरनाईक याच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल सहा जिवंत काडतुसे जप्त केली. पाचगाव येथील ओढयाच्या पुलाखाली ती पुरून ठेवली होती. वाराणसीतून एक लाख रूपयांना चार पिस्तुल सरनाईकने विकत घेतली होती, अशी माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी गुरुवारी दिली.\nजाधव म्हणाले, शांतादुर्गा कॉलनी प्रतिक ऊर्फ चिंटू पोवारचा जरगनगर येथील अण्णा ग्रुप चौकात संशयित प्रतिक सरनाईकने गोळय़ा घालून खून केला होता. रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी संशयिताला पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयिताला बुधवारी घटनास्थळी फिरवण्यात आले होते.\nदोन फुट खड्डात पुरली होती पिस्तुले\nसंशयित सरनाईककडे आणखी दोन गावठी पिस्तुलें असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयिताकडे चौकशी केली असता त्याने याची कबुली दिली. संशयित सरनाईकला घेऊन पोलीस पाचगाव ते कंदलगाव मार्गावर असलेल्या ओढय़ाच्या पुलावर आले. तेथे या पुलाखाली दोन फुट खड्डा खणून त्यात प्लॉस्टीकच्या पिशवीत लपवलेले दोन गावठी पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत.\nवाराणसीमधून एक लाखांना घेतली चार गावठी पिस्तुले\nशांतादुर्गा कॉलनीत अण्णा ग्रुप होता. त्यात हे सर्वजण एकत्र होते. पण मंडळाच्या काही तरूणांनी प्रतिक सरनाईकला मारहाण केली. त्यानंतर तो ग्रुपमधून बाजूला झाला होता. तो पुण्यात गेला. तेथे चालक म्हणून तो काम करत होता, पण मारहाणीचा बदला घ्यायचा, याचा विचार कायम होता. त्यातूनच त्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाऊन 1 लाख रूपयांना चार गावठी पिस्तुल खरेदी केली होती. त्यातील एक पिस्तुल इचलकरंजीत हवेत गोळीबार केला म्हणून पोलिसांनी जप्त केले आहे. प्रतिक पोवारच्या खुनात दुसरे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. उर्वरित दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे संशयित आरोपी सरनाईक याने पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.\nमाजी आमदार आनंदराव देसाई (आबाजी) यांचे निधन\nमहालक्ष्मी आघाडीच्या पदयात्रेस बोरवडेत उत्स्फुर्त प्रतिसाद\nबँक ऑफ महाराष्ट्राचा वर्धापन दिन उत्साहात\nबहारदार गाण्यांच्या सादरिकरणाने रसिक मंत्रमुग्ध\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/whatsapp-group-admin-cant-be-held-responsible-21959", "date_download": "2019-04-20T15:12:54Z", "digest": "sha1:TB7TKBZLR275PXJE4PS4IIQKSEKM7TSA", "length": 13956, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "whatsapp group admin can't be held responsible 'त्या' व्हॉट्सअॅप पोस्टची जबाबदारी अॅडमिनची नाही | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\n'त्या' व्हॉट्सअॅप पोस्टची जबाबदारी अॅडमिनची नाही\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक निर्णय व्हॉट्सअॅप ग्रूपच्या तमाम अॅडमिन मंडळींसाठी दिलासा देणारा आहे. ग्रुपवरील कोणत्याही मजकुरासाठी संबंधित अॅडमिन जबाबदार राहणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nव्हॉट्सअॅप ग्रूपवर जो मजकूर शेअर केला जातो त्यासाठी प्रथम अॅडमिनला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केल्याच्या घटना आपण पाहतो. मात्र, खोडसाळ ग्रूप मेंबर्स आणि त्यांनी ग्रूपवर शेअर केलेल्या पोस्टचे टेन्शन अॅडमिनने घेण्याची आता आवश्यकता नाही. याबाबतचा न्���ायालयाचा निर्णय अॅडमिनसाठी दिलासादायक ठरणार आहे.\nनवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक निर्णय व्हॉट्सअॅप ग्रूपच्या तमाम अॅडमिन मंडळींसाठी दिलासा देणारा आहे. ग्रुपवरील कोणत्याही मजकुरासाठी संबंधित अॅडमिन जबाबदार राहणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nव्हॉट्सअॅप ग्रूपवर जो मजकूर शेअर केला जातो त्यासाठी प्रथम अॅडमिनला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केल्याच्या घटना आपण पाहतो. मात्र, खोडसाळ ग्रूप मेंबर्स आणि त्यांनी ग्रूपवर शेअर केलेल्या पोस्टचे टेन्शन अॅडमिनने घेण्याची आता आवश्यकता नाही. याबाबतचा न्यायालयाचा निर्णय अॅडमिनसाठी दिलासादायक ठरणार आहे.\nन्यायाधीश राजीव सहाय एंडलाव यांनी एक अब्रुनुकसानीचा खटला रद्दबातल ठरविताना म्हटले आहे की, \"मला हे समजत नाही की एखाद्या ग्रुप मेंबरने टाकलेल्या मजकुरामुळे झालेल्या बदनामीसाठी त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन कसा काय जबाबदार असू शकतो.\"\nयासंदर्भात दोन राज्यांतील शासनानेव्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरासाठी अॅडमिन जबाबदार असल्याची भूमिका मांडली होती.\nदरम्यान, न्यायालयाने असे म्हटले आहे की, \"ग्रुपवरील कोणत्याही मजकुराची सत्यता तपासणे हे ग्रुप अॅडमिनचे काम नाही. त्याला जबाबदार धरणे म्हणजे वृत्तपत्रातील अवमानकारक मजकुराला कागदनिर्मिती करणारे जबाबदार आहेत असे म्हणण्यासारखे आहे.\"\nशेअर बाजारात हजारो कमावण्याची संधी... पण\nशेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक...\nसरन्यायाधीश रंजन गोगोईंनी फेटाळला विनयभंगाचा आरोप\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळून लावत न्यायाव्यवस्था धोक्यात...\nबोहल्यावर चढण्याआधीच पोलिसांच्या हातकड्या\nपुणे - पोलिस असल्याचे भासवत लाच मागणाऱ्या नवरदेवाला लग्नाच्या आदल्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही बाब वधू पक्षाकडील मंडळींना...\nLoksabha 2019 : जाहिरातींच्या पैशांत कामे झाली असती - मनसे\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जाहिरातींवर खर्च केलेल्या ५२४५ कोटी रुपयांत अनेक समाजोपयोगी कामे झाली असती, अशी टीका महाराष्ट्र...\nजेट एअरवेज प्रकरणात हस्तक्षेपास कोर्टाचा नकार\nमुंबई - वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयात...\nसाक्षीदार फितूर होऊनही आरोपीला सक्तमजुरी\nसोलापूर - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेचे कुटुंबीय आणि सर्व साक्षीदार फितूर होऊनही अक्षय हरीदास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bamiyan-buddhas-destruction/", "date_download": "2019-04-20T14:12:45Z", "digest": "sha1:Y27WXZ2RNNAMW7ELFHLUABFJYCBX6425", "length": 6649, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "bamiyan buddhas destruction Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“इस्लामबाह्य” म्हणून क्रूरपणे उध्वस्त केलेल्या बामियान बुद्धांच्या मूर्त्यांबद्दल जाणून घ्या..\nबामियान प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे येथील दोन भव्य अशा भगवान बुद्धांच्या मूर्ती.\nकेरळमधील ही कंपनी आता जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा विकत घेणार\nपुलवामा हल्ल्याची रात्र प्रत्येक भारतीयाने तळमळत काढली पण ‘ह्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nहोळीची विविध राज्यांतील रूपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं रहातं\nभारताने पाकिस्तानची केलेली धुलाई पाहिलीत आता त्यांची इंटरनेटवर झालेली धुलाई पहा\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nअख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय\nजगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं – बघून प्रेमातच पडाल\nडायनासोअरच्या लुप्त होण्यास कारणीभूत ठरलेलं द्रव्य मानवास कॅन्सर मुक्ती देऊ शकेल\n“वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण… : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत\nहिटलरची जगाला एक अशीही देण���ी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\n“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा\nइतिहासातील सर्वोत्तम १० सर्जिकल स्ट्राईक्स, ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात\nरेल्वेला गियर्स असतात का जाणून घ्या रेल्वेच्या गतिमान बदलांचा इतिहास\nअमेरिकेच्या हेरगिरीवर मात करत जगातल्या सर्व देशांना भारताने ‘अशी’ जरब बसवली होती..\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\nतुम्ही मनापासून प्रेम करता, ती व्यक्ती खरंच त्या लायक आहे\nदोन सरली…तीन उरली : मोदी सरकारसमोरील निवडणुकांचा ताळेबंद\nसेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maharashtra-politics-ncp-morcha-ajit-pawar-16136", "date_download": "2019-04-20T14:47:33Z", "digest": "sha1:7UGB2KY6ICRBTTMFJXYVLEH5NCMKDZUV", "length": 10081, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Politics NCP Morcha Ajit Pawar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोर्चाच्या निमित्ताने ताकद आजमावण्याचा अजितदादांचा प्रयत्न\nमोर्चाच्या निमित्ताने ताकद आजमावण्याचा अजितदादांचा प्रयत्न\nमोर्चाच्या निमित्ताने ताकद आजमावण्याचा अजितदादांचा प्रयत्न\nमोर्चाच्या निमित्ताने ताकद आजमावण्याचा अजितदादांचा प्रयत्न\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nमहागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (ता. 7) पिंपरीत महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजिला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता या मोर्चाच्या निमित्ताने पक्षाची एकेकाळच्या बालेकिल्ल्यात किती ताकद राहिली आहे, हे आजमावण्याचा अजित पवार यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.\nपिंपरी : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (ता. 7) ���िंपरीत महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याने, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्च्याची तयारी करण्यासाठी प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मोर्चाचे निमित्त साधत पक्षसंघटना पुन्हा सक्रीय करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता या मोर्चाच्या निमित्ताने पक्षाची एकेकाळच्या बालेकिल्ल्यात किती ताकद राहिली आहे, हे आजमावण्याचा अजित पवार यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याच्या शक्‍यता असून, त्याच्या तयारीला लागण्याचा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पक्षातील नेत्यांना दिली. पक्षाने एक ऑक्‍टोबरपासून सात ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी महागाईविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच भाग म्हणून पिंपरीत मोर्चा काढण्यात येणार आहे.\nमोर्चाचा प्रारंभ काळेवाडीतील पंचपीर चौकातून शनिवारी दुपारी तीन वाजता होईल. पिंपरी कॅम्प, डीलक्‍स चौक, पिंपरी बाजारपेठ, भाटनगर यामार्गे आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मंगळवारी दिली. महागाईने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.\nपक्षाच्या शहर कार्यकारिणीची, तसेच नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन मोर्चाची तयारी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पक्षाच्या प्रभाग स्तरीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, तसेच माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी घेण्यात येणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.\nमहापालिका अजित पवार पिंपरी लोकसभा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/who-is-stopping-the-government-of-india-to-take-strong-action-against-terrorists/", "date_download": "2019-04-20T14:49:06Z", "digest": "sha1:434H2VBZ7BVLTOPXGWERSA623M2IOKBC", "length": 9554, "nlines": 78, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : 72 तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड ���ेईन', शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\n72 तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड घेईन’, शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम\nमहा न्यूज नेटवर्क June 16, 2018\tक्राइम\nदहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला भारत सरकारला कोण थांबवत आहे\nश्रीनगर:- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. 72 तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड घेणार असल्याचं शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना औरंगजेब यांचे वडील म्हणाले,’माझ्या मुलाला मारलेल्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला भारत सरकारला कोण थांबवत आहे जर सरकारने पुढच्या 72 तासात कारवाई केली नाही, तर मी स्वतः औरंगजेबच्या हत्येचा बदला घेईन, असं ते म्हणाले.\nशहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्या प्रकरणावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवरही सडकून टीका केली आहे. औरंगजेब यांचं निधन हे परिवाराबरोबरच भारतीय लष्करासाठीही मोठा झटका आहे, असंही ते म्हणाले.\nजम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये राहणारे जवान औरंगजेब 23 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. सुट्टीसाठी ते घरी आले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर गुरूवारी (ता.14 जून) रोजी पुलवाला जिल्ह्यातील गुसु गावात त्यांचा मृतदेह सापडला. औरंगजेब यांच्या परिवारातील अनेकांनी सैन्यातून देशाची सेवा केली आहे. त्याचे वडील आणि काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आलं. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत.\nPrevious शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन ड्रेसच्या ओढणीने गळफास घेत विद्यार्थिनीची आत्महत्या.\nNext जळगावात बालिका खून प्रकरणी आदेश बाबाच्या घराची झडती\nपरळीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृण हत्या\nभाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा\n आयसीयूमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.,\nपरळी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्या विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/district-banks-notes-omitted-process-change-16102", "date_download": "2019-04-20T15:25:05Z", "digest": "sha1:ZMGQ6GWZM5FBEUJSEZFB7F7B654OR42E", "length": 21213, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Banks notes omitted the process of change नोटा बदल प्रक्रियेतून जिल्हा बॅंका वगळल्या | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nनोटा बदल प्रक्रियेतून जिल्हा बॅंका वगळल्या\nविष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nसांगली - रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना समाविष्ट करून घेतलेले नाही. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बॅंकांत 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील 5 हजार 48 शाखांशी संबंधित 2 कोटी 60 लाखांवर शेतकरी, शेजमजूर, गरीब खातेदारांच�� गैरसोय झाली. सांगली जिल्हा बॅंकेने आज दुपारी तीनपर्यंत पैसे भरून घेतले. मात्र रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यास प्रतिबंधाचा आदेश तातडीने जारी केला. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.\nसांगली - रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना समाविष्ट करून घेतलेले नाही. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बॅंकांत 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील 5 हजार 48 शाखांशी संबंधित 2 कोटी 60 लाखांवर शेतकरी, शेजमजूर, गरीब खातेदारांची गैरसोय झाली. सांगली जिल्हा बॅंकेने आज दुपारी तीनपर्यंत पैसे भरून घेतले. मात्र रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यास प्रतिबंधाचा आदेश तातडीने जारी केला. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा बॅंकांना नोटा स्वीकारण्यास परवानगी नाकारण्यामागे कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे.\nराज्यातील जिल्हा बॅंकांवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून आहे. त्याच बॅंकांचा नोटा बदलून देण्याच्या किंवा जुन्या नोटा वीजबिले वा अन्य कारणांसाठी स्वीकारण्यास परवानगी देणाऱ्या संस्थांच्या यादीत समाविष्ट करून घेतला नसल्याने आज राज्यभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.\nराज्यात 31 जिल्हा सहकारी बॅंका आहेत. त्यांच्या 5 हजार 48 हून अधिक शाखा आहेत. त्यातील खातेदारांची संख्या सुमारे 2 कोटी 60 लाखांवर आहे. सांगली जिल्हा बॅंकेतील खातेदारांची संख्या 8 लाखांवर आहे. सर्व बॅंकांची रोजची उलाढाल 3200 कोटींच्या दरम्यान आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सकाळपासून दुपारी तीनपर्यंत जुन्या नोटा भरून घेण्यासह चार हजारपर्यंतच्या नोटा ग्राहकांना दिल्या जात होता. दुपारी तीन वाजता रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार रक्कम भरून घेण्याचे बंद करण्यात आले. त्यानंतर ग्राहक, अधिकाऱ्यांत अनेक शाखांत वादावादी झाली. शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांची गैरसोय झाली.\nजिल्हा नागरी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील म्हणाले, \"\"जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पतसंस्थांशी निगडित जुन्या नोटांचा स्वीकार व नव्या नोटांचे वाटप रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणानुसार निर्माण झालेली आजची स्थिती कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. जिल्हा बॅंक, पतसंस्था��ना ज्या दिवशी नोटाबंदीची घोषणा झाली त्या दिवशीपर्यंतचा ताळेबंद द्यावा लागणार असल्याने दुसऱ्या दिवशी जुन्या नोटा स्वीकारून चालणार नाही. शेड्युल्ड बॅंकांना काल व आज नव्या नोटा प्राप्त झाल्यात. \"राजारामबापू'सह अन्य शेड्युल्ड बॅंकांतून उद्या (ता.11) पासून जुन्या नोटा स्वीकारून नव्याचे वाटप सुरू होईल.''\nसंजय कोले म्हणाले, \"\"जिल्हा सहकारी बॅंका कॉंग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे असा निर्णय घेतल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्यवहारावर नियंत्रण ठेवावे, मात्र शेतकरी, सामान्य नागरिकांकडील पैसे स्वीकारावेत.''\nजिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, शेड्युल्ड बॅंकांतून जुन्या नोटा भरून घेण्यासह नोटा बदलून देण्याचे काम सुरळीतपणे सुरू होते. त्यांना स्टेट बॅंक किंवा अन्य बॅंकांतून लागणाऱ्या रकमेच्या केवळ पाच टक्केही चलनाचा पुरवठा होत नसल्याची टीका होत आहे. ग्रामीण भागातील लोकांपैकी 95 टक्के खातेदारांचे आर्थिक व्यवहार केवळ जिल्हा बॅंकात आहेत. या बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यासह नोटा बदलून देण्यासाठी परवानगी हवीच, अशी मागणी आहे.\nसर्वाधिक ग्रामीण खातेदार जिल्हा बॅंकेशी संबंधित आहेत. जिल्ह्याच्या उलाढालीत 65 ते 70 टक्के वाटा जिल्हा बॅंकांचा आहे. राज्यातील 31 बॅंकांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. मात्र, नोटा बदलून देण्याच्या यादीत समावेश नसल्याची बाब दुपारी तीन वाजता लक्षात आली. सहकार सचिव संगूंशी राज्य सहकारी बॅंक आणि संघटनेतर्फे दूरध्वनीवरून चर्चा केली. सचिव श्री. संगू यांनी केंद्रीय सचिवांशी चर्चा केली आहे. आम्ही रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांत आमच्याबद्दल नाराजी पसरली.\n- दिलीप पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक\nशेड्युल्ड बॅंकांच्या मागणीच्या तुलनेत पाच टक्केही रक्कम स्टेट बॅंक आणि अन्य बॅंकांतून उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे ग्राहक नाराज आहेत.\n- गणेश गाडगीळ, अध्यक्ष, सांगली अर्बन बॅंक\nसांगली जिल्हा बॅंकेच्या शाखांत रोज 100 हून अधिक कोटींची उलाढाल होते. रोज 15 कोटी चलनाची गरज असते. 500 व 1 हजार रुपयांच्या 70 कोटी नोटा शिल्लक आहेत. जिल्हा बॅंकेने स्टेट बॅंक, युनियन बॅंक आणि आयसीआयसीआय य��� चेस्ट बॅंकांकडे 50 कोटींची मागणी केली आहे.\n- एम. बी. रामदुर्ग, व्यवस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nElection Tracker : मायावती आज काय म्हणाल्या\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nपुणे विद्यापीठाने अधिसभेत मांडला ६३३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प\nपुणे : संशोधन व गुणवत्ता सुधार, विद्यार्थी विकास यांसह विविध योजनांसाठी भरीव तरतूद करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१९-२० या...\nLoksabha 2019 : विधानसभा पराभूतांकडून सुळे यांचा प्रचार\nकेडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम...\nकारणराजकारण : बाणेरकर म्हणतात '...तरच विकास होऊ शकतो'\nपुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत...\nLoksabha 2019 : शेट्टींचा अजेंडा फक्त आंदोलनाचाच\nशिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://talukadapoli.com/personalities/maharshi-karve/dapoliche-karve/", "date_download": "2019-04-20T15:14:18Z", "digest": "sha1:4WGA4OJ7R6DCIMZWMX6ARZT4GIJRWIWP", "length": 6293, "nlines": 147, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Maharshi Karve Marathi Primary School | Taluka Dapoli", "raw_content": "\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nHome व्यक्तिमत्वे महर्���ी कर्वे महर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड\nमहर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड\nदापोलीच्या मुरुडमधील महर्षी अण्णासाहेब कर्वे शाळेची स्थापना हि जवळजवळ १८३ वर्षांपूर्वी सन १८३४ मध्ये झाली. महर्षीं कर्व्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा ह्याच मराठी शाळेत झालं.\nमहर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी रचलेलं स्वागतगीत.\nNext articleमहर्षी कर्वे स्मृतिस्थळ\nदापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे\nदापोली शहरातील श्री राम मंदिर\nतालुका दापोली - April 13, 2019\nदापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले...\n‘ऑलिव्ह रिडले’, सागरी निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या कासवांचे कोळथरे येथे संवर्धन\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nउन्नत भारत अभियान (दापोली)11\nउन्नत भारत अभियान (दापोली)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97.html", "date_download": "2019-04-20T14:12:17Z", "digest": "sha1:66HMQRGHDQTZ2BOBCUODYOYLRX2IY74O", "length": 18299, "nlines": 155, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "असभ्य वर्तनरोग » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n(‘लोकमत’च्या २२ फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रकाशित स्तंभ)\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीच्या निमित्ताने सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ थांबता थांबत नाहीये. काही सदस्यांकडून इतके ओशाळवाणे, ओंगळवाणे आणि तिरस्करणीयही वर्तन संसदेत घडत आहे की त्याला तमाशा म्हणता येणार नाही कारण, त्यामुळे तमाशाला असणारे कलात्मक मूल्य कमी होईल. खरे तर या अराजकी सदस्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबित करून तेलंगण विधेयक संमत करून घेता आले असते पण, सत्ताधा-यांकडून खमकेपणा दाखवला न जाण्यामागे मतांचे राजकारण स्पष्टच आहे. शिवाय येन-केन प्रकारे हे विधेयक प्रलंबित राहिले तर ते सादर केल्याचे राजकीय श्रेय आणि प्रलंबित राहिले तर ते संमत न झाल्याचा सुस्कारा टाकायला सत्ताधारी मोकळे आहेतच हौद्यात जाणे, फलक झळकावणे, कागदपत्र फाडणे-फेकणे, माईकची ओढाओढ, परस्परांशी गुद्दागुद्दी हे आजवरचे असांसदीय हातखंडे वापरूनही विधेयक रोखण्याचा मार्ग संपल्यावर लोकसभेत मिरपूड म्हणा की विषारी वायू फवारला गेला. (काही सदस्यांचा साप सोडण्याचा विचार होता म्हणे, पण साप उपलब्ध झाले नाहीत हौद्यात जाणे, फलक झळकावणे, कागदपत्र फाडणे-फेकणे, माईकची ओढाओढ, परस्परांशी गुद्दागुद्दी हे आजवरचे असांसदीय हातखंडे वापरूनही विधेयक रोखण्याचा मार्ग संपल्यावर लोकसभेत मिरपूड म्हणा की विषारी वायू फवारला गेला. (काही सदस्यांचा साप सोडण्याचा विचार होता म्हणे, पण साप उपलब्ध झाले नाहीत ) जगभर आदर्श आणि अनुकरणीय म्हणून गौरव होतो त्या भारतीय लोकशाहीने असभ्यतेचा तळ गाठला. कामकाजाचे थेट प्रक्षेपण प्रकाशचित्रवाहिन्यांवर होत असल्याने भारतीय लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्या दिवशी बांगला देशचे एक संसदीय शिष्टमंडळ प्रेक्षक दिर्घेत बसलेले होते, ते भारताच्या या संसदीय लोकशाहीविषयी काय प्रतिमा घेऊन जातील याचा विचार यावेळी फिजुलच होता. हे कमी की काय म्हणून उत्तर प्रदेश विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाच्या सुरेश शर्मा आणि वीरपाल राठी या सदस्यांनी अंगावरचे शर्ट काढले तर काश्मीर विधानसभेत सय्यद बशीर या सदस्याने मार्शलला मारहाण केली. राजद सदस्यांनी विवस्त्र होणे टाळले आणि लोकशाहीची लाजच राखली असे म्हणण्याइतकी अगतिकता आता निर्माण झाली असाच त्याचा अर्थ समजायचा की आपण काय लायकीचे प्रतिनिधी निवडून द्यायला हवे याचा विचार करण्याची वेळ आता आली असे समजायचे की निवडणूक लढवणा-या उमेदवारासाठी किमान सभ्यता, शिष्टाचार आणि सुसंस्कृतपणाचे निकष ठरवून देण्याची वेळ आता आली आहे हा धोक्याचा इशारा मिळाला आहे असे समजायचे) जगभर आदर्श आणि अनुकरणीय म्हणून गौरव होतो त्या भारतीय लोकशाहीने असभ्यतेचा तळ गाठला. कामकाजाचे थेट प्रक्षेपण प्रकाशचित्रवाहिन्यांवर होत असल्याने भारतीय लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्या दिवशी बांगला देशचे एक संसदीय शिष्टमंडळ प्रेक्षक दिर्घेत बसलेले होते, ते भारताच्या या संसदीय लोकशाहीविषयी काय प्रतिमा घेऊन जातील याचा विचार यावेळी फिजुलच होता. हे कमी की काय म्हणून उत्तर प्रदेश विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाच्या सुरेश शर्मा आणि वीरपाल राठी या सदस्यांनी अंगावरचे शर्ट काढले तर काश्मीर विधानसभेत सय्यद बश���र या सदस्याने मार्शलला मारहाण केली. राजद सदस्यांनी विवस्त्र होणे टाळले आणि लोकशाहीची लाजच राखली असे म्हणण्याइतकी अगतिकता आता निर्माण झाली असाच त्याचा अर्थ समजायचा की आपण काय लायकीचे प्रतिनिधी निवडून द्यायला हवे याचा विचार करण्याची वेळ आता आली असे समजायचे की निवडणूक लढवणा-या उमेदवारासाठी किमान सभ्यता, शिष्टाचार आणि सुसंस्कृतपणाचे निकष ठरवून देण्याची वेळ आता आली आहे हा धोक्याचा इशारा मिळाला आहे असे समजायचे दिवसेदिवस वाढतच चाललेल्या लोकप्रतिनिधींच्या या अशा बेलगाम असंस्कृत वर्तनाला वेळीच आला घातला गेला नाही तर संसद तसेच विधिमंडळे असभ्यतेचे चव्हाटे बनतील आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरा, संकेत, शिष्टाचार यांचे मापदंडही बदलतील याचेच हे अशुभ संकेत आहेत.\nसंसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरु असतानाच सर्वात ज्येष्ठ सदस्य, मणिपूरचे रिशांग केशिंग यांनी निरोप घेतला. ‘मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही’, असे सांगत ‘ज्या कामासाठी संसद आहे ते काम तिथे होते कोठे आहे’, अशी स्वाभाविक खंत भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य असलेल्या ९४ वर्षीय केशिंग यांनी व्यक्त केली. केशिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ आहे. पहिल्या लोकसभेत ते समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले, तिस-या लोकसभेत ते काँग्रेसचे सदस्य होते. नंतर दहा वर्ष त्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्रीपद भूषवले आणि आता २००२ पासून एप्रिल २०१४पर्यंत ते राज्यसभेत आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यावरच आता संसदेचे अधिवेशन होणार असल्याने केशिंग पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत . संसदेच्या कामाच्या ढासळत्या दर्जाबद्दल बोलताना केशिंग भावनाप्रधान झाले आणि ‘गेले ते दिन गेले’च्या गतकातर आठवणीत रमून गेले. सभागृहाची परंपरा पाळणा-या आणि शान जपणा-या पंडित जवाहरलाल नेहेरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोविंदवल्लभ पंत या नेत्याविषयी ते भरभरून बोलले, या नेत्यांच्या सुसंस्कृत वर्तणुकीच्या आठवणीनी केशिंग व्याकुळ झाले. ‘आम्ही तेव्हा तरुण होतो आणि आमच्या चांगल्या भाषणांची हे नेते कशी आवर्जून दाखल घेत’ याचे तल्लख स्मरण त्यांनी करून दिले. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांचे वडील एन.सी. चटर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तृत्वाची तारीफ करताना आता ‘तशी भाषणे होत नाहीत, त्या ताकदीचे सदस्यही आता सभागृहात नाहीत’, अशी निराशा त्यांना दाटून आली. त्या निराशेतच ताठ मानेने आणि कोणाचाही आधार न घेत केशिंग तांबूस रंगाच्या दगडांनी बांधलेल्या भव्य संसद भवनातून बाहेर पडले …\nत्यानंतर राज्यसभा सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या ‘पब्लिक इश्यूज बिफोर पार्लमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अनेक मान्यवर त्या समारंभात सहभागी झाले होते आणि प्रत्येकाने संसदेच्या कामकाजाच्या ढासळत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री डॉ. फारूक अब्दुला या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, हे सारे उद्वेगजनक आहे आणि आपल्याला खरा धोका चीन किंवा शेजारी राष्ट्राकडून नाही तर आपल्याकडूनच आहे भारतीय लोकशाहीवर दाटून आलेल्या ‘असभ्य वर्तनरोगा’चे अचूक निदान त्यांनी केले कोणते असेल भारतीय लोकशाहीवर दाटून आलेल्या ‘असभ्य वर्तनरोगा’चे अचूक निदान त्यांनी केले कोणते असेल आता डॉक्टरची भूमिका मतदारांनी निभावयाची आहे\n(लेखक लोकमत पत्र समुहाचे नवी दिल्ली येथील राजकीय संपादक (महाराष्ट्र), आहेत.)\nलेट मी जॉईन द मेजॉरिटी…....\nराहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी \nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्...\n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nबच्चा नाही, अब बडा खिलाडी\nअपयश नोकरशाहीचं, जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची\nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nनिवडणूक निकाल : कांही निरीक्षणं\nनव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड \n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nट्युशन्स – एक स्वानुभव\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3168\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/marathi-recipes/page/20/", "date_download": "2019-04-20T14:50:27Z", "digest": "sha1:TIN6JSLEGF53GEBQKJD2BQX5YUCQTPXQ", "length": 6278, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "पाककला | m4marathi - Part 20", "raw_content": "\nसाहित्य :- १) मूग एक वाटी २) कांदे दोन मोठे ३) हिरव्या मिरच्या चार-पाच ४) एक लहान लाल टोमाटो ५) लसूण सात-आठ पाकळ्या ६) तेल पाव वाटी ७)\nसाहित्य :- १) कच्ची केळी मोठी चार-पाच २) पालकाच्या दोन-तीन मोठया जुडया ३) कांदा किसून एक वाटी ४) लाल अख्खी मिरची तीन-चार ५) मैदा अर्धी वाटी , गरम\nमेथी आणि वांग्याचं भरीत\nसाहित्य :- १) मोठं वांगं एक २) मेथीची चिरलेली पानं दोन वाटया ३) थोडी कोथिंबीर ४) लसूणपाकळ्या पाच-सहा ५) मिरच्या चार-पाच ६) फोडणीचं साहित्य ७) फोडणीसाठी तेल ८)\nसाहित्य :– १) एक किलो मटणाच्या मोठया फोडी २) अर्धा किलो बासमती तांदूळ ३) अर्धा किलो कांदे पातळ उभे चिरलेले ४) तीन ते चार बटाट्याच्या मोठया फोडी ५)\nसाहित्य :- १) छोटी सिमला मिरची पाव किलो २) हरभरा डाळीचं पीठ एक वाटी ३) दीड चमचा ओवा ४) भरपूर कोथिंबीर ५) पाव वाटी तेल ६) मोहरी ,\nमोडाच्या मुगाची आमटी (२)\nसाहित्य :- १) एक वाटी मोड आलेले मूग २) एक वाटी दही , साखर ३) एक चमचा आलं कीस ४) एक मोठा चमचा बेसन ५) फोडणीसाठी एक मोठा\nबांबूच्या (कळकीच्या) कोंबांची भाजी\nसाहित्य :- १) बांबूचे कोवळे कोंब पाव वाटी २) भिजवलेली हरभरा डाळ पाव वाटी ३) गोडा मसाला एक चमचा ४) तिखट अर्धा चमचा ५) मीठ , गुळ ६)\n(लाल माठाचे अगदी कोवळे कोंब रुजून येतात , त्याला कोकणात ‘रवाची भाजी’ असं म्हणतात . अशीच मेथीचीही एक-दोन पानं फुटलेली भाजी असते . त्याल ‘मेथीचा रव’ असं म्हणतात\nसाहित्य :- १) शेवग्याच्या शेंगा तीन-चार २) सुकं खोबरं ३) चिंच , गुळ ४) गोड मसाला दोन चमचे ५) लाल तिखट एक चमचा ६) धने-जीऱ्याची पूड दोन चमचे\nसाहित्य :- १) चिंचेचा पाला बारीक चिरून तव्यावर थोडा गरम करून घ्यावा २) वाल भाजून घ्यावेत आणि शिजवून घ्यावेत . कृती :- १) तेलाची मोहरी , हिंग ,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=586", "date_download": "2019-04-20T14:41:48Z", "digest": "sha1:7PKZJ5TAYQ5YINAAAYEQMZGMFX266NHI", "length": 10030, "nlines": 152, "source_domain": "vvcmc.in", "title": "अंदाज पत्रक २०१५-१६ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nYou are here: Home अहवाल आणि सर्वेक्षण अंदाज पत्रक अंदाज पत्रक २०१५-१६\nमा. आयुक्त यांची टिपणी २०१५-१६\nस्थायी समिती सभा ठराव २०१५-१६\nमहासभेचे अंतिम अंदाज पत्रक २०१५-१६\nजमा खर्च गोषवारा (१) २०१५-१६\nजमा खर्च गोषवारा (२) २०१५-१६\nवृक्ष प्राधिकारी यांचे मनोगत ठराव\nवृक्ष प्राधिकरण अंदाज पत्रक २०१५-१६\nराखीव तरतुदी परिगणना २०१५-१६\nपरिवहन (VVMT) अर्थसंकल्प २०१५-१६\nपरिवहन स्थायी समिती सभा ठराव\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अभियंतांंकरिता भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-��ाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nमाहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T14:40:13Z", "digest": "sha1:BY24UFP3UZBNQWLEULEORCYW2IYOPNBN", "length": 2421, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डेविड वॉर्नर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - डेविड वॉर्नर\nआणि स्मिथ ढसा ढसा रडला\nसिडनी: केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/filmmaker/", "date_download": "2019-04-20T14:33:27Z", "digest": "sha1:YMACDPMXQDFSEWSZJTQVNHLJGLJ7ZC6B", "length": 2389, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "filmmaker Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nदिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन\nमुंबई : दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते. नीरज यांचे मित्र फिरोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-bjp-leader-enterd-in-mns/", "date_download": "2019-04-20T14:44:03Z", "digest": "sha1:DJ3IXDAWDZ4P4DBPU2CLFV2EPOTFLDUW", "length": 6179, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "this bjp leader enterd in MNS", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nआणि चक्क भाजपच्या ‘या’ नेत्याने केला मनसेत प्रवेश\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात आवाज बुलंद करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा युवकांवर मोठा प्रभाव आहे. रोज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांची मोठी रांग लागलेली असते मात्र आज याच्या उलट चित्र पहायला मिळाले आहे.\nआगामी लोकसभा निवडणूकीतून मनसेने माघार घेतली असली तरी विधानसभेच्या दृष्टीकोनातून पक्षाची जोरदार हालचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. गुरूवारी अमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.\nठाणे-पालघर या भागातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिका-यांनी कृष्णकुंजवर मनसेत प्रवेश केला. दिवा, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार येथील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील यावेळी प्रवेश केला.\nदरम्यान,मनसेसाठी प्रतिकूल असणारी कॉंग्रेस देखील आपली भूमिका बदलताना दिसत आहे. महाआघाडीमध्ये मनसेला घेण्यास विरोध करणारी कॉंग्रेसच्या लक्षात आता मनसेची ताकत आली आहे अशी चिन्ह दिसू लागली आहेत.आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nपुण्यात ‘गुरुजी ऑन डिमांड’\nपुणे कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; ‘या’ जेष्ठ नेत्याने ठोकला पक्षाला राम-राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/congress-leader-priyanka-gandhi-contest-against-narendra-modi-varanasi-183789", "date_download": "2019-04-20T15:00:06Z", "digest": "sha1:XIYE4OITKC2DSLOAQQYQROXMTPLXZYVH", "length": 22431, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress leader Priyanka Gandhi contest against Narendra Modi in Varanasi Loksabha 2019 : वाराणसीतून मोदींविरुद्ध प्रियांका गांधी? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nLoksabha 2019 : वाराणसीतून मोदींविरुद्ध प्रियांका गांधी\nबुधवार, 17 एप्रिल 2019\nप्रियांका वाराणसीमध्ये प्रचाराला उतरल्या, तर देशातील सर्वांधिक चर्चेचा मतदारसंघ वाराणसी ठरेल. गांधी ज्या पद्धतीने मोदी यांच्या सरकारवर हल्ला करीत आहेत, त्याचे पडसाद उत्तर भारतातील निवडणुकीच्या प्रचारातही उमटतील. निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यात या भागातील अनेक राज्यांत मतदान होणार आहे.\nभाजपचा गड असलेल्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याबाबत उत्तरप्रदेशात मोठ्या उत्सुकतेने चर्चा सुरू झाली आहे. मोदी निवडून येणार असले, तरी गांधी यांच्या प्रचारामुळे उत्तर भारतातील निवडणूक प्रचाराचे वातावरण ढवळून निघेल.\nरायबरेली येथे त्या मार्चच्या अखेरीला प्रचाराला गेल्या होत्या, तेव्हा तुम्ही रायबरेलीतून निवडणूक लढविणार का, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी, तसेच पत्रकारांनी केली, तेव्हा प्रियांका यांनी प्रतिप्रश्‍न केला, \"वाराणसीतून का नको.'' तेव्हापासून मोदी यांच्यासमोर त्या उभ्या ठाकणार असल्याची चर्चा सुरू झाली. अद्यापही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने वाराणसी आणि अलाहाबाद येथून उमेदवार जाहीर केलेले नाहीत.\nगांधी यांना सप-बसप महागठबंधनसह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला, तर त्या वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. काँग्रेसमध्येही त्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. पक्षाचे प्रवक्ते मात्र या प्रश्‍नावर काहीही बोलण्यास तयार नाहीत.\nप्रियांका वाराणसीमध्ये प्रचाराला उतरल्या, तर देशातील सर्वांधिक चर्चेचा मतदारसंघ वाराणसी ठरेल. गांधी ज्या पद्धतीने मोदी यांच्या सरकारवर हल्ला करीत आहेत, त्याचे पडसाद उत्तर भारतातील निवडणुकीच्या प्रचारातही उमटतील. निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यात या भागातील अनेक राज्यांत मतदान होणार आहे.\nभाजपलाही त्यांची प्रचाराची रणनिती बदलावी लागेल. मोदी 25 व 26 एप्रिलला वाराणसीत जाणार आहेत. 25 रोजी त्यांची प्रचारफेरी निघणार आहे, तर 26 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वाराणसीत 19 मे रोजी मतदान आहे. देशातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्पा त्या दिवशी असल्यामुळे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांना तेथे प्रचारासाठी पोहोचता येईल. मोदी यांच्याविरुद्ध गेल्या वेळी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी झालेल्या मतदानापैकी 56 टक्के मते मोदी यांना मिळाली होती. 1991 पासून एका निवडणुकीचा अपवाद वगळता, वाराणसीतून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, गांधी विरोधात उतरल्या, तर चांगल्या मताधिक्‍याने निवडून येण्यासाठी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना वाराणसीत तळ ठोकून बसावे लागेल.\nलोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविली. गेल्या तीन दशकात विशेषतः राम मंदीराविषयीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशातील काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस घटत गेली. भाजप, मुलायमसिंग यादवांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांनी देशातील हे सर्वांत मोठे राज्य व्यापून टाकले. भाजपचे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 73 जागा जिंकल्या, तर विधानसभा निवडणुकीतही विरोधकांचा धुव्वा उडवला. काँग्रेसला नगण्य जागा मिळाल्या. राज्यातील अशा राजकीय वातावरणात चौथ्या क्रमांकावरील काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची अवघड व अशक्‍यप्राय जबाबदारी प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर येऊन पडली.\nप्रियांका गांधी यांना राजकारणात आणावे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जुनीच मागणी होती. \"देशकी आँधी, प्रियांका गांधी', \"अमेठीका डंका बेटी प्रियंका,' या घोषणा त्यावेळी देण्यात येत होत्या. त्यांनी प्रारंभी लखनौमध्ये त्यांचे बंधू काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासोबत रोड शो केला. त्यानंतर, त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फुलपूर मतदारसंघापासून नौकेतून उत्तरप्रदेशातील प्रचार दौऱ्याला प्रारंभ केला. सहा लोकसभा मतदारसंघातील गंगा किनारी राहणाऱ्या मतदारांशी संवाद साधत दोन दिवसांनी त्या वाराणसीत पोहोचल्या. गंगा पूजन केले. काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. तेथे मतदारांशी संवाद साधला.\nगांधी या त्यांच्या छोट्याच्या भाषणांत सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडतात. वाराणसीत त्या म्हणाल्या, \"मोदी सर्वत्र फिरतात. पण वाराणसीतील गरीबांच्या घरी कधी त्यांनी भेट दिली का तुमच्याशी संपर्क साधला का तुमच्याशी संपर्क साधला का,'' मोदी यांच्याप्रमाणेच त्याही सर्वसामान्य श्रोत्यांना त्यांच्या भाषणाशी जोडून घेतात. गेल्या महिन्याभराच्या प्रचारात त्यांनी वाराणसीतील भेटीगाठीचा, तेथील मतदारांशी बोलल्याचा उल्लेख वारंवार करीत आहेत. \"सच्ची बात प्रियांकाके साथ,' ही घोषणा आता काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत. मोदी यांच्या सरकारविरुद्ध थेट हल्ला करताना काँग्रेस गरीबांच्या सोबत असल्याचे त्या आवर्जून सांगत आहेत.\nपंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढविल्यास पराभव निश्‍चित आहे. राजकीय प्रवासाच्या प्रारंभीच अशा पराभवाला सामोरे जायचे का, या बाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. सप-बसप आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्याशीही चर्चा करावी लागेल. वाराणसी येथून प्रियांका न लढल्यास, काँग्रेसकडून अलाहाबाद येथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबतही चर्चा सुरू आहे. तेथून काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्या आणि आ��ा भाजपच्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रिटा बहुगुणा भाजपच्या उमेदवार आहे. अलाहाबाद हाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ असून, तेथील निवडणूकही अटीतटीची होईल.\nLoksabha 2019 : प्रियांका गांधी तर चोराची पत्नी: उमा भारती\nदुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत...\nLoksabha 2019 : घटनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी\nसिलचर (आसाम) : राज्यघटनेचा सन्मान राखला जात नसून त्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका...\nLoksabha 2019 : प्रियांका गांधींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा\nबिजनौर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे काँग्रेसकडून रोड शो करण्यात आला. या रोड शोमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी...\nLoksabha 2019 : \"टार्गेट मोदी' : राज, प्रियांका आणि कन्हैय्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमोघ वक्तृत्व जनमानसाची मनोभूमिका बदलणारे असले, तरी या निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे, बिहारमध्ये...\nLoksabha 2019 ः राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल\nवायनाड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस आणि...\nLoksabha 2019: काँग्रेसला मिळतील जेमतेम शंभर जागा\nगरीबांसाठी न्याय योजना, शासकीय रोजगाराची संधी, अर्थव्यवस्थेत सुधारणा अशी आश्‍वासने देत काँग्रेसने आक्रमक प्रचाराने देशभर राजकीय वातावरण तापविले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/teacher-college-student-voter-22044", "date_download": "2019-04-20T15:12:13Z", "digest": "sha1:ED3RAZAKT6VITWXOEBDLQKFQH2OAC7RD", "length": 15870, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher, college student voter शिक्षक अन्‌ महाविद्यालयीन विद्यार्थी हक्काचे मतदार | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nशिक्षक अन्‌ महाविद्यालयीन विद्यार्थी हक्काचे मतदार\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nविद्यालये असोत की शाळा... त्या आता निवडणुकांसाठी देखील मतपेट्या बनल्या आहेत. पूर्वी निवडणुकांपासून चार हात लांब राहणारे शिक्षक आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी हा एक हक्काचा मतदार बनला आहे.\nविद्यालये असोत की शाळा... त्या आता निवडणुकांसाठी देखील मतपेट्या बनल्या आहेत. पूर्वी निवडणुकांपासून चार हात लांब राहणारे शिक्षक आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी हा एक हक्काचा मतदार बनला आहे.\nसंस्थाचालक ज्या विचारधारेचा आहे, त्यावरून तेथील मतदानाचा कल कोणत्या पक्षाकडे जाणार याची कल्पना येते. म्हणूनच तर निवडणुकांची धामधूम सुरू झाली, की इच्छुक उमेदवार हा महाविद्यालयीन कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास इच्छुक असतो. मग संस्थाचालकांच्या व्यक्‍तिगत संबंधात त्याची जवळीक किती, यावर महाविद्यालयात त्याचा शिरकाव अवलंबून असतो. पूर्वी शिक्षक हा फक्त निवडणूक प्रक्रियेचा सहायक म्हणून वापरला जात असे. आता तो प्रचारकाचे कामही छुप्या पद्धतीने का होईना, करीतच असतो.\nपूर्वी ग्रामीण भागातील एखादा शिक्षण संस्थाचालक निवडणूक रिंगणात असेल, तर संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या नातेवाइकांचे मत मिळविण्याचीही जबाबदारी दिली जात असे. आता निवडणूक प्रणाली, स्वतःचे हक्क, अधिकार आणि एकूण राजकीय शहाणपणा नागरिकांमध्ये येत आहे. यामुळे शिक्षकांची जबाबदारी कायम असली, तरी त्यांच्या नातेवाइकांच्या मताची मात्र शाश्‍वती राहिलेली नाही. म्हणून नवमतदार होणारा विद्यार्थिवर्ग हा हक्काचा. विद्यार्थिवर्गात पक्षाची प्रतिमा सकारात्मकपणे कोरली गेली, तर विजयाची पताका आपलीच, अशी राजकीय पक्षांची भावना असते. या मुलांची मते पक्षाकडे वळविण्यासाठी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांचा देखील वापर करून घेतला जातो. या संघटनांमध्ये काम करणारे पक्षाचे तरुण कार्यकर्ते पक्षांची ध्येयधोरण विद्यार्थ्यांमध्ये पोचविण्याचे काम करतात. त्यांचा पक्ष सत्तेत असेल, तर त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती तरुणांना दिली जाते. या माहितीच्या घाऊक संक्रमणासाठी महाविद्यालय हे आयते केंद्र असते.\nपूर्वी देखील विद्यार्थी विचारधारा म्हणून पक्षांशी जोडलेला असायचाच; पण त्यात आता बदल झालेला दिसतो. इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या ‘विस्फोटा’मुळे माहिती मिळविण्याचे असंख्य स्रोत निर्माण झाले आहेत. त्यामुळे पक्षाशी बांधिलकी आता विचारधारेपर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर उमेदवाराची प्रतिमा, त्याचे शिक्षण आणि त्याचे काम यावरून उमेदवाराला स्वीकारण्याची प्रथा तरुणांमध्ये रूढ होऊ लागली आहे. म्हणूनच उमेदवारांना शाळा, महाविद्यालये ही प्रचारासाठी सोईची वाटत असली, तरी त्यातून राजकीय फायदा होईलच, याची खात्री त्यांना देखील देता येत नाही.\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nElection Tracker : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय म्हणाले\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : राज ठाकरेंच्या सभांना कर्नाटकातूनही मागणी\nबंगळुरु : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/", "date_download": "2019-04-20T14:54:06Z", "digest": "sha1:H7FEADLR44MDHAX7PBMN57E7F6HUZRLY", "length": 14869, "nlines": 172, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "Praveen Bardapurkar's Blog »", "raw_content": "\nदुसर्‍या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार …\nदेशद्रोहच नाही तर आणखी कायद्यात सुधारणा हवी\n* भारतीय दंड संहितेतील १२४-अ – देशद्रोह * भारतीय दंड संहितेचं कलम ३५३ – शासकीय कामात अडथळा * द पोलीस इनसाइनमेंट टू डिसअफेक्शन अक्ट १९२२ * कार्यालयीन गोपनीयता कायदा १९२३ रद्द तरी करा किंवा लोकाभिमुख करा ही कलमे आणि कायदे भारतीय दंड संहितेतील १२४-अ म्हणजे देशद्रोहाचं कलम काढून टाकण्याचं जे …\nमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…\nया लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र काँग्रेस पक्षाची गेल्या निवडणुकीपेक्षा मोठी सरशी होण्याची चिन्हे दिसत असतांना महाराष्ट्रात मात्र हा पक्ष चांगली कामगिरी करेल किंवा नाही अशी शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे . विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारविषयी पावलो-पावली नाराजी दिसते आहे आणि त्यातच काँग्रेसच जाहीरनामा असा कांही …\nलोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे . नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे ; अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही . नरेंद्र मोदी …\nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nलोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि पाहिल्याच आठवड्यात माढा मतदार संघातील निवडणू��� लढवणे-न-लढवणे , विखे पाटील यांची केलेली कोंडी , त्याचा भाजपला होणारा संभाव्य लाभ आणि त्यामुळे काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे देशातील एक ज्येष्ठतम नेते , (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले ; लगेच माध्यमांत अनेक शक्यतांचे पीक आले . शिवाय पवारांची घराणेशाही , फलटणच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाचा संदर्भ देऊन शरद पवारांची संपलेली …\nयुतीनंतरही सेनेसमोर अडथळेच जास्त \nनिश्चलनीकरण आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दुष्परिणामापोटी लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकात दणका बसला तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार हे राजकारण किमान जाणणार्‍याने ओळखलेले होते . राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकात भाजपला बेदम मार पडल्यावर तर युती होणार यावर शिक्कामोर्तब झालेले होते . शिवाय , निवडणुकांचा हंगाम आला की युती आणि आघाड्यांचं पीक तरारुन येणे हे आता आपल्या देशातील राजकारणाचा भागच …\nयुद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…\nकेवळ तोंड पाटिलकी करत ‘युद्धस्य तु कथा रम्या’ असं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो , त्यात माणुसकीचा लोप आणि सत्याचा कडेलोट असतो . ( महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळतांना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो . ) अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद …\nलोकसभा निवडणुकीची चाहूल देशाला कधीचीच लागलेली आहे . आता या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन संपल्यानं निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे . बहुदा मार्चच्या पहिल्या , जास्तीत जास्त दुसर्‍या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील , अशी हवा दिल्लीत आहे . १९७७ ची जनता पक्षाची हवा निर्माण झालेली निवडणूक पत्रकारितेच्या बाहेरुन ( खरं तर जनता पक्षाचा …\nमाझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …\nछायाचित्रात प्रकाशित पुस्तकांच्या स्वाक्षरांकित प्रती मंगलाच्या स्वाधीन करतांना डावीकडून मा. नानासाहेब चपळगावकर , मा. महेश एलकुंचवार आणि मा. डॉ. सुधीर रसाळ . छायाचित्रात सायलीही दिसत आहे . ( पुनर्लेखन केलेल्या माझ्या ‘डायरी’ , ‘क्लोज-अप’ आणि संपादित ‘माध्यमातील ती’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ तसंच प��रख्यात नाटककार महेश एलकुंचवार , सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर …\nसत्तेत असतांना आणि नसतांना , कसं आणि किती , बेताल आणि बेजबाबदार वागायचं याचे कांही विधीनिषेधशून्य अलिखित मापदंड आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी अलीकडच्या कांही वर्षात आखून घेतलेले आहेत . त्यामुळे लोकशाहीचं गांभीर्य व पावित्र्य मलिन होत आहे याची जाणीव हे सर्व राजकीय पक्ष विसरले आहेत . जाहीर झालेल्या केंद्रीय …\nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ \nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3161\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/451856", "date_download": "2019-04-20T14:47:47Z", "digest": "sha1:IB3RLGBH3ED7IK5HQ5U55YL2R2BWVTD7", "length": 4841, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड\nविनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली:\nसर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि प्रशासकांची नियुक्ती केली आहे. माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर रामचंद्र गुहा, माजी महिला क्रिकेट खेळाडू डायना एल्डजी, विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.\nकाही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीकडून बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायलायकडून कुणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विनोद राय यांची या पदावर निवड करण्यात आल��� आहे.\nतीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठरणार\nमाध्यम व्यवस्थापक निशांत अरोरा पायउतार\nबँक कर्मचाऱयांचा विविध मागण्यांसाठी 22 ऑगस्टला देशव्यापी संप\nकोल्हापूरात बस अपघातात एकाचा मृत्यू तर 15 जखमी\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81.html", "date_download": "2019-04-20T15:07:44Z", "digest": "sha1:MMUTWIQ5IOPQ6OH4RFGGHXAKDT2I75IU", "length": 31401, "nlines": 157, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "मोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog मोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nभारतातल्या मतदारांनी १६व्या लोकसभेसाठी जनमताचे कौल आजवर जाहीर झालेले सर्व कौल थिटे आहेत हे सिद्ध करत ‘मोदी सरकार’ स्थापन होण्यासाठी निर्विवाद कौल दिला आहे. १९८४ नंतर देशात प्रथमच एका पक्षाला केंद्रात सरकार चालवण्यासाठी जनतेचा पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे . हा कौल एकट्या भारतीय जनता पक्षाला आहे आणि पूर्ण बहुमतापेक्षा पन्नासवर जास्त जागांचा कौल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला आहे.\nहा विजय नेमका कोणाचा आहे, या प्रश्नाचे उत्तर ‘मोदी नावाच्या करिष्म्या’चा असे तीन शब्दात देता येणार नाही. या विजयाचे पहिले सूत्रधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत. त्यांनी या मोहिमेची सुरुवात २००९च्या लोकसभा निवडण��कीनंतर लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभा अध्यक्षपद सोडायला लावून केली. त्यानंतर सुमारे साडेचार वर्षापूर्वी नितीन गडकरी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करायला लावून तोपर्यंत सरसंघचालक झालेल्या मोहन भागवत यांनी या मोहिमेला निर्णायक वळण देण्याचा प्रयत्न केला पण, पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा बाळगणा-या लालकृष्ण अडवानी आणि त्यांच्या गटाने नितीन गडकरी यांना विरोध करून या मोहिमेला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. आपण नाही तर सुषमा स्वराज पंतप्रधानपदाच्या उमेदवार असतील असे अडवाणी यांनी सूचित केले खरे पण ते संघाला अर्थातच मान्य नव्हते कारण त्यांच्यासमोर पर्याय नरेंद्र मोदी यांचा होता आणि पक्षातून अडवाणी यांच्यासकट नरेंद्र मोदी यांच्या नावाला जोरदार विरोध होता. मोदी आणि गडकरी अशी दुक्कल पोस्टरवर वापरून विकासाचे राजकारण करायचे असे मनसुबे आखण्यात आलेले होते. त्या दृष्टीकोनातून गडकरी याना अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यासाठी पक्षाच्या घटनेत तरतूद करवून घेण्यात आली पण अडवाणी गटाने संघाचा हा डाव उलटून लावला आणि गडकरी यांना पक्षाध्यक्षपदाची दुसरी टर्म नाकारण्यास भाग पाडले , तडजोड म्हणून राजनाथसिंह अध्यक्ष झाले. मात्र पंतप्रधानपदासाठी आपण ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतो हे ओळखून अध्यक्ष म्हणून राजनाथसिंह यांनी संघाला अनुकूल पाऊले उचलण्याचा मनसुबा आखलेला आहे हे अडवाणी गटाच्या लक्षात आलेले नव्हते . अडवाणी गटाचा विरोध डावलून राजनाथसिंह यांनी पंतप्रधानपदाचे पक्षाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करून केंद्रात भाजपाचे सरकार आणण्यासाठी पुढचे पाऊल उचलले. नंतर गेल्या सहा-साडेसहा महिन्यात नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्ष आणि स्वत:च्या पाठीशी जनमत उभे करण्यासाठी झंझावाती, अविश्रांत आणि अथक राजकारण केले. देशाची उद्योगपती लॉबी बहुसंख्येने भाजपसोबत आणण्यात कसे यश संपादन केले दोनशे पेक्षा कमी जागा एकट्या भाजपला मिळाल्या तर पंतप्रधान होण्याचे अडवाणी यांची अंधुक आशाही कशी उध्वस्त केली आणि ‘मोदी लाट’ कशी निर्माण केली त्याची उजळणीची पुनरावृत्ती करण्यात काहीच हशील नाही, इतके ते सर्वज्ञात आहे.\nअटलबिहारी वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला झालेले होते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंतसिंह आदिना बाजूला क���ून नरेंद्र मोदी, राजनाथसिंह अरुण जेटली आणि महत्वाचे म्हणजे, नितीन गडकरी असे अनेक नेते ‘फ्रंट रो’मध्ये आणून देशातील मतदारांसमोर एक तुलनेने तरुण पर्याय उभा करण्यात यश आले. या नेतृत्वाने राम मंदिर, हिंदुत्व, मुस्लीम विरोध असे भारतीय जनता पक्षाचे पारंपारिक व भावनिक अस्मितेला भडकावणारे मुद्दे बाजूला ठेवत विकासाचा एक अजेंडा मतदारांसमोर गुजराथचे मॉडेल समोर मांडत उभा केला. त्या अजेंडात वयाच्या तिशीच्या आतील मतदाराला त्याच्या स्वप्नातील करिअरचे दरवाजे किलकिले झाल्याचा भास झाला. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष विकासाची भाषा करत होता तर काँग्रेस मात्र मोदी यांची गुजराथ दंगलीचे शिल्पकार हीच रेकॉर्ड वाजवण्यात मग्न राहिला. देशातील बहुसंख्य तरुण मतदारांना हे जुने मुद्दे पुन्हा उकरून काढून जाती आणि धर्माधिष्ठित राजकारणात मुळीच रस उरलेला नाही याचे भानच काँग्रेसला आले नाही. युपीए सरकारच्या काळात झालेल्या महाप्रचंड भ्रष्टाचाराने मतदारांच्या मनात घृणा निर्माण झालेली होती आणि महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले होते. या वर्गाला भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सुशासनाची हमी भारतीय जनता पक्षाने दिली. इतकं मोठं प्याकेज दिल्यावरही भारतीय जनता पक्षाविषयी मतदाराच्या मनात सहानुभूती होतीच असे म्हणता येणार नाही. कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा अनुभव भारतीय जनेतेने घेतलेला होता. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने हा अनुभव आणखी ठळक झालेला होता. नेमक्या याच वेळी अरविंद केजरीवाल यांच्या रुपाने आम आदमी पार्टी हा पर्याय समोर आला. काँग्रेस नको, बदल तर हवा आहे पण भारतीय जनता पक्ष पर्याय ठरू शकत नाही अशा मानसिकतेत असणा-या मतदारांसमोर आम आदमी पार्टी हा पर्याय उभा झालेला आहे असे वातावरण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात निर्माण झाले. जनतेने आम आदमी पार्टीला भरभरून मताचे दान टाकले पण सत्तेत आलेल्या या पक्षाने जनतेच्या विश्वासाला आपण लायक नाही हेच ४९ दिवसाच्या राजवटीत सिद्ध केले आणि जनतेसमोर काँग्रेसला भारतीय जनता पक्ष हाच पर्याय म्हणून शिल्लक राहिला, उभा ठाकला \nजनतेने भारतीय जनता पक्षावर इतका विश्वास टाकला की देशाच्या गेल्या तीस वर्षाच्या राजकीय इतिहासात एका पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे. मात्र असे असले तरीही एनडीतील इतर घटक पक्षाला भारतीय जनता पक्ष सोडून देणार नाही, असे आज तरी दिसत आहे. आता या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधी-नेहरूंच्या मार्गावरून संघाला अपेक्षित असलेल्या सर्वार्थाने हिंदुत्ववादी मार्गावर नेण्याची संधी नरेंद्र मोदी मिळाली आहे. हा यु टर्न ते घेतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नवीन सरकारसमोरचे सर्वात पहिले आव्हान अर्थातच आर्थिक आहे. सकल उत्पन्नाचा दर घटला आहे, महागाईचा निर्देशांक वाढला आहे, गंगाजळी आटलेली आहे , बड्या उद्योगपतींकडे बँकाकडून घेतलेल्या कर्जांची अब्जांवधी रुपयांची थकबाकी साठलेली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झालेले आहे आणि ताज्या आकडेवारीनुसार साडेसहा ते सात लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. न-निर्णायकी हा मावळत्या सरकारवरचा शिक्का पुसून काढत या आर्थिक आघाड्यांवरवर तातडीने निर्णय नवीन सरकारला घ्यावे लागणार आहेत. भारताचे शेजारी राष्ट्रांशी असणारे संबध हाही कळीचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार नेहेरू-वाजपेयी यांचा संवाद आणि सौहार्द्राचा मार्ग सोडून अतिरेकी भूमिका घेत शेजारी देशांच्या संदर्भात काही अविवेकी पाऊले तर उचलणार नाही ना, ही भारतीयांच्या मनात असलेली साधार भीती दूर करावी लागणार आहे. तेलाचे उत्पादन करणारी राष्ट्रे, युरोप आणि अमेरिकेसोबत मोदी सरकारची भूमिका घेतली जाणार आहे हाही एक ठळक मुद्दा आहे. विकासाचे गुजराथ मॉडेल हे एक मृगजळ नाही तर ती वस्तुस्थिती आहे हे सिद्ध करण्याचेही कठीण आव्हान नवीन केंद्र सरकारसमोर असेल. आश्वासन दिल्याप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे तर सर्वात कठीण आणि काटेरी आव्हान असेल. उक्ती आणि कृतीत काहीच अंतर नाही नाही हे सिद्ध करण्यात मोदी यशस्वी होतात की नाही हे लवकरच दिसेल.\nभारताला काँग्रेसमुक्त करा या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भारतीय मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रथमच काँग्रेस पक्ष लोकसभेत जागांची पन्नाशी गाठू शकलेला नाही. अशी नामुष्की या पक्षावर यावी याला ‘मोदी लाट’ जशी कारणीभूत आहे तसाच या पक्षाचा परफॉर्मन्स जास्त कारणीभूत आहे. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील क���ंद्रातील युपीए सरकारच्या शेवटच्या अडीच-तीन वर्षात महाभ्रष्टाचार आणि महागाईने कळस गाठला. सरकारमध्ये सोनिया आणि राहुल गांधी, चिदम्बरम, राष्ट्रपती होण्याआधी प्रणब मुखर्जी, घटक पक्षांचे मतलब तसेच दबाव अशी अनेक घटनाबाह्य सत्ताकेंद्रे स्थापन झालेली होती आणि त्यांच्यापुढे अगतिक झालेले पंतप्रधान मनमोहनसिंग… हा एक फार मोठा करुण विनोद होता. सरकारने घेतलेल्या निर्णयाची जाहीरपणे ‘नॉनसेन्स’ अशी निर्भत्सना करण्यापर्यंत राहुल गांधी यांची मग्रुरी गेल्याचे देशाने पाहिले…पंतप्रधानपदाचे एव्हढे अवमूल्यन यापूर्वी कधीही झालेले नव्हते. त्यामुळे मतदारांना कॉंग्रेसचा अक्षरशः उबग आलेला होता आणि याची जाणीव पक्षातील जाणत्या नेत्यांना झालेली होती. त्यामुळे पराभूत मानसिकतेतूनच काँग्रेसने ही निवडणूक लढवली. पराभूत मानसिकतेची पातळी किती खालची गाठली जावी तर, निकाल जाहीर होण्याआधीच केंद्रातल्या मंत्र्यांनी त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांचा जाहीरपणे निरोप घेतला माझ्या ३६ वर्षाच्या पत्रकारितेत असे निरोप घेण्याचे समारंभ घडवून आणणारी ही पहिलीच निवडणूक होती \nआपण काय केले आणि काय करणार आहोत हे सांगण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रस्ताळी टीका करण्यावरच काँग्रेसचा भर राहिला. आपण काहीही केले तरीही गांधी घराण्याचा करिष्मा आपल्याला या निवडणुकीत तारून नेईल अशा नेहेमीच्या भ्रमात काँग्रेसजन राहिले पण प्रकृर्ती अस्वास्थामुळे सोनिया गांधी यांच्या फिरण्यावर मर्यादा होत्या तर नरेंद्र मोदी यांच्या झंझावातासमोर राहुल गांधी अक्षरश: पाला-पाचोळ्यासारखे उडून गेले या दोघांशिवाय निवडणूक जिंकून देईल असा नेताच काँग्रेसकडे नाही हे लक्षात घेऊन ज्या पद्धतीने निवडणूक मोहिमेची रणनीती आखली जायला पाहिजे होती तशी झाली नाही. राहुल गांधी यांना आधीच पक्षातील बड्या धेंडांचा छुपा विरोध होता आणि त्यातच सल्लागारांनी असे काही सल्ले दिले की राहुल गांधी यांचे हसेच झाले. ग्राउंड रियालिटी माहीत नसल्याने अलीकडच्या काळात राजकारण खरंच गंभीरपणे घेतलेल्या राहुल गांधी यांचा निवडणुकीच्या रिंगणात प्रभावच पडला नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची भाषा तालकटोरा स्टेडियमवरच्या अधिवेशनात करणा-या राहुल गांधी यांनी नेत्यांच्याच वारसदारांना उमेदवा��ी देऊन कार्यकर्त्यांच्या नाराजीत तेलच ओतले. परिणामी अशा सर्वच पुत्रांचा पराभव करण्यात कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी सर्वात आधी पुढाकार कसा घेतला हे फार लांब जाण्यात काहीच अर्थ नाही महाराष्ट्राच्या निकालावर नजर टाकली तरी लक्षात येते. निवडणुका म्हटल्यावर जय आणि पराभव चालणारच तरीही कॉंग्रेसचा एव्हढा दारुण पराभव का झाला याचे परखड विश्लेषण करून नव्याने उभे राहावे लागणार आहे. १२८ वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष या एका पराभवाने संपणार नाही मात्र या पक्षात सर्वच पातळ्यावर पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे, ते आव्हान राहुल गांधी यांना पेलता आले नाही तर भारतीय जनता पक्षातील वाजपेयी-अडवाणी यांचा झाला तसा, काँग्रेसमधील गांधी पर्वाचा अस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मायावती आणि मुलायमसिंह यांनाही या निवडणुकीने हाच इशारा दिला आहे. आपल्याच लहरीवर आणि हेकटपणे नेतृत्व केले की मतदार धडा शिकवतात हे मतदारांनी या निवडणुकीत मतदान करून दाखवून दिले आहे, मायावती आणि मुलायमसिंह यांनी ते समजून घेतले पाहिजे.\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nमाझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …\nकोण हे अमित शहा \nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nपुरे करा ही झोंबाझोंबी \nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nते भरजरी ‘वर्कोहोलिक’ दिव���…\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3166\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626367", "date_download": "2019-04-20T14:41:37Z", "digest": "sha1:YA6RZFW2S57XG4OI25PRNJCXRJVPMRRT", "length": 9781, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना\nआई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना\nकुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा प्रमुख उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. पारंपरिक प्रथेनुसार देवीच्या सिंह गाभाऱयात घटकलशाची प्रतिष्ठापना करण्यात आला.\nतत्पूर्वी गोमुख आणि कल्लोळ तिर्थातील पवित्र जल घटकलशात भरण्यात आले. त्यानंतर मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटकलश संबळाच्या तालावर, आई राजा उदो उदोच्या गजरात वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला.\nत्यानंतर मंदिरातील सिंह गाभाऱयात ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचाराच्या उद्घोषात अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, तहसीलदार योगीता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे युवराज साठे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम, अतुल मलबा, अमर परमेश्वर, विकास मलबा, अमित कदम, रुपेश परमेश्वर, सुधीर कदम, विश्वजीत पाटील, अविनाश गंगणे यांच्यासह सेवेकरी, मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती. देवीच्या घटस्थापनेनंतर मंदिर परिसरातील उपदेवतांच्या घटकलशांची विधिवत प्रतिष्ठापना झाली.\nयानंतर नवरात्र काळातील यज्ञविधीसाठी ब्रह्मवृंदांना मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यां��्या हस्ते वर्णी देण्यात आली. याप्रसंगी विशाल कोंडो, अनंत कोंडो, सुनीत (बंडू) पाठक, हेमंत कांबळे, अशोक शामराज, धनंजय पाठक, गजानन लसणे आदी ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात आली. देवीच्या घटस्थापनेनंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.\nनवमीला होमकुंडावर दुपारी पारंपरिक धार्मिक विधी झाल्यानंतर घटोत्थापन करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.\nघटस्थापनेपूर्वी बुधवारी रात्री 1 वा. चरणतीर्थ पूजा पार पडली. 1.30 वा. पूजेची घाट झाल्यानंतर 2 वा. तुळजाभवानी देवीचा निद्राकाल पार पडला. त्यानंतर निद्रिस्त केलेली देवीची मूर्ती चांदीच्या पलंगावरून काढून पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. यानंतर 2.30 वा. देवीला अभिषेक करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वा. पूजेची घाट झाल्यानंतर नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवीच्या पंचामृत अभिषेक आणि सिंहासन पूजा पार पडल्या. नित्य अभिषेक विधी झाल्यानंतर देवीस वस्त्रअलंकार चढवण्यात आले. त्यांनतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम यांच्यासह मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nप्रफुल्लकुमार शेटे, यांच्या मानाच्या धान्याची पेरणी घटात करण्यात आली. त्यानंतर हे धान्य भक्तांना वितरीत करण्यात आले. रांगेत असणाऱया देवी भक्तांना दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.\nपंढरीत गुन्हा , तामिळनाडूत एफ्ढआयआर तर पंढरपूर पोलिसांची कारवाई\nउदयशंकर पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबापू बिरू वाटेगावकर यांचे निधन\nशासकीय कार्यालयांची आवार बनली ‘भंगार’ वाहनांचे तळ\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगको���्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/09/03/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9/", "date_download": "2019-04-20T15:00:14Z", "digest": "sha1:CKB2JE3E7IBQGAWEKMLFYJ7FYHSHZCOZ", "length": 4442, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nबॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा\nश्रावण महिन्याच्या पाठोपाठ येत असलेल्या सणासुदीचे वेध सर्वत्र लागू झाले आहेत. गोपाळकाला, गणपती अश्या एका मागून एक येत असलेल्या विविध सणवारांदरम्यानचा लोकांमधला उत्साह काही औरच असतो.\nत्यामुळे, याच उत्सवांच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘बॉलीवूड थीमपार्क’ मध्ये नुकताच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडीयोत साकारण्यात आलेल्या या बॉलीवूड मायानगरीत, उभारण्यात आलेल्या छोटेखानी हंडीचा स्थानिक गोविंदांनी मनसोक्त आनंद लुटला.\nइतकेच नव्हे तर, लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, एन.डी.स्टुडियोच्या आवारातील गणेशमूर्तीची पारंपारिक पूजा आणि महा आरती करण्यात आली. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत पार पडलेल्या विघ्नहर्त्याच्या या महाआरतीत एन.डी.स्टुडीयोतील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. एरव्ही, बॉलीवूडच्या बहुरंगी जल्लोषाने नटलेले हे थीमपार्क अथर्वशिर्षने अध्यात्मिक रंगात न्हाऊन गेले होते.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious परीक्षण – ” टेक केअर गुड नाईट ” इंटरनेट वापरताय काळजी घ्या…\nNext आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/agriculture-field-disaster-22018", "date_download": "2019-04-20T14:50:13Z", "digest": "sha1:NDA2AIDGSDTJWGLW24UPNLBLMQARS2TA", "length": 19230, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture field disaster कृषी क्षेत्राला संकटाचे ग्रहण संपेना | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शन��वार, एप्रिल 20, 2019\nकृषी क्षेत्राला संकटाचे ग्रहण संपेना\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nकृषी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरत्या वर्षाचा जमा-खर्चाच्या ताळमेळाचे प्रमाण व्यस्त झाले आहे. वर्षाच्या सुरवातीला शेतकऱ्यांसाठी काही जमेच्या बाजू होत्या. वर्षाखेरीस नोटाबंदीमुळे शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्राचे ग्रहण संपत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. यामुळे जिरायतींसह बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गतवर्षीच्या टंचाईमुळे यंदा उसाला चांगला दर अपेक्षित असतानाही तो एफआरपी अधिक १७५ पर्याय नसल्यामुळे जाहीर करावा लागला. डाळिंब, द्राक्ष, बेदाणा, भाजीपाल्याला कवडीमोल दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.\nकृषी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरत्या वर्षाचा जमा-खर्चाच्या ताळमेळाचे प्रमाण व्यस्त झाले आहे. वर्षाच्या सुरवातीला शेतकऱ्यांसाठी काही जमेच्या बाजू होत्या. वर्षाखेरीस नोटाबंदीमुळे शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्राचे ग्रहण संपत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. यामुळे जिरायतींसह बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गतवर्षीच्या टंचाईमुळे यंदा उसाला चांगला दर अपेक्षित असतानाही तो एफआरपी अधिक १७५ पर्याय नसल्यामुळे जाहीर करावा लागला. डाळिंब, द्राक्ष, बेदाणा, भाजीपाल्याला कवडीमोल दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या संकटाच्या मालिका आणखी गडद होतानाचे चित्र आहे...\nराज्य शासनाने पंधरवड्यापूर्वी शासकीय अनुदानावर मिळणाऱ्या वस्तूऐवजी थेट लाभार्थीच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याच्या निर्णयाने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचेही चित्र समोर येत आहे. निर्णय चांगला असता तरी त्यांची अंमलबजावणी कशी होतेय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एप्रिल ते जून या काळात भाजीपाल्यासह अनेक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी जमेच्या बाजू राहिल्या. वर्षाखेरीस मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे डाळिंब, द्राक्ष, केळीचे दर पडले आहेत. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रासाठी हवे असणारे भांडवल मिळणार नसल्याने उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांची प्रगतीत मोठा अडसराचा धोका आहे.\nशेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन डाळिंब पिकवले, मात्र त्यांच्या मेहनतीवर नोटाबंदीने पाणी फिरवले आहे. डाळिंब खरेदीसाठी दलाल व ग्राहकांनीच पाठ फिरवली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्ह���यात सुटे पैसे नसल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. कोणतीही भाजी आता १० ते १५ रुपये किलो दराने मिळते आहे. माल बाजारात नेण्याचा खर्चही मिळेना झाला आहे. पदरमोड करायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.\nशेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी किमान ६०० कोटींची गरज आहे. जिल्हा बॅंकेने ४०० कोटी मागितले, त्यातील एक रुपयांही मिळाला नाही. परिणामी शेतीची प्रगती खुंटण्याची भीती आहे. नाबार्डने शेतीसाठी दीडशे कोटींच्या पुरवठ्याला मान्यता दिली असली तरी शेतकऱ्यांना हा पुरवठा झालेला नाही. जिल्हा बॅंकांत पैसे ठेवलेल्या शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन हजार रुपयेही मिळत नाहीत.\nजिल्ह्यात ३० हजार टन बेदाणा शीतगृहांमध्ये शिल्लक आहे. तासगाव, सांगली बाजार समितीत सौद्यासाठी कोणीच पुढे येत नाही. परिणामी जुना व नवा बेदाणा एकाचवेळी बाजारात येऊन दर घसरण्याचा धोका आहे.\nजिल्ह्यातील विकास सोसायट्या, बॅंकांकडून मिळणारे पीक कर्ज बंद झाल्याने उसाचे अडसाली व्यवस्थापन रखडले आहे. पूर्व हंगामी लावणीही थांबल्या आहेत. सोसायट्या केवळ नावालाच उरल्या आहेत.\nपीककर्ज नोटाऐवजी कर्ज खात्यावर जमा\nखते, बियाणांसाठी चेक, कार्डचा वापर\nनोटाबंदीने फळे ग्राहक डेबिट कार्डने खरेदी किती\nभाजी मंडईत स्वाइप मशीन कोठे आहेत का \nवर्षाखेरीस साखर दर उत्तम, कारखानदार खूश\nतरीही नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना पैशासाठी जानेवारी उजाडणार\nऊसबिले जिल्हा बॅंकेऐवजी राष्ट्रीयीकृत बॅंकांत घ्यावी लागतील\nवस्तूऐवजी थेट बॅंक खात्यात लाभाने दलाली संपणार\nबागायती डाळिंब, द्राक्ष, बेदाणा, केळी उत्पादक अडचणीत\nठिबक सक्तीचे, मात्र ठिबकच्या अनुदानाचा पत्ताच नाही\nझेडपी कृषीतील गैरकारभार चव्हाट्यावर\nपूर्व भागात पाणीपातळीत घट, रब्बी धोक्‍यात\nशेतीपंपाचे वीजबिल दुप्पटीची टांगती तलवार\nशेततळ्यांसाठी जास्तीत जास्त ५० हजार अनुदान\nशेतीमालाचे दर पाडणाऱ्यांच्या हाती कोलित\nबेदाण्यावर जीएसटी लागू होण्याची शक्‍यता\nदोन चिमुकल्यांना विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे एका महिलेने घरगुती कारणावरून दोघा मुलींना विष पाजवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. रेश्मा कृष्णा...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nLoksabha 2019 : विधानसभा पराभूतांकडून सुळे यांचा प्रचार\nकेडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम...\nकारणराजकारण : बाणेरकर म्हणतात '...तरच विकास होऊ शकतो'\nपुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत...\nLoksabha 2019 : शेट्टींचा अजेंडा फक्त आंदोलनाचाच\nशिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/453938", "date_download": "2019-04-20T14:45:45Z", "digest": "sha1:ROBCWTTFOHZFXUUVOJT7U2MHF2L7USNQ", "length": 12624, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला\nदापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला\nदापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची पकड राहणार की माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची, असा प्रश्न शिवसेना नेतृत्वासमोर उभा राहिला. यावर सेना नेतृत्वाने याविषयी निर्णय घेतला असून कदम-दळवी वादात रामदास कदम यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. दुसऱया बाजूला संतप्त दळवी समर्थकांनी दिलेले राजी��ामे मागे घेण्यासाठी कोणतीही सूचना न करता त्यांचे राजीनामे एकदम मंजूर करण्याची पाऊले ‘मातोश्री’वरून उचलली गेली आहेत. यामुळे दळवी समर्थकांना बाजूला सारत कदम समर्थकांना बळ देण्याचे धोरण स्पष्टपणे स्वीकारण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविणार असल्याचे दळवी यांनी जाहीर केल्याने दापोली-मंडणगडात वेगळे निवडणूक महाभारत जनतेला पहायला मिळणार आहे.\nशिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीवरून दापोली-मंडणगड तालुक्यातील शिवसेना पक्षात नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर दापोली-मंडणगड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आपल्या पदांचे जे राजीनामे मातोश्रीवर पाठवले होते. त्यामध्ये प्रामुख्याने दळवी समर्थकांचा भरणा होता. पाठवण्यात आलेले सर्व राजीमाने मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय नवीन उपजिल्हाप्रमुख म्हणून सुधीर कालेकर व तालुकाप्रमुखपदी प्रदीप सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मातोश्रीने हे राजीनामाप्रकरण गंभीरपणे घेतले असल्याचे समोर आले आहे.\nमंडणगड व दापोलीच्या पदाधिकाऱयांनी राजीनामा दिल्यावर त्यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचे म्हणणे उध्दव ठाकरे यांनी ऐकून घेतले व संपर्कप्रमुखांना या बाबत अहवाल सादर करण्यात सांगण्यात आले. यानंतर संपर्कप्रमुखांच्या सहीने सुधारित यादी जाहीर करण्यात आली. ती मान्य असल्याचे दळवी गटाकडून जाहीर करण्यात आले. या वादात संघर्ष न करता ‘मातोश्री’चे आदेश मान्य करण्याचे दळवी गटाने ठरवले. पक्षांतर्गत संघर्षात दळवी समर्थकांचे हे पांढरे निशाण असल्याचे मानण्यात येत आहे. दळवी समर्थकांनी पांढरे निशाण दाखवताच संघटना नेत्यांनी दळवींना बाजूला ठेवत शनिवारी रात्री उशिरात तिसरी सुधारित यादी विजय कदम यांनी स्वत:च्या सहीने प्रसारित केली.\nदळवी गटाला फणसे व गोवले या दोन उमेदवारांबद्दल आक्षेप होता, त्यांची नावे तिसऱया सुधारित यादीत समाविष्ट करण्यात आली होती. ही यादी आता अंतिम यादी असल्याचे संपर्क प्रमुख विजय कदम यांनी दूरध्वनीवरून बोलताना स्पष्ट केले. यामुळे दळवी गटाला जोरदार झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.\nसंपर्क प्रमुख विजय कदम यांनी शनिवारी रात्री जाहीर केलेली सुधारित यादी पुढीलप्रमाणे-\nकेळशी-रेश्मा झगडे, पालगड-श्रावणी गोलांबडे, हर्णै-विवेक भावे, जालगाव-चारूता कामतेकर, असोंड-अनंत करबेले, बुरोंडी-प्रदीप राणे. तर पंचायत समितीच्या उमेदवारांची सुधारित यादी पुढीलप्रमाणे. केळशी-अनन्या रेवाळे, अडखळ-ऐश्वर्या धाडवे, खेर्डी-स्नेहा गोरिवले, हर्णै-महेश पवार, गिम्हवणे-रूपाली बांद्रे, जालगाव-मंगेश पवार, टेटवली-भावना धामणे, उन्हवरे-मनीषा खेडेकर, बुरोंडी-दीपक घडशी, दाभोळ-संतोष आंबेकर, पालगड-राजेंद्र फणसे व असोंड-वृषाली सुर्वे आदी उमेदवारांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे.\nयामुळे दापोली तालुक्यातील शिवसेनेतील ‘गृहकलह’ विकोपाला गेला असल्याचे बोलले जात आहे. पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविण्याचे धोरण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीर केले असल्याने आगामी निवडणुकीचे महाभारत दापोली-मंडणगड तालुक्यात लक्षणीय ठरणार आह. दरम्यान दुपारी तिसऱया यादीत नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज वाजत-गाजत रॅली काढून दाखल केले.\nपक्षात राहून गद्दारांना धडा शिकवणार\nया बाबत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी सपर्क साधला असता पक्षाने आता आम्हाला विश्रांती दिली आहे, असे सूचक उद्गार काढले. तसेच आपण गेली 26 वर्ष खपून पक्ष वाढवला. त्या पक्षाला खेड तालुक्याप्रमाणे शिवसेना संपवण्याचे काम रामदास कदम यांनी हाती घेतले आहे. मात्र आपण पक्षात राहूनच या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही, अशी भूमिका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.\nइमारत परवानग्या आता वेबसाईटवर होणार प्रदर्शित\nएसटी तारण्यासाठी बुलेट ट्रेन रद्द करू\nएमआयडीसी भूखंड वाटप प्रकरणी प्रादेशिक अधिकारी पाटील दोषी\nलांजातील पतसंस्थेत 28 लाखाचा अपहार\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 स���हित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/525037", "date_download": "2019-04-20T14:46:57Z", "digest": "sha1:DASP7CEWUWU2LKEZXVY2RTSEPIGZ7JDL", "length": 9935, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लोकप्रिय गीतांचा अनोखा नजराणा शिंदेशाही बाणा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » लोकप्रिय गीतांचा अनोखा नजराणा शिंदेशाही बाणा\nलोकप्रिय गीतांचा अनोखा नजराणा शिंदेशाही बाणा\nमहाराष्ट्रातील एक सांगीतिक घराणे ज्याला लोकसंगीताचा वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढय़ा गेल्या बऱयाच वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली असे शिंदे घराणे. प्रल्हाद शिंदेपासून सुरू झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरू आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मीळच असतात ज्यांना पाच पिढय़ांचा वारसा लाभतो. कलर्स मराठी पहिल्यांदाच या घराण्याला एकत्र घेऊन येणार आहेत शिंदेशाही बाणा या कार्यक्रमामधून ज्यामध्ये ऐका सत्यनारायणाची कथा पासून देवा तुझ्या गाभाऱयाला अशा अनेक गाजलेल्या गाण्यांचा समावेश असणार आहे. लोकप्रिय गाण्यांचा नजराणा शिंदेशाही बाणा 22 ऑक्टोबरला संध्या 6.30 वाजता कलर्स मराठीवर.\nशेकडो लोकांनी भरलेले सभागफह, टाळय़ांचा कडकडाट, वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले धफवतारे. आनंद शिंदे ते आल्हाद शिंदे सगळे एकाच मंचावर येऊन गाणे सादर करणार. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मेजवानी ठरणार हे नक्की. हे शिंदे घराणे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील काही निवडक आणि लोकप्रिय अशा गाण्यांचा नजराणा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आनंद शिंदेनी काही सुप्रसिद्ध गाण्यांनी केली, ज्यामध्ये पार्वतीच्या बाळा, मोरया मोरया यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांचेच सुपुत्र आदर्श शिंदे ज्याने लोकसंगीताच्या सोबतच भक्तिगीत���, चित्रपट गीते म्हणून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याचेच प्रसिद्ध देवा तुझ्या गाभाऱयाला हे गाणे म्हटले आणि सभागफहामध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले. अंबे कृपा करी हे गाणे सुरू झाल्यावर कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. इतकेच नव्हे तर या गाण्यानंतर आदर्शने ‘दुधात नाही पाणी’ ही अप्रतिम गवळण सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शिंदे कुटुंबांमधील एकापेक्षा एक गायकांची ही लोकप्रिय गाणी प्रत्यक्षात ऐकण्याची संधी प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे मिळाली. आनंद शिंदे आणि त्यांचे भाऊ मिलिंद शिंदे यांनी प्रल्हाद शिंदे यांचे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे गाणं म्हटले आणि प्रल्हाद शिंदे यांना मानवंदना अर्पण केली. उत्कर्ष शिंदे याने देखील त्याचे घुंगराच्या तालामंदी आणि चिमणी ही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये आनंद शिंदे यांच्या नातवाने म्हणजेच आल्हादने गोड स्वरात आपल्या गाण्याची झलक उपस्थितांना दाखवली आणि त्यांची मने जिंकली. संपूर्ण शिंदे परिवाराची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. या कार्यक्रमाद्वारे प्रल्हाद शिंदेंपासून सुरू झालेला हा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी शिंदे परिवाराला साथ दिली सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि आपल्या सगळय़ांचा लाडका अमित राज. तसेच मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, तेजा देवकर यांनी अप्रतिम नफत्य सादर केले.\nशिवम वानखेडे टू मॅडचा अस्सल डान्सर\nहंसराज-राजेश्वरीची ऍटमगिरी रुपेरी पडद्यावर\nख्वाडाफेम भाऊराव कऱहाडे यांचा बबन चित्रपट\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्���मनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616667", "date_download": "2019-04-20T14:42:48Z", "digest": "sha1:WAWFM7QMYNOVTISEAKKZSFUTV2W3INGP", "length": 5396, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "युनियन बँकेला 1 कोटीचा दंड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » युनियन बँकेला 1 कोटीचा दंड\nयुनियन बँकेला 1 कोटीचा दंड\nयुनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भरण्याची सूचना देण्यात आली. बँकेने आपल्या शाखेमध्ये झालेल्या घोटाळय़ांचा शोध न घेणे आणि त्याची तक्रार वेळेत न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. बँकिंग नियमावली कायद्यानुसार आरबीआयला काही अधिकार देण्यात आले आहेत. या कायद्याचा आधार घेत मध्यवर्ती बँकेकडून ही कारवाई करण्यात आली असे सांगण्यात आले.\nआरबीआयने युनियन बँकेला 15 जानेवारी 2018 रोजी कारणे द्या नोटीस पाठविली होती. यानंतर बँकेने 1 फेब्रुवारी रोजी प्रत्युत्तर दिले होते, तर आरबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक समितीसमोर 14 एप्रिल रोजी आपली तोंडी बाजू मांडली होती.\nबँकेकडून सादर करण्यात आलेल्या उत्तरामध्ये योग्य कारण मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. बँकेच्या आकारमानानुसार हा दंड आकारण्यात आलेला नाही. भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी अंतर्गत प्रणाली मजबूत करण्यात आल्याचे युनियन बँकेकडून सांगण्यात आले.\nऔद्योगिक उत्पादन घसरत एप्रिलमध्ये 3.1 टक्क्यांवर\nटाटा इलैस्ट्रॉन मधील संपूर्ण हिस्सेदारीची टाटा स्टीलकडून विक्री\nस्मार्ट फिटनेसचे पुण्यात दालन\nबँक ऑफ इंडियाची 25 टक्के हिस्सेदारी इन्शुरन्स व्यवसायाला\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्य��कांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/south-pole/", "date_download": "2019-04-20T14:48:32Z", "digest": "sha1:RCJANHFIFRNFJ7ONVJPOIUS3QSP3SX4U", "length": 7190, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "south pole Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\nपेंग्विनची जीपॅगस पेंग्विन ही एकमेव प्रजाती आहे, जी विषुवृत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये जीपॅगस बेटावर राहणारी प्रजाती आहे.\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === पृथ्वीवरील सात खंडांपैकी सर्वात जास्त गूढ रहस्यांनी भरलेला\nचीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…\nउन्हाळ्यात फळांचा रस पिताय मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत \nसुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी\nखूप प्रयत्न करूनही साखरझोपेतून उठणे शक्य होत नाहीये या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\n“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nनकळतपणे “असे” घडवतो आपण भावी बलात्कारी\nगुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता \nजमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करणाऱ्या या भयंकर जमातीनेच ‘त्या’ अमेरिकन नागरिकाला मारले\nमहाराष्ट्रातील प्रसिध्द साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास..\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\nअर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\nजगातील सर्वोत्तम ऑफिसेस ���ेथे काम करायला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही\nभारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\n“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nप्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाला हार्दिक पंड्याबद्दल या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T15:10:20Z", "digest": "sha1:TEY7K2B4U4QIDGEQWR3SCDWJ5JCGYITT", "length": 3512, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुणकारी फळ मोसंबी | m4marathi", "raw_content": "\nमोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.\nतिखट आणि गुणकारी मिरची\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-20T14:13:01Z", "digest": "sha1:MSVONRVB3P7B3CJYF7I2JK6TJ6XC4IDO", "length": 5546, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "धोनीला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती.... | m4marathi", "raw_content": "\nधोनीला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती….\nभारतीय युवकांमध्ये यश आणि स्टाइल चा पर्याय बनलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रत्यक्ष जीवनात क्रिकेटपटू नाही तर ‘सैनिक’ बनण्याची इच्छा होती. रांची येथे पैराशूट रेजिमेंट च्या एकदिवसीय सराव प्रशिक्षण शिबिरादरम्यान सैनिकांच्या परिवाराशी गप्पा मारतांना धोनीने स्वतःच आपली इच्छा बोलून दाखविली. भारतीय सैन्यदलातील लेफ्टिनेंट कर्नल ची उपाधी मिरविणाऱ्या कर्णधार धोनी म्हणाला कि, ‘लहानपणी मला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. सानिकांकडे बघून मला वाटे कि मीही त्यांच्यासारखेच बनावे, मात्र प्रत्यक्षात तसे होऊ नाही शकले. सैनिकांच्या पोषाखाकडे पाहिल्यावर माझी सारी भीती नाहीशी होत असे. म्हणूनच हा पोशाख माझ्यासाठी खास आहे. मैदानात नेहमी शांतचित्ताने वावरणाऱ्या धोनीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तो तणावापासून स्वतःचा बचाव कसा करतो ह्या प्रश्नावर काहीशा मिश्किलपणे उत्तर देतांना धोनीने सांगितले की, जेव्हा मला एखाद्या पत्रकार परिषदेसाठी जायाचे असते, त्याच्या आदल्या रात्री फ्रीजमध्ये बसलेला असतो. ज्यामुळे मला कुठलाही प्रश्न विचारला गेल्यावर शांत राहण्यास मदत होते.\nधोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया ने टी20 विश्‍वचषक, एकदिवसीय विश्‍वचषक, चैम्पियंस ट्रॉफी जिंकलेली असून, टीम इंडियाने टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वोच्च स्थानही पटकावले आहे. त्याच्या कर्णधर्पदाच्या पहिल्याच वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात खेळली गेलेली कॉमन वेल्‍थ बैंक सीरीज जिंकली,ज्यात एकापाठोपाठ दोन अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.\nकरिअर – कंटेंट रायटिंग\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/category/breaking-news-2/", "date_download": "2019-04-20T15:10:51Z", "digest": "sha1:JEV4BTFQOJGKGPDPLOVBERITFN25JZTA", "length": 5193, "nlines": 112, "source_domain": "amarvani.news", "title": "Breaking News | Amarvani - MA", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार\nलोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार\nBreaking news, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई जयपूरमध्ये दाखल\nमुख्यमंत्री-अण्णा हजारे यांच्यातील बैठक संपली\nमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अण्णांच्या भेटीला\n‘युती’च्या निर्णयासाठी ‘मातोश्री’वर सेना खासदारांच्या बैठकीला सुरुवात\nBudget 2019 : मोदी म्हणाले, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी...\nRailway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500...\nBudget 2019 : असंघटित कामगारांना दरमहा 3 हजार पेन्शन मिळणार\nकेंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे\nBudget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये...\nIncome Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा...\nBudget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये...\n18 हजार फुटावर फडकला झेंडा, बर्फाच्छादित गारठ्यातही पोलीस जवानांची तिरंग्याला सलामी\nप्रजासत्ताक दिनाचा उत्साह, दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/can-you-claim-copyright-on-facebook-posts-by-using-copyright-symbol/", "date_download": "2019-04-20T15:17:04Z", "digest": "sha1:KJUGM5JDSDTSWLSRCIVA62IZXE4MRJLG", "length": 23069, "nlines": 130, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून \"©\" चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का? वाचा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nफेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : श्रीकांत केकरे\nसर, माझ्याकडे एक फारच छान कहाणी आहे, तुम्ही त्यावर शॉर्टफिल्म कराल\nमी सगळ्यांना सांगत असतो तेच सांगितलं –\nस्क्रिप्ट बघितल्याशिवाय सांगता येणार नाही.\nत्याला ईमेल दिला आणि सांगितलं माझ्याकडे आत्ता वेळ आहे, लहान कहाणी आहे तर लगेच पाठवली तरी बघता येईल.\nनाही, अजून शेवट लिहायचं राहिलं आहे, उद्या सकाळपर्यंत नक्की पाठवतो.\nत्याने सांगितलं आणि मी फोन ठेवला. त्या उत्साही मुलाने सांगितल्यासारखंच रात्री तीन वाजता पर्यंत उरलेला भाग लिहून मेल टाकलेली होती. स्क्रिप्ट उघडताच पहिल्या पानावर कहाणीचं नाव आणी © च्या चिन्हापुढे त्याचं नाव दिसलं. पण नंतरची कहाणी ओ. हेनरीची “आफ्टर ट्वेंटी ईयर्स” ह्याचीच मराठी आवृत्ती होती.\nपात्र आणि जागा बदलून मुंबईमधल्या ड्रग्ज़ माफियावर आधारित केल्याखेरीज विशेष काहीही बदल नव्हते.\nपण त्याच्यावर कॉपीराईटचं चिन्ह लावून पुढे स्वतःचं नाव लिहिल्याने त्याला खरंच कॉपीराईट मिळू शकेल का एकच गोष्ट दोन लोकांना सुचू शकत नाही का एकच गोष्ट दोन लोकांना सुचू शकत नाही आणि तसं झाल्यास खरा हक्क कोणाचा\nतर त्या मुलाने ह्या कहाणीचा कॉपीराईट मिळवला होता का अगदी त्याची स्वतःची लिहिलेली कहाणी असल्यासही वर्ड फाईलमध्ये किंवा आप�� काढलेल्या कुठल्याशा छान फोटोवर, फेसबुकवर आपली छानशी कविता, लेख लिहून शेवटी © असा कॉपीराईटचं चिन्ह लावून स्वतःचं नाव लिहिल्याने कॉपीराईट ,मिळतं अगदी त्याची स्वतःची लिहिलेली कहाणी असल्यासही वर्ड फाईलमध्ये किंवा आपण काढलेल्या कुठल्याशा छान फोटोवर, फेसबुकवर आपली छानशी कविता, लेख लिहून शेवटी © असा कॉपीराईटचं चिन्ह लावून स्वतःचं नाव लिहिल्याने कॉपीराईट ,मिळतं तर ह्या सगळ्यांचं उत्तर आहे – नाही.\nबाकी सगळं ठीक, पण त्याने कॉपीराईट मिळवला नाही हे मी ठामपणे कसं सांगू शकतो कॉपीराईट कसं मिळवता येतं, त्याआधी हे माहिती असणं गरजेचं आहे कि कॉपीराईट नेमकं असतं काय.\nकुठलीही बौद्धिक रचना- लेख, कविता, कहाणी, संगीत, सिनेमा, नाटक, चित्र, फोटोग्राफ, विडियो इत्यादी ह्याप्रकारच्या रचना किंवा कलाकृती जर व्यावसायिकरित्या वापरता येत असतील आणि त्यांनी पैसे कमावता येत असतील तर त्यांना कायद्यात बौद्धिक संपत्ती मानलं जातं.\nत्यांचा कुठलाही व्यावसायिक गैरवापर होऊ नये म्हणून जसं आपण इतर प्रकारच्या स्थिरस्थावर संपत्तींवर अधिकृतरीत्या नोंदणी करून संपत्ती आपल्या नावावर करतो, तसंच ह्या संपत्तींचीही नोंदणी होते.\nही नोंद अधिकृत रित्या केली असल्यास त्याला कॉपीराईट किंवा IPR (Intellectual Property Right/बौद्धिक संपत्ती अधिकार) म्हणतात. भारतात कॉपीराईट कायदा १९५७ साली आखला गेला आणि १९५८ पासून अंमलात आला. तेव्हांपासून त्यात अनेकदा गरजेनुसार बदल झालेले आहेत. २०१२ मध्ये फिल्म आणि संगीतही ह्याच्या चौकटीत व्यवस्थित बसवले गेले. २०१२ मध्येच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीयांच्या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण व्हावे म्हणून भारताने बर्न्स सम्मेलनात आखलेले नियम पत्करले आहेत.\nजसं कोणीही व्यक्ती तुमच्या नावावर असलेल्या घरा/दुकानी/जमिनीचं वापर तुम्हाला त्याचं भाडं किंवा खरेदीची किंम्मत दिल्या खेरीज किंवा किमान तुमच्या परवानगी खेरीज वापर करू शकत नाही, अगदी तसंच ह्या बौद्धिक संपत्तीचं ही वापर बिना परवानगी केल्यास कायद्याचा तावडीत सापडण्यासाठी पुरेसं ठरतं.\nअचल संपत्तीला जसं भाडेतत्त्वावर, खरेदीकरून, कुठल्या समारंभासाठी मर्यादित वेळेसाठी असे वापरण्यात येतं तसेच वेगवेगळे प्रकार बौद्धिक संपत्तीच्या वापरण्यासाठीही असतात. पण ते सगळं अजून कधी.\nतर हा कॉपीराईट मिळवायचा कसा\nकॉपीराईटसाठी भारत सरकार कडून एक ब्यूरो बनवून त्याला रजिस्ट्रार नियुक्त केलेले आहेत. कॉपीराईट मिळवण्यासाठी कॉपीराईट ऑफिसात आपल्या कलाकृतीची एक प्रत जमा करून त्याच्या नोंदणीची फी भरावी लागते. अद्ययावत तंत्रवापरून आपण ही प्रत ऑनलाईनही पाठवू शकता.\nत्यानंतर त्या कलाकृतीला एका नोटिसाद्वारे जाहीर केलं जातं आणि साधारण एक महिन्याची मुदत त्यावर आक्षेपासाठी ठेवलेली असते.\nजर कुणी आक्षेप घेतलं तर त्या आक्षेपाच्या कॉपीसह आवेदकाला त्या आक्षेपाचा जाब विचारला जातो. शेवटी दोन्ही पक्षांना एकत्र घेऊन एक किंवा गरज असल्यास अधिक सुनावण्या ठेवल्या जातात. हे सगळं कसं विवाद असलेल्या स्थावर संपत्तीच्या हक्कासाठी होणार्या प्रक्रियेसारखंच आहे ना\nमात्र आवेदनाला आक्षेप नसल्यासही एक परीक्षक त्याचं परीक्षण करतो. त्याचाकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा एका प्रचंड संग्रहात असलेल्या इतर रचनांशी ह्या रचनेची तुलना करून त्याला मूळरचनेचा दर्जा द्यायचं काम असतं.\nअसे बरेच तज्ज्ञ परीक्षक असतात आणि ते भाषेप्रमाणे नेमले जातात. तुमची रचना मूळरचना असल्याची खात्री झाल्यावर त्याला एक क्रमांक देऊन त्याची नोंदणी होते आणि आवेदकाला त्याचा कॉपीराईट प्राप्त होतो.\nपण जर कुठली संपत्ती बेनामी असली तर त्याच्यावर असलेला वाद जसा सोडवला जातो, तसंच जर तुमची कुठली रचना चोरली गेली असेल, तर तुम्ही कॉपीराईटची नोंद नसूनही कोर्टात त्याची तक्रार नक्कीच करू शकता. फक्त ती रचना तुम्हीच लिहिली/तयार केली आहे, ह्याचा विश्वासार्ह आणि भक्कम पुरावा तुमच्याकडे असायला हवा.\nकॉपीराईट असल्यास कोर्टात बऱ्याच गोष्टी सोप्या होतात, ती चोरणाऱ्यास आरोपी म्हणून बघितलं जातं. मात्र तसे नसल्यास ती संपत्ती तुमचीच आहे हे सिद्ध होईस्तोवर दोन्ही बाजूंना त्या रचनेचे समान अधिकारी मानून सुनवाई होत असते.\nआता कॉपीराईट मिळवण्याची ही प्रक्रिया किचकट असून वेळखाऊ असते. तर नाट्य/सिनेमा/गीत कथा-पटकथालेखकांसाठी एक अजून चांगला पर्याय आहे. ते फिल्म लेखकांच्या फेडरेशनमधे वार्षिक फी भरून सभासद होऊ शकतात आणि त्यानंतर आपल्या रचना तिकडे वेगळी फी भरून रजिस्टर्डही करून घेऊ शकतात. छायाचित्रकार ही त्यांचा फोटोवर मोक्याचा जागेवर वॉटरमार्क टाकून त्याचा गैरवापर काही अंशी थांबवू शकतात.\nतर मला ‘आफ्��र ट्वेंटी ईयर्स’ची मराठी आवृत्ती पाठविणाऱ्याने कहाणीच्या शीर्षकापुढे © आणि त्याचे नाव लिहून दिल्याने तीन गोष्टी समोर येतात.\nएक : कहाणी त्याची संकल्पना असेल नसेल, पण रात्री तीन वाजता कहाणी लिहून झाल्यानंतर त्याला पाच मिंटात कॉपीराईट मिळणे अशक्य.\nदोन : तो इसम खरा व्यावसायिक लेखक नसून त्याचा नुसता आव आणतो आहे. कारण तसं असल्यास त्याला ही माहिती असायला हवी.\nआणि तीन : त्याचा सोबत माझे पुढचे व्यवहार करताना तो व्यावसायिक नसल्याने मी त्याचा अल्पानुभवाचा गैरफायदा घेऊन त्याला सहज लुबाडू शकतो. जसं त्याचा कामाची बाजारभावापेक्षा कमी किंमत मोजणे, त्याचा कहाणीचा कॉपीराईट त्याच्या नकळत माझ्या नावावर करणे इ.\nतर अजून एक महत्त्वाचा सल्ला असा की, तुमची कृती व्यावसायिक रित्या चोरून आर्थिक फायदा घेण्याची शक्यता असल्यास :\n१. सर्वात आधी तिला कॉपीराईटचं संरक्षण द्या, किमान रायटर्स असोसिएशनमध्ये सभासद बनून तिला नोंदणीकृत करून घ्या.\n२. उगाच लाईक वगैरेच्या मोहात पडून सार्वजनिक रित्या फेसबुक वगैरेवर जाहीर करू नये. लाईकची वास्तविक जगात शून्य किंमत आहे. आणि शेवटची टिप म्हणजे\n३. तसं केल्यास उगाच © वगैरेचे चिन्ह वापरून व्यावसायिक लेखक असल्याचा देखावा करून स्वतःला इतरांकडून लुबाडून घेऊ नये.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← जगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा\nCFL बल्ब्स वापरावे की LED पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा\nसौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले ‘काही’ कल्पनेपलीकडील कठोर नियम\nभारतातील हे काही विचित्र पण महत्वाचे कायदे आपल्याला माहिती असायलाच हवेत \nपेट्रोल पंपावर मोबाईल फोन्स वापरण्यावर बंदी का आहे नियम काय सांगतात\nबँक खात्यातील किमान सरासरी रक्कम (Average Minimum Balance) कशी ठरवली जाते\nभारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात\nनेहमीच कुतुहल जागवणाऱ्या दक्षिण कोरिया देशाशी निगडीत रंजक गोष्टी\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\nज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांचा म���वळा ‘येसाजी कंक’\nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nरशियामधे LinkedIn वर बंदी \nआपल्याच मातेचा वध करणाऱ्या भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत आश्चर्यकारक गोष्टी\nगो हत्या बंदी ते गाईच्या वासराचा निर्घृण खून – लोकशाहीची हरवलेली मूल्यं\n“खास भारतीय” म्हणून ओळखले जाणारे हे ९ पदार्थ अस्सल परदेशी आहेत\nचक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन\nगुप्तहेर संस्था “रॉ”च्या सध्याच्या प्रमुखांचा हा प्रवास सगळ्यांना माहित असायलाच हवा\nविमानाच्या खिडकीवरील “त्या” छोट्या छिद्रावर कधी तुमचं लक्ष गेलं आहे का…\n“तो” – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या ‘तिचा’ मुलगा\nराष्ट्रीय पुरस्कार जाहीर : “रिंगण” सर्वोत्कृष मराठी चित्रपट\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nप्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..\n“मार्च फॉर सायन्स” आवश्यक होता का त्यातून काय साध्य झालं त्यातून काय साध्य झालं – एका तरूण वैज्ञानिकाची मुलाखत\nफास्टफूडची पॅकेजिंग – कॅन्सरला निमंत्रण\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/11/Rubela-27-Nov.html", "date_download": "2019-04-20T15:07:32Z", "digest": "sha1:WPDP6WRZYHGH64VGCLPOFSV2U3YPYXK7", "length": 10884, "nlines": 81, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "२७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम\n२७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम\nमुंबई, दि. १९ : राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. लसीकरणादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिले.\nगोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी विभागाने केलेल्या तयारीबाबत आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील डॉक्टर्स, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, एएनएम ��ांच्याशी संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आयुक्त अनुप कुमार यादव, संचालक डॉ.संजीव कांबळे उपस्थित होते.\nआरोग्यमंत्री म्हणाले, देशातून गोवर आजाराचे समूळ उच्चाटन आणि रुबेलावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही लसीकरण मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नऊ महिने ते १५ वर्षांखालील प्रत्येक बालकाचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लसीकरण मोहिमेसंदर्भात पालकांचे जे प्रश्न आहे त्याला व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांचे समुपदेशन करावे, असे डॉ.सावंत यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी महाराष्ट्र विविध लसीकरण मोहिमा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या आहेत. त्याचा जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गौरवही करण्यात आलेला आहे. गोवर विषाणूचे संक्रमण चक्र खंडित करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे. प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, आवश्यक त्या औषधांची तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असेल याची खातरजमा करावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. स्थानिक पातळीवर इंडियन मेडीकल असोसिएशन, बालरोग्य तज्ज्ञ संघटनेच्या सदस्यांचे सहकार्य घ्यावे. त्याचबरोबर लोक प्रतिनिधींचा देखील यात सहभाग करुन घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nप्रधान सचिव डॉ.व्यास यांनी सांगितले, लसीकरण मोहिमेत एका आठवड्यात सुमारे १० लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत. त्याचबरोबर बांधकाम मजुरांची मुले, शाळाबाह्य मुले यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन लसीकरण मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बालकाच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक असून दोन दिवसात ते सादर करावे, असे त्यांनी सांगितले.\n‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री\nबुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्...\nरिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले\n प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघट���ा एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे...\nभारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण\nनाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांन...\nभीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा\n प्रतिनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आ...\nभाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-20T15:02:08Z", "digest": "sha1:VVJHATQIC56MYNENA5EPZ4OHM5RBU64L", "length": 3815, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलयुक्त शिवार अभियानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजलयुक्त शिवार अभियानला जोडलेली पाने\n← जलयुक्त शिवार अभियान\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जलयुक्त शिवार अभियान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमलवडी (सातारा) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:जलयुक्त शिवार अभियानात सहभागी गावे ‎ (← दुवे | संपादन)\nजलयुक्त शिवार (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजनकल्याण समिती ‎ (← दुवे | संपादन)\nपुसेगाव ‎ (← दुवे | संपादन)\nजाखणगाव ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:जल युक्त शिवार ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तया��� करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617903", "date_download": "2019-04-20T14:40:27Z", "digest": "sha1:DZKGMDHPDEGFSWUQ26KJIF277BMXCWNN", "length": 7782, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तानाजीराव पाटील यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » तानाजीराव पाटील यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद\nतानाजीराव पाटील यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद\nश्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेने ग्रामीण भागात दर्जेदार सुविधांसह शैक्षणिक संकुल उभारून वेगळेपण जतन केले आहे. कोणत्याही प्रकारचे महाविद्यालयाला अनुदान नसतानाही अनुदानप्राप्त महाविद्यालयांपेक्षाही संस्थेने विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील हे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.\nआटपाडीतील श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयाला कुलगुरूंनी सदिच्छा भेट देवुन संस्थाचालक, प्राचाय, प्राध्यापकांशी संवाद साधताना ही भावना व्यक्त केली. कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापुर जिल्हय़ातील महाविद्यालयांना भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत त्यांनी आटपाडीतील महाविद्यालयांच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला.\nसंस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, प्र.प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार, प्र.प्राचार्य राजु कोकरे, प्रा.बी.एस.कदम, प्रा.धनाजी गायकवाड, डॉ.रामदास नाईकनवरे, प्रा.भारती देशमुखे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे कुलगुरूंचे स्वागत करण्यात आले. श्रीराम संस्थेच्या शैक्षणिक दालनासह गुणवत्तापुर्ण वाटचालीची माहिती अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी दिली.\nमहाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त करतानाच नाविन्यपुर्ण संशोधनात्मक कार्यातही ठसा उमटविला आहे. ज्यु.कॉलेज, शिक्षणशास्त्र महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक दालनाव्दारे ज्ञानदानाचे अविरत कार्य संस्था व शिक्षक करताहेत. या सर्वांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करत ग्र���मीण भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी शिक्षण संस्थांसह प्राध्यापकांचे योगदान महत्त्वपुर्ण असल्याची भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली.\nआरोग्य विभागातील विविध कामांसाठी 4 कोटी मंजूर\nराज्यात 33 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न\nमनपा प्रभाग प्रारूप आराखडय़ात गंभीर चुका\nलक्ष लक्ष नयानांनी अनुभवला अक्षता सोहळा\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7-3/", "date_download": "2019-04-20T15:38:27Z", "digest": "sha1:GC466EWWZ76LFCX77C333TJVFZFF4VEB", "length": 20651, "nlines": 123, "source_domain": "blog.madguy.co", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Government Schemes डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना\nशेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंन योजना ही शेतकऱ्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी उपयुक्त आहे. या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे हे आहे.\nअनूसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 1982-83 पासून राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच���या दृष्टिकोनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यात येत आहे.\nयोजनेअंतर्गत खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.\nनवीन विहीर- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 250,000/-,\nजुनी विहीर दुरुस्ती- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 50,000/-,\nइनवेल बोअरिंग – उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 20,000/-,\nपंप संच- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 25,000/-,\nवीज जोडणी आकार- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 10,000/-,\nशेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 1,00,000/-,\nसूक्ष्म सिंचन संच- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- ठिबक -50,000/-, तुषार-25,000/-\nया योजनेंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे. खालीलपैकी एका पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. नवीन विहीर :- नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज – जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग बाब : – शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- ठिबक -50,000/-, तुषार- 25,000/- शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संप ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील.\nसोलरपंपासाठी अनुदान : जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीजजोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.35 हजार) लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.\nवरील घटकांपैकी लाभार्थ्याकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक घटकांची निवड करावी. पंपसंच, वीजजोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे, शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे, शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे, लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डंशी संलग्न असणे आवश्यक आहे, दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य, दारिद्रयरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. 150,000/- पेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंर्तभुत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/- चे मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांच्याकडून मागील वर्षाचा उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेऊन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.\nजिल्हा निवड समिती – पंचायत समिती स्तरावरुन जिल्हा परिषद कार्यालयास शिफारसीसह प्राप्त होणाऱ्या पात्र अर्जदारांच्या तयार केलेल्या यादीमधून लाभार्थ्याची निवड अंतिम करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल.\nया योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना याच आर्थिक वर्षाच्या कालावधीत योजनांतर्गत मंजूर विविध घटकांचा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध अनुदान मर्यादेत व प्रती लाभार्थी विहित उच्चतम अनुदान मर्यादेत लाभ द्यावयाचा आहे.\nनवीन विहीर- नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र/ राज्य/ जिल्हा परिषद निधीतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच यापूर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहिरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरामध्ये दुसरी विहिर नसावी. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.\nजुनी विहीर दुरुस्ती : जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांच्या 7/12 वर विहिरीची नोंद असावी विहिरीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा अधिक रक्कम ल��गल्यास लाभार्थीने स्वत: उभी करावयाची आहे.\nइनवेल बोअरींग : नवीन विहीर/जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु. 20 हजाराच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. इनवेल बोअरींगचे काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता (Feasibility Report) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करुन घ्यावा.\nपंपसंच : पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी पंपसंच खरेदीकरिता कृषि विकास अधिकारी यांनी पूर्वसंमती घ्यावी. लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा अशा शेतकऱ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रीतसर तपासणी (testing) करुन ते सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (standards) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्याने खरेदी करावयाची आहे.\nवीज जोडणी आकार : नवीन विहीर पॅकेज/ जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज/ शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती कृषि अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. लाभार्थ्यांनी सादर केलेल्या पावतीनुसार विद्युत वितरण कंपनीकडे खातरजमा करुन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात कृषि विकास अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे विहित अनुदान मर्यादेत अनुदान वर्ग करण्यात येईल.\nशेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : ज्या शेतकऱ्यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेता येईल.\nसूक्ष्म सिंचन संच : सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान हे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून देण्यात य��ईल.\nउत्तराखंड सरकारने “मुख्यामंत्री अमृत आंचल योजना” एक विनामूल्य दूध योजना सुरू केली\nममता बॅनर्जींनी युवश्री अर्पण योजना सुरू केली\nपंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधून प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली\nदेश भरके 60 नवाचारी छात्रों को इंस्पायर-मानक पुरस्कार प्रदान किया गया\nशेतकरी कल्याणासाठी ‘किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान’ योजना मंजूर करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/maoist-atrocities-in-dandakaranya/", "date_download": "2019-04-20T15:16:51Z", "digest": "sha1:KCKCSZACMX4XT5TKWNJDPRQIFYG2JRUA", "length": 18713, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "देवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदेवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : प्रिया सामंत\nमोह, तेंदू, बिब्बा असा मनाजोगा रानपाला जमा करून ती परतीच्या वाटेला लागली. पूर्वी रानातून पाड्या पर्यंतचे अंतर ती काही क्षणात पार करी. पाठीला कितीही वजन असलं तरी पावलांचा वेग पूर्वी कधी मंदावला नाही.\nपण आता मात्र परिस्थिती वेगळी होती. तिच्या संसाराची पूर्ती, आयतु आणि तिच्या प्रेमाचं गाठोडं तिच्या छातीशी होतं. पाणीदार डोळ्यांच गोंडस बाळ. तो हसरा चांद छातीशी बांधूनच ती गेले चार महिने रानोमाळ फिरत होती. नकट्या नाकाचं बोळक न्याहाळत टेम्भुर्णीचा पाला खुडत होती. त्या दोघांतली नाळ कधींच गळून पडली असली तरीही स्पंदने अजूनही एकच होती.\nत्या अदृश्य नाळेने अजूनही एकरूप असलेली ती दोघ अवखळ रानवाऱ्यासोबत कित्तेक तास रोज एकत्र तरंगत होती.\nछातीशी होणारी उष्ण ओली चुळबुळ तिच्या गाण्याने मंदावत; हल्ली हलके-हलके हुंकार देत तिच्या सुरात गुंफु लागली होती. हे एकाच श्वासातल, सहवासातल प्रेम आता दोघांच्या सवयीचं झालं होतं. परतीला नेहमीपेक्षा आज तिला जरा उशीरच झाला होता.\nलडिवाळ आवाज करत बाळं आता पायाचा अंगठा लुचू लागलं तसं एका हाताने झोळीतल्या जीवाला घट्ट धरत तिने पायाचा वेग वाढवला.\n‘दंडकारण्य लिब्रेटेड झोन’ मधलं माओवादी हिंसाचाराने मूर्च्छित पडलेलं नऊ दहा पाड्यांच तिचंही एक गाव; आज अधिकच खिन्न होतं.\nगावात जन-अदालत भरली होती. मागच्यावेळी गावातल्या म्हाताऱ्या जोडप्याला आपल्या एकुलत्या एका मुलास दलममध्ये न पाठवता बाहेर नोकरीधंद्यास पाठवले म्हणून बेदम मारहाण झाली होती.\nआज काय वाढून ठेवलंय काही कळायच्या आत तिनं आपल्या नवऱ्यास आयतुला दलपती समोर गुडघ्या-कमरेत वाकलेले, मार खाताना पाहिले; तसे तिच्या छातीत धस्स झाले.\nछातीशी बिलगलेल्या तान्ह्या बाळाने आईच्या काळजाचा चुकलेला ठोका हेरला आणि भोकांड पसरले. तिनं काही हालचाल करायच्या आत अख्खा पाडा बाळान दणाणून सोडला आणि त्या नरधमानीं तिलाही धरलं.\nलाथा बुक्याने तुडवत तिला आणि तिच्या कुटूंबाला फरफटत ते आता जंगलाच्या दिशेने निघाले.\nबाळाचे रोदन, तिच्या आणि आयतुच्या दया याचनेने जंगलातली पायवाटही गहिवरली; झाडोऱ्यात ओरबाडली, ठेचकाळली; घसटत मिट्ट अंधाराच्या दिशेने ओढली जाऊ लागली.\nपुढे काय होणार ह्याचे भयाण वास्तव त्यांच्या नजरेस स्पष्ट दिसत होते. एवढ्यात त्या काळ्या हाताला हिसडा देत आयतुने तेथून पळ काढला.\nमनात विचारांचे काहूर दाटून आले तरी विचलित न होता, वाट फुटेल तिथे तो पळत सुटला. आपल्या घरट्यास वाचवण्यासाठी त्याला लवकरात लवकर पोलीस चौकी गाठायची होती.\nजीव मुठीत धरून पळणाऱ्या आयतुकडे पाहत ते नराधम तिथंच थांबले. छद्मी हसत, मायेच्या मिठीतून बाळाला खेचत त्यांनी आयतुला हाक दिली. त्या काळ्या हातात लोंबकळणारा आपला इवलासा जीव पाहून आयतु जागच्या जागी गोठला. छातीशी बांधलेली बाळाची रिकामी झोळी पसरत बाळासाठी त्या माईन हंबरडा फोडला.\nत्या निष्ठुर हातांनी तो निष्पाप जीव …….ठेचून……\nदूर झुडपामागे आयतु थरथरत होता.\nदेवकीचा टाहो जंगलात दुमदुमला होता.\n माओवादाचा हिंसाचार सर्वांत जास्त ह्याच राज्यात नोंदवला गेला आहे. येथील ‘दंडकारण्य लिब्रेटेंड झोन’ हे माओवादाचे महत्वाचं केंद्र. कित्तेक पिढ्या मोह, टेंभुर्णी, बिब्बा व इतर वनौषधींवर जगणारं आणि आज माओवादामुळे ग्रस्त असं इथलं वन्यजीवन.\nआधी हे माओवादी ‘टेम्भुर्णीच्या पानांची… तेंदू पत्याची ठेकेदार योग्य रक्कम देत नाही’ म्हणत गावांत घुसले. सरकारकडून चांगला भाव मिळवून देण्याकरीता, ठेकेदारी विरोधी पथनाट्य करता करता त्यांनी गावातल्याच तरुणांच्या हातात शस्त्र दिली आणि सशस्त्र दलमची येथे निर्मिती झाली.\nसरकारचे वेळखाऊ कायदे कानून जाळत त्यांनी गावात जन-अदालत भरवण्यास सुरुवात केली.\nसुरवातीला शस्त्राच्या जोरावर, मातले��्या ठेकेदाराला गावच्या ह्या जन-अदलातमध्ये पकडून आणलं जाई; उठा-बश्या काढत तो दयेची याचना करे तेव्हा खुश होणारे गरीब भोळे भारतीय आज त्याच माओवादी जन-अदालतचा शिकार झाले आहेत.\nसरकारच्या योजना फोल आहेत, ह्या जंगलावर फक्त आपलाच अधिकार आहे आणि ह्या सरकारी योजना राबवणे म्हणजे आपले वन्यजीवन नष्ट करून आपल्या जमिनी गिळंकृत करण्याचे सरकारचे षडयंत्र आहे.\nकेवळ म्हणूनच आपणं सरकार विरोधात, त्यांनी नेमलेल्या सुरक्षा जवानांच्या विरोधात लढा देण्यासाठी हातात शस्त्र घेणे जरुरीचे आहे, अश्या भूमिका घेत पथनाट्ये हे माओवादी करतात.\nजंगलात स्थानिक लोकांचे सैन्य उभे करून सरकार विरोधी चळवळ उभी करतात. ही माओवादी सशस्त्र दले पुढे बंदुकीच्या जोरावर तेंदू पत्त्याच्या ठेकेदाराकडूनच खंडणी उकळतात, वन्य भूभाग बेकायदेशीर व्यवसायासाठी वापरतात.\nआणि कथित बुद्धिवादी, पर्यावरण, मानवतावादी ह्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← हे हिंदू शौर्य का लपवलं जातं : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली\n“ब्रिटिशांनी गांधीजींना बहिष्कृत करावं अशी विनंती शंकराचार्यांनी केली होती\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा आहे की खोटा खरा आहे की खोटा आज सगळं काही समजून घ्या\nमाओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय – माओवादी कमांडरचा खुलासा\nग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार\nतुमच्यात असलेल्या या काही गोष्टी स्त्रियांना तुमच्याकडे नकळत आकर्षित करतात\nमहागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का\nशूर्पणखेचं कापलेलं “नाक” ते अकबराचं घर : नाशिक शहराबद्दल अचाट अज्ञात गोष्टी\nकॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं\nजैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी\nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\nसचिन – तुझं चुकलंच \n“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”\nप्रकाश आंबेड���र साहेब, तुम्हाला मा रामदास आठवले ‘गल्लीबोळातले’ नेते वाटतातच कसे\nगौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा खरंच काही संबंध आहे का जाणून घ्या काय आहे सत्य\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\n“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”\nअरविंद केजरीवाल सारखे झुंडशहा कुठे धडा शिकतात\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण : मोदी सरकारचा नवा निर्णय\nसैन्यात रुजू होणाऱ्या ह्या ‘कॅप्टन’च्या आईच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करणारं आहे\n१८४१ सालापासून पोर्तुगाल देशाने जतन करून ठेवलेय एका व्यक्तीचे शीर, पण का\nया प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.zhitov.ru/widgets/mr/metal_ladder/", "date_download": "2019-04-20T15:34:49Z", "digest": "sha1:KIVO6GCJ2AUEJ27U2B7DP7Y75ZDHYERV", "length": 7191, "nlines": 50, "source_domain": "www.zhitov.ru", "title": "विनामूल्य ऑनलाइन सेवा. मेटल पायऱ्या गणना", "raw_content": "इमारत साहित्य मोफत सेवा गणना\nकॅलक्युलेटर्स आपल्या गणिते प्रवेश\nMillimeters मध्ये परिमाणे निर्दिष्ट\nBowstring वर पावले उंची H\nमजला 2 मजले खाली शीर्ष चरण SP\nउचल दिशा बदला LR\nकाळा आणि पांढरा रेखाचित्र\nनवीन विंडोमध्ये गणना (प्रिंट)\nसमर्थन वर थेट मेटल शिडी गणना\nमिलीमीटर आवश्यक परिमाणे निर्दिष्ट\nX - उघडणे रूंदी शिडी\nY - उघडणे उंची\nW - पायऱ्या रुंदी\nF - प्रोजेक्शन पावले\nC - पावले संख्या\nZ - पावले जाडी\nH - Bowstring वर पावले उंची\nB - समर्थन जाडी\nD - समर्थन माउंट अंतर\nU - उभ्या समर्थन कोन\nSP - दुसरा मजला मजला संदर्भात पहिल्या टप्प्यात स्थिती निश्चित करा.\nLR - पुनर्प्राप्ती दिशा सेट करा. पायऱ्या रेखाचित्र आहे.\nदुसरा मजला गणना सोयीस्कर रचना मेटल पायर्या.\nसर्व तपशील अचूक परिमाणे.\nमाहिती रेखाचित्रे आणि एक धातू शिडी सर्व घटक आकृत्या.\nमुख्य पान परिमाणे rafters गॅबल छप्पर Abat-वाट करून देणे प्रत्येक पाख्याला दोन उतार असलेले छप्पर हिप छप्पर लाकडी पूल स्ट्रिंग वर सरळ ���ायर्या थेट खोगीर पायऱ्या एक 90 ° सह पायऱ्या एक 90 ° वळणे सह पायऱ्या, आणि पावले जिना 180 ° चालू शिडी 180 ° आणि रोटरी टप्प्यात करून फिरवले तीन स्पॅनचे सह बांबूची शिडी तीन स्पॅनचे आणि रोटरी टप्प्यात सह बांबूची शिडी स्पायरल पायर्या मेटल पायऱ्या एक bowstring नागमोडी मेटल पायर्या एक 90 ° मेटल पायऱ्या एक 90 ° आणि एक bowstring नागमोडी मेटल पायऱ्या 180 ° एक वळण मेटल पायऱ्या धातू पायऱ्या 180° आणि bowstring नागमोडी करून फिरवले ठोस उपाय पट्टी पाया पदपथ पाया फाउंडेशन स्लॅब काँक्रीट गोल कड्या Pavers अंधार क्षेत्र दुरूस्ती हिशोब ठोस रचना भंगार फिटिंग्ज कुंभारकामविषयक फरशा जिप्सम plasterboard वॉलपेपर पत्रक साहित्य माउंट धातू grilles लाकडी घरे वॉल सामुग्री मजला सामुग्री decking स्टोन फेंस मेटल fences Picket fences साठी आर्क ओतले मजले Canopies मोठा आकार खंदक तसेच खंड कालवा कुजून रुपांतर झालेले आयताकृती पूल पाईप खंड टाकीचा खंड बंदुकीची नळी खंड एक आयताकृती कंटेनर खंड ढीग मध्ये वाळू किंवा रेव रक्कम हरितगृह हरितगृह अर्धवर्तुळाकृती इमारत पकडीत घट्ट खोली प्रकाश अ कर्ज कॅल्क्युलेटर\nआपल्याकडे जतन गणिते आहे.\nनोंदणी किंवा त्यांच्या गणिते जतन आणि मेल द्वारे पाठवा त्यांना सक्षम होईल असे चिन्ह.\nप्रवेश | नोंदणी | आपला संकेतशब्द विसरलात\nसेवा प्रदान करण्यात आली आहे www.zhitov.ru\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/india-pakistan/", "date_download": "2019-04-20T14:13:39Z", "digest": "sha1:765EFKH5AS3G5N24IESU7K6WO6AONKPB", "length": 7565, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "India-pakistan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का\nजर आपल्याला पाकिस्तानचे नुकसानच करायचे असते तर आपण फाळणीला मान्यता का दिली ते सर्व फाळणीच्या आधीच करणे जास्त सोपे नव्हते का\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nकाश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा\nत्यांची या शौर्यगाथेचा इतिहासामध्ये फारच कमी वेळा उल्लेख केला जातो. पण त्यांचे बलिदान काश्मीरच्या मातीमध्ये कायमचे रुजले गेले आहे.\nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\nभारत पाकपैकी जो देश ह्या भागावर ताबा ठेवील तो दुसऱ्यावर मोठा दबाव निर्माण करणार ह्यात शंका नाही.\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\n“गुगल”मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nनरक चतुर्दशी : कथा व सांस्कृतिक महत्व\nमहाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन”\nरूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा\nदारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\n‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nभारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता\nभारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे\n“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते \n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nबनावट अंडी ओळखण्यासाठी खात्रीलायक टिप्स..\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai?page=8", "date_download": "2019-04-20T14:59:39Z", "digest": "sha1:CNIWOICSICQR6N6AHNP7VLGHTEUR5F7N", "length": 12443, "nlines": 140, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबई News in Marathi, मुंबई Breaking News, Latest News मुंबई in Marathi, News Headlines मुंबई in Marathi, Today’s News मुंबई Marathi, 24taas online", "raw_content": "\nमुंबईत रंगाचा बेरंग; १२ जखमी, थंडाईतून दोघांना विषबाधा\nधुळवड उत्साहात सुरू असताना काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे.\nमोहिते पाटलांना टार्गेट करत राष्ट्रवादीची मुंबईत पोस्टरबाजी\nया पोस्टरमधून मोहिते पाटील आणि भाजपाची उडवली खिल्ली उडवली गेलीय\nहोळी पौर्णिमेला सुपरमूनचे दर्शन\nआज होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आपल्याला सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.\nशरद पवारांचे राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरत असल्याची चर्चा\nशरद पवारांचे सध्या सुरू असलेले राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरणारे असल्याची चर्चा राष्ट्रवादीतच सुरू आहे.\nपवारांनी ऐकलं रणजितसिंह यांचे भाजपा प्रवेशानंतरचे संपूर्ण भाषण\nराष्ट्रवादीची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना वानखेडेला रणजितसिंहांचा भाजपा प्रवेश सुरू होता.\nनातेवाईकांसहीत रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश\nरणजितसिंहांना माढ्याची उमेदवारी देणार नसले तरी माढ्यातून भाजपाचाच खासदार होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला\n'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना'; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका\nभाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी काहीही करु शकतो.\nVIDEO : मोदींच्या करिष्म्यानं प्रभावित झाल्यानं भाजप प्रवेश - रणजीतसिंह मोहिते पाटील\nभाजपाने राज्यातील आणखी एका मोठ्या राजकीय घराण्याला आपल्या छत्रछायेखाली घेतलं आहे\n...म्हणून पंकजा मुंडेंनी आपल्या नावासमोरून 'चौकीदार' हटवलं\nमुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रासाठी त्या उपस्थित झाल्या होत्या.\nभाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही- फडणवीस\nरामदास आठवलेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष\nपर्रिकरांची चिता पेटत असताना वखवखलेल्या सत्तासुरांनी सर्वकाही उरकून घेतले- शिवसेना\nसोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता\nराष्ट्रवादीला आणखी एक धक्का, नाराज डॉ. भारती भाजपमध्ये\nमाजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपच्या गोठात दाखल होत आहेत. हा धक्का कमी की काय आता दुसरा धक्का राष्ट्रवादीला डॉ. भारती पवार यांनी दिला आहे.\nपादचारी पूल पाडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय\nभांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत.\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकल्या\nलोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत.\nराष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाणार\nराज्यात राष्ट्रवादील�� मोठा धक्का...\nराज्यात ८.४५ कोटी मतदार, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक\nलोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे ८.४५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nपंकजा मुंडे 'चौकीदार' नाहीत\nपंकजा मुंडे यांनी अद्याप आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'चौकीदार' शब्द आपल्या नावापुढे लावला नाही.\nराधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून राजीनाम्याच्या बातमीचं खंडन\nकाँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देणार का \nदाऊदला शरणागती का दिली नाही याचा पवारांनी खुलासा करावा- आंबेडकर\nदाऊदला सरेंडर व्हायचे होते त्यावेळी त्याला शरणागती का दिली नाही असा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.\nमी सल्ला नाही सहमती दिली होती, पवारांनी २४ तासांतच शब्द फिरवला\nबालाकोट इथे हवाई हल्ल्याबाबत शरद पवारांनी २४ तासांत शब्द फिरवले आहेत.\nकर्जाच्या वसुलीसाठी सावकाराकडून नवविवाहीत तरुणीवर बलात्कार\nपुण्यात भाजपची डोकेदुखी वाढणार; भाजपला मतदान करु नका : बाबा आढाव\nलोकसभा निवडणूक : कोल्हापुरात कोण कुणाचा प्रचार करतोय, तेच कळत नाही\nमोबाईल बोगस निघाल्याने मागितला रिफंड, तर गुगलने पाठवले १० फोन\nअब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटचा आधार; ५०० जणांना मिळाल्या नोकऱ्या\nभारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप\nआजचे राशीभविष्य | शनिवार | २० एप्रिल २०१९\nसेक्रेड गेम्सच्या 'या' अभिनेत्रीला कन्यारत्न\nस्टेट बँक भारतीय करदात्यांचा पैसा ब्रिटीश वकिलांच्या घशात ओततेय- विजय मल्ल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AD%E0%A4%82.html", "date_download": "2019-04-20T14:23:03Z", "digest": "sha1:3AZESNVRHZHT3N6RRYNTUC3MKSVHALR2", "length": 26581, "nlines": 169, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "ममतांचा (तात्पुरता ?) मुखभंग! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापलेल्या सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधानपादासाठी इच्छुक अनेकजण आहेत . नरेंद्र मोदी , राहुल गांधी , मुलायमसिंग , जयललिता , मायावती आणि आता ममता बँनर्जी शिवाय सुप्त इच्छा बाळगणारे पी.चिदंबरम तसेच डार्क हॉर्स राजनाथस��ंह आहेत , नाही नाही म्हणत अरविंद केजरीवाल आहेत , स्पर्धेतून बाहेर पडलेले शरद पवार आहेत , हे वेगळेच . भाजपच्या ( की नरेंद्र मोदी यांच्या शिवाय सुप्त इच्छा बाळगणारे पी.चिदंबरम तसेच डार्क हॉर्स राजनाथसिंह आहेत , नाही नाही म्हणत अरविंद केजरीवाल आहेत , स्पर्धेतून बाहेर पडलेले शरद पवार आहेत , हे वेगळेच . भाजपच्या ( की नरेंद्र मोदी यांच्या कारण दिल्लीत झळकलेल्या जाहिरातीत भाजप किंवा एनडीएचे नव्हे तर ‘मोदींचे सरकार’ असा उल्लेख आहे कारण दिल्लीत झळकलेल्या जाहिरातीत भाजप किंवा एनडीएचे नव्हे तर ‘मोदींचे सरकार’ असा उल्लेख आहे ) नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले तर तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ( अगदीच शक्यता नसलेले ) बहुमत मिळाले तर राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि या दोन्ही आघाड्या म्हणा की युती अल्पमतात असल्या तर वर उल्लेख केलेली नावे बाशिंग बांधून तयार आहेत . त्यासाठी तिसरी आघाडी , चौथी आघाडी तयार झालेली आहे . रोज काही जुनी समीकरणे तुटताना , नवी जुळताना दिसत आहेत . प्रत्येक जुन्या तुटण्या आणि नव्या जुळण्याला राजकीय स्वार्थ आणि स्वहितरक्षणाचे मुलामे दिले जात आहेत .\nलोकसभा निवडणुकीच्या सध्याच्या धामधुमीत ममताबाई जोरात आहेत . त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसने दिल्लीच्या सर्व लोकसभा जागा लढवण्याची घोषणा केली आहे . आम आदमी पार्टीचा एक आमदार ममताबाईंना गावला आहे . ममता एक ‘हट्टी मुलगी’ म्हणून राजकारणात ओळखली जातात . अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात ममता बनर्जी होत्या ; तेव्हा ‘तुमची मुलगी खूप हट्टी आहे’ अशी तक्रार खुद्द वाजपेयी यांनी ममता यांच्या आईकडे केली होती . तेव्हापासून हे विशेषण ममताच्या नावासमोर चिकटले . हा हट्टीपणाच ममता यांचे राजकीय भांडवल आहे . या हट्टीपणाला खंबीर चिकाटी , संयम आणि अविश्रांत श्रम यांची जोड आहे म्हणूनच पश्चिम बंगालमधले डाव्यांचे साम्राज्य उध्वस्त करण्यात ममता यांना यश आलेले आहे . स्वतंत्र तेलंगण राज्य हे जसे के.चंद्रशेखर राव यांच्या प्रदीर्घ लढ्याला आलेले फळ आहे तसेच ममता बँनर्जी यांच्या बाबत पश्चिम बंगालमध्ये घडलेले आहे . ५ जानेवारी १९५५ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या एका ‘हट्टी मुली’ने मार्क्सवादी कम्युनिस्ट विरोधात सलग दोन दशके पूर्णपणे लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाला आलेल्या राजकीय यशाची कथा म्हणजे ममता बँनर्जी यांचा भारतीय राजकारणातला प्रवास आहे .\nममता बँनर्जी यांचा जन्म कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला . ममता नऊ वर्षाच्या असतांना त्यांचे वडील वारले . आईने काबाडकष्ट करून ममता यांना शिकवले . इतिहास विषय घेऊन ममता यांनी आधी ऑनर्स आणि मग एम ए केले , नंतर इस्लामिक हिस्ट्री या विषयातही पदवी संपादन केली . शिक्षण आणि विधी या शाखांतही प्राविण्य संपादन केले . शाळकरी वयापासून ममता यांना राजकारण , चित्रकला आणि कवितेची ओढ होती . वयाच्या पंधराव्या वर्षी त्या काँग्रेसच्या वाटेवर चालू लागल्या . अनेक पदे त्यांनी भूषवली . युवक काँग्रेसचे काम करताना पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारकडून मिळालेल्या अपमानास्पद आणि हिंसक वागणुकीने ममता नावाची तरुणी दुखावली आणि मार्क्सवाद्यांची सत्ता उलटून टाकण्याची प्रतिज्ञा तिने केली . सत्ताधारी सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या मातब्बराला हरवून त्या लोकसभेवर निवडून आल्या नंतर १९८९चा अपवाद वगळता पुढच्या सलग सहा निवडणुका त्यांनी दक्षिण कोलकाता लोकसभा मतदार संघातून जिंकल्या . लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आणि केंद्रात मंत्री झाल्या तरी ममता दिल्लीच्या राजकारणात मात्र रमल्या नाही . त्यांचे लक्ष्य पश्चिम बंगालमधील सत्ता सनदशीर मार्गाने उलटवून टाकणे हेच होते आणि त्यामुळेच त्यांचा एक पाय कायम पश्चिम बंगालमध्येच असे .\nएका क्षणी ममता यांच्या लक्षात आले की , पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट करण्यात काँग्रेसचा परिणामकारक वापर होऊ शकत नाही . त्याची कारणे तीन होती ; एक तर सिद्धार्थ शंकर रॉय यांच्यानंतर त्यांच्यासारखा तोलामोलाचा नेता काँग्रेसकडे नव्हता त्यामुळे तसेच डाव्यांच्या आक्रमकतेमुळे काँग्रेस संघटना तळापासून खिळखिळी झालेली होती . डाव्या पक्षांनी पंचायत ते लोकसभा असा जम पश्चिम बंगालमध्ये बसवला होता आणि महत्वाचे म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील अनेक नेत्यांशी ममता यांचे मतभेद निर्माण झालेले होते . ममता यांना ताकद मिळवून द्यावी आणि काँग्रेस वाढवावी ही दृष्टी असणारे कॉंग्रेसमध्ये राहिले नाहीत . मग ममता यांनी तृणमुल काँग्रेस काढून कम्युनिस्टांविरुद्ध लढण्याची उमेद कार्यकर्त्याना दिली . तळागाळापासून संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला आणि पैसा नाही , कार्यालय नाही , कार्यकर्त्यांची पुरेशी फौज तयार झालेली नाही तरीही पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून तृणमुल आणि पर्यायाने ममता यांनी देशाच्या राजकीय वर्तुळाला आचंबित केले . नंतर तर केंद्रात भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून ममता यांनी राजकीय भूमिकेत किंचित बदल केला म्हणा की तडजोड तरी पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट हे त्यांचे ध्येय कायम राहिले .\nएव्हाना ममता एक राजकीय ब्रान्ड झालेला होता . त्यांचे अत्यंत साधे राहणे , जाडी-भरडी वस्त्र आणि पोलिसांचा कोणताही बंदोबस्त न घेता झेन या कारने फिरणे , हा कौतुकाचा आणि प्रतिमा उजळवून टाकण्याचा विषय ठरला . या सध्या राहणीचा अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे ममता यांनी कधीही गाजवजा माजवला नाही की त्याकडे मिडियाचे लक्ष वेधून प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न केला नाही . अखेर तो क्षण आला . विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आणि एकहाती जनमताचा कौल मिळवून पश्चिम बंगालमधील डाव्यांची राजवट उलथवण्यात ममता यांना मोठे यश आले . कवी आणि चित्रकार असण्यामुळे ममतांचा स्वभाव मनस्वी होताच , ठरवून केलेल्या अविरत संघर्षामुळे त्यांच्यात अतिआक्रमकता आली आणि यशामुळे आततायीपणाही आला . ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अंगी भिनली . ही वृत्ती आणि एकारलेपणामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले , अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत त्या लोकशाहीवादी नाहीत असेही काही घटनांत समोर आले आणि त्यामुळे आरोपांच्या फैरी झडल्या , तीव्र टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले . मात्र , एव्हाना एक राजकीय शक्ती म्हणून उद्याला आल्याने ममता यांनी कशालाच भीक घातली नाही . बेडरपणे त्या आरोप आणि टीकेला सामोरे गेल्या .\nयाचवेळी त्यांच्यातला राजकारणी अधिक प्रगल्भ झालेला होता . त्या राजकारण्याचे भान आणि दृष्टी विस्तारलेली होती . देशात आता बहुपक्षीय सरकारे ही अपरिहार्यता आहे आहे याचे भान ममता यांना वैपुल्याने आलेले होते आणि म्हणूनच पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली . लोकसभेत ३०-३५च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागा संपादन केल्या तर देशाचे नेतृत्व लांब नाही असे त्यांना वाटू लागले . दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ��ागा लढवण्याची आस बाळगून त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आणि नेमक्या याचवेळी अण्णा हजारे यांचा आशीर्वाद मिळवण्यात त्याना बहुप्रयत्ने यश आले . मात्र अण्णा हजारे ही एक केवळ प्रतिमा आहे शक्ती नाही हे , अरविंद केजरीवाल यांनी जसे लक्षात घेतले तसे ममता यांनी घेतले नाही . महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ प्रतिमा पुरेशी नसते तर सर्व प्रकारची शक्ती लागते हे वास्तव ममता विसरल्या . अण्णा हजारे नावाच्या प्रतिमेचा वापर करून अरविंद केजरीवाल-योगेंद्र यादव आणि सहका-यांनी प्रभावी राजकीय संघटन कसे उभारले आणि नंतर अण्णा हजारे यांना अलगदपणे दूर सारले , अण्णा हजारे यांच्या मर्यादा काय आहेत , लोकलढ्यातील गोविंदभाई श्रॉफ , बाबा आढाव , अविनाश धर्माधिकारी असे अनेक मोहोरे अण्णा हजारे यांनी का गमावले , याचा नीट अभ्यास न केल्याचा परिणाम म्हणून ममता यांना सध्या तरी मुखभंग सहन करावा लागला आहे . पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील ममता यांचे नाव ती शर्यत सुरु होण्यापूर्वीच बाद झाले आहे त्यांनी त्यांची मूठ पश्चिम बंगालपुरती बंद ठेवली असती तर त्यांचा हा मुखभंग झाला नसता . अर्थात राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते त्यामुळे त्यांचा हा मुखभंग तात्पुरता असेल असे समजू यात आणि ममता या तर न खचणा-या झुंझार लढवय्या आहेत त्यामुळे त्यांच्या राजकारणाकडे यापुढेही लक्ष ठेवावे लागेल यात शंकाच नाही .\n१५ लाख ९४ हजार \nसहज म्हणून माझ्या ब्लॉगचा ताळेबंद बघितला आणि सुखद धक्का बसला कारण आजवरच्या\n९४ पोस्टना १४ मार्चच्या सकाळपर्यंत चक्क १५ लाख ९३ हजार ११ हिट्स \nहा प्रतिसाद अनपेक्षित आणि थक्कही करणारा आहे .\nआधी वेबसाईट आणि नंतर ब्लॉग सुरु केला तेव्हा अधूनमधून लिहिले .\n‘दिव्य मराठी’साठी लेखन सुरु केल्यावर आधी तिथे आणि नंतर\nसात महिने ‘लोकमत’मध्ये प्रकाशित दिल्ली दिनांक स्तंभ या ब्लॉगवर पोस्ट करत असे .\nनवे माध्यम आणि वाचकही बरेच नवे असणार \nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…...\nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर \nनरेंद्र मोदी आणि ‘डार्क हॉर्स’\n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nवेतनवाढीची खंडणी आणि बळीराजाची मातीमोल जिंदगी…\n‘ पंकजाची संघर्षयात्रा ’\nगडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3168\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://talukadapoli.com/culture/narali-purnima-harnai-port-dapoli/", "date_download": "2019-04-20T15:19:25Z", "digest": "sha1:ACFR3RNMQYWXMXV27UAICISP3XPRBM7Q", "length": 8727, "nlines": 153, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Narali Purnima Harnai,Dapoli", "raw_content": "\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nHome विशेष सण नारळी पौर्णिमेचा (दापोली-हर्णे बंदर)\nसण नारळी पौर्णिमेचा (दापोली-हर्णे बंदर)\nश्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. समस्त कोळी बांधवांचा मोठा सण. हा सण ते पारंपारिक पद्धतीने सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करून साजरा करतात. हा नारळ अर्पण करताना दर्याची मनोभावे पूजा केली जाते आणि दर्याला गाऱ्हाणी घातली जातात. “हे दर्या राजा आम्हाला हे नवीन मासेमारीचे वर्ष सुख-समृद्धीचे जाऊदे. तसेच वादळ, वारा व इतर आपत्तींपासून आमचे रक्षण कर”. मग दोन-तीन महिने पावसाळ्यामुळे थांबवलेल्या मासेमारीला पुन्हा सुरूवात ��ोते.\nआपल्या दापोलीत हर्णे येथील फत्तेहगड येथील कोळी बांधव नटून-थटून राधाकृष्ण मंदिरात एकत्र जमतात. नारळाची साग्रसंगीत पूजा करतात आणि वाद्य वाजंत्रीं सोबत मिरवणूक दर्याकडे निघते. दर्याला नारळ अर्पण केल्यावर देवाची आरती केली जाते. आरतीचा प्रसाद घेऊन लोकं आपापल्या घरी परततात.\nअसे अनेक वाडयांचे नारळ, वैयक्तिक नारळ या दिवशी दर्यावर येतात आणि दर्याला अर्पण होतात. या सणाला कोळी बांधवांमध्ये आनंद दर्या इतकाच विशाल असतो.\nटीम तालुका दापोलीने हर्णे बंदरावर जाऊन कोळी बांधवांसोबत नारळी पौर्णिमेच्या सणाचा आनंद लुटला आणि हा सण कसा साजरा केला जातो याचा आढावा ही घेतला. तालुका दापोली प्रस्तुत ‘सण नारळी पौर्णिमेचा’ (दापोली-हर्णे बंदर) हा विडिओ जरूर पहा.\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nPrevious articleआंतरराष्ट्रीयभरारी घेणारी दापोलीतील बुद्धिबळपटू\nNext articleदापोलीतील मोडी लिपी जाणकार – तेजोनीध रहाटे\n‘ऑलिव्ह रिडले’, सागरी निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या कासवांचे कोळथरे येथे संवर्धन\nजुना आधुनिक शेतकरी – विनायक महाजन\nदापोली शहरातील श्री राम मंदिर\nतालुका दापोली - April 13, 2019\nदापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले...\n‘ऑलिव्ह रिडले’, सागरी निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या कासवांचे कोळथरे येथे संवर्धन\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nउन्नत भारत अभियान (दापोली)11\nउन्नत भारत अभियान (दापोली)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-20T14:56:34Z", "digest": "sha1:R4FTKTCKVJMBTCRKHYW2ESCGU43PGXWY", "length": 2518, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंटरनॅशनल फिल्म समिट Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - इंटरनॅशनल फिल्म समिट\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-20T14:45:37Z", "digest": "sha1:HPZ3LDKL4KNI3I5FNXT4DOJ57ZMBVAQL", "length": 2428, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "द वॉल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nधोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील\nभारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा एमएस धोनी आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट याचे नाते पहिल्यापासूनच काही विशेष. अगदी धोनीच्या कारकिर्दीच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-mumbai/no-takers-potato-navi-mumbai-22899", "date_download": "2019-04-20T15:00:32Z", "digest": "sha1:QTGPOS6PZZH2IBU7FXEQSDOUIKVPHUDY", "length": 13455, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "No takers for Potato in Navi Mumbai ग्राहकांअभावी बटाटा कचऱ्यात | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nनवी मुंबई : वाशीतील घाऊक बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक होत असून ग्राहकांअभावी त्यांचे दर कोसळले आहेत. आता तर घाऊक बाजारात तीन ते सहा रुपये किलोने त्यांची विक्री सुरू आहे. तरीही तो विकला जात नसल्याने बाजारात पडून तो खराब होत आहे.\nखराब बटाटा व्यापाऱ्यांना कचऱ्यात फेकावा लागत आहे.\nनवी मुंबई : वाशीतील घाऊक बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक होत असून ग्राहकांअभावी त्यांचे दर कोसळले आहेत. आता तर घाऊक बाजारात तीन ते सहा रुपये किलोने त्यांची विक्री सुरू आहे. तरीही तो विकला जात नसल्याने बाजारात पडून तो खराब होत आहे.\nखराब बटाटा व्यापाऱ्यांना कचऱ्यात फेकावा लागत आहे.\nवाशीतील घाऊक बाजारात इंदोर, गुजरात, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येत आहे. तो मुंबईला येईपर्यंत चार ते पाच दिवस जातात. इतके दिवस तो गोणीत भरून ट्रकमध्ये असतो. गाडीतील उकाड्यामुळे बटाटा नरम पडतो. इथे आल्यावर किमान दोन दिवसांत त्याची विक्री होणे अपेक्षित आहे; मात्र सध्या ग्राहकच नसल्याने बाजारात शुकशुकाट आहे. आवक असूनही मालाला उठाव नसल्याने बटाट्याचे दर खाली कोसळले आहेत. व्यापाऱ्यांना अगदी तीन रुपये दरानेही बटाटा विकावा लागत आहे. उत्तम दर्जाचा चांगला बटाटा आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे. त्यालाही फार कमी ग्राहक आहे. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.\nबाजारात बटाट्याची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्राहक मात्र कमी होत आहेत. एरवी बटाट्याचे दर बारा ते पंधरा आणि पंधरा ते अठरा रुपये किलो असतात; मात्र सध्या ते एकदम खाली आले आहेत. सध्या शेतकऱ्याचा बाजारात माल पाठवण्याचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\n- मनोहर तोतलानी, व्यापारी.\nभारताच्या पहिल्या प्रीमिअम क्रुझ 'कर्णिका'चे उद्घाटन\nमुंबई : भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बाब मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर काल (शुक्रवार) घडली. जलेश क्रुझेसच्या...\nLoksabha 2019 : विकासासाठी पाच वर्षांचा \"मास्टर प्लॅन' तयार\nरावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा \"मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर...\nलोगो सकाळ ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा\nसिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका...\n‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी...\nLoksabha 2019 : साध्वी प्रज्ञासिंहांच्या विधानांमुळे भाजपची दिल्लीत पंचाईत\nनवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द...\nसाध्वी प्रज्ञाची जीभ छाटली पाहिजेः संभाजी ब���रिगेड\nपुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/cia-warns-president-elect-18375", "date_download": "2019-04-20T15:27:42Z", "digest": "sha1:M6VIZMSS6Y3QRLGERKD47UZ3KKFSBNCW", "length": 14300, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "CIA warns President Elect... घोडचूक करु नका: सीआयएचा ट्रम्पना इशारा | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nघोडचूक करु नका: सीआयएचा ट्रम्पना इशारा\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nब्रेनन यांनी या मुलाखतीदरम्यान नव्या प्रशासनाने \"शिस्त व शहाणपणा'ने वागणे आवश्‍यक असलेल्या काही विषयांचा उल्लेख केला. यामध्ये दहशतवादासंदर्भात वापरली जाणारी भाषा, रशियाबरोबरील संबंध, इराण आण्विक करार आणि खुद्द सीआयएच्या नव्या प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या वापराचा समावेश त्यांनी केला आहे\nवॉशिंग्टन - इराणबरोबर करण्यात आलेला आण्विक करार रद्द करणे ही घोडचूक ठरेल, असा इशारा अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. याचबरोबर, एका मुलाखतीमध्ये बोलताना ब्रेनन यांनी सीरियामधील अमेरिकेस सामना कराव्या अडचणींसाठी रशियास दोषी ठरवित रशियाकडून दिल्या जात असलेल्या आश्‍वासनांसंदर्भात नव्या राष्ट्राध्यक्षांनी सावध रहावे, असे मतही व्यक्त केले.\nअध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी रशियाबरोबर अधिक सहकार्याची आवश्‍यकता असल्याची भूमिका व्यक्त करत इराणबरोबरील आण्विक करार रद्द करण्याचे आश्‍वासनही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, सीआयए संचालकांनी हा इशारा दिला आहे.\nब्रेनन यांनी या मुलाखतीदरम्यान नव्या प्रशासनाने \"शिस्त व शहाण��णा'ने वागणे आवश्‍यक असलेल्या काही विषयांचा उल्लेख केला. यामध्ये दहशतवादासंदर्भात वापरली जाणारी भाषा, रशियाबरोबरील संबंध, इराण आण्विक करार आणि खुद्द सीआयएच्या नव्या प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या वापराचा समावेश ब्रेनन त्यांनी केला आहे. इराणबरोबरील आण्विक करार व सीरियाबरोबरच एकंदर मध्य पूर्वेत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राबविलेले धोरण अनेक वेळा रिपब्लिकन नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. या पार्श्‍वभूमीवर सीआयए संचालकांकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.\nसीआयएचे संचालक म्हणून कॉंग्रेस सदस्य माईक पॉंपेओ यांना नियुक्त करण्याचे संकेत ट्रम्प यांनी याआधीच दिले आहेत.\nLoksabha 2019 : देशात एकीकडे व्होटभक्ती तर दुसरीकडे देशभक्तीचे होतंय राजकारण : पंतप्रधान\nपटणा : भारतीय लष्करातील जवानांनी तत्कालीन काँग्रेस सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली होती. मात्र, काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही...\nइस्लामपूरात मतदान जागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nइस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित...\nLoksabha 2019 : जनता मोदींकडेच पुन्हा देशाचे नेतृत्व सोपवेल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जे धाडसी निर्णय घेतले व दहशतवादाविरोधी जी कठोर भूमिका घेतली, त्यातून...\nजिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढता-वाढता वाढे\nजळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे....\nलोकसभेसाठी 34 हजार मतदारांसह 28 मतदान केंद्रही वाढले\nयेवला : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल ३४ हजार मतदार वाढले आहे या वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांची संख्याही २८ ने वाढली असून ती...\nलोगो सकाळ ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा\nसिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/vidharbha-women-win-2nd-odi-match-180846", "date_download": "2019-04-20T14:49:44Z", "digest": "sha1:45UTDTANX4D6SX5CAMAPLZDSRDSWF23I", "length": 13312, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidharbha women win 2nd ODI match विदर्भ मुलींचा दुसरा विजय; दिशा कासटचे नाबाद अर्धशतक | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nविदर्भ मुलींचा दुसरा विजय; दिशा कासटचे नाबाद अर्धशतक\nबुधवार, 3 एप्रिल 2019\nगोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.\nनागपूर, ता. 3 : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.\nविदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर विदर्भाच्या गोलंदाजांनी त्रिपुराला 50 षट्‌कांत 9 बाद 113 धावांवरच रोखून धरले. त्यानंतर विदर्भाने 114 धावांचे माफक विजयी लक्ष्य 33.4 षटकांत केवळ चार गडी गमावून लीलया गाठले. दिशाने आठ चौकारांसह 67 चेंडूंत नाबाद 55 धावा फटकावल्या. सलामीवीर अंकिता भोंगाडेने 19 व लतिका इनामदारने 17 धावा काढून विजयास हातभार लावला. गोलंदाजीत वैष्णवी खंडकरने दोन गडी बाद केले. त्रिपुराकडून एस. चक्रवर्तीने नाबाद 34, एम. रबिदासने 33 व कर्णधार आर. साहाने 20 धावा केल्या. सात सामन्यांमध्ये आठ गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा शेवटचा साखळी सामना येत्या पाच एप्रिलला दिल्लीविरुद्ध याच मैदानावर खेळला जाणार आहे. विदर्भ बादफेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाद झाला आहे.\nसंक्षिप्त धावफलक : त्रिपुरा : 50 षटकांत 9 बाद 113 (एस. चक्रबर्ती नाबाद 34, ��म. रबिदास 33, आर. साहा 20, वैष्णवी खंडकर 2-32, गौरी वानकर 1-12, दिशा कासट 1-18, नूपुर कोहळे 1-25, मीनाक्षी बोडखे 1-18). विदर्भ : 33.4 षटकांत 4 बाद 114 (दिशा कासट नाबाद 55, अंकिता भोंगाडे 19, लतिका इनामदार 17, पूजा दास 2-47, एम. रबिदास 2-24).\nवयाचे शतक पूर्ण केलेल्या आजोबांनी १९ वेळा लोकसभेसाठी केले मतदान\nभुसावळ : सध्याची मतदानाची घटलेली टक्केवारी लक्षात घेता शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान जागृती केली जात आहे. मात्र, वयाचे...\nWorld Cup 2019 : 'वर्ल्ड कप' जिंकायला हाच संघ हवा होता; कारण..\nवर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची...\nWorld Cup 2019 : समतोल आणि विजिगीषू (अग्रलेख)\nविश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘...\nविश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर\nमेलबर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय...\nयंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार...\nसां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF.html", "date_download": "2019-04-20T14:12:34Z", "digest": "sha1:NC5W6ORXARHZ55JDH5YOH2FKLBJJLLLX", "length": 28557, "nlines": 159, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "अडवाणी नावाची महाशोकांतिका... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog अडवाणी नावाची महाशोकांतिका…\nलोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे . नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे ; अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही . नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लालकृष्ण अडवणी आता राष्ट्रपती होणार असा युक्तीवाद लालकृष्ण अडवाणी भक्तांनी सुरू केला होता . मात्र ते त्यांचं सांकेतिक समाधान आहे अशी माझी ठाम धारणा होती कारण , हे सगळं एका दिवसात घडलेलं नाहीये ; त्यामागे एक नियोजनबद्ध खेळी आहे हे स्पष्ट दिसत होतं ; एक पत्रकार म्हणून मी ते अनुभवत होतो . पद्मविभूषण हा देशाचा क्रमांक दोनचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाल्यावर आता लालकृष्ण अडवाणी कधीही या देशाचे राष्ट्रपती होणार नाहीत , असं मत मांडलं तेव्हाही भक्त माझ्यावर खवळले होते . पण , त्यांना मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी ही जोडी काय आणि किती मोजून पावलं उचलते आहे हे कळत नव्हतं , असं माझं म्हणणं होतं .\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते , शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं या मजकूरसोबत दिलेलं एक छायाचित्र इंटरनेटवर बघितलं तेव्हा लिहिलेल्या मजकुरात ( नेमकी तारीख सांगायची तर , ३१ ऑगस्ट २०१८ पुनरुक्ती होत असूनही तो मजकूर देतोय ) मी म्हटलं होतं- “एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी , हा प्रवास त्या अश्रूंतून डोळ्यासमोर झळकला . जाणीव-नेणीवेच्या पल्याड गेलेले असले तरी ,वाजपेयी यांचा असलेला आधार तुटल्याचं दु:ख व्यक्त करणारे ते अडवाणी यांचे अश्रू होते . वाजपेयी राजकारणाच्या पडद्यावरुन गायब होऊन जवळ जवळ दशक उलटलं . अडवाणीही तसे अडगळीत होते . नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपातला वाजपेयी-अडवाणी युगाचा अस्त झालेलाच होता . वाजपेयी यांच्या निधनानं अडवाणी यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण टिपणार्‍या त्या छायाचित्राला दादच दयायला हवी . दहा हजार शब्द ���े सांगू शकत नाही ते एक छायाचित्र जास्त प्रभावीपणे व्यक्त करु शकतं , असं जे म्हणतात त्याचा साक्षात प्रत्यय देणारं हे अडवाणी यांचं छायाचित्र आहे . सर्वोच्च पदाची सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल ; शरद पवार , नारायण राणे ,मायावती , मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील . लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील \nलालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा एकांगी हिंदुत्ववाद ,राजकारणाची ( अनेकदा हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली ) शैली आणि धर्मांधता प्रस्तुत भाष्यकाराला पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व उंच , व्यापक , राष्ट्रीय पातळीवरचं ; महत्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे ; ( हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं पण , पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिध्द केलं ) . त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे . आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीच्या भळभळत्या जखमां घेऊन भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले . ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून ; तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते . नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं . जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तो प्रचंड खाचखळग्यांचा तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची जी पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहेऱ्यावर उमटलेली दिसली नाही आणि आता दिसले ते अश्रू…\nभारतीय राजकारणातली वाजपेयी-अडवाणी ही जोडी आजवरची सर्वात यशस्वी आणि त्यांच्यातली दोस्ती सुमारे ६५ वर्षांची ; इतकं वय असणारी जोडी भारतीय राजकारणात आजवर झालेली नाही . लालकृष्ण अडवाणी आणि अटलब���हारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला , देशभर पक्षाची पाळंमुळं रुजविली . पक्षाचा चेहेरा व वाणी उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी तर कठोर श्रम व कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा लालकृष्ण अडवाणी यांचा ; अशी कायम विभागणी राहिली . कामाची ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहेमीच कोणतीही कुरकुर न करता स्वीकारली . विचारी पण ठाम , जहाल पण संयमी ,शांत व धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे . राजकीय लाभासाठी राम जन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला ( आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली . म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करुन राजकारण करणाऱ्या देशातील मायावती ,मुलायमसिंह , ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरु’ शोभतात . ) त्यासाठी अडवाणी देशात वणवण फिरले . प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं .\nदेशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले . ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते ; स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते . माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही पण , नमूद करतोच; ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे , काही वेळा रा. स्व. संघाचा अजेंडा बाजूला ठेऊन ; पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवतांना पंडित जवाहरलाल नेहेरु यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही , देशाच्या सेक्युलर भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले . म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली . २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या पण, भाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही ; उलट कॉंग्रेस सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला ; केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सलग दोन वेळा सत्तारूढ झालं . तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत शंभर टक्के उतरलेली होती \nइथे एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ‘परिवारा’त जसजसे सर्वशक्तिमान होत गेले तस-तसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं . आधी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं ; मग ( अडवाणी यांची ईच्छा नसतांना ) रा. स्व. संघाचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं ; नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं ; अशी ही लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देण्याची ‘परिवारा’कडून खेळली गेलेली एक नियोजनबध्द प्रदीर्घ खेळी होती ; राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं . भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला , अविश्रांत कठोर श्रम घेतलेला , अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही . मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही…ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही . तब्बल ९१ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत ; कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही खरं तर , या खेळी समजूनही जर महत्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर , ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत ; असा निष्कर्ष काढला तर तो अवाजवी ठरणार नाही . २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीच्या खोलीत ढकलले गेलेले अडवाणी आता वाजपेयी यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले आहेत…” आता तर लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या गांधी नगर या लोकसभा मतदार संघातून उमेदवारीच नाकारण्यात आलेली आहे किंवा भक्तांच्या भाषेत सांगायचं तर , वयाच्या ९२ व्या वर्षी आता त्यांची निवडणूक लढण्याची सर्व इच्छा संपली आहे खरं तर , या खेळी समजूनही जर महत्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर , ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत ; असा निष्कर्ष काढला तर तो अवाजवी ठरणार नाही . २०१४च्या लोकसभा न���वडणुकीनंतर अडगळीच्या खोलीत ढकलले गेलेले अडवाणी आता वाजपेयी यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले आहेत…” आता तर लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या गांधी नगर या लोकसभा मतदार संघातून उमेदवारीच नाकारण्यात आलेली आहे किंवा भक्तांच्या भाषेत सांगायचं तर , वयाच्या ९२ व्या वर्षी आता त्यांची निवडणूक लढण्याची सर्व इच्छा संपली आहे पण याचा अर्थ पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा बाळगलेली एक प्रदीर्घ राजकीय लढाई अडवाणी अंतिमत: हरलेले आहेत ; एका राजकीय शोकांतिकेचा नायक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं जाईल . अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी अडवाणी यांच्या डोळ्यात आलेले , महाशोकांत नायकाचेही हताश्रू होते…\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच मुरली मनोहर जोशी , कलराज मिश्र , ( निवडणूक लढवणार नाही असं चाणाक्षपणे आधीच जाहीर करणार्‍या ) सुषमा स्वराज यांनाही वगळण्यात आलेलं आहे . भारतीय जनता पक्षात वाजपेयी-अडवाणी युगाचा पूर्ण अस्त झाला असून यापुढे या पक्षावर मोदी-शहा शैली आणि वृत्तीची पकड राहणार हाही याचा आणखी एक अर्थ आहे ( कांही गाळलेल्या आणि कांही जोडलेल्या मजकुरासह जुन्या लेखाचा संपादित मसुदा )\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nवेतनवाढीची खंडणी आणि बळीराजाची मातीमोल जिंदगी̷...\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक��\nदि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक \nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ \nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nकोण हे अमित शहा \nअचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज\nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nप्रिय राणी आणि अभय बंग\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3161\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B3/", "date_download": "2019-04-20T15:05:58Z", "digest": "sha1:JC54DY7OYPSFITDEPZQZUJ65VYFHTVUJ", "length": 3376, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गांडूळ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली ‘सामना’ वृत्तपत्राची होळी\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामना वृत्तपत्रामधून अजित पवारांना छत्रपती शिवरायांचा...\nगांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेला मी दिलेली गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलंय, आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-20T14:38:48Z", "digest": "sha1:7NRAPAF3T6T6HVVCREGA5FW3SYURKQM3", "length": 2648, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे\nसुप्रिया सुळे यांचा पराभव करून कांचन कुल ‘जायंट किलर’ ठरणार \nटीम महाराष्ट्र देशा- बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून बारामती मतदारसंघावर पवारांचं वर्चस्व होत पण २०१४च्या लोकसभा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/magicapk-com/", "date_download": "2019-04-20T14:30:11Z", "digest": "sha1:TPQNADS2C4HYMPZBPFDOVDEHIIONHEJI", "length": 2413, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"magicapk.com Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nReliance Jio- जिओच्या युजर्सची माहिती उघड झाल्याने खळबळ\nरिलायन्स जिओच्या सर्व युजर्सची माहिती एका संकेतस्थळावरून उघड करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत जिओने मात्र सावध पवित्रा घेत चौकशी करण्याचे जाहीर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/sanatan-reaction-on-lgbt-supreme-court-decisionnewup-304042.html", "date_download": "2019-04-20T14:26:03Z", "digest": "sha1:P4XENGQ5LGFAYEMDSXLKU6GR5J3UWUKD", "length": 17922, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया", "raw_content": "\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSelfie ने केला घात..नळदुर्ग किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणारे तीन मुले बुडाली\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nलग्नाच्या आदल्या रात्री जान्हवी कपूरने उडवली होती ऐश्वर्या- अभिषेकची झोप\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nमुंबई,ता.6 सप्टेंबर : ऐतिहासिक निर्णय देत सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढलं. सर्व जगभर या निर्णयाचं स्वागत होत असताना समलैंगिक संबंध हे धर्मशास्त्रानुसार पाप आहे अशी प्रतिगामी प्रतिक्रिया 'सनातन'चे प्रवक्त चेतन राजहंस यांनी व्यक्त केलीय.\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी\nVIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO: काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांच्यावर गडकरींची टीका, पाहा काय म्हणाले\nVIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय\nVIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर\nVIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण\nभिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल\nकाळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...\nVIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का\nVIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल\nVIDEO: बिग बॉसमधील स्पर्धकांनी केला संजय निरुपमांचा प्रचार\nVIDEO: पाण्यासाठी भाजप नगरसेवकाचं अभियंत्याच्या टेबलवर झोपून आंदोलन\nकांचन कुल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO\nVIDEO: रावसाहेब दानवे माझी मेहबूबा: अर्जुन खोतकर\nVIDEO: मुंबईत ट्रकखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू\nVIDEO: पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी\n'जय श्रीराम' म्हणू नका, त्याऐवजी असं घ्या रामाचं नाव; दिग्विजय सिंह यांचा VIDEO व्हायरल\nVIDEO : गावाच्या चौकात बर्निंग बसचा थरार, काही क्षणात जळून खाक\nVIDEO : रावसाहेब दानवे माझी मेहबुबा, खोतकरांची तुफान फटकेबाजी\nकरकरेंबाबत साध्वींच्या वक्तव्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे\nVIDEO : करकरेंबाबत वादग्रस्त विधान, न्यूज 18 च्या प्रश्नावर साध्वींचे 'हे' उत्तर\nVIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा\nSPECIAL REPORT: तिकीट..तिकीट म्हणत एसटी कर्मचाऱ्याने केली अनोखी जनजागृती\nVIDEO: प्रसिद्धीसाठी मोदी आईचाही वापर करतात, अजित पवारांचा घणाघात\nVIDEO: जोतिबाच्या नावानं चांगभलं\nहेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य, 'त्यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं' पाहा VIDEO\nVIDEO: उर्मिला मातोंडकरांनी नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली, बायोपिकबाबत म्हणाल्या...\nVIDEO अक्षरमंत्र भाग 11 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - झ, ट, ठ, ड\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nVIDEO : साध्वीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nमतदानाविषयी रिअल टाईम अ‍ॅलर्टसाठी निवडणूक आयोगानं लाँच केलं 'हे' अ‍ॅप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-04-20T15:01:53Z", "digest": "sha1:VVD46SGWOZGRCK2Y45TGUX76GTXWVRHV", "length": 10005, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चीन सैनिक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची त��कद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nजेव्हा संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण चिनी सैनिकांना दाखवतात हात\nसिक्किमच्या नथु ला पासला त्या गेल्या होत्या. तिथे सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. बघतात तर काय, चीनच्या हद्दीत अनेक सैनिक आणि छायाचित्रकार उत्सुकतेन बघत होते. सीतारमण यांनी शांतपणे, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून त्यांना हात दाखवला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-20T15:03:30Z", "digest": "sha1:H7ZY6NNUHVN5SD6HTQ7N2CBPKTHZOQKO", "length": 9949, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धन धना धन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिव���ेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n'जिओ'ची ग्राहकांना दिवाळी भेट, आज 'या' आॅफरवर 100% कॅशबॅक\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओच्या प्रिपेड कस्टमर्सना 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयाचं रिचार्ज करावं लागणार आहे. पण हा प्लॅन 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.\nटेक्नोलाॅजी Apr 11, 2017\nजिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87/all/page-7/", "date_download": "2019-04-20T14:59:44Z", "digest": "sha1:Z74HESH6LCSWQKDV7L7TD6U3CUFUXOVC", "length": 12276, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनसे- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोप���ल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n राज ठाकरे लवकरच घेणार FINAL निर्णय\nलोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेची निवडणुकीबाबतची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही.\nपुणे- संभाजी उद्यानात रात्री बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला\nलग्नाच्या वरातीत लोकांना ट्रकने चिरडलं; 13 ठार, 35 जखमी\nVIDEO : तुम्ही देशद्रोही आहात का पाकिस्तानातल्या वस्तू विकाल तर याद राखा - मनसे\nईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट\nपाकिस्तानी गायकांची गाणी वाजवल्यास 'सर्जिकल स्ट्राईक' - मनसे\nVIDEO: शहीद जवानांसाठी हातात तिरंगा घेऊन धावले डोंबिवलीकर\nVIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा\nVIDEO : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राज ठाकरे म्हणतात..\nमहाराष्ट्र Feb 14, 2019\nयुतीसाठी मुख्यमंत्र्यांनी थेट गाठलं 'मातोश्री', निर्णय मात्र गुलदस्त्यात\nमहाआघाडीला 'इंजिन' जोडण्यासाठी 'घड्याळ' उत्सुक; नांदगावकरांनी केलं 'हे' सूचक वक्तव्य\nVIDEO : महिलेसोबत गैरवर्तन, मनसैनिकांनी भररस्त्यात केली मारह���ण\nVIDEO : 'राज ठाकरे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत', काँग्रेसच्या मिलिंद देवरांकडून स्तुतीसुमने\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i180829194448/view", "date_download": "2019-04-20T14:38:05Z", "digest": "sha1:QS2PRH5IA5CHIKPYM5CU5AG4DPY7SUVF", "length": 2638, "nlines": 42, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ऐतिहासीक दिन विशेष", "raw_content": "\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nTags : chaitramarathiचैत्रदिन विशेषमराठी\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-goes-high-first-day-financial-year-180202", "date_download": "2019-04-20T15:03:33Z", "digest": "sha1:GXJTHCIJWFP5SFAD4664IDOASOH646KR", "length": 12598, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex goes high on first day of financial year आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सची सलामी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nआर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सची सलामी\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nमुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओ���ांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे.\nक्षेत्रीय पातळीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँका(पीएसयू बँक), मेटल, ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर मध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. परिणामी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे.\nमुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे.\nक्षेत्रीय पातळीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँका(पीएसयू बँक), मेटल, ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर मध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. परिणामी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे.\nमुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, एचडीएफसी बँक आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.\nभारताच्या पहिल्या प्रीमिअम क्रुझ 'कर्णिका'चे उद्घाटन\nमुंबई : भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बाब मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर काल (शुक्रवार) घडली. जलेश क्रुझेसच्या...\nLoksabha 2019 : प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात\nमुंबई - काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या आणि ‘मीडिया सेल’च्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत...\nLoksabha 2019 : प्रिया दत्त यांच्यासाठी संजय करणार रोड शो\nमुंबई - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने...\nअकरावी प्रवेश प्रक्रियेला अखेर मिळाला मुहूर्त\nमुंबई - राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यास अखेर शिक्षण विभागाला मुहूर्त...\n‘आरटीई’च्या जागा दहा टक्‍क्‍यांवर\nमुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशांसाठी द्यावयाच्या शुल्काचे ९०० कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्यामुळे शाळांपुढील अडचणी वाढल्या आहेत....\nLoksabha 2019 : काँग्रेसचे खरे रूप समोर आले - तावडे\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकावर सुटाबुटातील सरकार असे आरोप करणाऱ्या काँग्रेसचे खरे रूप आता समोर आले आहे. अंबानी, कोटक यांच्या सारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2019-04-20T15:03:25Z", "digest": "sha1:5KCCUTWHJ3FAY5RVYJ7S256IVL6BA7C6", "length": 13177, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युद्ध- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTC��ं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nगोविंद वाकडे, शिरूर, 20 एप्रिल : शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या गाण्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. अमोल कोल्हेंनी पन्हाळा गडावर एका प्रेम गीताचं बेकायदा चित्रिकरण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. कोल्हेंचं गडकिल्ल्यांचं प्रेम बेगडी असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. यावरून शिरूरमध्ये आता चांगलंच राजकीय वाक्य युद्ध रंगलं आहे.\nतृणमूलचे 'बांग्लादेशी' स्टार प्रचारक दीदींना तारणार का\nमग नरेंद्र मोदींना 50 करोड़ की गर्लफ्रेंड असं म्हणणं शोभतं का\nवादग्रस्त वक्तव्यानंतरही समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याची माफी नाही\nVIDEO आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, 'प्रचारबंदी'नंतर पत्रकारांनाच लक्ष्य करत म्हण��ले....\nजयाप्रदांवर टीका करताना आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले...\nदेशद्रोहाचा कायदा आणखी कडक करणार - राजनाथ सिंग\n'पाकिस्तानने पहाटे केलेलं ट्वीट हाच एअर स्ट्राइकचा पुरावा', मोदींची न्यूज 18 ला खास मुलाखत\nकमलनाथांच्या निकटवर्तीयांवर कारवाई : युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ-उद्धव ठाकरे\nमहू येथे लष्कराच्या रेंजवर स्फोट, दोन जवानांचा मृत्यू\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारात काढली भाजप-शिवसेनेची 'लाज'\nशाहरुखला 'अंकल' म्हटल्यानं सारा झाली ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये 'वर्ड वॉर'\nनिवडणुकीच्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या फक्त 'एका क्लिक'वर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7/", "date_download": "2019-04-20T14:13:33Z", "digest": "sha1:UKNKKDKU3WIRO56FLDF6OE5ZQJBQ4TQM", "length": 3921, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "बागेतले औषध | m4marathi", "raw_content": "\nआलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्‍या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून\nशरीरातील उष्णता कमी ��रण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/rss-will-change-constutution-dhanjay-munde-29512", "date_download": "2019-04-20T14:30:38Z", "digest": "sha1:ZVNDO5YZMQNG7OAXO36DTER7FNGMFKJP", "length": 8567, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rss will change constutution dhanjay munde | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n2022 मध्ये संविधान बदलण्याचा आरएसएस, भाजपचा अजेंडा- धनंजय मुंडे\n2022 मध्ये संविधान बदलण्याचा आरएसएस, भाजपचा अजेंडा- धनंजय मुंडे\n2022 मध्ये संविधान बदलण्याचा आरएसएस, भाजपचा अजेंडा- धनंजय मुंडे\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबादः राज्यसभेत बहुमत मिळताच संविधान बदलायचे हा आरएसएस आणि भाजप सरकारचा अजेंडाच असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nऔरंगाबादेतील संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रात भाजपची सत्ता येताच शाकाहार आणि मासांहार असे दोन नवे धर्म जन्माला आले, सरकार तुमच्या चुलीपर्यंत येऊन पोचले. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या म्हणजे संविधानाचीच हत्या होती अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली.\nऔरंगाबादः राज्यसभेत बहुमत मिळताच संविधान बदलायचे हा आरएसएस आणि भाजप सरकारचा अजेंडाच असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nऔरंगाबादेतील संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रात भाजपची सत्ता येताच शाकाहार आणि मासांहार असे दोन नवे धर्म जन्माला आले, सरकार तुमच्या चुलीपर्यंत येऊन पोचले. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या म्हणजे संविधानाचीच हत्या होती अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली.\nमाजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम भारत देश 2020 मध्ये महासत्ताक होणार असे नेहमी सांगायचे. पण आताचे सरकार सगळ्या गोष्टी मुर्हूत पाहून ठरवत असल्याने महासत्ताक होण्यासाठी देखील त्यांनी 2022 चा मुर्हूत काढल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. या सदंर्भात काही विचारवंतानी आपल्या यामागचे कारण सांगितले ते असे की, 2022 मध्ये राज्यसभेत पाशवी बहुमत मिळवून त्या जोरावर घटना बदलण्याचा अंजेडा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारचा अंजेडा असल्याचा दावा त्यांनी केला.\nआज पत्रकार सुरक्षित नाहीयेत, सामान्यांच्या बोलण्याचा अधिकार नष्ट झाला आहे. संविधान वाचवण्याची सरकारची इच्छा शक्ती नाही. जातीजातीत तेढ निर्माण केले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येकानेच संविधान बचाव, देश बचाव मोहिम हाती घेण्याची गरज असल्याचे मुंडे म्हणाले.\ndhanajay munde राष्ट्रपती अब्दुल कलाम\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/category/entertainment/", "date_download": "2019-04-20T14:43:55Z", "digest": "sha1:7GOGVTTQUMOQ3KZWII2KDDIFVASKEKGL", "length": 4870, "nlines": 112, "source_domain": "amarvani.news", "title": "मनोरंजन | Amarvani - MA", "raw_content": "\nकोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नाही – माधुरी दीक्षित\nउर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर\nसंतोष जुवेकर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत\nबायोपिकमध्ये विद्या बालन साकारणार मायावतींची भूमिका \nकेबल, डीटीएच सेवेतही होणार पोर्टेबिलिटी\nरणबीरला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळल्याने आई-बाबा खूष\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसाहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये अभिषेक- तापसीची जोडी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजयललितांच्या बायोपिकसाठी कंगना शिकतेय तामीळ\n‘छपाक’ च्या फर्स्ट लूकची रणवीरवर छाप\nटीआरपीच्या यादीत कपिलचा शो Top 5 मधून बाहेर\nफिल्मफेअर पुरस्कार २०१९ विजेत्यांची संपूर्ण यादी\nभारत माता आणि जनतेचा संवाद दाखविणारं मोदींच्या बायोपिकमधील गाणं प्रदर्शित\nडान्सर सपना चौधरीचा काँग्रेसमध्‍ये प्रवेश\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3.html", "date_download": "2019-04-20T14:41:40Z", "digest": "sha1:C2QYCZX5LWKOQ3W2DDEMTLANNXU6QAM7", "length": 29886, "nlines": 162, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "दुगाण्यांचं राजकारण ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nसत्तेत असतांना आणि नसतांना , कसं आण�� किती , बेताल आणि बेजबाबदार वागायचं याचे कांही विधीनिषेधशून्य अलिखित मापदंड आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी अलीकडच्या कांही वर्षात आखून घेतलेले आहेत . त्यामुळे लोकशाहीचं गांभीर्य व पावित्र्य मलिन होत आहे याची जाणीव हे सर्व राजकीय पक्ष विसरले आहेत . जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थ संकल्पावर विरोधी पक्षांनी जशी टीका केलेली आहे तश्शीच गेल्या चार दशकांच्या पत्रकारितेत मी ऐकतो आणि त्याची बातमी लिहितो आहे ; विरोधी पक्षात कोण आहे , त्याचा अशी टीका होण्याशी कांहीच संबंध नसतो . वास्तविक कोणत्याही पक्षाच्या प्रत्येकच अर्थ संकल्पात सरसकट अनुकूल किंवा प्रतिकूल कांहीच नसतं , तरी आजवर ही टीका अनेक वर्ष काँग्रेसला सहन करावी लागत होती ; सध्या ती भाजपवर होत आहे एव्हढाच काय तो फरक आहे . लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचे सरकारही अर्थ संकल्पातून असाच सवलतींचा पाऊस पाडत असे , याचा काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना पडलेला विसर सोयीस्कर नाही तर वर उल्लेख केलेल्या बेजबाबदारपणाचा तो एक भाग आहे आणि त्याचे वर्णन राजकीय दुगाण्या याच शब्दात करावं लागेल . बाय द वे , या वर्षीच्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या शेवटच्या अर्थ संकल्पात सवलतींचा मारा अतिच आहे ; पुन्हा निवडून येण्यासाठी केलेला तो निकराचा तसंच केविलवाणा प्रयत्न जसा आहे तसाच निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास येणार्‍या नवीन सरकार आणि निवडून आल्यास भाजपसमोर तो निधी उभा करणं हे आव्हानच ठरणार आहे , यात शंकाच नाही .\nसगळेच पक्ष बेताल आणि बेजबाबदार कसे झालेले आहेत यासंदर्भात आणखी एक उदाहरण डान्सबारबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं आहे . महाराष्ट्र सरकारने डान्स बार घातलेल्या बंदीची पकड कांहीशी ढिली करणारा एक निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला . तो कांही केंद्र किंवा राज्य सरकारचा निर्णय नव्हता पण , राज्यातल्या विरोधी पक्षांनी असा कांही गहजब केला की जणू कांही नरेंद्र मोदी किंवा देवेन्द्र फडणवीस यांनीच त्यांच्या सोयीसाठी बंदीच्या कायद्यातील कांही कलमं शिथिल केली आहेत . सरकारचा निर्णय आणि न्यायालयाचा निकाल यात गल्लत करण्याएवढा विरोधी पक्ष काही अननुभवी नाही ; दोन माजी मुख्यमंत्री , दोन माजी उपमुख्यमंत्री , सत्तेचा प्रदीर्घ अनुभव असणारे अनेक माजी मंत्री आणि या भांडवलावरचे अनेक भावी मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आहेत . या सर्वांनी एकसुरात ‘मागितला चारा आणि छावणी , मिळाली लावणी’ या केलेल्या टीकेचं वर्णन करण्यासाठी दुगाण्या शिवाय दुसरा चपखल शब्द आहे कोणता आहे \nडान्स बार हे आपल्या समाजाच्या भंपकपणाचं आणि दुतोंडीपणाचंही उदाहरण आहे . एकीकडे चंगळवादी संस्कृतीतल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या/घ्यायच्या आणि पंचतारांकित वगळता आणि ठिकाणाच्या डान्स बार्सला विरोध करायचा ; हा धोरण , विचार आणि वर्तनातला टोकाचा विरोधाभास आहे . काँग्रेस सरकारच्या राजवटीत या डान्स बार्सना व्यवसाय करण्याचे परवाने देण्याची सुरुवात झाली आणि पहिली बंदीही काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या काळातच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आग्रहानं आणली गेली . म्हणजे परवाने देणारे आणि बंदी आणणारे एकच होते अशी बंदी टिकणारच नाही हे स्पष्ट दिसत असूनही आबांच्या कळकळीच्या निरलस व वाजवी आग्रहाला राज्य सरकार बळी पडले आणि जून २००५ मध्ये पहिली बंदी आली ; तो निर्णय अशा आवेशात एकमताने घेतला गेलेला होता की , तेव्हा त्याला विरोध करणं पाप आणि तो एक व्यभिचारच समजला गेला . हा महाराष्ट्र , भजन कीर्तनानं आजवर एकजात सज्जन बनलेला नाही आणि लावण्या ऐकून किंवा पुढे जात दौलतजादा करत एकजात कंगालही झालेला नाही अशी बंदी टिकणारच नाही हे स्पष्ट दिसत असूनही आबांच्या कळकळीच्या निरलस व वाजवी आग्रहाला राज्य सरकार बळी पडले आणि जून २००५ मध्ये पहिली बंदी आली ; तो निर्णय अशा आवेशात एकमताने घेतला गेलेला होता की , तेव्हा त्याला विरोध करणं पाप आणि तो एक व्यभिचारच समजला गेला . हा महाराष्ट्र , भजन कीर्तनानं आजवर एकजात सज्जन बनलेला नाही आणि लावण्या ऐकून किंवा पुढे जात दौलतजादा करत एकजात कंगालही झालेला नाही शिवाय या देशात मानवी जगण्याशी निगडीत आजवर एकही बंदी यशस्वी ठरलेली नाही , ही देखील वस्तुस्थिती आहेच . महात्मा गांधींची भूमी म्हणून गुजरातेत आणलेल्या मद्य बंदीचा कधीच फज्जा उडालेला आहे शिवाय या देशात मानवी जगण्याशी निगडीत आजवर एकही बंदी यशस्वी ठरलेली नाही , ही देखील वस्तुस्थिती आहेच . महात्मा गांधींची भूमी म्हणून गुजरातेत आणलेल्या मद्य बंदीचा कधीच फज्जा उडालेला आहे उलट गुजरातेत व्हिस्कीचे जे दुर्मिळ ब्रॅंड चाखायला मिळतात ते आपल्या राज्यात आणि देशाच्या आणि आणि भागात औषधालाही लवकर सापडत नाहीत असा अनुभव आहे . आपल्या राज्यात आधी वर्धा आणि नंतर चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यात लाडल्या गेलेल्या मद्य बंदीचे काय धिंडवडे निघाले आहेत ते सर्वज्ञात आहेत . ( तीन-एक दशकापूर्वी आचार्य विनोबा भावे यांच्या पवनारच्या आश्रमामागे हातभट्टीचा अड्डा असल्याची बातमी प्रस्तुत पत्रकाराने दिलेली होती . ती भट्टी बंद झाली तरी अन्यत्रच्या अजूनही सुरूच आहेत उलट गुजरातेत व्हिस्कीचे जे दुर्मिळ ब्रॅंड चाखायला मिळतात ते आपल्या राज्यात आणि देशाच्या आणि आणि भागात औषधालाही लवकर सापडत नाहीत असा अनुभव आहे . आपल्या राज्यात आधी वर्धा आणि नंतर चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यात लाडल्या गेलेल्या मद्य बंदीचे काय धिंडवडे निघाले आहेत ते सर्वज्ञात आहेत . ( तीन-एक दशकापूर्वी आचार्य विनोबा भावे यांच्या पवनारच्या आश्रमामागे हातभट्टीचा अड्डा असल्याची बातमी प्रस्तुत पत्रकाराने दिलेली होती . ती भट्टी बंद झाली तरी अन्यत्रच्या अजूनही सुरूच आहेत ) धुम्रपान , गुटखा , ड्रंकन-ड्राईव्ह , भ्रष्टाचार यांच्या विरोधात आणल्या गेलेल्या सर्व बंदी साफ फसलेल्या आहेत . याचं कारण या सर्वापासून दूर राहण्याचा संस्कार आपण घरात केला नाही , तो शाळात झाला नाही ; शिवाय हाती आलेला पैसा उधळण्यासाठी नाही तर सुसंस्कृतपणाची पातळी उंचावत उच्च जीवनशैलीत , निरोगी जगण्यासाठी पैसा असतो , हे भान समाजात जागवलं गेलं नाही . दुसरीकडे गल्लोगल्ली पान-विडीचे ठेले फोफावू दिले , गुटखा निर्मितीला आणि सिगारेट-विडी उत्पादनाला परवाने दिले , गावोगाव मद्य विक्रीची दुकाने मंजूर केली , डान्स बार्स सुरू करण्याचा महसुली उत्पन्नात भर घालणारा उदारपणा दाखवला आणि या सर्वाचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर बंदीचा देखावा केला . डान्स बार्सवरची जून २००५मधे आणलेली बंदी आधी उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयांनं रद्दबातल ठरवली तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचं सरकार राज्यात होतं आणि राज्य सरकारने न्यायालयात नीट बाजू मंडळी नाही असा टाहो आज केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-सेनेच्या नेत्यांनी तेव्हा फोडला होता ) धुम्रपान , गुटखा , ड्रंकन-ड्राईव्ह , भ्रष्टाचार यांच्या विरोधात आणल्या गेलेल्या सर्व बंदी साफ फसलेल्या आहेत . याचं कारण या सर्वापा���ून दूर राहण्याचा संस्कार आपण घरात केला नाही , तो शाळात झाला नाही ; शिवाय हाती आलेला पैसा उधळण्यासाठी नाही तर सुसंस्कृतपणाची पातळी उंचावत उच्च जीवनशैलीत , निरोगी जगण्यासाठी पैसा असतो , हे भान समाजात जागवलं गेलं नाही . दुसरीकडे गल्लोगल्ली पान-विडीचे ठेले फोफावू दिले , गुटखा निर्मितीला आणि सिगारेट-विडी उत्पादनाला परवाने दिले , गावोगाव मद्य विक्रीची दुकाने मंजूर केली , डान्स बार्स सुरू करण्याचा महसुली उत्पन्नात भर घालणारा उदारपणा दाखवला आणि या सर्वाचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर बंदीचा देखावा केला . डान्स बार्सवरची जून २००५मधे आणलेली बंदी आधी उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयांनं रद्दबातल ठरवली तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचं सरकार राज्यात होतं आणि राज्य सरकारने न्यायालयात नीट बाजू मंडळी नाही असा टाहो आज केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-सेनेच्या नेत्यांनी तेव्हा फोडला होता नंतर पुन्हा नवी बंदी आणताना त्या पळवाटा का दूर केल्या नाहीत , तेव्हा न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यासाठी या पक्षांच्या सरकारांचे हात कुणी बांधलेले होते आणि विद्यमान सरकार तर साधन सुचिता , नैतिकता , संस्काराचा ठेका घेतलेल्या मुशीतून आलेलं आहे ; त्यांनी ही बंदी न्यायालयात टिकावी यासाठी देव पाण्यात बुडवून गंभीरपणे प्रयत्न का केले नाहीत , यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर समाजाला कधीच मिळणार नाही . याचं कारण , हे सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत . डान्स बार्स सकट सर्व विषय राजकीय दुगाण्या झाडण्याची नामी संधी असल्याची सर्वच राजकीय पक्षांची धारणा झालेली आहे .\n‘छमछम’कडे बघण्याचा मुद्दा केवळ मूल्याधारीत शिक्षण आणि त्याआधी पालकांकडून होणार्‍या सुसंस्काराशी संबधित नाही तर त्याला आणि अनेक पदर आहेत . फोफावलेला चंगळवाद , येनकेन मार्गानं आलेला अतिरिक्त अति पैसा , लैंगिक कुपोषण आणि ते दूर करण्यासाठी तयार असणार्‍या स्त्रिया , आंबट शौकीनपणा , सूड , नाविन्याचा हव्यास , कधी लुटणार्‍या तर कधी नाइलाजाने या वाटेवर चालणार्‍या बार गर्ल्स , अनेकदा होणारं स्त्रियांचं शोषण , या व्यवहाराला सरकारकडून व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला असल्यानं त्यात शिरलेला धंदेवाईक दृष्टीकोण आणि अध:पतन ही एक मूलभूत बाब होणं…असे अनेक ते पदर आहेत ; त्याकडे गंभीरपणे मुळीच �� बघता मागच्या आणि आताच्या सरकारांनी केवळ नैतिकतेचा आव आणून एकमेकांवर दुगाण्या झाडलेल्या आहेत .\nराजकारणातली विवेकी वृत्ती गेली आणि हेवेदावे सुरु झाले की कसं हंसं होतं यांचं आणखी एक उदाहरण म्हणजे दुष्काळासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी जाहीर केलेली मदत . ही मदत अपुरी आहे असा कल्ला ( हे पक्ष सत्तेत असतांना किती अपुरी मदत मिळाली होती हे विसरुन ) विद्यमान विरोधी पक्षांनी सुरू केला . याआधी काँग्रेस राजवटीत दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर झाली तेव्हा आता सत्तेत असणारांनी झाडलेल्या बेताल आरोपांच्या फैरी अगदे अश्शाच अतर्कसंगत होत्या . खरं मदत म्हणून कोट्यवधी रुपये जाहीर झाल्यानं नोकरशाही खूष आहे कारण दुष्काळ आवडे सर्वांना लोक भलेही दुष्काळानं मरोत इकडे बहुसंख्य बाबूंच्या घरावर आणखी मजले आणि घरधनीनीच्या हातात चार सोन्याच्या बांगड्या चढणार आहेत , हा आजवरचा विदारक अनुभव आहे . तसं कांही घडू नये म्हणून खरं तर दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या कामावर कडक निगराणी ठेवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची यायला हवं होतं पण , तसं केलं तर त्यांचा ‘टक्का’ कसा सुटणार म्हणून याही विषयावर राजकीय दुगाण्या झाडण्यात राजकीय आघाडीवर एकमत आहे .\nदुगाण्या झाडण्यातून हंसं कसं होतं याचं एक उदाहरण तर उच्च दर्जाचं मासलेवाईक आहे . एका हॅकरनं केलेल्या आरोपानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे एक लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची चौकशी ‘रॉ’ या यंत्रणेमार्फत करण्याची मागणी करुन त्यांच्या बौद्धिक दारिद्र्याचं घडवलेलं दर्शन स्तंभित करणारं ठरलं . सीबीआयची विश्वासार्हता धुळीस मिळालेली असली तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रॉ ( Research and Analysis Wing ) ही कांही तपास यंत्रणा नव्हे तर संशोधन आणि विश्लेषण करणारी यंत्रणा आहे याची जाणीव विरोधी पक्ष नेतेपद भूषविणारास नसावी , हे फारच खेदजनक आणि अज्ञान निदर्शकही आहे . विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला एकमुखी मान्यता देण्याची एकीकडे घाई आणि सभागृहाबाहेर मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही अशी दुटप्पी भाषा . मग सभागृहातच तो कायदा फुलप्रुफ करण्याची भूमिका जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून का घेतली गेली नाही याचं कारण आघाडी सरकारचं श्रेय युतीच्या सरकारला जाणार म्हणून . एकूण काय तर विषयाचं गांभीर्य आपण सत्तेत असतांना किंवा विरोधी पक्षात असतांनाही पाळायचं नाही , हेच सर्व राजकीय पक्षांचं राष्ट्रीय धोरण झालेलं दिसून येत आहे . राजकीय पक्षाचा आव जनहिताचा आणि मनीचा हेतु मात्र केवळ आणि केवळ सत्ता संपादनाचा आहे . ‘फूड फॉर ऑल’ किंवा मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांचं राष्ट्रीय एकमत असतं कारण त्यात मतदारांचा कौल मिळवण्याचा हेतू सर्वांच्या मनी असतो .\nमला आजकाल प्रश्न हा पडतो की ही सर्वपक्षीय ‘जुमले’बाजी मतदारांच्या लक्षात कशी येत नाही मतदारांनी डोळ्यावर झापडं ओढून घेतली आहेत की त्याला हे समजत नाही की कोषातलं सुशेगातपण जपण्यासाठी त्याला राजकीय व्यवस्थेकडून हेच हवं आहे मतदारांनी डोळ्यावर झापडं ओढून घेतली आहेत की त्याला हे समजत नाही की कोषातलं सुशेगातपण जपण्यासाठी त्याला राजकीय व्यवस्थेकडून हेच हवं आहे सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची ही रोगट मानसिकताही संधीसाधू राजकारण्यांइतकीच घातक आहे .\nसवलतीच्या दरातील प्रत राखून ठेवण्यासाठी आणखी एक संपर्क -संहिता बेस्ट बुक्स , औरंगाबाद – ९५७९३७५५८६\nनिवडणूक निकाल : कांही निरीक्षणं...\nउड गया ‘राजहंस’ अकेला …...\nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\nवादळी आणि बेडर राजकारणी; उमदा मित्र...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nवेतनवाढीची खंडणी आणि बळीराजाची मातीमोल जिंदगी…\nमाझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …\nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग��रेसीकरण’ \n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \nराहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी \nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा\nमाझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3161\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27515", "date_download": "2019-04-20T15:04:46Z", "digest": "sha1:7K25CHZY6TAHAH7YNQBS7WJN3EYZX4P4", "length": 24809, "nlines": 263, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जातक कथासंग्रह | जातककथासंग्रह भाग १ ला 69| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nदीनवाण्या स्वरानें उंदरीण त्याला म्हणाली, ''तात्या, माझ्यावर विश्वास तरी ठेवून पहाना. मी खोटें बोललें तर आणखी एक दोन दिवसांनीं तुम्ही माझा खुशाल प्राणा घ्या.''\nहा संवाद झाल्यावर मुंगुसानें त्याला सोडून दिलें व त्या दिवसापुरती दुसरी कांहीं शिकार साधून आपला निर्वाह केला. पण दुसर्‍या दिवशीं माघ्यान्हसमय होण्यापूर्वीच तो उंदरीणबाईच्या बिळाजवळ हजर झाला. बोधिसत्त्वानें सकाळीं आणून दिलेल्या मांसांतील एक भाग देऊन उंदरीनें त्याला संतुष्ट केलें. हा प्रकार बरेच दिवस चालला, तेव्हां दुसर्‍या एका मुंगुसाला हें वर्तमान समजलें व त्यानें उंदरीवर झडप घातली. त्याला देखील मांसाचा वाटा देण्याचें अभिवचन देऊन उंदरीनें आपली सुटका करून घेतली. त्यानें ही गोष्ट आपल्या मित्राला सांगितली तेव्हां त्यानें उंदरीणबाईला पकडण्याची पहिली संधि साधून घेतली, व आपल्याला मांसाचा वाटा देण्याची कबुली घेऊन सोडून दिलें. याप्रमाणें क्रमानें चार मुंगूस उंदरीणबाईच्या मांसाचे वाटेकरी झाले. बोधिसत्त्वानें आणलेलें सर्व मांस त्यांना देऊन ब��चार्‍या उंदरीला अरण्यांतील फलमूलांवर आपली उपजीविका करणें भाग पडलें. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली. तें पाहून एके दिवशीं बोधिसत्त्व तिला म्हणाला, ''बाई तूं इतकी रोड कां दिसतेस तुला कांहीं आजार झाला नाहीं ना तुला कांहीं आजार झाला नाहीं ना मला जर तुझ्या दुर्बलतेचें कारण समजेल तर मी त्यावर माझ्या हांतून होईल तेवढा उपाय करण्यास कसून करणार नाहीं.''\nती म्हणाली, ''तात्या, मला दुसरा कोणताही रोग नाहीं; परंतु तुम्ही आणून दिलेलें मांस माझ्या पोटांत जात नसून शत्रूंच्या पचनीं पडतें. त्यामुळें वन्य पदार्थांवर मोठ्या मुष्किलीनें मला कसा बसा जीव धरून रहावें लागतें. शत्रूवर रोंज नजर पडल्यामुळें माझी मानसिक व्यथा वाढत जाऊन तिचा परिणाम देहावर देखील घडून आला आहे.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''असे तुझे शत्रू तरी कोण त्याची मला तूं इतके दिवस खबर कां दिली नाहींस त्याची मला तूं इतके दिवस खबर कां दिली नाहींस \nतिनें घडलेलें सर्व वर्तमान बोधिसत्त्वाला सांगितलें. तेव्हां तो म्हणाला, ''या दुष्ट मुंगुसांचा मी ताबडतोब बंदोबस्त करितों. तूं कांहीं भिऊं नकोस. शत्रूंला लांच देऊन मित्र करूं पहाणें ही मोठी चूक होय. अशी जी म्हण आहे तिचा प्रस्तुत प्रकरणीं प्रत्यक्ष अनुभव येत आहे. एका मुंगुसाला तूं लांचानें वळविण्याचा प्रयत्‍न केलास त्यामुळें तुझ्यावर उपाशीं मरण्याची पाळी आली. आतां या सर्वांचा बंदोबस्त होईपर्यंत मी तुला थोडें अधिक मांस देत जाईन. त्यावर तूं आपला निर्वाह कर, व त्यांनाहि संतुष्ट ठेव. मी त्यावर कांहीं उपाय योजणार आहें अशी त्यांस शंका येऊं देऊं नकोस.''\nउंदरीण म्हणाली, ''पण तात्या, तुम्ही यांचा बंदोबस्त कसा करणार हे मुंगूस म्हटले म्हणजे असे लबाड असतात कीं, ते माणसाच्या वार्‍याला देखील उभे रहावयाचे नाहींत मग तुम्हाला ते कसे पकडतां येतील हे मुंगूस म्हटले म्हणजे असे लबाड असतात कीं, ते माणसाच्या वार्‍याला देखील उभे रहावयाचे नाहींत मग तुम्हाला ते कसे पकडतां येतील \nबोधिसत्त्व म्हणाला, ''बाई त्याबद्दल तूं काळजी करूं नकोस. कांहीं दिवस दम धर व मी काय करतों तें पहा.''\nबोधिसत्त्वानें त्या बिळाच्या आसपास पडलेले मोठमोठाले दगड तासून त्यांची एक सुंदर गुहा बनविली व तिला काचेचा जाड दरवाजा बसवून तो उंदरीला म्हणाला, ''बाई, मी तुझ्या अन्नापाण्याची या गुहेंतच व्यवस्था कर��ों. तूं स्वस्थ आंत बसून रहा व मुंगूस तुझ्याजवळ मांस मागावयास आले तर दरवाज्याच्या आंतून यथेच्छ शिव्या दे. ते तुला एक केसहि वाकवूं शकणार नाहीं हें पक्कें ध्यानांत ठेव.''\nबोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणें उंदरीण मुंगुसांची वाट पहात गुहेच्या दरवाजाच्या आंत बूसन राहिली. इतक्यांत नियमाप्रमाणें पहिला मुंगूस येऊन आपला हिस्सा मागूं लागला, तेव्हां ती त्याला म्हणाली, ''मुर्खा, माझ्याजवळ तुझ्या बापानें ठेव ठेवण्यास दिली आहे काय नीचा, तुला जर मांस पाहिजे असेल तर आपल्या पोरांला मारून खा.''\nउंदरीचें असलें अपमानकारक भाषण ऐकून मुंगूस अत्यंत संतप्‍त झाला. त्याचा कोप गगनांत मावेना. दरवाजा खुला आहे असें वाटून त्यानें एकदम तिच्यावर उडी टाकली. पण आड आलेल्या जाड आरशावर तो आदळला, व उरःस्फोट होऊन तेथेंच मरण पावला. त्याच्या जातभाईंनीं मांसाची मागणी केल्याबरोबर उंदरीनें त्यावर शिव्यांची लाखोली वाहिली व ते देखील क्रोधानें संतत्प होऊन गुहेच्या दरवाजावर आदळून मरण पावले. तेव्हांपासून उंदरीची बोधिसत्त्वावर विशेष मर्जी बसली, व जवळ असलेला सर्व ठेवा तिनें त्याच्या स्वाधीन केला. बोधिसत्त्वानेंहि यावज्जीव तिचा मोठ्या ममतेनें संभाळ केला.\nजातककथासंग्रह भाग १ ला 1\nजातककथासंग्रह भाग १ ला 2\nजातककथासंग्रह भाग १ ला 3\nजातककथासंग्रह भाग १ ला 4\nजातककथासंग्रह भाग १ ला 5\nजातककथासंग्रह भाग १ ला 6\nजातककथासंग्रह भाग १ ला 7\nजातककथासंग्रह भाग १ ला 8\nजातककथासंग्रह भाग १ ला 9\nजातककथासंग्रह भाग १ ला 10\nजातककथासंग्रह भाग १ ला 11\nजातककथासंग्रह भाग १ ला 12\nजातककथासंग्रह भाग १ ला 13\nजातककथासंग्रह भाग १ ला 14\nजातककथासंग्रह भाग १ ला 15\nजातककथासंग्रह भाग १ ला 16\nजातककथासंग्रह भाग १ ला 17\nजातककथासंग्रह भाग १ ला 18\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\nजातककथासंग्रह भाग १ ला 20\nजातककथासंग्रह भाग १ ला 21\nजातककथासंग्रह भाग १ ला 22\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nजातककथासंग्रह भाग १ ला 24\nजातककथासंग्रह भाग १ ला 25\nजातककथासंग्रह भाग १ ला 26\nजातककथासंग्रह भाग १ ला 27\nजातककथासंग्रह भाग १ ला 28\nजातककथासंग्रह भाग १ ला 29\nजातककथासंग्रह भाग १ ला 30\nजातककथासंग्रह भाग १ ला 31\nजातककथासंग्रह भाग १ ला 32\nजातककथासंग्रह भाग १ ला 33\nजातककथासंग्रह भाग १ ला 34\nजातककथासंग्रह भाग १ ला 35\nजातककथासंग्रह भाग १ ला 36\nजातककथासंग्रह भाग १ ला 37\nजातककथास��ग्रह भाग १ ला 38\nजातककथासंग्रह भाग १ ला 39\nजातककथासंग्रह भाग १ ला 40\nजातककथासंग्रह भाग १ ला 41\nजातककथासंग्रह भाग १ ला 42\nजातककथासंग्रह भाग १ ला 43\nजातककथासंग्रह भाग १ ला 44\nजातककथासंग्रह भाग १ ला 45\nजातककथासंग्रह भाग १ ला 46\nजातककथासंग्रह भाग १ ला 47\nजातककथासंग्रह भाग १ ला 48\nजातककथासंग्रह भाग १ ला 49\nजातककथासंग्रह भाग १ ला 50\nजातककथासंग्रह भाग १ ला 51\nजातककथासंग्रह भाग १ ला 52\nजातककथासंग्रह भाग १ ला 53\nजातककथासंग्रह भाग १ ला 54\nजातककथासंग्रह भाग १ ला 55\nजातककथासंग्रह भाग १ ला 56\nजातककथासंग्रह भाग १ ला 57\nजातककथासंग्रह भाग १ ला 58\nजातककथासंग्रह भाग १ ला 59\nजातककथासंग्रह भाग १ ला 60\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nजातककथासंग्रह भाग १ ला 62\nजातककथासंग्रह भाग १ ला 63\nजातककथासंग्रह भाग १ ला 64\nजातककथासंग्रह भाग १ ला 65\nजातककथासंग्रह भाग १ ला 66\nजातककथासंग्रह भाग १ ला 67\nजातककथासंग्रह भाग १ ला 68\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nजातककथासंग्रह भाग १ ला 70\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\nजातककथासंग्रह भाग १ ला 72\nजातककथासंग्रह भाग १ ला 73\nजातककथासंग्रह भाग १ ला 74\nजातककथासंग्रह भाग १ ला 75\nजातककथासंग्रह भाग १ ला 76\nजातककथासंग्रह भाग १ ला 77\nजातककथासंग्रह भाग १ ला 78\nजातककथासंग्रह भाग १ ला 79\nजातककथासंग्रह भाग १ ला 80\nजातककथासंग्रह भाग १ ला 81\nजातककथासंग्रह भाग १ ला 82\nजातककथासंग्रह भाग १ ला 83\nजातककथासंग्रह भाग १ ला 84\nजातककथासंग्रह भाग १ ला 85\nजातककथासंग्रह भाग १ ला 86\nजातककथासंग्रह भाग १ ला 87\nजातककथासंग्रह भाग १ ला 88\nजातककथासंग्रह भाग १ ला 89\nजातककथासंग्रह भाग १ ला 90\nजातककथासंग्रह भाग १ ला 91\nजातककथासंग्रह भाग १ ला 92\nजातककथासंग्रह भाग १ ला 93\nजातककथासंग्रह भाग १ ला 94\nजातककथासंग्रह भाग १ ला 95\nजातककथासंग्रह भाग १ ला 96\nजातककथासंग्रह भाग १ ला 97\nजातककथासंग्रह भाग १ ला 98\nजातककथासंग्रह भाग १ ला 99\nजातककथासंग्रह भाग १ ला 100\nजातककथासंग्रह भाग १ ला 101\nजातककथासंग्रह भाग १ ला 102\nजातककथासंग्रह भाग १ ला 103\nजातककथासंग्रह भाग १ ला 104\nजातककथासंग्रह भाग १ ला 105\nजातककथासंग्रह भाग १ ला 106\nजातककथासंग्रह भाग १ ला 107\nजातककथासंग्रह भाग १ ला 108\nजातककथासंग्रह भाग १ ला 109\nजातककथासंग्रह भाग १ ला 110\nजातककथासंग्रह भाग १ ला 111\nजातककथासंग्रह भाग १ ला 112\nजातककथासंग्रह भाग १ ला 113\nजातककथासंग्रह भाग १ ला 114\nजातककथासंग्रह भाग १ ला 115\nजातककथासंग्रह भाग १ ला 116\nजातककथासंग्रह भाग १ ला 117\nजातककथासंग्रह भाग १ ला 118\nजातककथासंग्रह भाग १ ला 119\nजातककथासंग्रह भाग १ ला 120\nजातककथासंग्रह भाग १ ला 121\nजातककथासंग्रह भाग १ ला 122\nजातककथासंग्रह भाग १ ला 123\nजातककथासंग्रह भाग १ ला 124\nजातककथासंग्रह भाग १ ला 125\nजातककथासंग्रह भाग १ ला 126\nजातककथासंग्रह भाग १ ला 127\nजातककथासंग्रह भाग १ ला 128\nजातककथासंग्रह भाग १ ला 129\nजातककथासंग्रह भाग १ ला 130\nजातककथासंग्रह भाग १ ला 131\nजातककथासंग्रह भाग १ ला 132\nजातककथासंग्रह भाग १ ला 133\nजातककथासंग्रह भाग १ ला 134\nजातककथासंग्रह भाग १ ला 135\nजातककथासंग्रह भाग १ ला 136\nजातककथासंग्रह भाग १ ला 137\nजातककथासंग्रह भाग १ ला 138\nजातककथासंग्रह भाग २ रा 1\nजातककथासंग्रह भाग २ रा 2\nजातककथासंग्रह भाग २ रा 3\nजातककथासंग्रह भाग २ रा 4\nजातककथासंग्रह भाग २ रा 5\nजातककथासंग्रह भाग २ रा 6\nजातककथासंग्रह भाग २ रा 7\nजातककथासंग्रह भाग २ रा 8\nजातककथासंग्रह भाग २ रा 9\nजातककथासंग्रह भाग २ रा 10\nजातककथासंग्रह भाग २ रा 11\nजातककथासंग्रह भाग २ रा 12\nजातककथासंग्रह भाग २ रा 13\nजातककथासंग्रह भाग २ रा 14\nजातककथासंग्रह भाग २ रा 15\nजातककथासंग्रह भाग २ रा 16\nजातककथासंग्रह भाग २ रा 17\nजातककथासंग्रह भाग २ रा 18\nजातककथासंग्रह भाग २ रा 19\nजातककथासंग्रह भाग २ रा 20\nजातककथासंग्रह भाग २ रा 21\nजातककथासंग्रह भाग २ रा 22\nजातककथासंग्रह भाग २ रा 23\nजातककथासंग्रह भाग २ रा 24\nजातककथासंग्रह भाग २ रा 25\nजातककथासंग्रह भाग २ रा 26\nजातककथासंग्रह भाग २ रा 27\nजातककथासंग्रह भाग २ रा 28\nजातककथासंग्रह भाग २ रा 29\nजातककथासंग्रह भाग २ रा 30\nजातककथासंग्रह भाग २ रा 31\nजातककथासंग्रह भाग २ रा 32\nजातककथासंग्रह भाग २ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 1\nजातककथासंग्रह भाग ३ रा 2\nजातककथासंग्रह भाग ३ रा 3\nजातककथासंग्रह भाग ३ रा 4\nजातककथासंग्रह भाग ३ रा 5\nजातककथासंग्रह भाग ३ रा 6\nजातककथासंग्रह भाग ३ रा 7\nजातककथासंग्रह भाग ३ रा 8\nजातककथासंग्रह भाग ३ रा 9\nजातककथासंग्रह भाग ३ रा 10\nजातककथासंग्रह भाग ३ रा 11\nजातककथासंग्रह भाग ३ रा 12\nजातककथासंग्रह भाग ३ रा 13\nजातककथासंग्रह भाग ३ रा 14\nजातककथासंग्रह भाग ३ रा 15\nजातककथासंग्रह भाग ३ रा 16\nजातककथासंग्रह भाग ३ रा 17\nजातककथासंग्रह भाग ३ रा 18\nजातककथासंग्रह भाग ३ रा 19\nजातककथासंग्रह भाग ३ रा 20\nजातककथासंग्रह भाग ३ रा 21\nजातककथासंग्रह भाग ३ रा 22\nजातककथासंग्रह भाग ३ रा 23\nजातककथासंग्रह भाग ३ रा 24\nजातककथासंग्रह भाग ३ रा 25\nजातककथासंग्रह भाग ३ रा 26\nजातककथासंग्रह भाग ३ रा 27\nजातककथासंग्रह भाग ३ रा 28\nजातककथासंग्रह भाग ३ रा 29\nजातककथासंग्रह भाग ३ रा 30\nजातककथासंग्रह भाग ३ रा 31\nजातककथासंग्रह भाग ३ रा 32\nजातककथासंग्रह भाग ३ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 34\nजातककथासंग्रह भाग ३ रा 35\nजातककथासंग्रह भाग ३ रा 36\nजातककथासंग्रह भाग ३ रा 37\nजातककथासंग्रह भाग ३ रा 38\nजातककथासंग्रह भाग ३ रा 39\nजातककथासंग्रह भाग ३ रा 40\nजातककथासंग्रह भाग ३ रा 41\nजातककथासंग्रह भाग ३ रा 42\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/side-effects/", "date_download": "2019-04-20T15:11:44Z", "digest": "sha1:BTPSO6TAO6OFTHTCAYJAB7JJPDWMRBBA", "length": 8773, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Side effects Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचहाबाज मंडळींनी आवर्जून समजून घ्यावे असे : चहाचे साईड इफेट्स\nजास्त प्रमाणात चहा प्यायल्याने चिंता आणि अस्वस्थता असे मनोविकार मागे लागतात.\n यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं\nअशा प्रकारच्या पदार्थांच्या बराच काळ केल्या गेलेल्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक व्यसनाधीनता विकसित होऊ शकते.\nमुलींनो – तुम्हाला मेकअप करायला आवडतं खरं, पण “ह्या” गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का\nमेकअप चेहेऱ्यावर तसाच ठेवून रात्री झोपणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ह्याने त्वचेवर वाईट परिणाम होतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\nतुम्हाला माहित आहे का, की तुमच्या सुंदर त्वचेला घातक ठरणारी एक वस्तू तुम्ही नेहेमी स्वतःसोबत घेऊन फिरत असता\nयाला जीवन ऐसे नाव\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\nया कारणामुळे, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे.\nभुट्टा पाडतोय हेल्थचा भुगा : तुमच्या आवडत्या “कॉर्न” चे “महाभयंकर” दुष्परिणाम\nमराठी सिरियल्स आमच्या खऱ्या जीवनातल्या खऱ्या विषयांना कधी हाताळणार\nविज्ञान तंत्रज्ञानातील ह्या शोधांमुळे आज भारत जगातील पाचवा सर्वात शक्तिशाली देश आहे.\nहस्तमैथूनच्या या ९ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nप्राण्यांची जत्रा भरवणारी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी श्री क्षेत्र माळेगावची यात्रा \nनेमकं कैलास मानसरोवरचं रहस्य आहे तरी काय\nह्या चित्रपटांतील कल्���ना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nआणि….अखेर शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा\nप्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nमॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे\nसमुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास\nधावत्या रेल्वे इतक्या सफाईने रूळ ओलांडण्यामागे ही जबरदस्त यंत्रणा आहे\nभगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करू पाहणाऱ्या ह्या माणसाला उत्कृष्ट उत्तर मिळालंय\nजेव्हा एका मुस्लिम सेनापतीने वाचवला महाराणा प्रतापांचा जीव\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nमोदी आणि केजरीवाल : खरी ‘लहर’ कुणाची\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A4%B2.html", "date_download": "2019-04-20T14:37:38Z", "digest": "sha1:ODPVWPYLXENYC2TOEVAAX3SMSU25L7YM", "length": 32397, "nlines": 176, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "फडणीसांसाठी संधी की वैफल्याची विरलेली वस्त्र? » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog फडणीसांसाठी संधी की वैफल्याची विरलेली वस्त्र\nफडणीसांसाठी संधी की वैफल्याची विरलेली वस्त्र\nप्रारंभीच एक बाब मोकळेपणानं म्हणा की प्रामाणिकपणानं, मान्य करतो की, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांबाबतचे माझे अंदाज चुकले आहेत भाजप राज्यात जागानिहाय क्रमांक एकचा पक्ष होईल, मुंबई महापालिकेत भाजपला ७० ते ७५ जागा आणि नागपूर महापालिकेत ७५ ते ८० जागा मिळतील, अन्य महापालिकात या पक्षाची कामगिरी अत्यंत चांगली असेल; जिल्हा परिषदात कॉंग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील असा माझा अंदाज होता. तो पार धुळीला मिळवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र भाजपचा निर्विवाद चेहेरा म्हणून इ���क्या लहान वयात स्थान प्राप्त केल्याबद्दलही फडणवीस यांचं कौतुक करतो. फडणवीस यांचा हे स्थान कायम राहावं; त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने, चौफेर विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. (नागपूर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे भोंगाडे वाजवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे, हेही इथं नमूद करायलाच हवं. ‘औकात हा शब्द नागपुरी असल्याचं मला तरी ठाऊक नाही पण, भोंगाडे हा खास नागपूरी शब्द आहे भाजप राज्यात जागानिहाय क्रमांक एकचा पक्ष होईल, मुंबई महापालिकेत भाजपला ७० ते ७५ जागा आणि नागपूर महापालिकेत ७५ ते ८० जागा मिळतील, अन्य महापालिकात या पक्षाची कामगिरी अत्यंत चांगली असेल; जिल्हा परिषदात कॉंग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील असा माझा अंदाज होता. तो पार धुळीला मिळवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र भाजपचा निर्विवाद चेहेरा म्हणून इतक्या लहान वयात स्थान प्राप्त केल्याबद्दलही फडणवीस यांचं कौतुक करतो. फडणवीस यांचा हे स्थान कायम राहावं; त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने, चौफेर विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. (नागपूर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे भोंगाडे वाजवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे, हेही इथं नमूद करायलाच हवं. ‘औकात हा शब्द नागपुरी असल्याचं मला तरी ठाऊक नाही पण, भोंगाडे हा खास नागपूरी शब्द आहे ‘भोंगाडे वाजवणे’ म्हणजे धुव्वा उडवणं / धुळीस मिळवणं असा आहे. परमस्नेही नितीन गडकरी यांची सन्मानपूर्वक आठवण म्हणून तो शब्द इथं वापरण्यात आलाय ‘भोंगाडे वाजवणे’ म्हणजे धुव्वा उडवणं / धुळीस मिळवणं असा आहे. परमस्नेही नितीन गडकरी यांची सन्मानपूर्वक आठवण म्हणून तो शब्द इथं वापरण्यात आलाय\nअत्यंत प्रतिकूल राजकीय-सामाजिक-आर्थिक-जातीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी हे यश एकहाती मिळवलेलं आहे. ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ‘ब्राह्मण्य’ काढलं त्या जाणता राजा शरद पवार यांचं, महाराष्ट्रावर अशी एकहाती ‘हुकमत’ निर्माण करण्याचं स्वप्न गेल्या चार दशकात कधीच पूर्ण झालं नाही. ज्यांना महाराष्ट्र उभा-आडवा पाठ आहे असं म्हटलं जातं, त्या शरद पवार यांच्या डोळ्यादेखत वयाची जेमतेम पंचेचाळीशी पार केलेल्या (आणि ब्राह्मण) देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ते यश मिळवलं आहे. ज्या वयात हे स्वबळाचं स्वप्न पाहायला शरद पवार यांनी सुरुवात आणि त्या दिशेने वाटचाल सुरु केली (आठवा ‘पुलोद’चा प्रयोग आणि ते सरकार तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यावरही महाराष्ट्रावर पडलेली शरद पवार नावाची जबरदस्त मोहिनी) त्या वयात देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्विवाद स्वप्न सिध्द केलेलं आहे. राजकीय पटलावरील शरद पवार पन्नाशी आणि देवेंद्र पंचविशी पार करत असताना हे घडतंय याला योगायोग म्हणायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; मला तर त्यात एक ‘काव्यगत राजकीय नातेसंबध’ दिसतो आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्युनंतर अचानक पक्षाच्या राज्य शाखेचं स्वीकारावं लागलेलं नेतृत्व मग, विधानसभा निवडणुकीत १२३ जागा, नगर परिषदा-पंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश आणि आता राज्याच्या आठ महापालिका तसंच ग्रामीण भागावर बसवलेली घट्ट पकड; असं राजकीय यश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनाही मिळवता आलेलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसमोर भाजपचं असं आव्हान उभं करणं ‘शत प्रतिशत’ची भाषा करणाऱ्या प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाही ते शक्य झालेलं नव्हतं. जे या सर्व भल्याभल्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या या यशाचं बावन्नकशीपण आणि झळाळी आणखी वाढलेली आहे.\nमतदानात न दिसलेली जनभावना\nहा जनमताचा भाजपच्या बाजूने मिळालेला कौल आहे, असा अर्थ काढला जात असला तरी आणि तो कौल देतांना मतदारांना देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेची, फडणवीस देत असलेल्या विकासाच्या शब्दाची, नरेंद्र मोदी नावाची भुरळ पडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; तर हे भाजप सरकारने केलेल्या कामाला मिळालेली पोचपावती आहे असा दावा पक्षाच्यावतीने केला जात आहे. त्या सर्वांत काही प्रमाणात तथ्य आहेच. मात्र, मतदानात मिळालेला कौल काहीही असो, रयतेच्या मनातील भावना मात्र राज्य आणि केंद्रातील सरकारांच्या विरोधातील तसंच अति तीव्र आहेत, यावर निकालापूर्वी केलेल्या लेखन आणि एबीपी माझावर केलेल्या प्रतिपादनावर अजूनही मी ठाम आहे. भाव पडल्याने बळीराजाच्या मनात ���संतोष खदखदत आहे, निश्चलनीकरणाने (नोटाबंदी) बहुसंख्य शेतकरी मोडून पडलेला आहे; छोटे व्यापारी, तळहातावरचं जीणं जगणारा वर्ग बेहाल झालेला आहे : बाहेरून आलेल्यांना निवडणुकीत झुकतं माप मिळाल्यानं भाजपतील निष्ठावंत नाराज आहेत; मुख्यमंत्री म्हणून भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीविषयी पक्षाच्या एका गोटात नाखुशीची भावना आहे आणि जे रयतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचा दावा फडणवीस करतात; त्याचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले नाहीत; कारण प्रशासनावर फडणवीस यांची पकड बसलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे हे विसरताच येणार नाही, हे एक दाहक वास्तव आहे. हे दाहक वास्तव मतात परावर्तित झालं असतं तर भाजपला या निवडणुकीत दणकून मार पडला असता, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही दुमत नाही. तसं न घडल्यानं मुख्यमंत्री आणि भाजपचे अन्य नेते, मंत्री गोडगैरसमजाच्या प्रदेशात रममाण होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कोणतीही गल्लत न करता कौल आणि वास्तव यातील भेद नीट ओळखून; कामात सुधारणा न करता यापुढेही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार वागणार असेल तर, महाराष्ट्राच्या राजकारणातील ती भविष्यातली फार मोठी हाराकिरी ठरणार, याबद्दल कोणतीही शंका नाही; हे कटू असलं तरीही आज नोंदवून ठेवायलाच हवं आणि कुणी तरी धोक्याचा हा इशारा देण्याचं धाडस दाखवायलाच हवं.\nया निवडणुकीत झालेल्या मतदानाची जी आकडेवारी हाती आली आहे त्यावरून संख्याबळ आणि मतं कमी झाली असली तरी कॉंग्रेसची पाळंमुळं राज्यात अद्याप शाबूत आहेत हेच पुन्हा एकदा दिसून आलंय. आधी लोकसभा, मग विधानसभा, त्यांनतर नगर परिषद आणि पंचायती आणि आता महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकात कॉंग्रेस पक्ष दारूण पराभवाला सामोरा गेलेला आहे. पराभवाची ही मालिका खंडित होत नाहीये, यावरून यापूर्वी झालेल्या प्रत्येक पराभवातून या पक्षाचेनेते कोणताही धडा शिकलेले नाहीत हेच सिध्द होतंय. खरं तर, राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शैथिल्यग्रस्त मनसेची या निवडणुकीतील देहबोलीच पराजयाची होती. पूर्ण महाराष्ट्र सेना विरुध्द भाजप म्हणजे उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच केंद्रित झालेला होता. मुंबईत काय किंवा नागपूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नासिक…खरं म्हणजे, सगळीकडे कॉंग्रेसचे छोटे आणि मोठे नेते परस्परात इतके वचावचा भांडत होते की ते निवडणुका लढवणं विसरले असून स्वपक्षीयांची कुलंगडी जाहीरपणे धुणं हेच त्यांचं जणू जीवितकार्य उरलं असल्याचं चित्र होतं. त्यातून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, गुरुदास कामत, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात….अशा अनेक नेत्यांच्या प्रभावाची बेटं भाजपच्या भगव्यात बुडाली कॉंग्रेसचे हे नेते या निवडणुकांच्या काळात ना कधी एकदिलानं प्रचारासाठी एकत्र आले, ना त्यांच्या समर्थकांनी कॉंग्रेसला तारण्याचे प्रयत्न केल्याचं दिसलं-जाणवलं. प्रत्येक नेता आणि त्याचा कार्यकर्ता कॉंग्रेसचा झेंडा घेऊन एकटा चालत पक्षाची छकलं उडवण्याची कामगिरी मनापासून बजावत असल्याचं चित्र होतं. नागपुरात तर आपल्याच पक्षाच्या प्रदेश अध्यक्षावर शाई ओतण्याचा महापराक्रम करण्याची मजल मारण्याचं अतुलनीय धैर्य कॉंग्रेस नेत्यांकडून दाखवलं गेलं तर, मुंबईत संजय निरुपम शिवसैनिक असल्यासारखे कॉंग्रेससाठी कबर खोदताहेत आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्या ‘पवित्र’ कार्यात हिरीरीनं सहभागी झालेले आहेत, असंच दिसत होतं. राष्ट्रवादीच्या तर एकाही नेत्यानं जीव झोकून, पूर्ण सामर्थ्यानं राज्यभर प्रचार केलेला दिसला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दोन्ही नेते ‘मुंबईत शिवसेना नंबर एकचा पक्ष असेल’ असं ज्या उघडपणे शेवटच्या टप्प्यात सांगू लागले, त्यातून या नेत्यांनी त्यांच्याकडची मत सेनेकडे तर वळवली नाही ना; अशी शंका निर्माण होत होती. मनसेने शेवटच्या क्षणी युतीसाठी हात पुढे करून मराठी मतदारांसमोर शिवसेना हाच पर्याय असल्याचं सूचित करणं, हा तर राजकीय अगतिकतेचा कळसच होता. विरोधी आघाडीवरच्या या सर्व कृती आणि भाजप तसंच शिवसेनेसाठी अनुकूल ठरल्या.\nविरोधी पक्ष गलितगात्र आणि जनता मनातली खदखद मत म्हणून व्यक्त करायला तयार नाही; इतकी अनुकूल परिस्थिती अलीकडच्या तीन-साडेतीन दशकात महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्ती आणि/किंवा सत्ताधारी पक्षासाठी निर्माण झालेली नव्हती. अशी संधी जर शरद पवार यांना १९८० साली मिळाली असती तर कदाचित आजचा महाराष्ट्र विकासाच्या सर्व आघाड्यावर अग्रेसर असता, सर्वार्थानं पुरोगामित्वाचा नायक असता; देशातील राजकारणाला त्यामुळे एक निर्णायक वळण देण्याची संधी महाराष्ट्राला (पक्षी : शरद पवार) मिळाली असती आणि शरद पवार यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कदाचित विरून गेलं नसतं. शरद पवारांना मिळाली नाही ती सुवर्णसंधी देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे; आता तरी दौरे कमी करून मंत्रालायात ठाण मांडून प्रशासन गतिमान करणं, घेतलेल्या निर्णय आणि केलेली घोषणांची अमलबजावणी झाली किंवा नाही यावर नजर ठेवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा निर्माण करणं आणि ‘लष्करे ए देवेंद्र’ मधील डागाळलेल्यांन दूर करणं, यावर देवेंद्र फडणवीस यांना गंभीरपणे भर द्यावा लागणारा आहे; अन्यथा पुढील निवडणुकीत स्वप्नभंगाची ठसठसणारी जखम म्हणा की वैफल्य अटळ आहे.\nमतदार आणि विरोधी पक्षांनी दिलेल्या या दुर्मिळ संधीचं देवेंद्र फडणवीस सोनं करतात आणि आणखी पुढची मजल मारतात की, शरद पवार यांच्याप्रमाणं स्वप्नभंगातून आलेल्या वैफल्याची विरलेली वस्त्र घालून आणखी काही वर्षानी महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना दिसतात, याबद्दल आजच काही सांगता येणं कठीण आहे. पण, फडणवीस यांच्या बाबतीत काय घडतं ते पाहणं मोठ्या उत्सुकतेचं आहे, यात मात्र शंका नाही.\n(अधिक संदर्भासाठी वाचा प्रस्तुत भाष्यकाराचा लेख – ‘छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…’ लिंक-\nप्रदीर्घ काळ पत्रकारिता करताना सहवास लाभलेल्या मान्यवर सुहृदांची व्यक्तिचित्रे असलेले आणि आवृत्ती संपल्याने गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतीक्षित असलेले माझे\nहे पुस्तक आता ‘बुकगंगा’ने ई-बुकच्या फॉर्म मध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक, संपादक सुरेश द्वादशीवार यांची तर मुखपृष्ठ विवेक रानडे यांचे आहे.\nwww.bookganga.com वर “क्लोज-अप”ची मागणी नोंदविता येईल.\n“क्लोज-अप”मध्ये समावेश असलेले मान्यवर-\nसांस्कृतिक- / महेश एलकुंचवार / भास्कर लक्ष्मण भोळे / अभय बंग / दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे / चंद्रकांत चन्ने / धनंजय देवधर / विवेक रानडे / नारायण सुर्वे / सुरेश भट / राम शेवाळकर / / दोराईराजन / प्रकाश देशपांडे /\nराजकीय- / नितीन गडकरी /गोपीनाथ मुंडे / छगन भुजबळ / रा. सू. गवई / रणजित देशमुख / सुधाकरराव नाईक / श्रीकांत जिचकार / ए. बी. बर्धन /\nआप्त- माई (आई) आणि अण्णा (वडील)\nयाशिवाय माझी ‘डायरी’, ‘नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, (प्रका���क- ग्रंथाली) आणि मी संपादित केलेली ‘आई’ (प्रकाशक-साधना) तसंच ‘ग्रेस नावाचं गारुड’’समकाल'(प्रकाशक- विजय प्रकाशन, नागपूर) ही वाचकप्रिय पुस्तकेही बुकगंगावर उपलब्ध आहेत\nwww.bookganga.com वर किंवा जनशक्ती वाचक चळवळ – ९४२२८७८५७५ / ९४०४५९२८६१ वर संपर्क साधा.\n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nन उरला ‘म’ मराठीचा \nमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…\n​भाजपविरोधी ऐक्याच्या बाजारातल्या तुरी \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nनाठाळ नोकरशाही आणि हतबल सरकार\nशुभ शकुनाच्या ओल्या रेषा\nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा\nराहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन \nहातचं राखून केलेलं आत्मकथन \nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3165\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://xn--kostenlosesinglebrse-kbc.at/?lg=mr", "date_download": "2019-04-20T15:14:34Z", "digest": "sha1:G76WLR6EFSZMCWMKJWOZOJQOPV6GMHX6", "length": 7082, "nlines": 134, "source_domain": "xn--kostenlosesinglebrse-kbc.at", "title": "Kontaktanzeigen Österreich, Singlebörse Österreich", "raw_content": "\nअफ��ाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T15:02:23Z", "digest": "sha1:XQ3TSLXKVIT4RH6V2WAB6LBAZ4AVYQAT", "length": 2529, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पावसाला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nपावसाळ्यात फिरायला जायचं प्लानिंग करताय एकदा या ठिकाणांबद्दल नक्की वाचा\nबऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावली आहे. पावसाला म्हटलं कि सगळीकडे हिरवीगार झाडे पाने-फुले, बघायला मिळता. या निसर्ग सौदर्यात पावसाळ्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/diya-mirza/", "date_download": "2019-04-20T15:07:15Z", "digest": "sha1:RGBXEM4T4OFUC2JNYG2HPMRIMUDGCP4X", "length": 2397, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "diya mirza Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nMovie review : वाचा कसा आहे ‘संजु’ सिनेमा \nटीम महाराष्ट्र देशा : राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘संजू’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. संजय दत्त हे नाव घेताच डोळ्यासमोर अनेक चित्र उभी राहतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/dr-dhanraj-mane/", "date_download": "2019-04-20T14:35:45Z", "digest": "sha1:CKGZH723RO2KRQMTJJUPKVUNWP3ALRPN", "length": 3082, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "dr.dhanraj mane Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nप्राध्यापकांच्या साडेनऊ हजार जागा रिक्त\nपुणे – राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात 9 हजार 511 प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या प्राध्यापकांच्या भरतीस बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च...\nडॉ. धनराज माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येणार नाही-तावडे\nपुणे – राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित होऊन देखील त्या अधिकाऱ्याला तावडे यांनी पाठीशी घालत आहेत कि काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/02/budget2019.html", "date_download": "2019-04-20T14:59:40Z", "digest": "sha1:J6HXEUDW6YNVECF6PBLQ73IOPTM7PMAC", "length": 16408, "nlines": 164, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "#Budget2019 - अंतरिम बजेट - JPN NEWS", "raw_content": "\n#Budget2019 - अंतरिम बजेट\nहा अर्थसंकल्प म्हणजे देशाची विकासयात्रा, असे म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला अंतरिम अर्थसंकल्प\nदरमहा ५००० रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागू होणार नाही\nशैक्षणिक कर्जावर, घरांवर त्याचप्रमाणे बाकी कर्जांवर कोणताही कर लागू होणार नाही\nसामाजिक आणि अन्य क्षेत्रात प्रगती. बांधकाम, आरोग्य, रस्ते विभागात प्रगती\nवैद्यानिक दृष्टीने संस्थांची निर्मिती आणि प्रगती\nडिजिटल इंडियामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती. २०३०मध्ये भारत म्हणजे प्रत्येक क्षेत्रात प्रगती.\nआपला भारत हा विद्युत वाहनावर काम करेल.\nभरपूर रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न\nनद्यांची स्वच्छता हे आमचे मूळ ध्येय असणार\nभारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम\nनिरोगी आणि रोगमुक्त भारत\n२०३० पर्यंत चिंतामुक्त भारत\nभारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम रत बनवायचा आहे\nमहिलांना समान अधिकार, सुरक्षा देणार\nआयकर सूट मर्यादा अडीच लाखांवरुन ५ लाखांवर, सरकारचा अत्यंत मोठा निर्णय\nदेशातील सर्वसामान्य करदात्यांना अत्यंत मोठा दिलासा\nसंपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध\nग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरुन २० लाखांवर\nजीएसटी परिषद घेणार नव्या घरांचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय\nआयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही\nजीएसटीमध्य��� कोणतेही बदल नाहीत\nलघुद्योगांसाठी ६ टक्के जीएसटी\nकेंद्राकडून जीएसटीमधील १४ टक्के कर हा राज्यांना दिला जाणार\nभ्रष्टाचारविरोधी कारवायांमधून १,३०,००० कोटी कर वसुली\nसध्या आयकर विभाग ऑनलाईन\nपुढील २ वर्षात आयकरसंबंधी सर्व गोष्टी कॉम्पुटरवर होतील\nमध्यमवर्गीयांचा आयकर कमी करणे हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य\nसरकारने मागील काळातील ८० सी अंतर्गत योजना ४ वर्षात राबवल्या\nलघुद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत\nचित्रपटांसाठी फक्त १२ टक्के कर\nघरांवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी विभागाकडे एका शिस्तमंडळातर्फे अहवाल देणार\nभारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक\n५ वर्षात मोबाइल डेटाचा वापर ५० टक्क्याने वाढला\n५ विमान प्रवाश्य़ांची संख्या दुप्पटीने वाढली\nयेत्या ५ वर्षात १ लाख गावांना डिजिटल करण्यासाठी प्रयत्न\nगावे देखील डिजिटली विकसित केली जातील\nपायरसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील\nमनोरंजन क्षेत्राविषयी बोलताना ‘उरी’चा उल्लेख\nमनरेगासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद\nजवानांकरिता ३५००० कोटींची तरतूद\nसेमी वंदे भारत या हायस्पीड रेल्वेमुळे रेल्वेला गती मिळेल\nरेल्वेसाठी ६४,५०० कोटींची तरतूद\nदररोज देशात २७ किलोमीटरचे रस्ते बांधले जातात\nसंरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद\n४० वर्षांपासून रखडलेली वन रँक वन पेन्शन योजना लागू\nजवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू\nगर्भवती महिलांसाठी २६ आठवडे भरपगारी मात्तृत्व रजा\nउज्ज्वला योजनेंतर्गत ६ कोटी\nमुद्रा योजनेत १५ लाख कोटींचे कर्ज वाटप\nअसंघटीत कामगारांसाठी सरकारची श्रमयोगी योजना\n१० कोटी असंघटीत कामगारांना होणार फायदा\nकिमान मासिक ३००० मासिक वेतन मिळणार\n२१००० पगार असलेल्या कामगारांना मिळणार बोनस\nअसंघटित कामगारांना ३००० मासिक बोनस\nअसंघटीत कामगारांसाठी महत्वाची घोषणा\nमेघ पेन्शन योजना जाहीर\nस्वतंत्र फिशरी विभाग स्थापन केले जाणार आहे\nकामधेनू योजनेसाठी ७५० कोटी खर्च करणार सरकार\n२१ हजार पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार बोनस मिळणार\n१० कोटी असंघटीत कामगारांना य़ोजनेचा लाभ\nगाईच्या प्रजाती सुधारण्यासाठी योजना\nनोकरीदऱ्याम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखावरुन ६ लाख केली\nपशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड\nपशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी कर्जात २ % सूट\nगोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना\nअल्प भूधारक शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत\n५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांची मदत\nकिसान सन्मान निधी योजनेची सुरुवात, लवकरच शेतऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे\nएकूण २२ पिकांचा हमीभाव वाढ, हे यापूर्वी कधीही झाले नाही\nशेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’\nअंबलबजावणी २०१८ डिसेंबरपासून, पहिला २००० चा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार\n२ एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला ६००० रुपये जमा होणार\n२०२१ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचा संकल्प\nमागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यांच्या विकासावर भर देणार\nदेशात एकूण २१ एम्स कार्यरत, हरियाणात २२वे एम्स बांधणार.\nआयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे ३ हजार कोटी रुपये वाचले\nप्रधानमंत्री आवास योजनेद्वारे १ लाख ५३ हजार घरे बनविण्यात आली\nस्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद\nआम्ही लोकांच्या विश्वासास खरे उतरले\nजीएसटीमुळे देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ बनले\nपूर्वीच्या तुलनेत राज्यांना १० % अधिक निधी मिळण्यास सुरुवात\nसकारात्मक योजनांमुळे मोठी परकीय गुंतवणूक\nसरकारचा तोटा ६ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर\n२०२० पर्यंत सर्वांना स्वतःचे घर तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार\nभारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर\nमहागाईवर नियंत्रण मिळवण्यास केंद्र सरकारला मोठे यश\n‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री\nबुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्...\nरिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले\n प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघटना एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे...\nभारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण\nनाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांन...\nभीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा\n प्र���िनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आ...\nभाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-20T14:36:22Z", "digest": "sha1:MQWZBJTOIV6FRVJE7QVEFQNDLORMW77A", "length": 2520, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनुसूचित समाज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - अनुसूचित समाज\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nटीम महाराष्ट्र देशा : माझ्याकडे कोणीही जातीचं राजकारण करायला आलं तर त्याला मी प्रतिसाद दिला नाही. नागपुरातील अनुसूचित समाज कायमच भाजपासोबत राहिला आहे, कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-20T15:01:14Z", "digest": "sha1:M3OV6ZNWDID4PKDXXYZ7IXEBKGN6CBST", "length": 2423, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कऱ्हाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nकराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या\nकराड : रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2019-04-20T14:37:09Z", "digest": "sha1:JLGP62R23YPFXYX3GDIOV52WMDUEVYPP", "length": 3374, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य मंत्रिमंडळ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - राज्य मंत्रिमंडळ\nराज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ; केंद्रीय नेतृत्वाचे मुख्यमंत्र्यांना आदेश\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. असे असताना राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार पुढे ढकलण्याच्या...\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय\nकोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन देण्यास मान्यता अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शेती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-20T14:42:24Z", "digest": "sha1:LBBXBBOZ34AJT4Z6WERGWWCPEDLDUOQS", "length": 2543, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रायझोबियम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nशेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर\nवेब टीम- निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिका��ा उपलब्ध करून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2019-04-20T14:55:55Z", "digest": "sha1:VG2QIFEI2LG5CHSS3ZBDKLE3TZF6Q5I5", "length": 4651, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३३२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३३२ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/assembly-election-2018-voters-chose-nota-159991", "date_download": "2019-04-20T15:08:07Z", "digest": "sha1:5FACBI4ASO2QQY22CILIFBFH3V3LKMWV", "length": 12013, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Assembly election 2018 Voters chose nota विधानसभा निवडणूकीत झाला 'नोटा'चा वापर | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nविधानसभा निवडणूकीत झाला 'नोटा'चा वापर\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली: देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होईल. तत्पूर्वी, मतदार राजाने आपले मत नोंदविताना 'नोटा'चाही पर्याय निवडला आहे. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक तर मिझोराममध्ये कमी प्रमाणात मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे.\nनवी दिल्ली: देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होईल. तत्पूर्वी, मतदार राजाने आपले मत नोंदविताना 'नोटा'चाही पर्याय निवडला आहे. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक तर मिझोराममध्ये कमी प्रमाणात मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे.\nनिवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंतची 'नोटा'ची आकडेवारी पुढीलप्रमाणेः\n1) तेलंगणा : 1.1 टक्के - 1 लाख 74 हजार 092 मतदार\n2) छत्तीसगड : 2.2 टक्के - 1 लाख 2 हजार 693 मतदार\n3) मध्य प्रदेश : 1.5 टक्के - 2 लाख 56 हजार 831 मतदार\n4) राजस्थान : 1.3 टक्के - 3 लाख 49 हजार 18 मतदार\n5) मिझोर���म : 0.5 टक्के - 2 हजार 833 मतदार\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका...\nElection Tracker : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय म्हणाले\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : राज ठाकरेंच्या सभांना कर्नाटकातूनही मागणी\nबंगळुरु : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या...\nLoksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी\nपुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/bank-rush-aurangabad-20873", "date_download": "2019-04-20T14:56:18Z", "digest": "sha1:JVM5OQ2RI3JWGTATQHRWAJEH7SUB5UMN", "length": 13351, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "bank rush in aurangabad चौथ्या दिवशी बॅंकांत गर्दी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nचौथ्या दिवशी बॅंकांत गर्दी\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nकुठे दहा, तर कुठे मिळाले 24 हजार\nऔर��गाबाद - सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका मंगळवारी (ता. 13) उघडल्या. बॅंका उघडण्यापूर्वीच लवकरात लवकर आपला नंबर लागण्यासाठी खातेधारकांनी रांगा लावल्या होत्या. करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपये आल्याने काही बॅंकांनी खातेधारकांना 10 ते 24 हजार रुपयांची रक्‍कम दिली.\nकुठे दहा, तर कुठे मिळाले 24 हजार\nऔरंगाबाद - सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका मंगळवारी (ता. 13) उघडल्या. बॅंका उघडण्यापूर्वीच लवकरात लवकर आपला नंबर लागण्यासाठी खातेधारकांनी रांगा लावल्या होत्या. करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपये आल्याने काही बॅंकांनी खातेधारकांना 10 ते 24 हजार रुपयांची रक्‍कम दिली.\nगेल्या आठवड्यात दोन टप्प्यांत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपये आले. या करन्सी चेस्टच्या पैशातून राष्ट्रीयीकृत बॅंकांना दहा ते पंचवीस कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे मंगळवारी काही प्रमाणात का होईना, खातेधारकांना दिलासा मिळाला. एरव्ही दोन ते पाच हजार रुपये देणाऱ्या बॅंकांनी ही रक्‍कम वाढवून आपल्या खातेधारकांना दिली. मात्र, एटीएम अद्यापही बंद अवस्थेत असल्याने पैसे काढण्यासाठी लोकांनी बॅंका गाठल्या. त्यामुळे प्रामुख्याने शहागंज, औरंगपुरा, टीव्ही सेंटर आणि सिडको परिसरातील बॅंकांमध्ये खातेधारकांची गर्दीच गर्दी होती. पण अडीचशे कोटी रुपयांमध्ये दोन ते तीन दिवस व्यवहार करणे बॅंकांना शक्‍य आहे. त्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे आल्यास फायद्याचे राहील, असे बॅंक अधिकाऱ्यांना वाटते.\nLoksabha 2019 : काँग्रेस म्हणजे जातीय विष पेरणारा पक्ष : नितीन गडकरी\nऔरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत...\nLosabha 2019 : मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू\nऔरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र...\nLoksabha 2019 : सत्तारांच्या हकालपट्टीनंतर विखे-पाटलांबाबत लवकरच निर्णय : अशोक चव्हाण (व्हिडीओ)\nजालना : पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते...\nLoksabha 2019 : मतदानाच्या जनजागृतीसाठी ज्युनिअर चार्ली रस्त्यावर\nऔरंगाबाद : लोकशाहीसाठी महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या मतदान प्रक्रीयेत सर्वांनी पुढाकार घेत आपला हक्‍क बजावावा. यासाठी शहरातील ज्युनिअर चार्ली-चॅप्लिन...\nLoksabha 2019 : मोदींनी खोटी आश्‍वासने देत फसविले - असदुद्दीन ओवेसी\nऔरंगाबाद - \"\"नरेंद्री मोदींनी जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण झाली का त्यांनी खोटी आश्‍वासने देत जनतेला फसविले. भाजपच्या संकल्पपत्रात दहशतवादाला...\nअपहरण करून विवाहितेवर बलात्कार\nऔरंगाबाद - मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/sagar-waghmare/", "date_download": "2019-04-20T15:12:20Z", "digest": "sha1:2IGGHFMY362RFALQXKVJPQF7F23I5HTI", "length": 6869, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sagar Waghmare, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“उदारमतवाद” म्हणजे काय रे भाऊ\nसरकारे ही फक्त कष्टकर्यांचा पैशांवर परजीवी म्हणून जगत असतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nसमाजवादाच्या हट्टापोटी व्हेनेझुएलाची भयंकर आर्थिक दैना: भारतीय समाजवादी ह्यातून शिकतील\n“समाजवाद हा बेसिक अर्थशास्त्राच्या विरोधी विचार असल्याने त्याचा प्रयोग कुठेही केला गेला तरी तो असाच फेल जाणार\n“लिव्ह-इन रिलेशनशिप” बाबतचे जगभरातील काही आश्चर्यकारक, तर काही स्तुत्य कायदे\nइच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\n���िदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल\nकिस करताना मुली एक पाय वर का करत असतील ही आहेत काही “संभाव्य” कारणं\nकॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप\nभारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने\nपानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याला काय दिलं तुम्ही स्वत:च जाणून घ्या\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n“आम्हाला उत्तरं मान्यच नाहीत…” अर्थात ‘पुरोगामी कावा’\nसमस्या अनेक उपाय एक : बस्स हे इतकंच करा आणि थायरॉईड ते कॅन्सरशी लढण्यास सज्ज व्हा…\n‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय\nनामदेव ढसाळ ह्यांच्या ह्या कवितांनी सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवल्या होत्या..\nबावीस वर्षांपूर्वी असं काय झालं की मद्रास हे नाव बदलून चेन्नई करण्यात आलं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2019-04-20T14:29:11Z", "digest": "sha1:IKLGB27RVFLSJ73WQ5LZZVMKSXVITPWA", "length": 30239, "nlines": 163, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "दिल्लीची उत्कंठा शिगेला ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog दिल्लीची उत्कंठा शिगेला \nउत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यात दिल्लीत होतो. निवडणुकीच्या रणांगणातल्या भाषेत ‘कत्तल-की-रात’ असणारे जाहीर प्रचाराचा शेवटचा आणि संपल्यानंतरचा हेही दोन दिवस त्यात होते. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत दिल्लीत मतदान झालेले असेल. मतदारांचा कौल १० फेब्रुवारीला दुपारी बाराच्या आत कळेल. त्याआधी मतदार पाहण्याचे निष्कर्ष प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून आलेले असतील. दिल्लीहून दुपारी चार वाजता विमानाने उड्डाण घेतले त्याच्या अर्धातास आधी सट्टा बाजारात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यां��ा भाव ३० पैसे, भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांचा भाव ४५ पैसे तर काँग्रेसच्या अजय माकन यांचा भाव १ रुपया ७४ पैसे होता. बहुमतासाठी ‘आप’चा भाव २२ पैसे तर भाजपचा भाव २४ पैसे, इतकी जबरदस्त चुरस निर्माण झालेली आहे. आप आणि भाजपतच घमासान आहे. ५५ ते ६० टक्के मतदान झाले तर भाजपची सत्ता येईल आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले तर ५० पेक्षा जास्त जागा ‘आप’च्या पारड्यात पडू शकतात असे पत्रकारांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात अटीतटीची निवडणूक आहे हे बहुसंख्य दिल्लीकरांचे म्हणणे ऐकल्यावर लहानपणी प्रवचनाच्या ओघात कथेकरी सांगत ती एक बोधकथा आठवली-\nअफूच्या नशेत तर्र असणाऱ्या सिंहाला एकदा एका धष्ठपुष्ठ उंदरानेही अफूच्या नशेतच युद्धाचे आव्हान दिले. सिंहाने ते स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता हे युद्ध करण्याचे त्या दोघांनी ठरवले. हे कळल्यावर सकाळी कोल्हा सिंहाकडे गेला. त्याने सिंहाला समजावण्याचा प्रयत्न केला. सिंह म्हणाला, ‘तू कां घाबरतोस मी पंजाच्या एका फटक्यात त्या उंदराचा निकाल लावतो.\nत्यावर कोल्हा म्हणाला, ‘राजा तुझ्यासारख्या जंगलाच्या बलाढ्य राजाने उंदराला मारण्यात काय मर्दुमकी आहे तुझा विजय थट्टेचा ठरणार आणि चुकून पकडीतून उंदीर निसटला तर तुझ्या झालेल्या फजितीवर जंगलातील प्रजा हंसणार. काही घडले तरी तो थिल्लरपणाच ठरणार. अशा थिल्लरपणापासून राजाने स्वत:चा आब राखत कायम लांब राहावे. अफूची नशा एव्हाना ओसरली असल्याने कोल्ह्याचे म्हणणे सिंहाला पटले. त्याने योग्य तो मार्ग काढण्याचे काम कोल्ह्यावरच सोपवले.\nकोल्हा त्या उंदराकडे गेला तर, दुपारी सिंहाशी लढण्याच्या आणि विजयाच्या कल्पनेनेच उंदराने सकाळपासून पुन्हा अफूची नशा करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे त्याला विजयाची एक हजार टक्के खात्री होती. कोल्ह्याने ठरल्याप्रमाणे मखलशी केली. उंदराला हरबऱ्याच्या झाडावर चढवले. नशेतच उंदराने आधी लांडग्याशी आणि त्याला हरवल्यावर सिंहाशी युद्ध करण्याचे मान्य केले.\nमग कोल्हा लांडग्याकडे गेला. राजाज्ञा सांगून लांडग्याला लढाईसाठी सज्ज केले आणि त्यालाही अफूच्या नशेत धुत्त केले. ती लढाई अत्यंत चुरशीची आणि रोमांचकारी झाली. निकाल कोणाच्या बाजूने लागला हे कथेकऱ्यांनी सांगितले नाही पण, कथेकरी सांगत, कोणताही निर्णय नशेत घेऊ नका \nया कथेतील पात्रांचा दिल्ली निवडणुकीच्या संदर्भात कोणाचा संबंध कोणाशी जोडायचा हे ज्याचे-त्याने ठरवावे. हे मात्र खरे की , दिल्ली विधानसभेची निवडणूक नशेतील त्या लांडगा आणि उंदराच्या लढाईसारखी रोमांचकारीही झालेली आहे. सत्ता (पक्षी: भाजप) आणि जनता (पक्षी : आप) असे स्वरूप आता निवडणुकीला आलेले आहे. मतदारांचे कल जाणून घेणाऱ्या चाचण्या शंभर टक्के खऱ्या निघत नाहीत आणि शंभर टक्के खोट्याही. त्याकडे बघायचे असते ते केवळ एक कल म्हणून, तोही निवडक काही लोकांचा म्हणून. तरीही अडीच-तीन महिन्यांपूर्वीपर्यंत झालेल्या मतदारांच्या चाचण्यांचा कल भाजपकडे होता, नंतर तो कल ‘आप’कडे झुकला, इतका झुकला की काही चाचण्यांचा कल ‘आप’चे ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील यावर गेला. प्रचाराची रणधुमाळी संपायला आली तेव्हा हे कल आणि बहुसंख्य पत्रकार म्हणू लागले की, लढाई बरोबरीत आली आहे. मग शक्यतांचा पूर आला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, ‘दिल्लीचा निकाल हा काही मतदारांनी केंद्र सरकारबद्दल दिलेला कौल समजण्याचे कारण नव्हे’. याचा राजकीय अर्थ दिल्लीचा कौल भाजपला अनुकूल नसेल असा घेतला जाणे स्वभाविक आहे. शहा यांच्या या विधानाने शक्यतांचा मग मिडियात अंदाज आणि शक्यतांचा महापूर आला.\nकेंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. जन धन योजनेत प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू आणि देशातला प्रदेशातला काळा पैसा परत आणू या घोषणा कशा खोट्या निघाल्या यावर अरविंद केजरीवाल आणि अजय माकन यांनी हल्ला केल्यावर आणि त्या जनतेला पटत असल्याचे रिपोर्ट मिळाल्यावर सारवासारव करताना अमित शहा म्हणाले, ‘त्या निवडणूक प्रचारासाठी केलेल्या घोषणा होत्या. असे प्रत्यक्षात घडू शकत नाही हे सर्वानाच ठाऊक आहे. अमित शहा यांचे हे म्हणणे मतदारांना पटले का आणि ते भाजपला मतदान करतात का, हे निकाल जाहीर झाल्यावरच कळणार आहे आणि त्यासाठी फार मोठी प्रतिक्षा करण्याची गरज नाही याचे एक उपकथानक म्हणजे, जनतेचा कल ‘आप’कडे वळतो आहे हे सांगण्यात कुचराई केली म्हणून केंद्रीय गृहसचिव यांची अनिल गोस्वामी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह, पाठोपाठ डीआरडीओचे संचालक यांच्यापाठोपाठ गोस्वामी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने प्रशासनात दहशतीचा संदेश गेला आणि आता केंद्र तसेच राज्य सरकारचे ‘बाबू’ भाजपच्या विरोधात गेले आहेत , असेही सांगितले जात आहे. तसेही वेळेवर कार्यालयात येणे आणि नीट काम करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सवयीमुळे दिल्लीतील बाबू मंडळी त्रस्त आहेत. कारण त्यांनाही वेळेवर यावे लागते आणि काम करण्याचे सोंग आणत कां होईना कार्यालयात बसावेच लागते. सारदा चिट फंड घोटाळ्यातील एक वादग्रस्त संशयित, माजी मंत्री मतंग सिंह यांची अटक टाळण्यासाठी दबाव आणला म्हणून गोस्वामी यांची हकालपट्टी झाली असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. नरसिंहराव पंतप्रधान असतानापासून गोस्वामी यांचे सरंक्षण मतंग सिंह यांना होते आणि गोस्वामी यांच्या हकालपट्टीमुळे प्रशासनात कोणाचीही गय केली जाणार नाही असा कणखर संदेश गेला अशाही बातम्या (या बातम्यांचे स्रोत वेगळे सांगायची आवश्यकता नाही याचे एक उपकथानक म्हणजे, जनतेचा कल ‘आप’कडे वळतो आहे हे सांगण्यात कुचराई केली म्हणून केंद्रीय गृहसचिव यांची अनिल गोस्वामी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह, पाठोपाठ डीआरडीओचे संचालक यांच्यापाठोपाठ गोस्वामी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने प्रशासनात दहशतीचा संदेश गेला आणि आता केंद्र तसेच राज्य सरकारचे ‘बाबू’ भाजपच्या विरोधात गेले आहेत , असेही सांगितले जात आहे. तसेही वेळेवर कार्यालयात येणे आणि नीट काम करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सवयीमुळे दिल्लीतील बाबू मंडळी त्रस्त आहेत. कारण त्यांनाही वेळेवर यावे लागते आणि काम करण्याचे सोंग आणत कां होईना कार्यालयात बसावेच लागते. सारदा चिट फंड घोटाळ्यातील एक वादग्रस्त संशयित, माजी मंत्री मतंग सिंह यांची अटक टाळण्यासाठी दबाव आणला म्हणून गोस्वामी यांची हकालपट्टी झाली असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. नरसिंहराव पंतप्रधान असतानापासून गोस्वामी यांचे सरंक्षण मतंग सिंह यांना होते आणि गोस्वामी यांच्या हकालपट्टीमुळे प्रशासनात कोणाचीही गय केली जाणार नाही असा कणखर संदेश गेला अशाही बातम्या (या बातम्यांचे स्रोत वेगळे सांगायची आवश्यकता नाही) प्रकाशित झाल्या आहेत, ते क्षणभर खरे जरी मानले तरी, गोस्वामींच्या हकालपट्टीचे टायमिंग चुकले हे मात्र खरे.\nकिरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कर��्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आलेला आहे. त्याबद्दल पक्षातच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातही नाराजी आहे. मी वाचले नाही पण, असे सांगितले गेले की संघाच्या मुखपत्रात डॉ. हर्षवर्धन यांना डावलल्याबद्दल नापसंती व्यक्त झाल्यावर पक्षातही बेदीविरोधी नाराजीने उघड आणि उग्र रूप धारण केले आहे. आता तर बेदी पराभूत होणार अशी चर्चा भाजपच्या गोटातच ऐकू आली. बेदी यांचे नाव समोर आणून विझलेल्या अरविंद केजरीवाल नावाच्या आव्हानाला मोदी-अमित शहा जोडीने जणू पुनर्जन्मच दिला असे भाजपच्याच नाही तर काँग्रेस आणि आपच्याही नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्लीत प्रभाव असणाऱ्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासह गेल्या निवडणुकीचे सूत्रधार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांना मोदी-शहा जोडगोळीने डावलल्याची तीव्र प्रतिक्रिया पक्षात आहे. ‘मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. हर्षवर्धन हे उजवे ठरले असते’ अशी तोफच खासदार शत्रुघ्न सिंहा यांनी प्रचार संपता-संपता डागली आणि अडचणीत भर टाकली. हरियाणात जाट मुख्यमंत्री न दिल्याने दिल्लीतील जाट मतदार भाजपानुकुल नाहीत आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे बिहारी मतदार मतदानाला फिरकणार नाहीत दुहेरी भीतीने उमेदवाराना ग्रासले आहे. यावरून मलाआमच्या लोभस व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या अटलबहादूरसिंग या उमद्या मित्राने लढवलेल्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली. कट्टर राम मनोहर लोहियावादी असणारे आणि राजकारणात असूनही सुसंस्कृत, सुविद्य असणारे अटलबहादूरसिंग हे अख्ख्या नागपूरचे लाडके व्यक्तिमत्व. त्यांची एक अपक्षांची आघाडी होती, १२/१४ नगरसेवक निवडून आणण्याची त्या आघाडीची क्षमता निर्माण होती . त्या बळावर नागपूर महापालिकेचे सत्ताकारण अटलबहादूरसिंग यांनी प्रदीर्घ काळ चालवले. तेही दोन वेळा महापौर झाले. नागपूर लोकसभा मतदार संघात भाजप आणि संघाची अडीच-पावणेतीन लाख मते आहेत हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. ही, अधिक अटलबहादूरसिंग यांची मते मिळवून या लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकत असल्याने नितीन गडकरी यांच्या हट्टापोटी भाजपने अटलबहादूरसिंग यांना २००४च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र संघाचे मतदार मतदानाला बाहेर पडलेच नाही, कारण त्यांना तसा आदेश नव्हता. त्या निवडणुकीत अटलबहादूरसिंग यांचा दारुण पराभव झाला आणि ते शल्य रुग्णशय्येवर खिळलेल्या अटलबहादूरसिंग यांच्यासह आमच्यासारख्या अनेकांना आजही आहे. किरण बेदी यांच्या पराभवाच्या चर्चा ऐकल्यावर मला अटलबहादूरसिंग यांची आठवण झाली.\nकेंद्रात राज्यमंत्री झाल्यावर हंसराज अहीर यांची प्रथमच भेट झाली. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून तीन वेळा लोकसभेवर निवडून आल्यावरही हंसराज अहिर यांच्याकडे दिल्लीत स्वत:ची कार नव्हती, ते संसद सदस्यांसाठी असलेल्या वाहनाने दिल्लीत फिरत. अत्यंत चिकाटीने आणि भलेभले दबाव झुगारत कोळसा कांड उघडकीला आणणारे हंसराज अहिर मंत्री झाले तरी साधेच आहेत, अजून तरी. दिल्लीच्या प्रचारात ते आकंठ बुडाले होते. भाजपचे ३६ते४० उमेदवार विजयी होतील असा त्यांचा दावा होता . दिल्ली मुक्कामात भाजपच्या विजयाबद्दल खात्रीपूर्वक बोलणारे हंसराज अहिर हे एकमेव नेते मला भेटले. अन्य सर्व नेते-कार्यकर्त्यांची भाषा ‘टक्कर कांटे की है’ अशीच होती. अखेरच्या टप्प्यात नितीश कुमार, प्रकाश कारंत या नेत्यांपाठोपाठ ममता बँनर्जी यांनी ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शाही इमाम यांनीही स्वत:हून पुढाकार घेत फतवा काढत पाठिंबा दिला. त्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे ‘आम्हाला अशा फतव्यांची गरज नाही’ अशी सारवासारव अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. इकडे डेरा सच्चा सौदाने भाजपला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे भाजपच्या गोटात बऱ्यापैकी हुरूप आहे.\nएक खरे, मोदी-शहा याची जादू ओसरली असे दिल्लीत सध्या तरी दिसते आहे. काँग्रेसला नेस्तनाबूत करत सुसाट सुटलेल्या नरेंद्र मोदी यांना पर्याय उभा करणे काँग्रेससकट अन्य कोणत्याच पक्षाला जमले नव्हते, अरविंद केजरीवाल यांनी तशी किमान हवा तरी निर्माण केली आहे. त्यामुळे दिल्लीचे निकाल देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारे असतील. त्या निकालांची आता प्रतिक्षा आहे.\nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे...\n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \nनिकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्��कार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\n…हा दिवा विझता कामा नये \nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळण\nगांधी @ वसंत गुर्जर.कॉम\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3167\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-217151.html", "date_download": "2019-04-20T15:15:53Z", "digest": "sha1:EHXQDTNBEPBICFZYS4XESVZZUDYZULXC", "length": 15787, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद करणार्‍या उपसरपंचाला अखेर अटक", "raw_content": "\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nदलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद करणार्‍या उपसरपंचाला अखेर अटक\nनांदेड -30 मे : दलित महिलेच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य घेणार नाही अशी जात���यवादी भूमिका घेत उपसरपंच आणि त्याच्या सहकार्‍यांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयाना भरचौकात बेदम मारहाण करुन गावातून हाकलून दिलंय. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील लोणी या गावात हा प्रकार घडला. एवढच नाहीतर दलित वस्तीचं पाणीच बंद करण्यात आलं होतं. अखेर या प्रकरणाची पोलिसांना जाग आली असून उपसरपंच दादाराव मानेला अटक करण्यात आलीये.\nलोणी गावातले उपसरपंच दादाराव माने यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना होता. दुकानाविरोधात तक्रारी वाढल्यानं त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आणि तो इंदिरा बचत गटाला देण्यात आला. संगाबाई भास्करे या दलित समाजातल्या महिलेला तो परवाना मिळाला. माने यांनी या महिलेला मारहाण केली. दुकानातून उच्चवर्णीय समाजाच्या लोकांनी धान्य घेऊ नये, असा तथाकथित फर्माही काढला.\nया प्रकरणी भास्करे यांनी पोलिसांत तक्रार केली. याचा राग मनात धरून माने यांनी अख्ख्या दलित भागाचा पाणीपुरवठाच बंद केला. टँकरर्सनाही तिथे जाऊ दिलं जात नाहीय. भर उन्हाळ्यात 24 मे पासून या वस्तीचा पाणीपुरवठा बंद आहे. एवढंच नाही, तर गावात पाय ठेवलात तर जीवे मारू, अशी धमकीही मानेनं भास्करेंना दिलीये.\nत्यामुळे या परिवारात एवढी भीती आहे की त्यांनी आतासाठी गाव सोडलं आणि ते तेलंगणाच्या हेडगोली गावात राहायला गेलेत. एवढं होऊनसुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. अखेर या प्रकरणाला आयबीएन लोकमतने वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी सर्व 12 आरोपीना मरखेल पोलिसांनी अटक केलीये. तसंच प्रशासनाने\nदलित वस्तीत दोन टँकरने पाणी पुरवठा केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्��मंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-20T15:14:00Z", "digest": "sha1:URPH7QRIJ4X4AXIGYZQECQEBCXWEHGE3", "length": 11745, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शो टाइम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनि���डणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nVIDEO : 'साताऱ्याची गुलछडी मी, मला रोखून पाहू नका...'\n13 एप्रिल : 'अप्सरा आली' या कार्यक्रमातील विजेती माधुरी पवार हीने न्यूज18 लोकमतच्या शो टाइम कार्यक्रमात हजेरी लावली. सातारा ते 'अप्सरा आली' च्या मंचापर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल तिने खुलासा केला. तसंच यावेळी माधुरीने एक लावणीही सादर केली.\nमयुरेश पेमशी दिलखुलास गप्पा\nशो टाइम : बेगम जान आणि विद्या बालन...\nसिद्धार्थ जाधव-तृप्ती जाधवसोबत उभारली गुढी\nरेणुका शहाणेशी दिलखुलास गप्पा\n'नाम शबाना'च्या निमित्तानं तापसी पन्नू,मनोज वाजपेयीशी गप्पा\n'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आमिर, किरण रावची उपस्थिती\nमालिकांच्या कलाकारांसोबत होळीचे रंग\nजल्लोष भारत रंग महोत्सवाचा\n'आम्ही दोघं राजा राणी'च्या कलाकारांशी गप्पा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i070621204400/view", "date_download": "2019-04-20T14:19:50Z", "digest": "sha1:NQFE5DGC5ZLU2XNWZA5CFVE77WCHJ6VU", "length": 12806, "nlines": 63, "source_domain": "m.transliteral.org", "title": "देवी स्तोत्रे", "raw_content": "\nदेवी आदिशक्ती माया आहे. तिची अनेक रूपे आहेत. जसे ती जगत्‌कल्याण्कारी तसेच दुष्टांचा संहार.करणारीही आहे.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nमहिषासुरमर्दिनी स्तोत्रम् - अयि गिरिनंदिनि नंदितमेदिन...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nललितापञ्चरत्नम् - प्रातः स्मरामि ललितावदनार...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nभगवतीस्तोत्रम् - जय भगवति देवि नमो वरदे जय...\nविन्ध्येश्वरी स्तोत्रम् - निशुम्भशुम्भमर्दिनीं प्रच...\nश्रीचन्द्रमौलीश्वर - मुद्रा स्वस्ति श्रीमदखिलभ...\nस्तुतिशतकम् - पाण्डित्यं परमेश्वरि स्तु...\nललितापञ्चरत्नम् - प्रातः स्मरामि ललितावदनार...\nशारदाभुजङ्गप्रयाताष्टकम्‌ - सुवक्षोजकुम्भां सुधापूर्ण...\nदुर्गास्तोत्रम् - विराटनगरं रम्यं गच्छमानो ...\nदुर्गास्तोत्रम् - सञ्जय उवाच- धार्तराष्ट्रब...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nश्री महालक्ष्मी स्तोत्रम् - पुरन्दर उवाच- नमः कमलवासि...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nश्रीलक्ष्मी द्वादशनाम स्तोत्रम् - ध्यानम् कान्त्या काञ्चनसन...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nश्री देवीस्तोत्रम् - अम्ब प्रसीद वरदा भव दुःखह...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nदेवीक्षमापणस्तोत्रम् - अपराधसहस्राणि क्रियन्तेऽह...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nअष्टलक्ष्मीस्तोत्रम् - आदिलक्ष्मीः द्विभुजाञ्च द...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nदेवीचतुःषष्ट्युपचारपूजास्तोत्रम् - उषसि मागधमंगलगायनैर्झटिति...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6.html", "date_download": "2019-04-20T14:35:27Z", "digest": "sha1:QYCYMP6CBU57EDORCNTLROGWPEDAITIT", "length": 29501, "nlines": 162, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "विदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog विदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा\nविदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा\nविकास, विकासाचा अनुशेष आणि त्याबाबत विदर्भावर अन्याय झाला असा साधार दावा करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. मात्र ‘विकास(च) झाला(च) नाही(च)’ असा दावा मात्र शुद्ध कांगावा असतो कारण, विकास ही एक शाश्वत प्रक्रिया असते; तिची गति आणि व्याप्ती कमी-जास्त असू शकते, हे विसरणारे सूज्ञ आहेतच, असं म्हणता येणार नाही. संपूर्ण राज्याचा समतोल विकास, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे-पाणी, भूगर्भातील वायू, जंगल आणि तत्समचं समन्यायी वाटप ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. विद्यमान आकडे व परिस्थिती लक्षात घेता, ती जबाबदारी समन्यायाच्या तत्वानुसार पार पाडण्यात आतापर्यंतची सर्वच राज्य सरकारे अपयशी ठरली आहेत, याबद्दल दुमत होण्याचं काहीच कारण नाही. पण, याचा अर्थ महाराष्ट्रात केवळ विदर्भाला डावललं गेलं, असं म्हणणं चूक आहे. विकासाचे काही निकष ठरवून १९९६त दत्ता मेघे आणि रणजित देशमुख या माजी मंत्र्यांनी जी पाहणी केली होती; त्यात मराठवाडा आणि कोकण सर्वाधिक मागासलेले असल्याचं स्पष्ट झालं होतं. जिज्ञासूंनी ती हकिकत माझ्या ‘डायरी’ या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकात पान २० वर वाचावी.\nविद्यमान सरकार आणि या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, १९९६ नंतर राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतून प्रत्येक जिल्ह्यावर सर्व प्रकारच्या ‘हेड्स’ मधून किती निधी मंजूर झाला आणि त्यापैकी किती खर्च झाला याबद्दल एक श्वेतपत्रिका जारी करावी म्हणजे ‘विकासच झालाच नाहीच’, हा वैदर्भीयांचा कांगावा कसा आहे हे उघड होईल. कॉंग्रेसचे वैदर्भीय नेते, माजी मंत्री दत्ता मेघे आणि रणजित देशमुख यांनी ठरवलेलेच निकष कायम ठेऊन ही माहिती जमा करणं राज्य सरकारलाच शक्य आहे कारण, ती आकडेवारी सरकारकडेच उपलब्ध आहे. जास्तीत-जास्त महिनाभराची मुदत देऊन एका समितीकडे हे काम सोपवावं. गेल्या वीस वर्षातील अर्थसंकल्पातील आकडे, डीपीडीसी, सांख्यिकी विभागाकडून माहिती जमा झाल्यावर एक- विकासाच्या ठरवलेल्या त्या निकषावर कोणता जिल्हा नेमका कुठे आहे नेमकेपणाने समजेल. दोन- कोणत्या जिल्ह्यावर किती निधी खर्च झाला हे समोर येईल आणि ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ सिद्ध होईल. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर डबल गेम खेळत आहेत. अशी आकडेवारी समोर आली तर ‘विदर्भाचा विकासच झालेला नाही’, या दाव्यातील पितळ उघडे पडेल, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. म्हणून न बोलता म्हणजे; श्रीहरी अणे यांना बोलतं करवून, स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस राबवू पाहताहेत, असं जे म्हटलं जातं त्यावर विश्वास ठेवायला खूप वाव आहे. विकासाचं प्रमाण विभागवा��, जिल्हावार कमी अधिक असेल; नाही, ते तर आहेच, याबद्दल दुमत नाही. पण, जर सरकारने ठरवून दिलेल्या सर्व निकषावर विदर्भ जर राज्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर असेल तर उर्वरीत आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर चपराशी म्हणून उभा ठाकण्यास मी तयार आहे ‘माझ्या’सारखा चपराशी मिळावा म्हणून तरी गेल्या २० वर्षात सर्व प्रकारचा विकास निधी प्रत्येक जिल्हावार किती खर्च झाल्याची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावी, अशी आग्रहाची विनंती आहे.\nदेवेंद्र फडणवीस ‘डबल गेम’ खेळत असूनही सत्तेतील ही शिवसेना बोटचेपी भूमिका घेत आहे. सत्तेत राहून महाराष्ट्राचे तुकडे होऊ न देण्याच्या केवळ आणि केवळ (शिव)गर्जना करण्यामागे शिवसेनेची मजबुरी कोणती आहे हे कळावयास मार्ग नाही. महत्वाची खाती नाहीत, युती असली तरी निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, सेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपचे कॅबिनेट मंत्री कामाचं स्वातंत्र्य देत नाहीत, अवमानकारक वागणूक… अशा अनेक तक्रारी सेनेच्याच आहेत. मुंबईत मेट्रोचा प्रकल्प राबवताना सेनेच्या विरोधात भूमिका सरकारकडून घेतली जाते आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. सरकारच्या कामावर ‘मी समाधानी नाही’, असा नाराजीचा सूर उद्धव ठाकरे जाहीरपणे आळवतात त्यावर ‘सेना हा सत्तेतला विरोधी पक्ष आहे’, अशी खिल्ली भाजपचे मंत्री उडवतात… इतके अपमान सहन करणारी ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या स्वाभिमानी आणि लढवय्या नेत्याची राहिली नाही, अशी जी खंत जुने-जाणते सैनिक व्यक्त करतात त्यावर सेनेची ही अगतिकता शिक्कामोर्तब करणारी आहे.\nविदर्भाच्या मनात वेगळेपणाची भावना टिकून राहण्यासाठी अलिकडच्या सुमारे अडीच दशकात खरं तर शिवसेना आणि अलिकडच्या दहा वर्षात महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार आहे. पूर्व विदर्भ (म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा हे जिल्हे) आणि पश्चिम विदर्भ (म्हणजे अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ हे जिल्हे) म्हणजे वऱ्हाड, अशी विदर्भाची महसुली विभागणी आहे. पूर्व विदर्भात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बऱ्यापैकी पाठिंबा आहे. तर वऱ्हाड संयुक्त महाराष्ट���राच्या बाजूनं आहे. वऱ्हाड आणि मराठवाडा यांच्यात एक भावनिक आणि सहकार्याचं नातं असल्याचे अनेक दाखले आहेत. निझामच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी मराठवाड्यात जो लढा उभारला गेला त्या, म्हणजे हैद्राबाद मुक्ती लढ्यात वऱ्हाड प्रांताने मोठी मदत केलेली आहे. वऱ्हाड प्रांत संयुक्त महाराष्ट्रात राहण्याच्या ठाम मानसिकतेसोबतच व्यापार उदीम आणि सांस्कृतिकदृष्ट्याही जोडला गेलेला आहे.\nसेनेची विदर्भातील विजयी ‘एन्ट्री’ पुंडलिकराव गवळी यांची आहे. पुंडलिकराव गवळी यांनी सेना उमेदवार म्हणून जेव्हा वाशीम लोकसभा मतदार संघातून (तेव्हा वाशीम आणि यवतमाळ हे वेगळे लोकसभा मतदार संघ होते) निवडणूक लढवली तेव्हा त्यांची एक प्रेमाची आग्रही अट होती; ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रचार सभा मतदार संघात व्हावी. पुंडलिकराव गवळी यांच्या उमेदवारीने अनेकांच्या भुवया उंचावल्या; सेनेचं विदर्भात काय काम, असा प्रश्न तेव्हा चर्चिला गेला, हे अनेकांच्या स्मरणात असेलच. मात्र बाळासाहेबांनी सभा घेतली आणि गवळी विजयी होण्याचा तसंच नाईक घराण्याच्या तोवर अभेद्य असलेल्या तटबंदीला तडे जाण्याचा चमत्कार कसा घडला हे सर्वज्ञात आहे. पुंडलिकराव गवळी यांच्या निधनानंतर त्यांची कन्या भावना सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अशोक शिंदे यांच्याबाबतही अस्सच घडलं. संयुक्त महाराष्ट्रासोबत राहण्याची मानसिकता आणि बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा हे वऱ्हाडात सेनेला चांगला पाठिंबा मिळण्याचं एक प्रमुख कारण होतं आणि आहे. त्यामुळेच नंतर तीन खासदार आणि एकेकाळी १० पेक्षा जास्त आमदार विधानसभेत निवडून येण्याइतकी सेना वऱ्हाडात स्थिरावली. आता सेनेचे चार लोकसभा सदस्य आणि चारच विधानसभ सदस्य असा विचित्र राजकीय बळाचा विरोधाभास विदर्भात आहे\nशिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत त्या-त्या विभागाचा संपर्क प्रमुख कायम मुंबईचा आहे. मोजके अपवाद वगळता, एकेक संपर्क प्रमुख एकापेक्षा एक वरचढ (कसला राजाच तो) ठरला. दिवाकर रावते यांचा अपवाद वगळता बहुतेकांची ग्रामीण भागाशी नाळ जुळली नाही; ती जुळवूनही घेतली गेली नाही. मोजके अपवाद वगळता बहुसंख्य संपर्क प्रमुख हेच एक ‘संस्थान’ बनले. उद्धव ठाकरे यांना आवडो न आवडो, एकदा स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे; दिवाकर रावते वगळता ना कोणा संपर्क प्रमुखाने विदर्भात कधी मोर्चा काढला, ना दिंडी काढली की ना रस्त्यावर उतरुन एखादं प्रखर आंदोलन केलं. रामटेक लोकसभा मतदार संघातून कृपाल तुमाने २००९च्याच निवडणुकीत विजयी झाले असते पण, संपर्क आणि निवडणूक प्रमुखांनीच कृपाल तुमानेंची ‘रसद’ कापली; परिणामी रामटेकचा गड सेनेच्या हातून गेला) ठरला. दिवाकर रावते यांचा अपवाद वगळता बहुतेकांची ग्रामीण भागाशी नाळ जुळली नाही; ती जुळवूनही घेतली गेली नाही. मोजके अपवाद वगळता बहुसंख्य संपर्क प्रमुख हेच एक ‘संस्थान’ बनले. उद्धव ठाकरे यांना आवडो न आवडो, एकदा स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे; दिवाकर रावते वगळता ना कोणा संपर्क प्रमुखाने विदर्भात कधी मोर्चा काढला, ना दिंडी काढली की ना रस्त्यावर उतरुन एखादं प्रखर आंदोलन केलं. रामटेक लोकसभा मतदार संघातून कृपाल तुमाने २००९च्याच निवडणुकीत विजयी झाले असते पण, संपर्क आणि निवडणूक प्रमुखांनीच कृपाल तुमानेंची ‘रसद’ कापली; परिणामी रामटेकचा गड सेनेच्या हातून गेला हे कमी की काय म्हणून, सेनेच्या बहुसंख्य आमदार आणि खासदाराची कॉंग्रेसशी जुळलेली नाळ हे संपर्क प्रमुख कधीच कापू शकले नाहीत. केवळ एक-दोन अपवाद वगळता सेनेच्या कोणाही संपर्क प्रमुख आणि खासदारानेही प्रभावी संघटनात्मक बांधणी केली नाही. परिणामी सेनेचे विधासभेत विदर्भातील संख्याबळ आज केवळ ४ वर आलेले आहे. ग्राम पंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, स्थानिक सहकारी संस्थात सेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी शिवसैनिकाला ‘कुमक’ न पुरवल्याची उदाहरणं शेकड्यांनी आहेत. उलट ‘कट्टर’ शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात खासदार आणि संपर्क प्रमुखांनी ‘मोला’ची कामगिरी बजावली. फार लांब कशाला आता श्रीहरी अणेंनी केलेल्या चिमणी एवढा जीव असलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चिवचिवाटाला उत्तर द्यायला सेनेचा कोणी विदर्भवीर किंवा संपर्कप्रमुख पुढे आला नाही (अशा सर्व जबाबदाऱ्या सेना प्रमुखांनी निभवायच्या हे कमी की काय म्हणून, सेनेच्या बहुसंख्य आमदार आणि खासदाराची कॉंग्रेसशी जुळलेली नाळ हे संपर्क प्रमुख कधीच कापू शकले नाहीत. केवळ एक-दोन अपवाद वगळता सेनेच्या कोणाही संपर्क प्रमुख आणि खासदारानेही प्रभावी संघटनात्मक बांधणी केली नाही. परिणामी सेनेचे विधासभेत विदर्भातील संख्याबळ आज केवळ ४ वर आलेले आहे. ग्राम पंचा���त, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, स्थानिक सहकारी संस्थात सेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी शिवसैनिकाला ‘कुमक’ न पुरवल्याची उदाहरणं शेकड्यांनी आहेत. उलट ‘कट्टर’ शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात खासदार आणि संपर्क प्रमुखांनी ‘मोला’ची कामगिरी बजावली. फार लांब कशाला आता श्रीहरी अणेंनी केलेल्या चिमणी एवढा जीव असलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चिवचिवाटाला उत्तर द्यायला सेनेचा कोणी विदर्भवीर किंवा संपर्कप्रमुख पुढे आला नाही (अशा सर्व जबाबदाऱ्या सेना प्रमुखांनी निभवायच्या). सेनेचा विदर्भात नीटसा संघटनात्मक विस्तार झालेला असता आणि कार्यकर्त्यांचं बळ वाढलेलं असतं तर श्रीहरी अणेंनी स्वतंत्र विदर्भाचा चिवचिवाट करण्याचं धाडसच दाखवलं नसतं.\nविदर्भातून एकही आमदार खासदार विजयी झालेला नसला तरी मनसेलाही विदर्भाबाबत हेच राजकीय विश्लेषण लागू आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील दोन उमेदवार विजयासमीप पोहोचवण्यात मनसेचे विदर्भाचे नेते यशस्वी झाले होते पण, जे सेनेत घडलं तेच मनसेत स्थानिकांना बळ देण्यात हे दोन्ही पक्ष कमी पडले; त्यातही शिवसेनेची जबाबदार जास्त आहे; म्हणूनच विदर्भवाद्यांना वेगळेपणाचा चिवचिवाट करण्याची संधी मिळाली. आणखी एक बाब म्हणजे, अलिकडच्या काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात स्वतंत्र विदर्भ हा अजेंडा घेऊन उतरलेल्या सर्व उमेदवारांना मिळून लाख-दीड लाखापेक्षा मत मिळालेली नाहीत. जिज्ञासूनी आकडे काढून बघावेत; याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्राचाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षाला विदर्भात अजूनही मोठी ‘स्पेस’ आहे, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संकोच आणखी ठळक होतो.\nस्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देण्यावरुन म्हणजे महाराष्ट्राच्या विभाजनाला प्रदेश भाजपतही खूप विरोध आहे; विषय ऐरणीवर आला की या विरोधाचा स्फोट होईलच. या परिस्थितीत आधी मंत्रीमंडळ बैठकीत आणि नंतर विधिमंडळात महाराष्ट्र संयुक्तच राहिला पाहिजे अशी भूमिका घेत शिवसेना भाजपला कोंडीत पकडू शकते.संयुक्त महाराष्ट्राबद्दल ठाम भूमिका न घेता सत्तेत राहण्याचा बोटचेपेपणा शिवसेना का करत आहे, हा लाख मोलाचा सवाल शिवसैनिक आणि सेना समर्थकांच्याही मनात आहे\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दी���्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ \nराहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी \nकणभर खरं, मणभर खोटं\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nकेजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचं मखर \n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3162\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Nala-Safai.html", "date_download": "2019-04-20T15:18:20Z", "digest": "sha1:23OALCF4NFHDXNGUUEZYW5EFRECWT2BF", "length": 8120, "nlines": 79, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नालेसफाईची कामे ठरल्यावेळेत पूर्ण होतील - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI नालेसफाईची कामे ठरल्यावेळेत पूर्ण होतील\nनालेसफाईची कामे ठरल्यावेळेत पूर्ण होतील\nमुंबई - मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त व पर्जन्य जलवाहिन्या खात्यांच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत व्यक्त केला आहे.\nमुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे आता ��ुरू झाली आहेत. प्रामुख्याने कंत्राट पद्धतीने करण्यात येणाऱ्या या कामांसाठी 154 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी साधारणपणे मोठ्या नाल्यांमधून 4 लाख 94 हजार 739 टन एवढा गाळ काढण्याचे अंदाजित आहे. यापैकी 3 लाख 46 हजार 318 टन गाळ पावसाळ्यापूर्वी, उर्वरित 30 टक्के गाळ पावसाळ्यानंतर व छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी 70 टक्के म्हणजेच 2 लाख 23 हजार 570 टन आणि उर्वरित 30 टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार आहे. नालेसफाई कामांचा सविस्तर आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला. यामध्ये विभागस्तरावरील कामे, लॅटरल्स, जाळ्या, छोटी गटारे यांची साफसफाई यांचा समावेश होता. महापालिका क्षेत्रातील सर्व भागात नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात झाली असून ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त व पर्जन्य जलवाहिन्या खात्यांच्या अधिका-यांनी व्यक्त केला.\n‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री\nबुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्...\nरिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले\n प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघटना एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे...\nभारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण\nनाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांन...\nभीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा\n प्रतिनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आ...\nभाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/11/Bmc-safai-kamgar-andolan.html", "date_download": "2019-04-20T14:50:01Z", "digest": "sha1:C7HCWCLOVYQWUEETTKJ63642LMDFRDCG", "length": 11697, "nlines": 80, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबई महापालिका सफाई कामगारांचे आंदोलन मागे - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI मुंबई महापालिका सफाई कामगारांचे आंदोलन मागे\nमुंबई महापालिका सफाई कामगारांचे आंदोलन मागे\nमुंबई - मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला फायदा करून देण्यासाठी आपल्या कामगारांना डावलले होते. त्याविरोधात १३ नोवेंबरपासून पश्चिम उपनगरातील काही वॉर्डमध्ये काम बंद आंदोलन सुरु होते. शुक्रवारी हे आंदोलन मुंबईभर सुरु झाल्याने शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता. आज या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात मॉररचाही काढला होता. त्यानंतर मिळालेल्या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे समन्वय़ समितीने जाहिर केले.\nमुंबई महापालिकेने 13 नोव्हेंबरपासून कांदिवली, बोरिवली, दहिसर व मुलुंड या चार विभागातील कचरा वाहनात भरणे व तो वाहून नेऊन त्याची विल्हेवाट डंपिंग ग्राऊंड पर्यंत लावण्याचे काम पालिकेने कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे संबंधित तिन्हीही विभागातील मोटर लोडिंग करणा-या नियमित कामगारांना दुस-या विभागात कामासाठी पाठवले आहे. हे कंत्राट फक्त चार विभागापुरते मर्यादित नसून टप्प्या- टप्प्याने सर्व 24 विभागात सुरु केले जाणार आहे. त्यामुळे सद्या काम करीत असलेल्या 5500 मोटर लोडर कामगारांचे काम कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. कंत्राटदाराला काम देण्यासाठी या निर्णयामुऴे गेल्या 12 वर्षापासून काम करीत असलेल्या 7000 कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर गदा य़ेणार आहे. प्रशासनाच्या या एकतर्फी निर्णयाविरोधात शेकडो कामगारांनी मागील चार दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. शुक्रवारी संपूर्ण मुंबईत कामबंद आंदोलन सुरू केल्याने मुंबईत जागोजागी कच-याचे ढिग साचले आहेत. आंदोलन चिघळल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. शुक्रवारी सायंकाळी उपायुक्त विश्वास शंकरवार व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व समन्वय़ समितीच्या प्रतिनिधींची महापालिकेच्या मुख्य कार्यालयात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत कंत्राटी पद्धतीने कचरा भरणे व वाहून नेण्याचे काम पालिका कामगारांकडून केले जाईल, मोटर लोडिंग कामगारांना दुस-या विभागात बदली करण्यात येऊ नये, मार्च 2018 पर्यंत काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत काम देण्यात येईल असे स���ारात्मक आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याची माहिती समन्वय समितीने दिली. बैठकीला बाबा कदम,. महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, सुखदेव काशिद उपस्थित होते. हे आंदोलन तूर्तास मागे घेत असून शनिवारपासून बंद असलेले काम पुन्हा सुरु केले जाईल.\nपालिका कर्मचा-यांच्या आंदोलनानंतर संबंधित विभागात कामगारांना काम दिले जाणार आहे. त्यासाठी किती कामगार आहेत, किती कामगारांचे समायोजन केले जाणार, कामगारांवर किती परिणाम होणार आहे. याबाबतचा आढावा घेऊन तयार केलेला अहवाल येत्या मंगळवारी उपायुक्त विश्वास शंकरवार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर करणार आहेत. या अहवालानुसार निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी तसे लेखी आश्वासन समन्वय समितीला दिले जाणार असल्याचे समितीचे अशोक जाधव, बाबा कदम यांनी सांगितले.\n‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री\nबुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्...\nरिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले\n प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघटना एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे...\nभारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण\nनाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांन...\nभीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा\n प्रतिनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आ...\nभाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/indian-army-proves-mamata-banerjee-wrong-18661", "date_download": "2019-04-20T15:32:25Z", "digest": "sha1:5KTSN44UKDN3FCOEMGXEUZ4IJJQ53GWT", "length": 13413, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Army proves Mamata Banerjee wrong लष्कराने दिले पुरावे; ममतांचे आरोप निकालात | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nलष्कराने दिले पुरावे; ममतांचे आरोप निकालात\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nकोलकाता - पश्चिम बंगालमधील विविध टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीसाठी नियमित सराव आणि तपासणीसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचे पुरावे सादर करून लष्कराने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nममता यांनी टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळजनक आरोप केले होते. त्याननंतर लष्कराचे बंगाल विभागातील मेजर जनरल सुनील यादव यांनी याबाबतची कागदपत्रे थेट माध्यमांसमोर सादर करीत निर्वाळा दिला.\nकोलकाता - पश्चिम बंगालमधील विविध टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीसाठी नियमित सराव आणि तपासणीसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचे पुरावे सादर करून लष्कराने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nममता यांनी टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळजनक आरोप केले होते. त्याननंतर लष्कराचे बंगाल विभागातील मेजर जनरल सुनील यादव यांनी याबाबतची कागदपत्रे थेट माध्यमांसमोर सादर करीत निर्वाळा दिला.\n\"लष्कराकडून करण्यात येणारी तपासणी नियमितच आहे. विविध राज्यांतील प्रवेशद्वारांवर, टोल नाक्यांवरून अशी तपासणी करून अवजड वाहनांबाबतची माहिती गोळा केली जाते. तसेच हे काम लष्कर एकट्याने करत नाही, तर स्थानिक पोलिसही लष्करासोबत असतात,\" असे मेजर जनरल यादव यांनी सांगितले.\nहा सराव सुरू करण्यापूर्वी परवानगी आणि सहकार्य मिळावे यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या चार विविध विभागांना लष्कराकडून देण्यात आलेली पत्रं यावेळी त्यांनी सादर केली.\nLoksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी\nपुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील...\nLoksabha 2019 : पवार, फडणवीसांच्या सांगता सभांबाबत उत्सुकता\nबारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद ��वार यांची...\nइस्लामपूरात मतदान जागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nइस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित...\nविनापरवानगी पक्षाचे झेंडे लावले; आठ वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल\nजळगाव ः भाजपतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर पार्कवर सभा आयोजित केली होती. त्यासाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे लावलेले...\nLoksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल\nमोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nजिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढता-वाढता वाढे\nजळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97.html", "date_download": "2019-04-20T14:56:47Z", "digest": "sha1:YHDPMMG336C6LV73AFGZKYQCEJ6E2L4W", "length": 27979, "nlines": 160, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nगेल्या डिसेंबर महिन्यातील घटना- काही कामांसाठी औरंगाबादला आलो होतो. दुपारी सिडको परिसरातील एक रेस्तराँत काही डॉक्टर मित्रांसोबत जेवायला गेलो असताना राजकीय गप्पा सुरु झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून दर्डा यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा होती. तेव्हा मी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून द��ल्लीत पत्रकारिता करत होतो. अचानक तो संदर्भ पकडून एक मित्र म्हणाला ‘तुझे राजेंद्र दर्डा यावेळी नक्की पडणार बरं का’. त्या मित्राला हे ठाऊक नव्हते की ‘लोकमत’ची नोकरी सोडण्याचा माझा विचार तोपर्यंत पक्का झालेला होता आणि तसे समूह संपादक दिनकर रायकर यांना मी सांगितलेही होते. त्यामुळे त्या मालकीहक्काचा संदर्भ असलेल्या भाकितामध्ये रस नसला तरी त्या राजकीय चर्चेविषयी मात्र मला उत्सुकता होती. कारण एक तर राजेंद्र दर्डा माझे तीसेक वर्षांचे स्नेही, माझ्या लेखनाची अत्यंत गंभीरपणे दखल घेणारे वाचक शिवाय, त्यांचा आणि आमच्या कन्येचा वाढदिवस एकाच तारखेला आणि त्यांचे आत्मविश्वासी वर्तन मला आवडत असे. नंतर लोकमतच्या एका बैठकीसाठी मी आणि हरीश गुप्ता औरंगाबादला आलो पण, ती बैठक ऐनवेळी रद्द झाली. मग मी आणि हरिश गुप्ता यांच्यासोबत औरंगाबादच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांचा संवाद झाला. संवाद अर्थातच निवडणूक आणि मोदी लाटेबद्दल रंगला. सहकारी खुलेपणाने नाही पण, राजेंद्र दर्डा लोकसभा लढोत की विधानसभा, त्यांना विजय अवघड आहे; असे सूचकपणे सांगत होते. परतीच्या विमान प्रवासात गुप्ता आणि माझ्यात याच मुद्दयावर चर्चा झाली. विजय आणि राजेंद्र दर्डा हे दोघेही बंधू काहीसे अडचणीत आलेले दिसताहेत पण, राजकारणात असे चढ-उतार असतातच असे म्हणून मी विषय संपवला. कोणाला अनाहूत फुकटचे सल्ले देणे किंवा ‘फीडबॅक’ नावाचा मस्का मारण्याचा स्वभाव नसल्याने नंतर पुण्याच्या बैठकीत भेट झाली तरी राजेंद्र दर्डा यांच्याशी मी या विषयावर काहीच बोललो नाही.\nदरम्यान मी ‘लोकमत’चा राजीनामा दिला. आम्ही औरंगाबादला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे बारा वर्षानंतर २७ मे रोजी आम्ही पुन्हा औरंगाबादला डेरेदाखल झालो. दरम्यान लोकसभा निवडणुका संपलेल्या होत्या, काँग्रेसचे पानिपत झालेले होते. विधानसभा निवडणुकीची हवा महाराष्ट्रात तापायला लागलेली होती. याच दरम्यान औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मराठवाडा कृती समितीच्या आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेल्या डॉ. भालचंद्र कांगो याने घेतलेला होता. त्याला जमेल तशी आणि जमेल तेव्हढी मदत करण्याच्या घेतल्या गेलेल्या निर्णयात अन्य मित्रांसोबत मीही होतो.\nगेल्या साडेतीन दशकापेक्षा जास्त काळ पत्रकारितेच्या निमित्ताने राज्य, देश आणि परदेशात भटकून आल्याने औरंगाबादचे रुपडे बकाल असल्याचा अनुभव पदोपदी घेत होतो आणि त्यामुळे विषण्णही होत होतो. यामागे राजकीय नेतृत्वात असलेल्या विकासाच्या खुज्या इच्छाशक्तीचा अभाव हेच कारण आहे हे मला कळत होते. महापालिकेत सेना-भाजपची सत्ता. सेना-भाजप दोष आणि जबाबदारी ढकलणार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राज्य सरकारवर तर आघाडी सरकार ढकलणार सेना-भाजपवर, असा ढकला-ढकलीचा हा खेळ. एकाच्याही अखत्यारीतील काहीच नीट नाही. खड्ड्यात गेलेले रस्ते, पाण्याची टंचाई, अतिक्रमणे, (रोड डिव्हायडरवर भाजी आणि अन्य पदार्थ खरेदी-विक्री करणारे जगातील हे एकमेव शहर आहे) वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा असे हे बकालपण गंभीर होते मात्र, त्याबाबत राजकीय नेतृत्वाला काहीच देणे-घेणे नव्हते. राजकीय पातळीवर ‘एमआयएम’ संघटीत होत असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि हा सरळ काँग्रेसला धोका होता पण, नेते पंचतारांकीत संस्कृतीत आत्ममग्न होते. त्यातच युती तुटली आणि औरंगाबादची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत हे जाणवत गेले. दरम्यान दर्डा यांच्या पूर्व औरंगाबाद मतदार संघात फिरण्याचा निर्णय मी घेतला. या मतदार संघात डॉ. गफ्फार कादरी या ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ पक्षाच्या उमेदवाराचे नाव अनेकाकडून ऐकायला मिळायचे. त्यांच्याबाबत माझी उत्सुकता बरीच चाळवली पण डॉ. कांगो वगळता उमेदवाराला नाही तर फक्त मतदाराना भेटायचे असे ठरवून टाकलेले होते. मला फारसे कोणीच ओळखणारे नव्हते त्यामुळे अनेकदा दोन–तीन तास मतदार संघात भटकत अस, लोकांशी बोलत अस. ‘दर्डा हरू शकतात’ असे अनेक लोक बोलू लागलेले होते. त्यात ऑटोरिक्षा वाल्यापासून ते शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश होता. डॉ. कांगो बहुसंख्य लोकांना माहिती नव्हते, महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडून काही ‘मिळण्या’ची शक्यता नाही असा बहुसंख्य लोकांचा सूर असायचा. दरम्यान दर्डा यांनी केलेल्या कामांच्या उद्घाटनाच्या बातम्या सुरु झाल्या, त्यांच्या पद्यात्रांच्या बातम्या दररोज त्यांच्या वृत्तपत्रात दिसू लागल्या. त्या बातम्या वाचून दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन मी ती कामे बघत असे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत ���से. कामांचा दर्जा वाईट होता आणि काल दर्डा यांच्या कार्यक्रमाला कसेबसे शंभरएक लोक होते पण फोटो तसेच बातमीत एव्हढी गर्दी कशी अशी चर्चा लोकांत असे आणि ‘च्युत्या बनाते हमकू’ अशी तिखट प्रतिक्रिया ऐकू यायची.\nराजेंद्र दर्डा यांच्यासाठी (एक) अच्छा आदमी अशी जाहिरातीची मोहीम हाती घेण्यात आली. शहरात सर्वत्र दर्डा कसे विविध क्षेत्रातील ‘अच्छे आदमी’ आहेत हे सांगणारी पोस्टर्स रस्त्यावर झळकू लागली, त्यांच्या वृत्तपत्रात तशा जाहिराती येऊ लागल्या. दर्डा यांच्या मतदार संघातील राज्य सरकारच्या अख्त्यारीतीलही खड्ड्यांत आकंठ बुडलेल्या रस्त्यावरून प्रवास करणारे लोक ती होर्डिंग्स पाहून दर्डा यांना दुषणे (खरे तर शिव्या) दे. शिवाय भाषाशैली आणि व्याकरण या निकषावर या जाहिरातीची कॉपी सदोष होती आणि त्याचीही अभिजनात चर्चा होती. एक दिवस नागपूरहून मोरेश्वर बडगे याचा फोन आला आणि त्याने ‘बाबुजी के हाल कैसे है) दे. शिवाय भाषाशैली आणि व्याकरण या निकषावर या जाहिरातीची कॉपी सदोष होती आणि त्याचीही अभिजनात चर्चा होती. एक दिवस नागपूरहून मोरेश्वर बडगे याचा फोन आला आणि त्याने ‘बाबुजी के हाल कैसे है’ असे विचारले तेव्हा ‘ बच्चू, तुम्हारे बाबुजी हार सकते है, ऐसी चर्चा जोर पकड रही है’ असे विचारले तेव्हा ‘ बच्चू, तुम्हारे बाबुजी हार सकते है, ऐसी चर्चा जोर पकड रही है’ असे सांगितले. त्यावर त्याने ‘आपने विजय बाबुजीसे बात की क्या’ असे सांगितले. त्यावर त्याने ‘आपने विजय बाबुजीसे बात की क्या’ असा प्रश्न विचारला तेव्हा मी विचारले, ‘बडगे आपण तीस-बत्तीस वर्ष सोबत आहोत असे उद्योग मी कधी केल्याचे तुला आठवते का’ असा प्रश्न विचारला तेव्हा मी विचारले, ‘बडगे आपण तीस-बत्तीस वर्ष सोबत आहोत असे उद्योग मी कधी केल्याचे तुला आठवते का’. मग इकडच्या तिकडच्या गप्पा करत त्याने फोन बंद केला.\nयाच दरम्यान मी, एमजीएमच्या विद्यार्थ्यांसाठी एका दिवशी दोन अशी आठवड्यातून चार लेक्चर्स घ्यायला सुरुवात केली. तिथे मुलांशी राजकारणावर बोलणे होई तेव्हा, काम न करणारे आणि शहर बकाल करणारे लोकप्रतिनिधी नकोत अशी स्पष्ट भूमिका घेताना ते दिसत. राजेंद्र दर्डा यांच्या जाहिरातीचा दुसरा टप्पा नागरिकांच्या स्वप्नातले औरंगाबाद कसे असावे आणि त्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्याचा होता. खरे तर कल्पना छान होती पण, त्यावर सॉलिड विपरीत प्रतिक्रिया दर्डा निवडणूक लढवत असलेल्या मतदार संघात उमटली… मग गेली पंधरा वर्ष सत्तेत राहून तुम्ही काय केले, अशी प्रतिक्रिया त्यावर हे विद्यार्थीच ते पान-बिडी विकणाराही व्यक्त करू लागले . खरे तर, राजेंद्र दर्डा यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे आणि महत्वाचे म्हणजे एका माध्यम साम्राज्याचे ते ‘राजे’ आहेत, तरीही त्यांना हा फीडबॅक कोणी कसा काय देत नाही की; सर्वच ‘रुल नंबर वन – बॉस इज ऑल्वेज राईट. रुल नंबर टू-इफ बॉस इज राँग, रेफर रुल नंबर वन’ अशा तऱ्हेने वागत आहेत का, असा प्रश्न मला पडला.\nपरिस्थिती अशी विपरित असली तरी मतदार संघात फिरताना लढत भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे आणि नंबर दोनवर अनेक ठिकाणी राजेंद्र दर्डा तर अनेक ठिकाणी डॉ. गफ्फार कादरी दिसत असत. पण, शेवटच्या टप्प्यात दर्डा कुटुंबियांच्या मालकीच्या ‘लोकमत’ दैनिकात ‘पूर्व औरंगाबाद मतदारसंघात लढत राजेंद्र दर्डा आणि कला ओझा यांच्यात’ अशी मोहीम सुरु झाली. कला ओझा या शिवसेनेच्या उमेदवार आणि त्या खरे तर लढतीतही नव्हत्या, मुळात त्यांना निवडणूकच लढवायची नव्हती अशी चर्चा होती पण, ते असो. राजेंद्र दर्डा यांची बाजू कमकुवत असल्यानेच अतुल सावे यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी डॉ. कादरी स्पर्धेत नसल्याची मोहीम काँग्रेसच चालवत आहे असा संदेश या मोहिमेतून गेला. परिणामी मुस्लिम आणि दलित मतदार ‘एमआयएम’च्या डॉ. गफ्फार कादरी यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात संघटीत होण्यास प्रारंभ झाला. या मतांचे इतके ध्रुवीकरण झाले की काँग्रेसची पारंपारिकही मते फिरली आणि डॉ. गफ्फार दुसऱ्या क्रमांकांचे उमेदवार ठरले… त्यांचा विजय थोडक्यात हुकला. एवढ्या वर्षांच्या पत्रकारितेत इतक्या निवडणुकांचे वृत्तसंकलन केल्यावर, ‘एकगठ्ठा मते’ मिळवताना इतकी व्यापक दिवाळखोर आणि आत्मघातकी मोहीम एखाद्या उमेदवाराकडूनच राबवली जाते हे प्रथमच अनुभवले आणि स्तंभित झालो. याचा परिणाम निकालात दिसला… राजेंद्र दर्डा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आणि हे कमी की काय म्हणून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली\nहा काही माझा शास्त्रशुद्ध अभ्यास नव्हता आणि तो तसा करण्यासाठी वेळही मिळाला नव्हता पण, अगदी ग्राउंड-लेव्हलवर जाऊन काही बाबी जवळून बघता आल्या, निरीक्षणे करता आली. निवडणुकीच्या काळात धार्मिक आणि जातीय समीकरणे कशी बदलत गेली हे पाहता आले आणि त्याआधारे मांडलेला हा जरा वेगळा लेखाजोखा आहे. नेमक्या ज्या ‘एमआयएम’ चा इतका धसका राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि जातीय पातळीवर घेतला गेला आहे, त्या ‘एमआयएम’ला संघटीत होण्यासाठी उत्तेजन आणि बळ कसे मिळाले हे जे ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता आले, हा या निरीक्षणासाठी घालवलेल्या वेळेवर मिळालेला बोनस आहे. तोच बोनस आता वाचकांशी शेअर करत आहे\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…...\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nयुद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…\nआप’भी हमारे नही रहे \nबच्चा नाही, अब बडा खिलाडी\nसुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nमनोहरपंत, तुम्ही ऐसे कैसे ज्ञानी \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3167\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458248", "date_download": "2019-04-20T14:44:30Z", "digest": "sha1:ZJV5ZJU2SK3RQ6ZYAMM4G5NKH54NGZVE", "length": 10142, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवचरित्राचा आदर्श राज्यकर्त्यां��ी घ्यावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवचरित्राचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा\nशिवचरित्राचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा\nछत्रपती शिवाजी महाराजांची औद्योगिक, शेतीविषयक आत्मीयता, कर्जविषयक, जलव्यवस्थापन एकूनच रयतेविषयीचे धोरण आचरणात आणून कृती केली पाहिजे. यासाठी शिवचरित्राचा कित्ता गिरवला तरच देशात उद्योजकता येईल. छत्रपती शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवचरित्र व्याख्याते डॉ. केदार फाळके यांनी केले.\nशिवजयंतीचे औचित्य साधून असेब्ल रोडवर ‘स्वराज्य सामाजिक संस्थे’च्या उद्घाटनप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात तें प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सागर घोरपडे होते. लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. याचवेळी संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. स्वरा सुतार ही ताराराणीच्या तर भूमी सुतार भारतमातेच्या वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.\nडॉ. फाळके म्हणाले, शिवाजी महाराजांमधील निष्कलंक चारित्र्य, अफाट धाडस, व्यवस्थापन, नियोजन आणि कर्तव्य या गोष्टी सध्याच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. शिवाजी महाराज प्रजेचे रक्षण करणे हे आद्यकर्तव्य मानायचे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक असून, याकडे पाहिलात तर डोळे काढीन, असे म्हणणारा राज्यकर्ता निर्माण होण्याची गरज आहे. शेतकऱयांना जमिन, अवजारे, बैलजोडी, अन्नधान्य दिली जात होती. धान्याच्या स्वरूपात कर्जाची परतफेड केली जायची. सध्या स्वस्त धान्य दुकानाचे धान्य बंद करून सरकार त्यापासून दारू निर्मिती करीत आहे. सध्याचे कर्जविषयक धोरण शेतकऱयांचा जीव घेणारे आहे. 21 व्या शतकातील शेतकऱयांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर छ.शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण अमलात आणण्याची गरज आहे. रयतेचा राजा एकदा बोलले की कोणी टिकाटिप्पणी करीत नव्हते, पण सध्याचे राज्यकर्ते बोलले की, त्यावर राजकीय टीका टिप्पणीला उधाण येते, हाच विरोधाभास आहे.\nते म्हणाले, रायगडावर, पन्हाळगडासह सर्वच गडांवर शिवाजी महाराजांनी केलेल्या जल व्यवस्थापनाचा अभ्यास करून पाणी व्यवस्थापन केले तर दुष्काळाला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी व्यवस्थापनातील शिवरायांचा कित्ता सध्याच्या सरकारने गिरवला नाही तर येत्या 50 वर्षात देशाचे रूपांतर वाळवंटात होईल. भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी तरतूद केली होती. सध्या भविष्यनिर्वाह निधीच्या गप्पा मारणारे काहीच करीत नाहीत. शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेचा अर्थदेखील लोकांना आजतागायत समजलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nधनंजय नामजोशी यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त स्वप्नील नाईकवडी, सहकार अधिकारी दिपाली चौगुले, नगरभूमापन अधिकारी सुवर्णा पाटील, अध्यक्ष सागर घोरपडे.\nदिल्ली जिंकण्याची ध्येय मराठयांनी कायम ठेवले पाहिजे\nमराठयांचे अजूनपर्यंत दिल्ली जिंकण्याचे ध्येय पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दिल्ली जिंकण्याचे ध्येय कायम ठेवून दिल्ली गाठण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे, असे फाळके यांनी स्पष्ट केले.\nजयसिंगपुरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ\n‘सिंधीयाना’ त ‘झुले, झुले लाल’ ने रसिकांना डोलवले\nउपअभियंता संपत आबदार यांना निलंबित न केल्यास टाळे ठोकू\nरत्नागिरी केंद्रातून ‘घोकमपट्टी डॉट कॉम’ प्रथम\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/521157", "date_download": "2019-04-20T14:47:01Z", "digest": "sha1:6HE272KT5TLLQWR2E7EX66GICSNNFZI5", "length": 8242, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन\nमाध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन\nपुणे / प्रतिनिधी :\nसध्या लोक सत्य ऐकण्याच्या आणि स्वीकारणाच्या मानसिकतेत दिसत नसले तरी माध्यमांनी सत्य सांगतच राहिले पाहिजे. तरच त्यांच्या विश्वासार्हतेला बळकटी मिळेल, असे मत एनडीटिव्हीचे संपादक श्रीनिवासन जैन यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत’ जैन बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे यावेळी उपस्थित होते.\nजैन म्हणाले, अभिव्यक्ती आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरात पत्रकार विविध मार्गांनी विचारमंथन करत आहेत. केवळ मोर्चे, निषेध अथवा चर्चा करून चालणार नाही. डॉ. दाभोळकर, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून अद्याप काही हाती सापडले नाही. पत्रकारांनी यासाठी एकत्र येत तपास यंत्रणांवर दबागट निर्माण केला पाहिजे. सत्याची वाट कायम ठेऊन सरकारी कार्यक्रम, मंत्री यांच्यावर बहिष्कार टाकण्यासारख्या अभिनव मार्गाचा अवलंब माध्यमांना करावा लागेल.\nलंकेश यांच्या हत्येबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱया निखील दधिच याला पंतप्रधान ट्वीटरवर फॉलो करत आहेत. सर्वांनी आवाज उठवूनही त्यांनी अद्याप त्याला अनफॉलो केलेले नाही. यातच सरकारी धोरणांच्या विरोधात काही बोलले तर त्याच्या वाईट प्रतिक्रिया येतात. यात शिव्या आणि वैयक्तिक जीवनावर टिका टिपण्णी असते, यापूर्वी कधीही असे झाले नाही. भावनिक प्रभाव टाकला जात असल्याने त्यात गुरफटलेले लोक सत्य स्विकारत नाहीत, असे जैन यांनी स्पष्ट केले.\nआजकाल माध्यमांमध्ये सरकारच्या बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे असे दोन गट तयार झाले आहेत. यात माध्यमांच्या मालकांवर सामाजिक, आर्थिक दबाव येत आहे. हा दबाव स्विकारणाऱयांची संख्या कमी होत आहे. हे घातक असून काही माध्यमे तर सरकारचे पाठराखे असल्यासारखेच वागत आहेत. माध्यमांच्या मालकांनी पत्रकारिता आणि व्यवसाय यात अंतर ठेवले पाहिजे. लोकांना गोंधळात न टाकता वस्तूस्थिती दाखविणारी पत्रकारिता केली पाहिजे. या स्पर्धेतही जे सत्यकथन करतील, तरच ते भविष्���ात टिकून राहतील, असेही त्यांनी नमूद केले.\n11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नियमांनुसारच\nसांगलीत 11 आजी-माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश\nअण्णाभाऊ साठे लघुचित्रपट महोत्सव आजपासून\nपाकिस्तानी गायकांची गाणे वाजवण्यास बंद करा ; मनसेचा एफएम वाहिन्यांना इशारा\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyatara.wordpress.com/2018/10/14/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-04-20T15:16:19Z", "digest": "sha1:6XBQDB6GLGGQFP6MP2P3NY22H5Q4UK6A", "length": 4338, "nlines": 105, "source_domain": "ajinkyatara.wordpress.com", "title": "युरोप सायकल ट्रिप – पसाऊ ते मुनीच ( मे २०१८) दिवस 3 | Enjoy every moment", "raw_content": "\nयुरोप सायकल ट्रिप – पसाऊ ते मुनीच ( मे २०१८) दिवस 3\nसकाळी ९ वाजता ग्रेईं ( Grein ) वरून मेलक ( Melk) ला जायला निघालो. हा पल्ला तसा लांबचा – ५६ किलो मीटर्स चा. जाताना विरुद्ध दिशेने येणारे वारे आणि तळपता सूर्याचा सामना करायला लागला आणि त्यातून थोडा घाट जवळ जवळ २५ किलो मीटर्स नंतर “यबबस अन डर दोनाउ” ( Ybbs an der Donau) ला थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गक्रमण चालू केले. आम्ही जेवायला एका कॅफे मध्ये थांबलो. कॅफे च्या मालकाला आमच्या कडे बघून कपाळाला आठ्या पडल्या. सगळ्या ट्रिप मध्ये हा अनुभव एवढा चांगला नव्हता. त्याला बहुतेक वाटले कि आता आम्ही आमच्या बॅग्स उघडून त्याच्या कॅफे मध्ये आमचे खाणे खात बसणार जवळ जवळ २५ किलो मीटर्स नंतर “यबबस अन डर दोनाउ” ( Ybbs an der Donau) ला थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गक्रमण चालू क���ले. आम्ही जेवायला एका कॅफे मध्ये थांबलो. कॅफे च्या मालकाला आमच्या कडे बघून कपाळाला आठ्या पडल्या. सगळ्या ट्रिप मध्ये हा अनुभव एवढा चांगला नव्हता. त्याला बहुतेक वाटले कि आता आम्ही आमच्या बॅग्स उघडून त्याच्या कॅफे मध्ये आमचे खाणे खात बसणार आम्ही तिथे ice क्रीम आणि डोनट्स घेतले, पण जरा बळजबरीनेच आम्ही तिथे ice क्रीम आणि डोनट्स घेतले, पण जरा बळजबरीनेच Melk मध्ये आमच्या बोटी जवळ पोचायला ४-५ वाजले. आम्ही बोटीवर पोचल्या वर लगेचच बोट तुलन ( Tulln ) ला रवाना झाली.\nबोटी वरील आमचे सगळे खाणे अफलातून होते. सकाळी मेगा ब्रेकफास्ट आणि नंतर रात्री मल्टि कोर्स डिनर. Tea आणि coffee कितीही वेळा घेऊ शकता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/category/city/kolhapur/", "date_download": "2019-04-20T14:12:55Z", "digest": "sha1:XO32OXRHNWZ7UEDG763ZOYI4TWAIYQ4H", "length": 5211, "nlines": 112, "source_domain": "amarvani.news", "title": "कोल्हापूर | Amarvani - MA", "raw_content": "\n‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र\nकोल्हापूर खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींना पत्र देऊ : मुख्यमंत्री\nकोल्हापूर विमानतळावर एटीआर, बोर्इंग उतरणार; दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा\nअंबाबाईच्या दारात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू\nकोल्हापुरात सलग २२ तासानंतर विसर्जन मिरवणुकीची सांगता\nbreaking news; कोल्हापूर- आजरा तालुक्यात 14 वर्षीय मुलाची नग्न करुन धिंड;...\nशिवाजी विद्यापीठाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर\nकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मेळाव्यात राडा\nकोल्हापूरजवळील ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी\nbreaking news; कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात चोरी, 2 किलो चांदीचे दागिने चोरीला.\nकोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nजात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी सरकार सकारात्‍मक : चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरच्या २० नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द\nकोल्हापूर : राधानगरीचे ४ दरवाजे खुले\nमहसूलमधील रखडलेल्या पदोन्नत्या लवकरच : चंद्रकांत पाटील\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2019-04-20T14:36:26Z", "digest": "sha1:QLGNJOYT566AUFTUXTXFVPYVZDBPX4N3", "length": 4076, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरटोरियस - विकिपीडिया", "raw_content": "\nक्विंटस सरटोरियस(इ.स.पू. १२६ - इ.स.पू. ७२) हा रोमन सरसेनापती होता. याने इ.स.पू. ९७ साली स्पेनवर विजय मिळवून तो देश अंमलाखाली आणला. या कारणाने त्याचा नावलौकिक वाढला. अखेरच्या दिवसांत तो सुस्त व आळशी बनला आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन त्याने अनेक क्रूर कृत्ये केली. परिणामी ज्युलियस सीझरप्रमाणेच त्याच्या मित्राकडून त्याचा वध झाला.\nशिवाजीबरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियसच्या अंगी असलेले शौर्य शिवाजीमध्ये होते, पण त्याच्यामध्ये असलेला एकही अवगुण नव्हता.[ संदर्भ हवा ]\nइ.स.पू. १२६ मधील जन्म\nइ.स.पू. ७२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१४ रोजी ०५:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T14:13:09Z", "digest": "sha1:7PU3ZXVBN5HA46CXQLKQ3P7K6FEANM7A", "length": 4607, "nlines": 96, "source_domain": "amarvani.news", "title": "आजची रेसिपी; नीर डोसा | Amarvani - MA", "raw_content": "\nHome मनोरंजन आजची रेसिपी; नीर डोसा\nआजची रेसिपी; नीर डोसा\nएक वाटी तांदूळ, एक वाटी ओलं खोबरं, मीठ, तेल\nआदल्या दिवशी तांदूळ भिजवत ठेवायचे. दुसऱया दिवशी ते खोबरं घालून अगदी वस्त्रगाळ होईपर्यंत मिक्सरमधून काढायचे. एक वाटी तांदूळ असेल तर एक वाटी ओलं खोबरं असं प्रमाण घ्यायचं. वाटताना जास्तीचं पाणी न घालता आवश्यक तेवढंच थोडं थोडं पाणी घालायचं. त्यामुळे ते पीठ बारीक व्हायला मदत होते. तव्यावर ते डोसे करताना गरजेप्रमाणे पाणी घालू शकतो. तवा गरम होऊ द्यायचा, मग त्यावर पातळ डोसा घालायचा. थोडा वेळ झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. म्हणजे डोसा सहज निघेल.\nPrevious article‘बिग बॉस’च्या घरात अनोखा मुक्काबला\nNext articleउन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या\nकोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नाही – माधुरी दीक्षित\nउर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर\nसंतोष जुवेकर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T14:52:27Z", "digest": "sha1:GGIFL2ODEBF3UZUPI6URUVWHJ2FP6VAL", "length": 4034, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "मुलांना स्नेह हवा | m4marathi", "raw_content": "\nपालक आणि मुलांमधले नातेसंबंध मुलांच्या भविष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासूनच मुलांचे योग्य रितीने संगोपन झाले तर त्यांचा सर्वांगाने विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं बहरतं. पालकांकडून मिळालेली वागणूक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकते. लहान असताना मुलं आई-वडिलांच्या मागे मागे करतात. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रय▪करतात. या कृतीतून ते पालकांचा स्नेह मिळवू इच्छित असतात. पण पालक कठोरपणे दूर करत असल्यास नकळत परिणाम होत असतो. बरेचदा आई-वडिलांना कामावर जाण्याची घाई असते. मुलांच्या मागं मागं करण्यानं कामात व्यत्यय येतोच. त्याचप्रमाणे बाहेर पडते वेळी कपडेही खराब होतात. याच कारणास्तव मुलांना दूर ठेवलं जातं. पण या साध्यासुध्या वाटणार्‍या वागणुकीचाही मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. अशी वागणूक मिळाल्यास मुले भित्री होतात. त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची आणि बोलण्याची दहशत वाटते.\nआई – वडिलांचा धाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_orders3.aspx", "date_download": "2019-04-20T14:48:11Z", "digest": "sha1:5ZLCE2TEVTRDVUMJKYSYT52KQJEPYZBG", "length": 2541, "nlines": 44, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "Orders passed by Chancellor", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > मा.राज्यपाल यांच्या भूमिका व जबाबदा-या > Orders passed by Chancellor\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुर���्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/safe-school-transport-21398", "date_download": "2019-04-20T15:20:53Z", "digest": "sha1:2EJ56ZFYV4EPSP5F7HXI4ADX3IWF7EMB", "length": 19346, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "Safe school transport 'सुरक्षित शालेय वाहतुकीसंदर्भात नियमावली ' | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\n'सुरक्षित शालेय वाहतुकीसंदर्भात नियमावली '\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nनागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.\nनागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.\nसदस्य अनिल भोसले यांनी पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याबाबत तसेच अनेक बस विनापरवाना सुरू असल्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी रावते म्हणाले की, शालेय मुलांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात केअर टेकरची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही बसविणे, पंधरा वर्षे वापरात असलेले वाहन बंद करणे अशा अनेक तरतुदी करण्याच्या दृष्टीने शालेय सचिव आणि परिवहन सचिव यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.\nतोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा\nराज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी देशमुख म्हणाले की, पालघर विभागाला 2.85 लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने एसटी वाहतुकीचा देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या चर्चेत सदस्य आनंद ठाकूर, भाई जगताप, प्रवीण दरेकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाग घेतला.\nपंढरपुरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरच\nपंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांची कामे त्वरित दुरुस्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रामहरी रुपनवर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. पोटे-पाटील म्हणाले की, या परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि ऊस वाहून नेणाऱ्या जड वाहनांची वाहतूक असल्याने रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ही कामे शासनाच्या विविध योजनांमधून हाती घेण्याचे नियोजन केले आहे.\nपास सवलत योजना बंद नाही : विजय देशमुख\nराज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात आलेली मोफत पास सवलत योजना बंद करण्यात आलेली नाही, असे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. भाजपच्या स्मिता वाघ यांनी परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास देण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी भाग घेतला.\nकणकवली-आचरा रस्त्याची दुरुस्ती करणार\nकणकवली-आचरा राज्य महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.\nसदस्य भाई जगताप यांनी कणकवली-आचरा राज्य महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. पोटे-पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याच्या क्षतिग्रस्त लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे नियोजन आहे.\nपुणे जिल्ह्यात दूध संकलनात वाढ\nपुणे जिल्ह्यातील सहकारी दूध व्यवसायात 2016 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत रुपये 29.252 लाख लिटर एवढे दूध संकलन करण्यात आले असून, 2016 या कालावधीत दूध संकलनात वाढ झाली आहे, असे पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत सांगितले. पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात झालेल्या घटबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी प्रश्‍न विचारला. या वेळी खोतकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यासह राज्यातील दुग्ध उत्पादनवाढीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात बल्क मिल्क कुलर उपलब्ध क��ून देण्याकरिता दुग्ध विकास खात्यामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात येत आहे.\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nआशियाई ऍथलेटिक्‍स : 'हिमा विरुद्ध सल्वा नासेर' हेच स्पर्धेचे आकर्षण\nनागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nLoksabha 2019 : दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात\nजालना : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्चु कडू यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पाठींबी जाहीर...\nLoksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी\nपुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील...\nडॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीचा साऱ्यांनाच विसर\nसांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2019-04-20T15:08:00Z", "digest": "sha1:KLZ6AED3C4ZYGYKOMHWYAPOMYGJUUKWE", "length": 4869, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिश्रधातू - विकिपीडिया", "raw_content": "\nपोलाद हा लोह व कार्बन यांचा मिश्रधातू होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमिश्रधातू म्हणजे दोन किंवा अधिक धातूंचे मिश्रण होय.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१६ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6718", "date_download": "2019-04-20T14:50:14Z", "digest": "sha1:CKHFET2X3VYV4EZUAAAHDLTALS7RHCB4", "length": 7976, "nlines": 56, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "राम स्तोत्रे | श्री राम स्तोत्रे प्रस्तावना| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्री राम स्तोत्रे प्रस्तावना\nश्री राम हा विष्णुचा सातवा अवतार आहे. भगवान विष्णुने सांगितले होते की, ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर सज्जन लोकांवर अत्याचार होतील, राक्षसी शक्ती त्रासदायक होतील त्या त्या वेळेस मी अवतार घेईल आणि या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करेन. पृथ्वीवर रावणाचा ऋषीमुनींवर, सज्जन लोकांवर भयंकर अत्यावार चालले होते, ते पाहून विष्णुने राम अवतार घेतला. त्यांच्यासोबत लक्ष्मीने सीतेचा तर शेषनागाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. राम एकपत्नीव्रत आणि सत्यवचनी होता.\nश्रीराम अयोध्येचा राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे अन्य तीन भाऊ. राणी कैकेयीने दशरथाकडे मागितलेल्या वराप्रमाणे, रामाने चौदा वर्षे वनवास भोगावा आणि भरताला अयोध्येचे राज्य मिळावे, राम आपली पत्नी सीता आणि लक्ष्मणा सोबत वनवासाला जातो. सीता स्वयंवराच्या वेळेस झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकेचा राजा रावण सीतेला आणि रामाला फसवून सीतला लंकेत पळवून नेतो. राम वानरराजा सुग्रीवाचे सहकार्य घेउन लंकेवर स्वारी करण्याची तयारी करतो, त्यात त्याला पवनपुत्र हनुमान मदत करतो.राम, लक्ष्मण, हनुमान आणि वानर सैन्य मिळून समुद्रावर सेतु, दगडांचा पूल, बांधून रावणावर स्वारी करतात. त्यात रावणाचा भाउ कुंभकर्ण, मुलगा इंद्रजित मारला जातो. शेवटी रावण लढण��यासाटी येतो, तर राम त्याचा विलक्षण, प्रभावी अस्त्राने वध करतो. सीतेला सोडवतो आणि रावणाचा भाऊ विभीषणाला लंकेचा राजा करून अयोध्येला सीतेसोबत परत येतो. हनुमान सुद्धा रामाच्या सेवेसाठी रामाबरोबर अयोध्येला येतो. रामाचा राज्याभिषेक होतो. अयोध्येतीलच एक परीट सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका घेतो तेव्हा राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतात. तिची पवित्रता सिद्ध होते, पण सीता अवतार संपला म्हणून धरतीत गुप्त होते. तिचा विरह सहन न होउन राम सुद्धा आपले अवतार कार्य संपले असे समजून शरयू नदीच्या काठी बसले असता, एका भिल्लाचा पायाच्या टाचेला बाण लागतो, आणि राम आपला मनुष्य देह सोडून वैकुंठ लोकी परत जातात.\nश्री राम स्तोत्रे प्रस्तावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/caste/", "date_download": "2019-04-20T15:07:33Z", "digest": "sha1:TGVGI5RL4S5HYW2QNXVJIIVETAC63YZ7", "length": 9293, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Caste Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील पहिले ‘ना जात ना धर्म’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या महिलेला नऊ वर्षे संघर्ष करावा लागला\nजेव्हा स्नेहा यांची आई शाळेत होत्या तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, पेरियार अशा काही प्रगतिशील लेखकांचे विचार वाचण्यास सुरुवात केली होती.\nआर्थिक मागास आरक्षण : स्थायी की निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेले निव्वळ मृगजळ\nसध्या परिशिष्ट ९ मध्ये जवळपास २८४ कायदे अाहेत. ज्यावर न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातून “जात” जात का नाहीये वाचा ८ तर्कनिष्ठ कारणं\nधर्माच्या ही पुढे जातीला ठेवले जाते.\nयाला जीवन ऐसे नाव\nधर्म : भारतीय, जात : मराठी – एका पालकाचा उत्कृष्ट आदर्श\nपुढच्या पिढीत हे विष पेरले जाऊ नये म्हणून काय करावे त्याचा उत्तम नमुना म्हणजे प्रसाद क्षीरसागर यांनी केलेली कृती\nजात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य\nखोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे\nरोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य\nकार्यकर्ते एकदम झापडे लावून टोकाचा विरोध करणार असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, शोषण, विषमता, अंधश्रद्धा, जातीअंत हे अनेक प्रश्नकधी सुटणार\nत्या दिवशी सेहवागने सचिनचा सल्ला नाकारला आणि इतिहास घडवला\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nगांधीजींबद्दल तुम्हाला माहित “नसलेल्या” काही महत्वाच्या गोष्टी\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही\nदेवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली\nभारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही\nया रिक्षाचालकाच्या मुलीने मृत्यू समोर दिसत असतानाही सातत्याने रुपेरी पडदा गाजवला होता..\nदोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं\nकाश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nअन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\n : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी\n‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल\nफकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)\nआपल्याला शिंक का येते शिंकण्याने फायदा होतो का शिंकण्याने फायदा होतो का आज समजून घ्या गमतीशीर “शरीरशास्त्र”\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख\nआजचा ‘मेगास्टार’… कधी काळी साकारायचा व्हिलनची भूमिका\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/awards-inner2015.aspx", "date_download": "2019-04-20T14:15:40Z", "digest": "sha1:XIQDJ7MVDLBUJGAA5NUR67GJWHKHHSDF", "length": 15663, "nlines": 420, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "महिन्द्रा", "raw_content": "\nट्रॅक्टर औजारे ट्रॅक्टर्सचीतुलना करा ट्रॅक्टर किंमत एक्सेसरीज\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 Di I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\n21 ते 30 एचपी\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\n31 ते 40 एचपी\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 275 डीआय TU\n41 ते 50 एचपी\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\n50 एचपी हून अधिक\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 DI I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nपडलिंग विथ फुल केज व्हील\nपडलिंग विथ हाफ केज व्हील\nरायडिंग टाइप राइस प्लँटर\nवॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nसीड कम फर्टलायझर ड्रील\nट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर\nक्षेत्र आणि प्लँड कार्यालये\nमहिन्द्रा समृद्धी कृषी पारितोषिक २०१५\nमहिन्द्रा समृद्धी कृषी पारितोषिक २०१५\nकृषी सम्राट सम्मान - पुरुष\nकृषी प्ररेणा सम्मान - महिला\nकृषी युवा सम्मान - युवक\nकृषी विज्ञान केंद्र सम्मान\nश्री. कंवल सिंग चौहान\nविभागीय पुरस्कार - पूर्व\nविभागीय पुरस्कार - दक्षिण\nविभागीय पुरस्कार - पश्चिम\nविभागीय पुरस्कार - पश्चिम\nविभागीय पुरस्कार - दक्षिण\nविभागीय पुरस्कार - पूर्व\nविभागीय पुरस्कार - उत्तर\nविभागीय पुरस्कार - दक्षिण\nविभागीय पुरस्कार - पश्चिम\nविबागहीय पुरस्कार - उत्तर\nविभगीय पुरस्कार - पूर्व\nविभागीय पुरस्कार - पश्चिम\nश्रीमती कुंदा राजाराम चौधरी\nविभागीय पुरस्कार - पूर्व\nविभागीय पुरस्कार - दक्षिण\nश्री. प्रभू एस कित्तूर\nविभागीय पुरस्कार - उत्तर\nपश्चिम बंगालचा बांकुरा जिल्हा\nटाटा केमिकल सोसायटी फॉर रुरल डेवलपमेंट\nआयसीएआर- डायरेक्टोरेट ऑफ रेपसीड-मस्टार्ड रिसर्च\nआयसीएआर- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर बनाना\nजवाहरलाल नेहरू कृषी विश्व विद्यालय\nचौधरी चरण सिंग हरयाना ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी\nकेव्हीके - कृषी विग्यान केंद्र, झाबुआ\nजिल्हा झाबुआ, मध्य प्रदेश\nकेव्हीके - कृषी विग्यान केंद्र, कुर्नूल\nजिल्हा कुर्नूल आंध्र प्रदेश\nडॉ. राम बदन सिंग\n© 2014 सर्व हक्क सुरक्षित\nट्रॅक्टर औजारे राइजच्या गोष्टी शेती माहिती डीलर लोकेटर साइटमॅप ट्रॅक्टर किंमत\nटोल फ्री क्रमांकः 1800 425 65 76", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://talukadapoli.com/places/shahi-masjid-dabhol/", "date_download": "2019-04-20T15:22:58Z", "digest": "sha1:MZT5QKB5UCB7RYGNNI4FFJ67PYOEVLZ6", "length": 12155, "nlines": 174, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Shahi Masjid | Dabhol", "raw_content": "\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nHome ठिकाणे शाही मशीद, दाभोळ\nकोकणामध्ये सोळाव्या शतकात म्हणजे आदिलशाही राजवटीत निर्माण झालेल्या मशीद म्हणून दोन मशिदींचा उल्लेख इतिहासात आढळतो. यातील एक म्हणजे चौलची हसाबा मशीद आणि दुसरी दापोलीत दाभोळ धक्क्यावर असलेली शाही मशीद. या मशिदीचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद म्हणूनही उल्लेख केला जातो.\nआज या मशिदीची इमारत प्रचंड दुर्लक्षित आणि भग्नावस्थेत आहे. ही मशीद म्हणजे विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते. इराणी शैलीच्या या मशिदीची बांधणी अतिशय रेखीव व प्रमाणबद्ध आहे. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर शुचिर्भूत होण्यासाठी हौद व कारंज्याची व्यवस्था आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी, छ्तालागत हस्तांच्या जोडणीने तयार झालेल्या छज्जा व चारही कोपऱ्यावर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. जमिनीलगत मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा ७५’ उंचीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा असल्याचे सांगितले जाते.\nइ.स.१६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. हवामान ठीक नसल्याने पुढला प्रवास होऊ शकला नाही. तिच्यासोबत २०,००० घोडेस्वार व इतर लवाजमा होता. प्रवास रद्द झाल्याचे निश्चित कळल्यावर काय करावे या विवंचनेत असताना सोबत असलेल्या काझी व मौलवीने धन धार्मिक कार्यासाठी वापरावे असा सल्ला दिला. आयेषाबीबीने त्यानुसार ही मशीद बांधायचे काम हाती घेतले. ते चार वर्षे चालले. कामीलखान नामक शिल्पकाराने ही मशीद बांधली. त्यावेळेस १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे.\nदुसऱ्या एका कथेनुसार सदर शहजादीला ऋतुदर्शन होईना म्हणून मक्केला जाण्यासाठी ती दाभोळ बंदरात आली. दोनचार दिवसानी ती निघणार तो ऋतू आला मग त्या मक्कावारीसाठी खर्च होण्याच्या पैशातून तिने ही भव्य मशीद बांधली.\nतिसरी कथा म्हणजे एका फकिराने त्याच्याकडील एका अंड्यातून जन्मलेल्या एका कोंबडीपासून उत्पन्न झालेल्या अनेक कोंबड्या विकून ही मशीद उभारली. त्यामुळेच या म���िदीला अंडा मशीद असे नाव पडले. या मशिदीचे बांधकाम १५५९ मध्ये सुरु झाले व १५६३ मध्ये पूर्ण झाले अशीही एक इतिहास नोंद सापडते.\nवास्तविक ही मशीद कोकण किनाऱ्यावरील सुस्थितीत असलेली आदिलशाही काळातील एकमेव इमारत आहे. मुघल स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना आहे. दाभोळ आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण वास्तू आहे.\n• अण्णा शिरगावकर – शोध अपरान्ताचा\n• प्रा.डॉ. विजय तोरो – परिचित अपरिचित दापोली\n• अब्दुल कादिर मुकादम – कोकण: विविध दिशा आणि दर्शन यातील शोधनिबंध\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nPrevious articleचंडिका मंदिर, दाभोळ\nNext articleग्रामदैवत काळकाई , दापोली\nदापोलीतील परांजपे वस्तू संग्रहालय\nदापोलीतील ‘माता रमाई’ स्मारक\nदापोली शहरातील श्री राम मंदिर\nतालुका दापोली - April 13, 2019\nदापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले...\n‘ऑलिव्ह रिडले’, सागरी निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या कासवांचे कोळथरे येथे संवर्धन\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nउन्नत भारत अभियान (दापोली)11\nउन्नत भारत अभियान (दापोली)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/if-congress-become-power-wet-will-be-change-gst-29101", "date_download": "2019-04-20T14:39:54Z", "digest": "sha1:OHQDODOCIE3ORKPSJDFXGPIQGXJDXA6N", "length": 8092, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "if congress become in power wet will be change gst | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॉंग्रेस सत्तेवर आल्यास \"जीएसटी' बदलू : राहुल गांधी\nकॉंग्रेस सत्तेवर आल्यास \"जीएसटी' बदलू : राहुल गांधी\nकॉंग्रेस सत्तेवर आल्यास \"जीएसटी' बदलू : राहुल गांधी\nगुरुवार, 27 सप्टेंबर 2018\nचित्रकूट (मध्य प्रदेश) : कॉंग्रेस सत्तेवर आल्यास वस्तू व सेवा करात (जीएसटी) बदल करण्यात येईल, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.\nमध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी आज दो�� दिवसांऱ्या दौऱ्यावर राज्यात आले आहेत. चित्रकूटमधील प्रसिद्ध कामतानाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभेत बोलताना राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी राहुल गांधी यांनी सोडली नाही.\nचित्रकूट (मध्य प्रदेश) : कॉंग्रेस सत्तेवर आल्यास वस्तू व सेवा करात (जीएसटी) बदल करण्यात येईल, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.\nमध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी आज दोन दिवसांऱ्या दौऱ्यावर राज्यात आले आहेत. चित्रकूटमधील प्रसिद्ध कामतानाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभेत बोलताना राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी राहुल गांधी यांनी सोडली नाही.\nचौकीदारच चोरी करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. \"\"नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्‍सच्या (जीएसटी) माध्यमातून मोदी सरकार छोटे व्यवसाय आणि रोजगार नष्ट करीत आहे. आम्ही सत्तेवर आलो तर लगेचच \"गब्बर सिंग टॅक्‍स'चे रूपांतर वास्तव करात करू. \"कमी दरात एक कर' असे सूत्र आम्ही राबवू,'' असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले.\n\"राफेल'च्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, की हिंदुस्तानच्या चौकीदारानेच चोरी केली आहे. जो माणूस देशाचा चौकीदार असल्याचा दावा करतो, तो स्वतःच राफेल करारातून उद्योजक अनिल अंबानी यांच्या खिशात 30 हजार कोटी भरत आहे. चौकीदाराने गरीब, युवक व अन्य लोकांच्या खिशातील पैशांनी अंबानी यांचा खिसा भरला आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/power-show-punes-shivsainik-29821", "date_download": "2019-04-20T14:43:35Z", "digest": "sha1:EBU32CLN3HYV55U3NQ27PM34S64QNIEV", "length": 9322, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "power show by pune`s shivsainik | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुण्यातील इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुण्यातील इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन\nगुरुवार, 18 ऑक्टोबर 2018\nपुणे : आगामी निवडणुकांबाबत भाजप-शिवसेना यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असतानाच पुण्यातील शिवसैनिक मात्र \"एकला चलो रे'च्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतिर्थावर दाखल झाले.\nशहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल आठ ते दहा हजार शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांशी मात्र, आतापासूनच शक्तीप्रदर्शन करीत, स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे.\nपुणे : आगामी निवडणुकांबाबत भाजप-शिवसेना यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असतानाच पुण्यातील शिवसैनिक मात्र \"एकला चलो रे'च्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतिर्थावर दाखल झाले.\nशहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल आठ ते दहा हजार शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांशी मात्र, आतापासूनच शक्तीप्रदर्शन करीत, स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे.\nपुण्यातील उमेदवारीसाठी असलेल्या इच्छुकांनी आपापल्या पातळीवर या मेळाव्यासाठी संघटन केले. शिवसेनेची ताकद असलेल्या हडपसर, कोथरुड आणि वडगावशेरी मतदारसंघातील सर्वाधिक शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारसंघानिहाय मेळावे, बैठका घेऊन स्थानिक नेत्यांनी तयारी केली होती. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातून एक-दीड हजार शिवसैनिकांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकरिसा शंभर बसगाड्या आणि अन्य वाहनांची सोय करण्यात आली आहे.\nयासंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे म्हणाले, \"\"निवडणुकीपेक्षा शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. दरवर्षीच पुण्यातील शिवसैनिक मेळाव्याला उत्स्फूर्तपणे येतात. मात्र, यंदाही मोठ्या प्रमाणात शिवैसैनिक आले आहेत. त्यासाठी शाखाप्रमुखांपासून शहरप्रमुखांच्या पातळीवर नियोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या पातळीवर मेळाव्याची तयारी केली होती.'' \"\"निवडणुकांसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्यानुसार शिवसैनिक काम करतील. केवळ निवडणुका म्हणून मेळाव्याला गर्दी करीत नसल्याचे मोकाटे यांनी स्पष्ट केले.\nआग भाजप प्रदर्शन हडपसर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/jamshedji-tata/", "date_download": "2019-04-20T14:10:16Z", "digest": "sha1:HP5FZ3YAWQVOYKUVXNI7TKKP2ACEIBGK", "length": 6321, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Jamshedji Tata Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nत्यांनी स्वामीजीच्या भारतात सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कल्पनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\n२० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\n‘ह्या’ हल्ल्याचा सूड उगवायचा म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले होते\nअमेरिकेमध्ये Thanks Giving Day का साजरा केला जातो\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nखाद्यपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यासाठी वापरा या अफलातून आणि सोप्या पद्धती\nइंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले\nसिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nजाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nजुन्या आणि खराब फोटोंना digital रूप देणारे गुगलचे नवीन photoscan app \nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वैचारिक व राजकीय प्रवास : राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचा इतिहास\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\n“मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-113916.html", "date_download": "2019-04-20T14:18:59Z", "digest": "sha1:SZQP64KX54LQAZWVIWMJJ66OKPI4UM2Z", "length": 12581, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असं आहे टोल धोरण", "raw_content": "\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSelfie ने केला घात..नळदुर्ग किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणारे तीन मुले बुडाली\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nया कंपनीने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना घेतलं नोकरीत, जेटची विमानंही घेतली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nलग्नाच्या आदल्या रात्री जान्हव��� कपूरने उडवली होती ऐश्वर्या- अभिषेकची झोप\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nअसं आहे टोल धोरण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nVIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...\nVIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-karoly-takacs/", "date_download": "2019-04-20T15:04:52Z", "digest": "sha1:BFRNCGSM4RWSBHPOB3AF65MJ7U2HIBRV", "length": 17803, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐस��� नाव\nइच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nअसं म्हणतात की नशिबाचा खेळ कोणालाही आजपर्यंत समजलेला नाही, आपण विचार काही करतो आणि आपल्यासोबत काही वेगळच घडत. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी आपण खूप मेहनत करतो, पण कधी कधी ती आपल्या हातात येता-येता राहून जाते. यासर्वांमुळे आपण निराश होऊन त्या ध्येयाला विसरून जातो, सोडून देतो. पण या जगात काही असेही लोक ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर असे काही काम केलेत ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. असाच एक व्यक्ती म्हणजे “Karoly Takacs”.\nKaroly हे Hungarian Army मध्ये कार्यरत होते. ते अतिशय उत्तम पिस्टल शुटर होते. त्यांनी १९३८ साली नॅशनल गेम्स मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत ती स्पर्धा जिंकली होती. त्याचं हे प्रदर्शन बघितल्यावर संपूर्ण हंगेरी वासियांना विश्वास झाला होता की १९४० च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये Karoly हे देशासाठी मेडल नक्की जिंकतील.\nपण ते म्हणतात ना – नशिबात लिहिलेलं कोणी टाळू शकत नाही. तसंच काहीसं Karoly यांच्या सोबत झालं. १९३८ च्या नॅशनल गेम्स नंतर एक दिवस आर्मी ट्रेनिंग कॅम्पमध्ये Karoly यांच्या उजव्या हातात ग्रेनेड फुटला आणि त्यांचा हात नेहेमीसाठी त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला…\nलहानपणापासून ज्या हाताने त्यांनी ट्रेनिंग केली होती, ज्याच्या भरवश्यावर संपूर्ण हंगेरी ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न पाहत होत त्याचं ते स्वप्न एका क्षणात त्या ग्रेनेडच्या धुव्यात अदृश्य झालं. ही बातमी मिळताच पूर्ण हंगेरी शहराचा हिरमोड झाला. पण हार मानेल तो योद्धा काय..\nएकीकडे हंगेरीवासी दुखात असताना दुसरीकडे Karoly ने स्वतःला यातून सावरले. एक महिना दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर आता त्याला अर्जुनासारखं केवळ त्याचं लक्ष्य दिसत होतं. आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याने कोणालाही न सांगता डाव्या हाताने सराव करण्यास सुरवात केली…\nत्यानंतर १९३९च्या नॅशनल गेम्समध्ये तो सर्वांसमोर येतो आणि स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. त्याला सहभागी होण्यास संमती मिळते. तो पिस्टल शुटींगमध्ये सहभाग घेतो आणि त्यात गोल्ड मेडल जिंकतो.\nहा कुठला चमत्कार नाही तर यामागे Karoly च त्याच्या खेळाप्रतीचं प्रेम आणि त्याचा प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून तो हे करण्यात यशस्वी झाला.\nKaroly ला बघून लोक आश्चर्यचकित होतात. ज्या हाताने तो एका वर्षाआधीपर्यंत लिहू देखील शकत नव्हता, त्या हाताला त्यांने एवढ सक्षम कसं बनवल की त्याने तो गोल्ड मेडल जिंकले. लोकांसाठी हा एक चमत्कारच होता. Karoly च्या या पराक्रमाची गाथा वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना देश विदेशातही सन्मान मिळाला.\nहंगेरीला आता परत विश्वास झाला १९४० ऑलिम्पिक गेम्समध्ये पिस्टल शुटींगचं गोल्ड मेडल Karoly जिंकणार, पण नशिबाने पुन्हा एकदा Karoly ला दगा दिला आणि विश्व युद्धामुळे १९४० चे ऑलिम्पिक गेम्स रद्द करण्यात आले. तरी हा निराश नाही झाला आणि १९४४च्या ओलीम्पिक्ससाठी त्याने तयारी करण्यास सुरवात केली, पण त्याचं नशीब जणू काही खेळत होत त्याच्याशी. विश्व युद्धामुळे पुन्हा एकदा ऑलिम्पिक रद्द करण्यात आलं.\nआता मात्र हंगेरीच्या लोकांचा विश्वास कमी होऊ लागला कारण Karoly चं वय वाढत चाललं होत. खेळात वय आणि प्रदर्शन याचं फार महत्व असतं.\nएका वयानंतर तुमचं खेळातील प्रदर्शन कमी होऊलागतं. पण या Karoly चं तर केवळ एकच ध्येय होतं – ते म्हणजे पिस्टल शुटींगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणे. त्यासाठी त्यांने निरंतर सराव सुरु ठेवला. खूप मेहनत केली.\n१९४८ मध्ये Karoly ने अखेर ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला आणि अद्भुत प्रदर्शन करत स्वतःचं आणि हंगेरी वासीयांच स्वप्न पूर्ण केलं…अखेर ते गोल्ड मेडल त्यांनी जिंकलं.\nसंपूर्ण हंगेरी आनंदाने नाचू लागल. कारण Karoly अखेर ते करून दाखवल होत ज्याची आशा हंगेरी वासियांनी सोडून दिली होती. पण ते म्हणतात न यशाची चव एकदा चाखली की ती नेहमीच हवी हवीशी वाटते. Karoly चं पण तसंच झाल. त्याचं गोल्ड मेडलच ध्येय पूर्ण झालं होतं,,,त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती.\nपण तो इथेच थांबला नाही…\nत्याने १९५२ च्या ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला आणि त्यातही त्याने गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. Karoly त्या पिस्टल इवेंटमध्ये regularly दोन गोल्ड मेडल जिंकणारा पहिला खेळाडू बनला.\nजानेवारी १९७६ ला या Karoly चा हंगेरी येथे मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्युनंतरही तो आजही लोकांच्या मनात जिवंत आहे केवळ त्याच्या कर्तुत्वामुळे. त्याने दाखवलेलं धाडस हे आपल्यासारख्या सर्वांनाच नक्कीच प्रेरणा देणारे आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← हार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा\nकुस्तीपटूंचे कान ‘असे’ असण्यामागचे नेमके कारण जाणून घ्या\nरिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये\nविद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली वाताहत बघून आजही मन विषण्ण होते..\nऑलम्पिकचे आयोजन एकाच शहरात न होता वेगेवेगळ्या शहरांत का केले जाते..\nभारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ठ्यं\nकेशराचे हे उपयोग जाणून तुम्ही देखील रोज केशराचे सेवन कराल\nनोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असले तर ‘ह्या’ गोष्टी नक्की करून पहा\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nशूर्पणखेचं कापलेलं “नाक” ते अकबराचं घर : नाशिक शहराबद्दल अचाट अज्ञात गोष्टी\nदक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का\n“ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र\nKB, MB आणि GB म्हणजे नेमकं काय\nफळांच्या सालींचे हे कित्येक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही त्या फेकून देणार नाही\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nअमृतसरच्या या वस्तुसंग्रहालयात दडलेत भारताच्या फळणीशी संबंधित अज्ञात दुवे\nनिवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण\n“युवा” : सडलेल्या सिस्टिमला दोष देण्यापेक्षा स्वतः पावले उचलली पाहिजेत हे शिकवणारा चित्रपट\nनेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे\nव्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल\nनासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ\nOxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये\nकरुणानिधींचा अंत्यसंस्कार “मरीना बीचवरच” का झाला हा बीच एवढा खास का आहे हा बीच एवढा खास का आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/swimming/", "date_download": "2019-04-20T14:46:32Z", "digest": "sha1:OPOL5KWLHABIQSLP34HN4PZSLXLRKSP2", "length": 7278, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Swimming Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\nपेंग्विनची जीपॅगस पेंग्विन ही एकमेव प्रजाती आहे, जी विषुवृत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये जीपॅगस बेटावर राहणारी प्रजाती आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमिहिर सेन: पंचमहाद्वीपांतील सातासमुद्रांवर राज्य करणारा भारतीय जलतरणपटू \nएक असा माणूस ज्यांनी संकटांशी दोन हात केले, ज्यांनी केवळ स्वतःसाठीच नाही तर देशातील युवकांसाठी मोठी स्वप्नं पहिली आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या.\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\nपावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…\nऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता\nत्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय \nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nमिशन शक्तीः काय आहे ही ॲण्टिसॅटेलाईट मिसाईल सिस्टम आणि याची आवश्यकता काय\nयुट्युबचे हे फिचर्स तुम्हाला माहित आहेत का \nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nजात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य\nसेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव\nमासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर\nखास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा, इतरांना वापरण्यास प्रोत्साहित करा\nकाँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपरिहार्य असण्याचं कुणीच नं सांगितलेलं खरं कारण\nगेम ऑफ थ्रोन्सच्या भव्यतेमागचं “भारतीय” सिक्रेट\nएजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mumbai-news-maharashtra-assembly-session-mla-yogesh-sagar-13998", "date_download": "2019-04-20T14:29:25Z", "digest": "sha1:LMCCRLTVDOZRZUBGWJOGSHLXTBLNILJ7", "length": 8366, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mumbai News - Maharashtra Assembly Session-MLA Yogesh Sagar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता : भाजप आमदार योगेश सागर\nमाणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता : भाजप आमदार योगेश सागर\nबुधवार, 26 जुलै 2017\nमुंबई : \"माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता. आमचं म्हणनं ऐका असा आग्रह भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे धरला. विरोधकांनी घाटकोपर दुर्घटनेवर चर्चेची मागणी विधानसभेत केली होती. त्याला भाजप आमदार योगेश सागर यांनी भावना समजून घ्या, असे सांगत अध्यक्षांना साद घातली.\nमुंबई : \"माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता. आमचं म्हणनं ऐका असा आग्रह भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे धरला. विरोधकांनी घाटकोपर दुर्घटनेवर चर्चेची मागणी विधानसभेत केली होती. त्याला भाजप आमदार योगेश सागर यांनी भावना समजून घ्या, असे सांगत अध्यक्षांना साद घातली.\nविरोधकांच्या गोंधळाला भाजपचे आमदार योगेश सागर यांनीही विरोधकांना साथ देत, \"आमच्या भावना लक्षात घ्या. दुर्घटना घडल्यानंतर 18 - 20 तास झाले तरी इमारतीखाली अडकलेल्यांना काढता आलेलं नाही. मग कोटीच्या कोटी रूपये खर्च केला जातो. याबाबत चर्चा व्हायला हवी. माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता. आमचं म्हणनं ऐका असा आग्रह अध्यक्षांकडे धरला.\nविधानसभेच्या कामकाजला तिसऱ्या दिवशी सुरवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली.\nयावेळी निवेदन करताना अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार म���हणाले, \"घाटकोपर घटना गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्ही चर्चेच्या तयारीत आहोत. सरकारच्या वतीने सविस्तर निवेदन करू.\" या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी आमदारांनी गोंधळ करण्यास सुरवात केली. परिणामी विधानसभा पहिल्यांदा 10 मी. साठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर कामकाज सुरू होताच. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्या त्यामुळे दुसऱ्यांदा 10 मीनीटांसाठी व तिसऱ्यांदा 15 मिनीटांसाठी विधानसभा तहकूब केली.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-pune/loksabha-2019-pune-daily-important-news-181557", "date_download": "2019-04-20T15:28:11Z", "digest": "sha1:6MGCALSCM4V4KBXUL2T6K3GY5MVCDCR5", "length": 11262, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha 2019 pune daily important news Loksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nशनिवार, 6 एप्रिल 2019\nपुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....\nकांचन कुल दौंडला सुनेच्या तर बारामतीला लेकीच्या भूमिकेत\nवंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर\nबायोपिकची कल्पना सध्यातरी नाही - भावे\n‘ते देशाचे नेतृत्व करू शकतात\nबारामती लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध\nपुणे : वृद्ध महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक\nपुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nपुणे : जुन्या भांडणावरून महिलेच्या बंगल्यावर दगडफेक; पाळीव श्‍वान जखमी\nपुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/04/konkum-sarbat-marathi-recipe.html", "date_download": "2019-04-20T14:22:39Z", "digest": "sha1:KARIPVFIYZD62THVSXMT2RH7LEXYY4E3", "length": 5949, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कोकम सरबत ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक किलो ताजी लाल कोकम,अडीच किलो साखर.एक चमचा जीरेपूड.चवीनुसार मीठ.\nआधी कोकम स्वच्छ धुवून पुसून आतला बियांचा भाग काढून साफ करावे आणि तयार झालेल्या वाट्यांमध्ये साखर भरून ती मोठ्या काचेच्या बाटलीत अधेमधी साखरेचा थर देऊन भरावी.रोज बाटलीतील कोकम खालीवर हलवावी.काही दिवसांनी सर्व साखर विरघळली की, कोकमांचा अर्क गाळून घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून सिरप बाटलीत भराव. आणि गरजेनुसार पाण्यात मिसळून सरबत तयार करावं आणि सर्व कराव.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : मनाली पवार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5.html", "date_download": "2019-04-20T14:29:47Z", "digest": "sha1:VQCMXJIJRIWLOYTISXR5KSXUXGLPDJSA", "length": 24970, "nlines": 180, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "ट्युशन्स - एक स्वानुभव! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ट्युशन्स – एक स्वानुभव\nट्युशन्स – एक स्वानुभव\n(अकरावी-बारावी प्रवेशांचे दिवस पुन्हा आलेले आहेत. हवं ते महाविद्यालय मिळेल का नाही, मिळेल त्यात गंभीरपणे शिकवतील का आणि त्यात ट्युशन्स हाही एक कळीचा मुद्दा. यावरचा एक स्वानुभव…)\nदहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं तर लेकीची आई नेहेमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. पण, आजवर एकूणच या खानदानात कुणी एव्हढे मार्क्स कोणी मिळवलेले नव्हते. लेकीच्या या यशानं बाप म्हणूनच जाम खूष झाला. स्वत:च्या आणि लेकीच्याही मित्र-मैत्रिणींना त्यानं दणदणीत पार्टी दिली. पार्टीची पेंग उतरलेली नसतानाच दुस-या दिवशी सकाळी लेकीनं सांगितलं,\n‘आता ट्यूशन लावायला हवी.’\n‘कारण मिळाले त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळायला हवे आहेत. शिवाय अकाऊंटस, बुक किपिंग, इकॉनॉमिक्स वगैरे विषयांसाठी ट्युशन्स आवश्यकच आहेच’, लेक उत्तरली.\n‘म्हणजे तू आर्टस नाही घेणार’ आश्चर्यचकित होऊन बापानं लेकीला विचारलं.\n‘not at all’, पटकन्‌ प्रतिसाद देत लेक म्हणाली, ’बी.कॉम. होणार. नंतर एम.बीए. करणार आणि managementमध्ये करियर करणार’, लेक ठाम स्वरात म्हणाली.\nएवढुशी लेक आता मोठी होऊन इतक्या ठामपणे बोलताना बघून बापाला एकीकडे बरं तर, दुसरीकडे तिनं आर्टस्‌ न घेण्याबद्दल वाईट, असं संमिश्र दाटून आलं. लेकीनं इंग्रजीसह अर्थशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे विषय घेऊन बी.ए./एम.ए. करावं; असं बापाचं स्वप्न होतं. मग त्यावर वाद झाला.लेक मागे हटणार नाही हे स्पष्टच होतं. ठरवल्याप्रमाणे लेकीनं कॉमर्सला प्रवेश घेतला आणि तिचं अकरावी-बारावीचं रुटीन सुरु झालं.\nपुढची दोन वर्ष भुर्रकन उडणार हे स्पष्ट झालं. सकाळी सहाला उठणं आणि ट्युशन्सला पळणं मग अकरा ते दोन कॉलेज. घरी आल्यावर सकाळच्या ट्युशन्सचा अभ्यास की लगेच पुन्हा ट्युशन आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा कॉलेज तसंच संध्याकाळच्या ट्युशनचा अभ्यास. अभ्यासाला दिवसाचे २४ तास कमी पडायला लागले. स्वाभाविकच तिची हेळसांड होऊ लागली. लेकीच्या खाण्या-पिण्यातल्या हेळसांडीने चिंतित झालेल्या आईनं अभ्यास करता-करताच लेकीला खाणं भरवण्याचा उद्योग सुरु केला. दिवसातल्या तासांची संख्या वाढवायला हवी अशी तक्रार लेक करू लागली. पण, ते काही बापाच्या हातात नव्हतं अकरावीच्या वर्षभर हे असाच सुरु राहिलं.\nअकरावीच्या परीक्षेनंतर तर हे शेड्यूल आणखी बिझी झालं. उन्हाळ्याच्या सुटीतही ट्युशन्स क्लासेस होते सुरूच राहिले. त्यामुळे बाहेर कुठे भटकंती झाली नाही. कुणाकडे पार्टीला जाणं नाही, शांतपणे बसून एखादा सिनेमा पाहणं नाही; क्रिकेट खूप आवडत असूनही क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या काळातही लेक अभ्यास एकं अभ्यास करत राहिली. या काळात तिचा अविर्भाव असा की जणू तिला क्रिकेट काही कळतच नाही एरव्ही ढणाढणा वाजणाऱ्याम्युझिक सिस्टिमवर धुळीचे थर चढली पण, त्याकडे लेकीचं लक्षच नव्हतं.\nबारावीचा निकाल लागला. तसा नेहेमीप्रमाणे बोर्डातून निकाल बापाला तीन-चार दिवस आधीच कळला होता. लेकीला ८१ टक्के मार्क्स मिळाले. कॉमर्समध्ये ८१ टक्के म्हणजे चांगलेच मार्क्स होते. निकाल अधिकृतपणे कळल्यावर बहुदा लेकीला गिल्टी वाटू लागले. निकालानंतर सेलिब्रेशनचा विषयसुध्दा घरात निघाला नाही. बापाने दोन-तीनदा सुचवलं पण, लेकीनं तो विषय उडवून लावला. घरात जणूकाही एक घुसमट मुक्कामाला आलेली होती. या घुसमटीत आणखी ५/६ दिवस गेले आणि लेकीनं बापासमोर कन्फेशन दिलं, ’ट्युशन्स लाऊन खूप मोठा उपयोग झालेला नाही. इतका वेळ आणि पैसा खर्च करून दोन-अडीच टक्के मार्क्स वाढण्यात काही दम नाही\nट्युशन्सने फार काही फरक पडणार नाही हे मला माहीत होतं’ बाप फिस्करला.\n‘तुला अनेक गोष्टी आधीच माहीत असतात पण, त्याचा मला काहीच उपयोग नसत���’, लेकीने बापाला फटकारलं पण, त्या फटकारण्यात फार काही दम नव्हता हे लगेच सिध्द झालं. तिच्या डोळ्यात ढग दाटून आले… ते केव्हाही कोसळतील अशी चिन्हे दिसू लागली. मग बापानं लेकीला कवेत घेतलं. लेकीनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कन्फेशनचा पुरता निचरा झाल्यावर बाप म्हणाला, ‘ दिवसाचे सतरा-अठरा तास तू अभ्यासात घालवले. ट्युशन्सच्या प्रत्येक विषयाला प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये खर्च केले. म्हणजे एका अर्थाने मार्क्स विकतच घेतले की या पैशात आणखी लाखभर रुपयांची भर टाकून manage करून सरळ मार्क्स विकतच घेतले असते तर आठ-दहा टक्के तरी आणखी आले असते या पैशात आणखी लाखभर रुपयांची भर टाकून manage करून सरळ मार्क्स विकतच घेतले असते तर आठ-दहा टक्के तरी आणखी आले असते\n‘असं manage करायचं असतं तर अभ्यास कशाला केला असता सगळ्यांनी ट्युशन्स लावली म्हणून मलाही वाटत होतं की आपणही जावं. शिवाय पैसे हा काही प्रॉब्लेम तर नव्हता आपल्या घरात ना सगळ्यांनी ट्युशन्स लावली म्हणून मलाही वाटत होतं की आपणही जावं. शिवाय पैसे हा काही प्रॉब्लेम तर नव्हता आपल्या घरात ना’, लेकीनं बाजू मांडली.\n‘प्रश्न पैशांचा नाहीच. मित्र-मैत्रिणी काय करतात यापेक्षा आपल्यात काय आहे, किती आहे आणि शिकतानाही आनंद मिळू शकतो का हे जास्त महत्वाचं. आनंद न देणा-या आणि ज्ञानाची व्याप्ती न वाढवणा-या शिक्षणाचा उपयोग तर काय\nइट्स व्हेरी सिम्पल, बाप सांगू लागला, ‘ गेली दोन वर्ष तू खाण्या-पिण्याची हेळसांड केली. कोणत्याही पार्टीला आली नाहीस. दर रविवारी दुपारी बाहेर जेवायला जाण्याचा आपला रिवाज गेल्या दोन वर्षात आपण पाळलेला नाही. गेल्या दोन वर्षात तू आठ-साडेआठपर्यंत अंथरुणात लोळत पडलेली नाहीस. कोणत्याही कार्यक्रमाला आली नाहीस. आवडती गाणी ऐकली नाहीस, एकही सिनेमा पहिला नाहीस, क्रिकेटचा सामना बघितला नाही, घरात आरडा-ओरडा केला नाहीस, हट्ट करुन शॉपिंग केलं नाहीस, नवे कपडे घालून मिरवली नाहीस… एक ना अनेक आणि इतकं सगळं मिस करून कमावलं काय तर अडीच टक्के मार्क्स… असा हा हिशेब आहे. अकाउंट जुळतं का कुठे ट्युशन्स लाऊन दहा-पंधरा टक्के मार्क्स कधीच वाढत नसतात. तू स्वत:च्या बुध्दीमत्तेवर ७९ टक्के मार्क्स मिळवले होते. इतका सारा खटाटोप न करताही थोडा अभ्यास जास्त केला असतास तरी ही वाढ तू मिळवली असतीस. तसं न करता तू तुझ्या आयुष्यातली दोन वर्ष निरस केलीस, नापास केलीस.’\n‘हे झालं ते तर खरं पण, आता बोलून काही उपयोग आहे का त्याचा आणि वारंवार ते बोलून तू मला वीट आणणार, चिडवत राहणार आहेस का आणि वारंवार ते बोलून तू मला वीट आणणार, चिडवत राहणार आहेस का एक ठरलं आता, एखाद्या विषयात नापास व्हायची भीती असेल तरी मी ट्यूशन लावणार नाही यापुढे’, लेकीनं जाहीर करून टाकलं.\n‘चिडवणार तर आहेच नक्की कारण पैसे माझ्या खिशातून गेले आहेत’, बापाने जाहीर करून टाकले.\n‘धिस इज नो जस्टीस. बापानं बापासारखं राहावं’, लेकीनं ठणकावलं. ’नो वे, तुझं हे असं वागणं सहन केलं जाणार नाहीचं’, असं म्हणत लेकीनं बापाच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाली ‘ आय लव्ह यू बाबा..’ बापाचा सगळा विरोध साहजिकच मावळला. त्याने लेकीला लगेच प्रतिसाद दिला. मग लेक बारावी झाल्याची पार्टी देण्याच्या बेतात दोघे बुडून गेले. लेकीच्या चेहेर्‍यावर हसू आणि अंगात उत्साह संचारला. त्या घरात पुन्हा चैतन्य पसरलं.\nतीन-चार दिवसांनी सगळ्याच स्थानिक वृत्तपत्रात लेकीनं लावलेल्या ट्युशन्स क्लासेसची जाहिरात होती. बारावीच्या परीक्षेत त्या क्लासेसचे जे विद्यार्थी गुणवंत ठरले त्यांची छायाचित्रं त्या जाहिरातीत होती. लेकीचा फोटो त्यात अर्थातच अग्रस्थानी होता. तो फोटो बघून बापाला सहाजिक आनंद झाला. सकाळचे नऊ वाजले तरी लोळत पडलेल्या लेकीला गदागदा हलवत त्यानं उठवलं आणि तो फोटो दाखवला. तो बघितला न बघितला करत अंक बापाकडे फेकत ती म्हणाली, असा फोटो पेपरमध्ये येण्यासाठी कराव्या लागणा-या मेहेनतीपेक्षा सकाळी नऊपर्यंत लोळणं जास्त आनंदाचं आहे. तू जा आता. मला झोपू दे’, असं म्हणत लेकीनं पांघरून ओढलं. वृत्तपत्र उचलून बाप लेकीच्या खोलीबाहेर पडला तेंव्हा त्याच्या चेहे-यावर मोठ्ठ समाधान पसरलेलं होतं.\nपुढे यथावकाश लेक कोणतीही ट्युशन किंवा क्लास न लावता रीतसर एमबीए झाली. एमबीए करतांना लेकीनं सिनेमे पाहणं, क्रिकेट सामने टीव्हीवर आणि मैदानावर जाऊन पाहणं, पार्ट्यांना जाणं कायम ठेवलं तरी तिला ८० टक्के मार्क्स मिळालेच. कॅम्पसमध्ये झालेल्या मुलाखतीत तिचे निवड टाटात झाली.\nआता एका बहुराष्ट्रीय कंपनीत ती बड्या हुद्द्यावर आहे. ‘एन्जॉय करा, ट्युशन नका लावू’चा धोशा सर्वांच्या मागे आता ती लावत असते.\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्र��स नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nप्रवीण दिक्षित काय खोटे बोलले \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nफडणवीसबुवा, सावध ऐका पुढल्या हांका…\nअसा ‘साधू’ आता होणे नाही \nसुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…\nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nप्रिय राणी आणि अभय बंग\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nदेशद्रोहच नाही तर आणखी कायद्यात सुधारणा हवी\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3164\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://portal.mhrdnats.gov.in/mr/institutions", "date_download": "2019-04-20T14:23:49Z", "digest": "sha1:I54EHNXNYLGFKA4B3UGCHAZL7PN6EYC6", "length": 7023, "nlines": 73, "source_domain": "portal.mhrdnats.gov.in", "title": "Institutions | National Apprenticeship Training Scheme - NATS, Ministry of Human Resource Development", "raw_content": "\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nमानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदव���री प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nमानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार\nसंस्था - नॅट्स(NATS) कशासाठी\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना तांत्रिक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या विद्यार्थांना एखाद्या नामवंत संघटनेत शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण देऊन कामाच्या संधी किंवा काम देतात. केंद्र, राज्य सरकार व खाजगी संस्था विद्यार्थांना शिकाऊ उमेदवारीसाठी घेतात. ज्या संस्थांना ह्या योजनेत रूची आहे व ज्यांना ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी नट्स(NATS)च्या वेब पोर्टलवर आपली नाव नोंदणी करावी. ज्या संस्था पुर्वीपासून जिल्हा/तालुक पातळीवर स्थित आहेत अशा संस्था उद्योग समूहाच्या क्षेत्रात नसल्यामुळे ह्या विद्यार्थांना एखाद्या कंपनीत काम मिळवून देऊ शकत नाहीत, अशा संस्थांना ह्या योजनेचा फायदा होऊ शकतो. ह्यामुळे शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे ह्याही विद्यार्थांना काम मिळवण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. शिकाऊ उमेदवारीच्या बोर्डाशी/बोर्ड ऑफ प्रक्टिकल ट्रेनिंगशी संगनमत करून उद्योग संस्थेच्या मार्केटकडून सध्या असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याच्या हेतूने पावले उचलली जाऊ शकतात. त्यांच्या आवश्यक्तेनुसार अभ्यासक्रम बनवून सद्यस्थितीला गरजेचे प्रशिक्षण देऊन कामगारांचा पुरवठा केला जाऊ शकतो.\nसंस्थांना होणारे खालील काही फायदे\nउमेदवारांची माहिती अपलोड करणे\nउद्योग संस्थेबरोबर संपर्क साधने\nबल्क अपलोड करण्याची पद्धत\nनेहमी विचारले जाणारे प्रश्नअधिक\nप्रशिक्षुता प्रशिक्षण कारभार काय आहे\nमानव संसाधन विकास मंत्रालय\nए आय सी टी ई\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nप्रत्यक्ष प्रशिक्षण कायद्यानुसारचा कारभार प्रशिक्षण / मंडळ मंडळे द्वारे प्रदान केलेल्या सामग्रीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/an-affair-with-a-woman-in-nagpur/", "date_download": "2019-04-20T15:09:31Z", "digest": "sha1:3XB3SMACMA45SAZIFPED7FH6RCQRFHYA", "length": 9288, "nlines": 80, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : नागपुरात दुचाकीच्या धडकेत महिलेचा करुण अंत Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\nनागपुरात दुचाकीच्या धडकेत महिलेचा करुण अंत\nमहा न्यूज नेटवर्क June 23, 2018\tताज्या बातम्या\nभरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.\nनागपूर : भरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या रविनगरात पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या आॅफिसर बंगलोतील आऊट हाऊसमध्ये राहात होत्या. १८ जूनला सायंकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाईनमध्ये हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या मंगला उईके यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी मंगला यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तन्मय योगी उईके (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दुचाकीचालकाचा शोध घेतला जात आहे.\nवाठोड्यात तरुणाचा आकस्मिक मृत्यू\nवाठोडा (नंदनवन) मधील संघर्षनगरात राहणारा राजेश लालाजी शाहू (वय २३) याचा शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.\nवाडीतील सोनबानगरात राहणारे मनोज भीमरावजी सरोदे (वय ३५) हे शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास मृतावस्थेत आढळले. ममता मनोज सरोदे ( वय २८, रा. मु. पानाखेडा, सारंगी वेकोलि वसाहत, बैतूल) यांच्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.\n लग्नास नकार दिल्यानं युवतीला जिवंत जाळलं; उपचारादरम्यान मृत्यू\nNext सातारा : प्लास्टिक बंदीचा 5 व्यापा-यांना दणका, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड\nममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nनरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना\nपरळी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्य��� विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/video-bhiwandi-water-tank-collapsed-301537.html", "date_download": "2019-04-20T14:21:18Z", "digest": "sha1:CSAAGRAJ25CXNWRXD5O5X4GKMBOV6UXF", "length": 7211, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी\n20 आॅगस्ट : भिवंडीरोड रेल्वे स्टेशन लगत असलेली पाण्याची उंच टाकी निष्कासित करीत असताना पोकलेन मशीनवर कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. विजय पवार (४०) असं जखमी पोकलेन चालकाचे नाव आहे. रेल्वे प्रशासनाने मालगाडीच्या कॉरिडॉर निर्मितीसाठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्या मार्गात रेल्वे स्टेशनवरील पाण्याची टाकी अडथळा येत होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने ९० हजार लिटर क्षमतेची सुस्थितीत असलेली १०० मीटर उंचीची पाण्याची टाकी निष्कासन करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र पोकलेन मशीनने टाकी निष्कासन करताना खबरदारी न घेतल्याने टाकीचा मलबा पोकलेनवर कोसळून चालक विजय पवार हा त्या मलब्यात सापडून गंभीर जखमी झाला आहे.चालक विजय पवार याला बेशुद्ध अवस्थेतच ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या रेल्वे अधिकारी अथवा ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे पालिका गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.\n20 आॅगस्ट : भिवंडीरोड रेल्वे स्टेशन लगत असलेली पाण्याची उंच टाकी निष्कासित करीत असताना पोकलेन मशीनवर कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. विजय पवार (४०) असं जखमी पोकलेन चालकाचे नाव आहे. रेल्वे प्रशासनाने मालगाडीच्या कॉरिडॉर निर्मितीसाठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्या मार्गात रेल्वे स्टेशनवरील पाण्याची टाकी अडथळा येत होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने ९० हजार लिटर क्षमतेची सुस्थितीत असलेली १०० मीटर उंचीची पाण्याची टाकी निष्कासन करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र पोकलेन मशीनने टाकी निष्कासन करताना खबरदारी न घेतल्याने टाकीचा मलबा पोकलेनवर कोसळून चालक विजय पवार हा त्या मलब्यात सापडून गंभीर जखमी झाला आहे.चालक विजय पवार याला बेशुद्ध अवस्थेतच ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या रेल्वे अधिकारी अथवा ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे पालिका गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी\nअंडरवर्ल्डपासून अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत, या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकली मराठमोळी ममता कुलकर्णी\nVIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का\nअब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-it-trade-union/", "date_download": "2019-04-20T14:18:05Z", "digest": "sha1:LXUK5FAMRYT3KC4MSCJCVRTZUM6ECZIP", "length": 10770, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune It Trade Union- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSelfie ने केला घात..नळदुर्ग किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणारे तीन मुले बुडाली\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nया कंपनीने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना घेतलं नोकरीत, जेटची विमानंही घेतली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nलग्नाच्या आदल्या रात्री जान्हवी कपूरने उडवली होती ऐश्वर्या- अभिषेकची झोप\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्म���थ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nपुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना\nआयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T14:47:28Z", "digest": "sha1:QFETWYUVP7EBRTCS3TQTUI4PJQWXWXRI", "length": 5453, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एलेना डिमेंटियेवा - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएलेना डिमेंटियेवा (रशियन: Елена Вячеславовна Дементьева; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक निवृत्त रशियन टेनिसपटू आहे. डिमेंटियेवाने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियासाठ��� सुवर्ण पदक पटकावले. २००४ साली डिमेंटियेवाने फ्रेंच ओपन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.\nऑक्टोबर २०१० मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती पत्कारली.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-04-20T14:25:41Z", "digest": "sha1:JLGXOLSX3IPC33IJX5AGVJJEV3HOY62N", "length": 5216, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेदरिक राइनफेल्त - विकिपीडिया", "raw_content": "\n६ ऑक्टोबर २००६ – ४ ऑक्टोबर २०१४\n१ जुलै २००९ – १ जानेवारी २०१०\n४ ऑगस्ट, १९६५ (1965-08-04) (वय: ५३)\nफ्रेदरिक राइनफेल्त (स्वीडिश: John Fredrik Reinfeldt; जन्मः ४ ऑगस्ट, १९६५) हा स्वीडन देशामधील एक राजकारणी व माजी पंतप्रधान आहे. तो ऑक्टोबर २००६ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान ह्या पदावर होता.\nइ.स. १९६५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ०७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-pune/will-bring-more-fund-center-pune-says-girish-bapat-182017", "date_download": "2019-04-20T15:20:28Z", "digest": "sha1:UTBE5F66ZER7ETCGR5NQDE4HHVHBBU6G", "length": 16289, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "will bring more fund from the center for Pune says Girish Bapat Loksabha2019 : केंद्रातून अधिकाधिक निधी आणून पुण्याचा विकास करणार : गिरीश बापट | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nLoksabha2019 : केंद्रातून अधिकाधिक निधी आणून पुण्याचा विकास करणार : गिरीश बापट\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nमागील 25 ते 30 वर्ष विधानसभेत काम केल्यामुळे राज्यातील प्रश्नांचा अभ्यास झाला. केंद्राचा अधिकाधिक पैसा श���रात घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेतला.\nपुणे : मागील 25 ते 30 वर्ष विधानसभेत काम केल्यामुळे राज्यातील प्रश्नांचा अभ्यास झाला. बहुतांशी योजना केंद्राकडून राज्य आणि स्थानिक पातळीपर्यंत येत असतात. अशा योजनांमध्ये सर्वात अधिक वाटा केंद्राचा असतो. त्यामुळेच केंद्राचा अधिकाधिक पैसा शहरात घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेतला. आमदार, खासदाराचे पद शोभेसाठी नाही. मागीलवेळीच लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तसं झाल नाही. मात्र, यावेळी सुद्धा तिकीटासाठी कधीही दिल्लीला गेलो नाही. असे मत पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांन व्यक्त केले. 'सकाळ'तर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत बापट बोलत होते.\nमुख्यमंत्र्यांसोबत संबंध चांगले नसल्यामुळे तुम्हाला दिल्लीला पाठविण्यात येत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बापट म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमच्यामध्ये कसलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांसोबत आम्ही काम केले आहे. मुख्यमंत्रीच नाहीतर मोहन जोशी यांच्यासह सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहे. अन्न धान्य पुरवठा मंत्रालयामध्ये माझ्याकाळात क्रांतीकारक बदल झाले आहेत. माझ्या एवढा पारदर्शक कारभार राज्यातील कुठल्याही मंत्रालायने केला नाही. असेही बापट म्हणाले.\nनिवडणूकी विषयी बोलताना बापट म्हणाले, कुठलीही निवडणूक साधी नसते, आणि मी कधीही मागच्या दाराने निवडणूका लढल्या नाहीत. मागील चाळीस वर्षापासून काम करत असल्यामुळे पुण्यात मोठा जनसंपर्क झाला आहे. त्याचाच आता मोठा फायदा होत आहे. पुण्यासोबत जल्ह्यातील इतर तीनही मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे.\nलोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर माझी सर्वात पहिली भेट खासदार अनिल शिरोळे यांनी घेतली होती. बंडखोरीची शक्यता नाही. बारामतीमध्ये आमच्यासाठी वातावरण चांगले आहे. पवारांच्या एकाच कुटुंबातील किती माणसांनी निवडणूक लढवायची हे सामान्य माणसांना पटत नाही. जनमानसामध्ये ही चर्चा आहे. आणि लोकांना बारामतीमध्ये बदल हवा आहे. मागीलवेळीच त्यामध्ये फरक पडला असता. परंतु, यावेळी बारामतीमधील लोकांच्या मनातील खदखद मतपेटीतून बाहेर पडेल.\nपुण्याच्या जाहीरनाम्यात पुण्याची संस्कृती, परंपरा, आयटी हब, पीएमआरडीए, घरांचा प्रश्न, वाहतूकीचा प्रश्न आदी पुण्याच्या विकासाचा एकूण आराखडा लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. मी मागील पालकमंत्र्यांप्रमाणे महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये कधिही लक्ष घातले नाही. धोरणांमध्ये मात्र लक्ष घालत असतो. यातूनच विमानतळ, रेल्वे, रिंगरोड आदींसारखे महत्त्वाचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत.\nपुणे : वृद्ध महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक\nपुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका...\nLoksabha 2019 : काँग्रेस म्हणजे जातीय विष पेरणारा पक्ष : नितीन गडकरी\nऔरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/denial-of-body-with-cancer-wifes-murder/", "date_download": "2019-04-20T14:45:32Z", "digest": "sha1:FMJHQFB3MQPLGOIA4D64XSQMHGKRV7O6", "length": 9446, "nlines": 78, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : कॅन्सरग्रस्त पतीशी शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे पत्नीची हत्या. Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\nकॅन्सरग्रस्त पतीशी शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे पत्नीची हत्या.\nमहा न्यूज नेटवर्क July 16, 2018\tक्राइम, ताज्या बातम्या\nनोएडात राहणाऱ्या अजय उर्फ महेशचे सलूनचे दुकान होते. अजयचे १७ वर्षांपूर्वी ममताशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा अशी\nमहा न्यूज नेटवर्क : पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने कॅन्सरग्रस्त पतीने तिची हत्या केल्याची घटना नोएडात घडली. अजय उर्फ महेश असे या आरोपीचे नाव असून त्याला तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते.\nनोएडात राहणाऱ्या अजय उर्फ महेशचे सलूनचे दुकान होते. अजयचे १७ वर्षांपूर्वी ममताशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा अशी दोन मुलं आहेत. अजयला गेल्या वर्षी कर्करोगाने ग्रासले. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली होती. २० दिवसांपूर्वी ममता नोएडात भावाच्या घरी राहायला गेली. तिथे नोकरी करुन पतीच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्याचा तिचा प्रयत्न होता.\nगेल्या काही महिन्यांमध्ये ममताने अजयशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तोंडाचा कर्करोग असल्याने तिने नकार दिल्याचे अजयचे म्हणणे आहे. ‘ममताने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने अजयच्या मनात संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला वाटत होते. याच संशयातून त्याने ममताची हत्या केली’, असा आरोप ममताच्या नातेवाईकांनी केला. ११ जुलै रोजी अजय ममताचा भाऊ राहुल कुमार यांच्या घरी गेला. तिथे अजयने ममतावर चाकूने वार केले आणि पळ काढला. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला अटक केली.\nPrevious तो मला वारंवार अंगप्रदर्शन करण्यास सांगायचा – श्री रेड्डी\nNext औरंगाबादेत ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार\nममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nनरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना\nपरळी विध��नसभा मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्या विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/big-boss-12-salman-khan-goa-entry-304186.html", "date_download": "2019-04-20T14:44:02Z", "digest": "sha1:U5DGUKEEGDVAPZ225TJY2K3FXB4TRHS3", "length": 1781, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान–News18 Lokmat", "raw_content": "\nआता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nअंडरवर्ल्डपासून अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत, या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकली मराठमोळी ममता कुलकर्णी\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजि��दादांची फटकेबाजी\nअब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/match/videos/", "date_download": "2019-04-20T14:20:00Z", "digest": "sha1:L6VPGKPN6NY2J2SRPU6SJTE4U5KKSPCQ", "length": 12443, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Match- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSelfie ने केला घात..नळदुर्ग किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणारे तीन मुले बुडाली\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nया कंपनीने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना घेतलं नोकरीत, जेटची विमानंही घेतली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nलग्नाच्या आदल्या रात्री जान्हवी कपूरने उडवली होती ऐश्वर्या- अभिषेकची झोप\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nVIDEO: क्रिकेटचा असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल\nएरवी इंग्लिश आणि हिंदी भाषेत सामन्याची कमेंट्री ऐकायची सवय झालेल्यांना संस्कृत भाषेतील कमेंट्री थोडी वेगळी वाटेल. क्रिकेटच्या मैदानात षढावधि:, फलत धारक असे शब्द ऐकलेत का या शब्दांचा आणि क्रिकेटचा काय संबंध असेही वाटेल. षटक आणि फलंदाजाला संस्कृत भाषेत षढावधि:, फलत धारक असं म्हटलं जातं.\nVIDEO : ऑस्ट्रेलियात विराटच्या टीमचा नवा विक्रम; असं केलं जोरदार सेलिब्रेशन\nVIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज\nइंग्लंडमध्ये चमकली स्मृती मंधाना, १९ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी\n'काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'\nबॉल आणि बॉम्ब एकाचवेळी चालणार नाही - उद्धव ठाकरे\n आघाडीचे खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात\nस्पोर्टस Mar 2, 2014\nक्रिकेट माझा प्राणवायु, क्रिकेटशी नातं कायम राहिन- सचिन\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिर���ीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/traffic-police/news/", "date_download": "2019-04-20T14:56:01Z", "digest": "sha1:L6DLRKTTWYFS6ZLTGDXZBGKACED4A645", "length": 11496, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Traffic Police- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या ट��टू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक\nहा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते\nमुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू\nआता खिशात परवाना नसेल तरीही पावती न फाडता...\nVIDEO : ड्युटी मस्ट, धोधो पावसातही पोलीस काका मागे हटले नाही \nन्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : उर्मट रिक्षाचालकांविरूद्ध वाहतूक पोलीस करणार छुपी कारवाई\nउल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला तरुणांची धक्काबुक्की\nमहिलेला कारसह उचलून नेणारा वाहतूक पोलीस निलंबित\nमहाराष्ट्र Aug 17, 2017\nअखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार\nपुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले\nपावती घ्या, दंडनंतर भरा ; पोलिसांनीही सुरू केली 'उधारी'\nलाच दिली नाही म्हणून वाहतूक पोलिसाने महिलेला फेकून मारली वीट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/udayan-raje-is-elected-on-his-own-life/", "date_download": "2019-04-20T14:42:34Z", "digest": "sha1:IKSILMQLFUF5QW5W72WGD27C7OLYPXFB", "length": 9419, "nlines": 82, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : आमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात- पंकजा मुंडे Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\nआमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात- पंकजा मुंडे\nमहा न्यूज नेटवर्क June 12, 2018\tताज्या बातम्या, राजकारण\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल घेण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत खासदार छत्रपती उदयन राजे नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलिच चर्चा रंगली होती. उदयन राजे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.\nपुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल घेण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत खासदार छत्रपती उदयन राजे नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलिच चर्चा रंगली होती. उदयन राजे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.\nदरम्यान, आमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात त्यांना पक्षाची गरज नाही असे विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. हडपसरमधील लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचा लवकरच समारोपाचा कार्यक्रम होईल. त्यांचे ४ खासदार आहेत त्यातले तीन स्वतःच्या जीवावर निवडून येतात, असे मुंडे म्हणाल्या.\nपंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे\n• जे आधी गल्ला बोल म्हणायचे ते आता हल्लाबोल म्हणत आहेत.\n• मुंडेसाहेबांना ठावूक होत की त्याचं आयुष्य मोठ नाही.\n• जनतेच्या कल्याणाची जबाबदारी बाबांनी माझ्या खांद्यावर दिली आहे. बाबांची सर्व स्वप्न पूर्ण करणार\n• ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजना म्हणजे पंकजा मुंडेंची योजना असं म्हणतात,माउलींच्या डोक्यावरची घागर खाली उतरवल्याचा आनंद आहे.\n• आमचे उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात त्यांना पक्षाची गरज नाही\nPrevious हिंदुत्व रक्षणाबाबत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच: शिवसेना\nNext तीन वर्षांच्या मुलीला नदीत फेकून लेस्बियन कपलची आत्महत्या\nममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nनरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना\nपरळी विधानसभ��� मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्या विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/488320", "date_download": "2019-04-20T14:44:03Z", "digest": "sha1:I2J46LK3KXYUCDO6NCWJKVKAPDOIJJEI", "length": 6279, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सरंबळमध्ये मृत माकड सापडले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरंबळमध्ये मृत माकड सापडले\nसरंबळमध्ये मृत माकड सापडले\nकुडाळ : कुडाळ, नेरुर पाठोपाठ मंगळवारी दुपारी तालुक्यातील सरंबळ-बागवाडीमध्ये एका बागेत मृत माकड सापडले. मृत माकड सापडल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.\nपशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. के. मळीक यांनी शवविच्छेदन केले असून व्हिसेरा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, नेरुर येथील मृत माकडाचा अहवाल प्राप्त झाला असला, तरी तेथे सापडलेल्या गोचिडींचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सरंबळ येथे मृत माकडावर व परिसरात गोचिडी सापडल्या असून त्याही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. कांबळे यांनी सांगितले.\nबागवाडीमध्ये मृतावस्थेत माकड सापडल्याचे समजताच जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळचे सभापती राजन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांच्यासह यंत्रणा तेथे पोहोचली. तात्काळ परिसरात डस्टींग (फवारणी) करण्यात आली. तसेच सरंबळ भागात सर्व्हे सुरू करण्यात आला. उद्या बुधवारीही सर्व्हे करून फवारणी करण्यात येईल. ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.\nनेरुरमध्ये तापाचा रुग्ण सापडला नाही\nनेरुरमध्ये मृत माकड सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात तापाचा सर्व्हे करण्यात आला. मात्र, त्या भागात तापाचा रुग्ण अद्याप सापडला नाही, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. कुडाळ तालुक्यात सर्वत्र आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचे ते म्हणाले.\nकुडाळच्या बाबा वर्दम थिएटरची ‘मैत’ प्रथम\nदहा दिवसांत शासन निर्णयात दुरुस्ती होणार\nहोडी उलटून बहीण-भावाचा मृत्यू\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617092", "date_download": "2019-04-20T14:42:52Z", "digest": "sha1:MZQ225KWB5UGKU4WMJNMFUV7RY4T67P2", "length": 5312, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इंधन दरवाढीविरोधात उद्या देशव्यापी बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इंधन दरवाढीविरोधात उद्या देशव्यापी बंद\nइंधन दरवाढीविरोधात उद्या देशव्यापी बंद\nपेट्रोल आणि डिझेलचे दर मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्याने सोमवार दि. 10 रोजी देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष संघटनांनी हा बंद पुकारला असून त्यामध्ये कर्नाटकातील बस यंत्रणा आणि खासगी वाहतूकदारही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी कर्नाटकातील पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरामध्ये सर्वसाधारणपणे 50 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे सरकारी परिवहन यंत्रणा बसमध्ये सहभागी होणार असून त्यात बीएमटीसी, केएसआरटीसी, वायव्य परिवहन, एनई केआरटीसी आदी संस्थांचा समावेश असणार आहे. एआयटीयुसीशी संलग्न कामगार संघटना आणि राज्य वाहतूक कर्मचारी फेडरेशननेही या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. फेडरेशनचे जनरल सेपेटरी अनंत सुब्बाराव यांनी इंधन दरवाढीवर विरोध दर्शविण्यासाठी हा बंद महत्त्वाचा असून यामध्ये सर्व कर्मचारीवर्गाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nहिंडलगा कारागृहात कैद्यांसाठी विशेष कार्यक्रम\nमुहूर्तावर खरेदीसाठी कोटय़वधीची उलाढाल\nदोघा आंतरराज्य अट्टल घरफोडय़ांना अटक\n‘वाई अर्बन’तर्फे दीपस्तंभ लोकार्पण सोहळा उत्साहात\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/category/national/", "date_download": "2019-04-20T14:36:43Z", "digest": "sha1:4AYM4PASPRTSSYFEEIKXLFSBAFNI446J", "length": 4972, "nlines": 112, "source_domain": "amarvani.news", "title": "राष्ट्रीय | Amarvani - MA", "raw_content": "\n९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत: नरेंद्र मोदी\nअमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार\nसुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’\nज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक – व्यंकय्या नायडू\n‘तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये होणार सामील’ – अर्जुन सिंह\nवैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरला परतले\n‘आजीसारखं नाक असलं म्हणून सत्ता मिळणार असं होत नाही’\nनिवडणुकीपूर्वीच खातं उघडलं, भाजपचा दोन जागांवर विजय\nयोजनांच्या नावावर काँग्रेसकडून छळ : जेटली\nसाध्वी प्रज्ञा सिंह भोपाळमधून लढण्यास तयार\n‘चिनूक’ देशसेवेत दाखल, भारतीय वायुदलाचं बळ वाढलं\nबालाकोट एअर स्ट्राईकचं श्रेय कुणीही घेऊ नये – नितीन गडकरी\nलोकसभा निवडणूक २०१९ : राज्यात निवडणुकीआधीच काँग्रेसवर पराभवाची चिन्हं\nमाझे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला वाचवा – विजय मल्ल्या\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sacrificing-child/", "date_download": "2019-04-20T15:02:07Z", "digest": "sha1:OZ5BNGIBTFI3P42HUGBTCNA7LJIKPTW6", "length": 5926, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sacrificing Child Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपोटच्या पोराचा बळी देणारी ही प्राचीन सांस्कृतिक परंपरा आजही अंगावर काटा आणते\nअसे करणे म्हणजे कुठेतरी याद्वारे आपण अलौकिक शक्तींशी संवाद साधत आहोत अशी त्या लोकांची समज होती.\nगावकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी तब्बल २८ किलोमीटरचा रस्ता बांधून काढणारा लडाखचा मांझी\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nकाश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nपाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं\nपांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\n“रन-सम्राट” कोहली : सर्वात जलद 7000 धावा \nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरमागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nसकाळचा नाष्टा कसा करावा काय खावं\n“नोट-बंदी हे मनमोहन सिंगांनीच निर्माण केलेल्या समस्येचं समाधान”\n‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mahaforest.gov.in/news_details.php?lang_eng_mar=Mar&aid=2790", "date_download": "2019-04-20T15:09:02Z", "digest": "sha1:Z4T6IYO573UOQYC3KWWJWYMUUHVOGJXS", "length": 829, "nlines": 2, "source_domain": "mahaforest.gov.in", "title": "", "raw_content": "उपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 4 फेब 2019 व 5 फेब 2019 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे (30/01/2019)\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 4 फेब 2019 व 5 फेब 2019 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/theft-soil-hc-takes-cognizance-31880", "date_download": "2019-04-20T14:25:47Z", "digest": "sha1:IMT7RIZRT5MDHHDCAALYKZGKIQZ4DFVP", "length": 10839, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "theft of soil : HC Takes cognizance | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतातील मातीच चोरीला गेली : उच्च न्यायालयाने घेतली दखल\nशेतातील मातीच चोरीला गेली : उच्च न्यायालयाने घेतली दखल\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nनसरापूर : जांभळी (ता. भोर, जि. पुणे) येथ���ल शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय 71) यांच्या शेतातील माती ही बंधारयाच्या कामासाठी चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करुन या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य शासनासह पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अशा ऩऊ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे.\nनसरापूर : जांभळी (ता. भोर, जि. पुणे) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय 71) यांच्या शेतातील माती ही बंधारयाच्या कामासाठी चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करुन या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य शासनासह पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अशा ऩऊ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे.\nशेतकरी सर्जेराव कोळपे यांच्या जांभळी येथील गट क्रमांक 233 मधील 19 गुंठे शेतजमिनी मधील चार फूट खोल खोदुन सुमारे 576 ब्रास माती तेथुन जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बंधारयाच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आली.\nयाबाबत संबधीत ठेकेदार व कामावरील अभियंता यांनी शेतकरयांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती अगर त्या मातीची तहसील कचेरीत राँयल्टी भरली नव्हती, यामुळे कोळपे यांना शेतात मातीच नसल्याने शेती करता आली नव्हती. शेतातील मातीची चोरी झाल्याची तक्रार सर्जेराव कोळपे यांनी सात मे 2018 पासुन गावकामगार तलाठ्यां पासुन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली. परंतु संबंधित यंत्रणेने अधिकारयांना पाठिशी घालत याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. राजगड (नसरापुर) पोलिसांनी देखिल कोळपे यांची तक्रार दाखल करुन घेतली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.\nयाबाबत स्थानिक प्रशासनाकडून योग्य सहकार्य व न्याय मिळत नसल्याने कोळपे यांनी 11 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, सारंग कोतवाल यांनी दाखल करुन घेत राज्य शासनाला, गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांना सांगितले आहे.\nयाबाबत भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना अद्याप या प्रकरणाची नोटीस मिळाली नसल्याची त्यांनी माहिती दिली.\nशेतकरी कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्य��� शेतातील माती चोरीला गेल्याने मला यावर्षी शेतीच करता आली नाही मातीचोरीची तक्रार केली असता तहसीलदारांनीचला विनापरवाना उत्खनन केल्याबद्दल मलाच दंडाची नोटीस काढली. तर लघु पाटबंधारयाच्या अभियंत्यांनी ठेकेदाराचे नाव घेवुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अगोदर तक्रार दाखल करावयास नकार दिला व दाखल केल्यावर अधिकारयांवर कारवाई करता येणार नाही असे सांगितले. यातुन कोठेही न्याय मिळत नसल्याने शेवटी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला माझा न्याय संस्थेवर विश्वास असुन या ठिकाणी मला जरुर न्याय मिळेल असा विश्वास वाटतो.\nपूर मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court पुणे पोलिस शेती farming चोरी प्रशासन administrations राजेंद्र जाधव\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-belgaum-against-marathi-161511", "date_download": "2019-04-20T15:13:45Z", "digest": "sha1:ZB2EWLXOML7F2MI5QFZVG4OZGUMJL2K5", "length": 11559, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP in Belgaum against Marathi भाजपलाही मराठीची कावीळ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nगुरुवार, 20 डिसेंबर 2018\nबेळगाव - काँग्रेस, धजदपाठोपाठ आता भाजपलाही मराठीची कावीळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विधान परिषदेत भाजप सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः सीमाभागातील गावांच्या मराठी नावांचे कानडीकरण करून त्यासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.\nबेळगाव - काँग्रेस, धजदपाठोपाठ आता भाजपलाही मराठीची कावीळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विधान परिषदेत भाजप सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः सीमाभागातील गावांच्या मराठी नावांचे कानडीकरण करून त्यासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.\nमध्यंतरानंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा सुरू असताना अचानकच भाजपच्या सदस्या डॉ. तेजस्विनी गौडा यांनी हा मुद्दा उकरून काढला. बेळगाव शहराचे नाव आपण बेळगावी असे केले आहे. त्यामुळे सीमाभागात कन्नडचे सबलीकरण झाले आहे. आता जिल्ह्यात विशेषतः सीमाभागातही कानडीचे प्राबल्य वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. सीमाभागातील गावांची मराठी नावे कानडी पद्धतीने बदलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी ज्या गावांच्या नावांचा शेवट ‘गाव’ने होतो, अशा गावांच्या नावात ‘बेळगावी’प्रमाणे ‘गावी’ असा बदल केला पाहिजे, अशी निरर्थक मागणी त्यांनी केली. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, महसूल विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे गौडा यांनी सांगितले.\nसंसदीय व्यवहारमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी, यावर महसूल विभागाकडून माहिती घेऊन उत्तर देऊ, असे सांगून वेळ मारली. कर्नाटकात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी मराठी लोक आणि मराठी भाषा व संस्कृतीला त्यांच्यापासून धोका असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती तेजस्विनी गौडा यांच्या आजच्या अजब मागणीने झाल्याचे\nकुमारस्वामी यांनी त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बेळगावच्या केएलईत विधिमंडळाचे पहिले अधिवेशन घेतले आणि व्हॅक्‍सिन डेपोत सुवर्णसौधचे भूमिपूजन केले. त्यानंतर भाजपचे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषिकांच्या खच्चीकरणासाठी हलगा येथे सुवर्णसौधचे भूमिपूजन केले. त्यानंतरचे भाजपचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी त्याचे उद्‌घाटन केले. काँग्रेसनेही सीमाभागातील मराठी भाषकांना दडपण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5.html", "date_download": "2019-04-20T14:25:43Z", "digest": "sha1:75X5N5X66JVIZ5EFYMTT2F5OAVU7JLBU", "length": 28315, "nlines": 171, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "कारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog कारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख\nकारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख\nऔरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘��ार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’.\nराज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही आलो. राज्यात आमच्या पक्षाचं सरकार नाही, केंद्रातही नाही म्हणजे दररोज वाद घालत काम करावं लागणार. नाशकात तर आठ महिने आयुक्तच दिला नाही सरकारनं. टीका केलेल्या पत्रकारांना माझं सांगणं आहे, आता नाशकात बघा की येऊन, आम्ही काय केलंय ते. कर्जमुक्त केलंय शहर…’ आणि आणखी बरंच काही.\n‘विधानसभा निवडणुकीनंतर इथे परिस्थिती फारच अनुकूल होती तुमच्यासाठी. एमआयएमच्या अस्तित्वामुळे सर्वच पक्ष घाबरलेले होते. सेना-भाजप युती तुटल्यानं आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीत विस्तवही जात नसल्यानं लोकांना पर्याय हवा होता. महापालिकेचा कारभार कोसळलेला होता, रस्ते-वीज-पाणी-आक्रमण हे प्रश्न अत्यंत बिकट झालेले होते. विकास कामात ४०-४५ टक्के कमिशनबाजी चालते अशी उघड चर्चा होती. सत्ताधारी कॉंग्रेस आणि सेनेच्या नेत्यांत असलेल्या ‘परस्पर सहकार्या’मुळेच हे घडतं आहे असं लोक बोलत… दोनेक महिने आधी येऊन हा असंतोष संघटित केला असता तर चित्र मनसेच्या बाजूने दिसलं असतं’, मी म्हणालो.\n‘अजूनही उशीर झालेला नाही’, राज ठाकरे आत्मविश्वासपूर्वक स्वरात म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेने नाकारल्यानंतर आम्ही प्रथमच भेटत होतो. शरद पवार आणि राज ठाकरे यांचा उल्लेख करून कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचे नेतृत्व अशा एका पराभवामुळे एका रात्रीत संपत नसते, असं प्रतिपादन मी विधानसभा निकालाच्या दिवशी एबीपीमाझा वृत्तवाहिनीवर केलं होतं.\n‘खरं तर, त्या पराभवानंतर औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसेसाठी लिटमस टेस्ट ठरली असती कारण परिस्थिती मनसेसाठी खूपच अनुकूल होती’, असं मी म्हटल्यावर राज ठाकरे त्याच ठाम विश्वासानं म्हणाले, ‘मी ठिय्या देऊन बसलो तर अजूनही महापालिका निवडणुकीचं चित्र बदलू शकतो\nराजकीय विचार आणि भाषक अभिनिवेश काही काळ बाजूला ठेवले तर या तेजतर्रार नजरेच्या, कधीही चुरगळलेल्या नसलेल्या व्यक्तिमत्वाच्या, परिधान केलेल्या कपड्यांबाबत रंगभान आणि आवाजात जरब असणाऱ्या राज ठाकरे यांचा हा आत्मविश्वास मला कायम आवडतो. औरंगाबाद निवडणुकीबाबत ��ोणतीही निश्चित भूमिका जाहीर न करता त्या आत्मविश्वासी स्वरातून राज ठाकरे यांनी दिलेला संदेश मला समजला ; पटला मात्र नाही हा भाग वेगळा कारण, देर हुयी आने में उनको… पण ते असो.\nत्याचवेळी एक नवविवाहित दांपत्य आशीर्वाद घेऊन आणि काही मुले-माणसे-स्त्रिया राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढून गेले. ‘त्यांना कशाला उगीच ताटकळवायचं आपल्या गप्पा तर सुरुच राहतील, असं त्या फोटोसेशनचं समर्थन करत परतलेल्या राज ठाकरे यांना मी म्हणालो, ‘ तुमची क्रेझ आहे राज्याच्या सर्वच भागात. पण, राज्यात ठिकठिकाणी फिरताना तुमच्याबद्दल एक सार्वत्रिक तक्रार असते हल्ली असंख्य लोकांच्या बोलण्यात..’, असं म्हणत मी सुरुवात केली तर राज ठाकरे यांनी प्रश्नांकित चेहेरा करून नजर रोखून माझ्याकडे बघितलं. त्यांच्या नजरेला नजर देत मी म्हणालो, ‘ही राज नावाची क्रेझ राज्याच्या ग्रामीण भागात आहे, दूरदुर्गम आदिवासी भागात आहे, निमशहरी भागात आहे आणि शहरी भागात तर आहेच आहे.. ती लहानात आहे, तरुणात जास्त आहे, स्त्रिया आणि पुरुषात आहे, अगदी अबाल-वृद्ध अशा सर्व स्तरांत ती आहे..सर्व जाती धर्मात आहे पण, ही क्रेझ राजकीय भांडवलात रुपांतरीत करवून घेण्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत, राज. तुमच्या सभांना होणारी गर्दी विकतची नव्हती याची खात्री पटल्यावर ‘प्रतिसाद की पाठिंबा आपल्या गप्पा तर सुरुच राहतील, असं त्या फोटोसेशनचं समर्थन करत परतलेल्या राज ठाकरे यांना मी म्हणालो, ‘ तुमची क्रेझ आहे राज्याच्या सर्वच भागात. पण, राज्यात ठिकठिकाणी फिरताना तुमच्याबद्दल एक सार्वत्रिक तक्रार असते हल्ली असंख्य लोकांच्या बोलण्यात..’, असं म्हणत मी सुरुवात केली तर राज ठाकरे यांनी प्रश्नांकित चेहेरा करून नजर रोखून माझ्याकडे बघितलं. त्यांच्या नजरेला नजर देत मी म्हणालो, ‘ही राज नावाची क्रेझ राज्याच्या ग्रामीण भागात आहे, दूरदुर्गम आदिवासी भागात आहे, निमशहरी भागात आहे आणि शहरी भागात तर आहेच आहे.. ती लहानात आहे, तरुणात जास्त आहे, स्त्रिया आणि पुरुषात आहे, अगदी अबाल-वृद्ध अशा सर्व स्तरांत ती आहे..सर्व जाती धर्मात आहे पण, ही क्रेझ राजकीय भांडवलात रुपांतरीत करवून घेण्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत, राज. तुमच्या सभांना होणारी गर्दी विकतची नव्हती याची खात्री पटल्यावर ‘प्रतिसाद की पाठिंबा’ असा मजकूर मी लिहिला होता ते आठवते ���ा तुम्हाला’ असा मजकूर मी लिहिला होता ते आठवते का तुम्हाला’ या माझ्या प्रश्नाला केवळ मान डोलावून रुकार देणाऱ्या राज ठाकरे यांना मी पुढे म्हणालो, ‘तो केवळ प्रतिसाद होता, तो तुम्हाला पाठिंब्यात बदलता आला नाही अशी अनेकांची तक्रार आहे. यू आर नॉट सिरीयस पोलिटीशियन असंही अनेकांना वाटू लागलं आहे… ही प्रतिमा तुम्ही बदलायला हवी’, मी एका दमात बोलून टाकलं. क्षणभर वाटलं हा माणूस आपल्या वयाचा आणि पत्रकारितेतील अनुभवाचा मान राखून कानाखाली आवाज नाही काढणार पण, ‘पुरे झाला उपदेश’ असे म्हणत ‘जय महाराष्ट्र’ नक्कीकरणार आता.\nपण, तसं काहीच घडलं नाही. बाळा नांदगावकर यांना ‘बाळा ये रे, बस तूही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी शांतपणे सिगारेट पेटवली. त्यांना माझं म्हणणं ऐकण्यात रुची वाटत आहे याची यादरम्यान खात्री पटलेली होती. मी पुढे बोलू लागलो, ‘आपल्यातले राजकीय अंतर बाजूला ठेऊन सांगतो, विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या पराभवानंतरही तरुणांत तुमची क्रेझ मोठी आहे. बहुसंख्य लोकांना तुमचं वक्तृत्व आवडतं.. अनेकांना तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो.. तुम्ही प्रश्न ज्या तळमळीने मांडता ती तळमळ खूप लोकांना भावते.अख्खा महाराष्ट्र हा माझा मतदार संघ आहे ही तुमची भाषा असंख्य मराठी मनांना ऊभारी देते.. तुम्ही एकमेव असे राजकीय नेते आहात की जे म्हणतात “मला सत्ता पैसे कमावण्यासाठी नको आहे तर माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हवी आहे”.. तुम्ही एक असे नेते आहात की भले कितीही वाद होवो पण राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे आहे.. हे लोकाना अपील होतं. लोक तुमच्यामागे धावतात आणि तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून देता अशी लोकांची तक्रार आहे…’ असं बरंच काही मी बोललो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीतही अमराठी लोकांना राज ठाकरे विषयी कशी उत्सुकता आहे, याचे स्वानुभव सांगितले. राज ठाकरे यांनी स्पष्ट काहीच उत्तर दिलं नाही पण, जनमनात काय भावना आहेत याचा अंदाज त्यांना माझ्या म्हणण्यातून काहीसा आला असावा. (आधीच माहिती असले तरी काही त्यांनी ते त्यांनी चेहेऱ्यावर पुसटसेही उमटू दिलं नाही हे मात्र नक्की.) इतक्या स्पष्टपणे मी ते सांगितलं तरी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते काहीसे गूढ हंसले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वातावरण सैल होत गेलं. दुबईत झालेल्या मिक्ता ���ा मराठी चित्रपट महोत्सवातील गमतीजमती निघाल्या. अन्य काही कॉमन राजकारणी मित्रांची आठवण निघाली. नवीन वाचन काय, सोशल साईटस वरच्या उथळ प्रतिक्रिया वगैरे माहितीची देवाणघेवाण झाली.\n‘तुम्ही दैनिकाच्या धबडग्यात का पडता आहात राज नावाचा ब्रांड एनकॅश करायचा आहे का राज नावाचा ब्रांड एनकॅश करायचा आहे का’ असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘मी तर त्याबद्दल काहीच बोललो नाहीये. राज नावाच्या युएसपीची सगळी चर्चा तुम्ही पत्रकारांनी सुरु केली आणि ती पत्रकारांतच सुरु आहे. माझा तर अजून अभ्यासच सुरु आहे. साप्ताहिकाने सुरुवात करायची का हाही एक मुद्दा आहे..’ गंभीरपणे राज ठाकरे बरंच काही बोलले. या विषयाच्या निमित्ताने चर्चा आणखी पुढे गेली अशात राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रे. त्यांना मिळालेला प्रतिसाद हेही विषय गप्पात आले एकेकाळी माधव गडकरी संपादक असताना ‘लोकसत्ता’त केलेली उमेदवारी, ‘मार्मिक’ आणि ‘सामना’चे दिवस अशा आठवणी निघाल्या. इकडे गर्दी वाढू लागलेली होती. लवकरच पुन्हा नक्की भेटण्याचं ठरवत आम्ही परस्परांचा निरोप घेतला.\nराज यांची भेट झाली त्यावेळी काय घडले हे कथन करणे हेच एकमेव कारण हा मजकूर लिहिण्यामागे आहे या निमित्तानं शिशिर शिंदे यांचीही बऱ्याच वर्षांनी भेट झाली. शिशिर शिंदे माझ्या लेखनाचे चांगले वाचक. ते ‘वाचणार आणि आवर्जून कळवणार’ असं आमच्यातलं एकेकाळी नातं होतं. ते कडवे शिवसैनिक असताना ओळख झाली. नंतर ते आमदार वगैरे झाले. आता मनसेत आहेत.\nविधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानिमित्ताने बरीच चर्चा झाली. भाजपने आम्ही सत्तेसाठी तुमच्यावर अवलंबून नाही असा इशारा शिवसेनेला जाताजाता कसा दिला, राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर कसा सूड उगवला, शिवेसेनेने कशी चोख भूमिका घेतली, कॉंग्रेसची कशी कोंडी झाली… इत्यादी, इत्यादी अनेक पैलू चर्चेत आले. सत्तेच्या राजकारणात शेवटी आकड्यांनाच महत्व असते.\nजम्हुरीयत वो तर्जे हुकमत है,\nजिसमे बंदे को गिना करते है, तोला नही करते\n(शायर म्हणतो, लोकशाही अशी राज्यपद्धत आहे जिथे माणसाचे मोल/गुण नाही मोजले जात तर, केवळ त्याची ‘गणती’ केली जाते\nया न्यायाने शिवाजीराव देशमुख यांच्यामागे शिरगणती नव्हती (बहुमत नव्ह्ते) म्हणून त्यांना पद गमवावे ��ागले.. यालाच राजकारण म्हणतात ‘पंत जाणार आणि राव चढणार’ हे राजकारणात चालतच असते.\nएक मुद्दा मात्र कुठेच आलेला दिसला नाही आणि तो म्हणजे वसंतदादा पाटील यांचा शेवटचा शिलेदार शिवाजीराव देशमुख यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेतून पायउतार झाला, वसंतदादा पाटील यांच्या गटाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले. तीन वेळा विधानसभा सदस्य आणि तीन वेळा विधानपरिषद सदस्य अशी विधी मंडळातील प्रदीर्घ कामगिरी शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय खात्यावर जमा आहे. राज्यमंत्री ते पूर्णवेळ अभ्यासू मंत्री असा त्यांचा सत्तेतला प्रवास आहे, मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्षपदाला महत्व देणारा राजकारणी अशी प्रतिमा शिवाजीराव यांची होती आणि महत्वाचे म्हणजे राजकारणात ते वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत होते. शासकीय नोकरी सोडून वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने तसेच पुढाकाराने ते राजकारणात आले आणि निष्ठावंत कॉंग्रेसजनच राहिले. त्यांचा करारी आवाज, दणकट शरीरयष्टी आणि प्रशासनावरील पकड आमच्या पिढीच्या पत्रकारांच्या परिचयाची आहे . आता हा आवाज एक सदस्य म्हणून सभागृहात उमटेल हे खरे असले तरी, सत्तेच्या राजकारणातून वसंतदादा गटाचा शेवटचा शिलेदार पायउतार झाला याची कुठे तरी नोंद व्हायला हवी होती असे वाटते\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…...\nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\nऐसा ऐवज येता घरा \nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3167\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/vajpayee-was-great-because-his-thoughts-and-acts-ashok-chavan-27841", "date_download": "2019-04-20T15:04:03Z", "digest": "sha1:YT5444UMRLKDHVFLZ44KJGBEJBC7OFPI", "length": 11269, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Vajpayee was great because of his thoughts and acts : Ashok Chavan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाजपेयी पदानेच नव्हे तर विचाराने-आचरणाने मोठे होते : अशोक चव्हाण\nवाजपेयी पदानेच नव्हे तर विचाराने-आचरणाने मोठे होते : अशोक चव्हाण\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nनांदेड येथे शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय शोकसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .\nनांदेड : आजवरच्या देशाच्या राजकारणामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचासारखा नेता झालेला नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीकडे पाहणारा नेता म्हणजे अटलजी. ‘त्यांच्या मनात ते ओठांत होते आणि जे ओठांत ते विचारांत होते’ म्हणूनच त्यांचे स्थान हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यांचे राजकारण, समाजकारणातील गुण आज प्रत्येक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजेत.\nअर्थातच त्यांनी राजकारण्यांना दिलेला ‘राजधर्म विसरता कामा नये’ हा कानमंत्र जोपासावा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. एकंदरीतच सर्वांना दिशा देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेल्याच्या भावना विविध पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी कुसुम सभागृहामध्ये व्यक्त केल्या.\nयावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, क��ंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, माजी खासदार डी. बी. पाटील, डॉ. धनाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गजानन घुगे, हरिहरराव भोसीकर, सुरेश गायकवाड, यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nविधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी सायकल, रिक्षा, बस, रेल्वेने प्रवास करून प्रचार केला. पक्ष वाढवला, मग पंतप्रधानपद भूषविले. देशातला माणूस सुधारला पाहिजे, देश घडला पाहिजे यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे कार्य आत्मसात करून आपणही वाटचाल करू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.\nकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले आहे. ते पदानेच नव्हे; तर विचाराने, आचरणाने मोठे होते. त्यामुळेच सर्व पक्षांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते उपस्थित होते. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करु या.\nमाजी मंत्री डॉ. किन्हाळकर म्हणाले की, पक्षाच्या भिंतीपलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले आहे. देशाची प्रगती साधावयाची असेल तर वाजपेयी यांच्यासारखेच समाजमनामध्ये स्थान निर्माण करावे लागणार आहे.\nकॉंग्रेसचे आमदार डी. पी. सावंत म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीकडे बघणारे अटलजी होते. त्यांचा ‘राजधर्म विसरता कामा नये’ हा कानमंत्र आपण सर्वजण राजकारण बाजूला ठेवून जोपासू या.\nभाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर म्हणाले की, वाजपेयी आपल्यातून गेलेले असले तरी, त्यांचे विचार, राजकीय कौशल्य, त्यांच्या कविता आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने पितृतुल्य नेतृत्त्व हरवले आहे.\nशिवसेनेचे आमदार सुभाष साबणे म्हणाले की, वाजपेयी अष्टपैलू नेतृत्त्व होते. कवी, लेखक, संपादक, पत्रकार, लोकनेता अशा विविध पदांवर काम करून त्यांनी न्याय दिला. निष्कलंक नेता आपल्यातून गेल्याचे दुःख झाले.\nनांदेड nanded अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee हरिभाऊ बागडे harihbhau bagde खासदार अशोक चव्हाण ashok chavan आम���ार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/nda/", "date_download": "2019-04-20T14:33:36Z", "digest": "sha1:LVWPZNXY4RJ5XBXVLYFPPISJZQNKCUPS", "length": 7671, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "NDA Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण : मोदी सरकारचा नवा निर्णय\nया संदर्भात कलम १५ आणि १६ मध्ये आवश्यक बदल करता यावेत यासाठीचे विधेयक संसदेत येणार आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nसैन्यात रुजू होणाऱ्या ह्या ‘कॅप्टन’च्या आईच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करणारं आहे\nआईने दाखविलेल्या वाटेवर मात्यापित्याचा स्वप्नांची कावड घेऊन न थांबता धावणारा हा श्रावणबाळ आज आपल्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी दोन्ही पाय घट्ट रोवून उभा आहे.\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आज DBT कुणालाही आठवत नाही. ज्यांनी, ज्यांच्यासाठी ती आणली\nजपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : कामाबद्दलचे अफलातून नियम\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nलैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची कझाखस्तानमधील अघोरी पद्धत\nहे आहेत यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू\nसमस्त पुरुष वर्गाचा कलेजा खल्लास करणाऱ्या वंडर वूमनबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nदुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात\nयेथे पित्याशीच लावले जाते मुलीचे लग्न\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nविठ्ठल : आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडे असणारा तुमचा-आमचा “देव”\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nइथे लोक मृत्यूनंतर मृत शरीर जपून ठेवतात जणू काही ते अजून जिवंत आहेत\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nडॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून\nनोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम\nह्या इकोफ्रेंडली सायकलची किंमत एकूण तुम्ही नक्कीच चक्रवाल\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2019-04-20T15:35:21Z", "digest": "sha1:U5NWCN3OO3MUQLLFRLTUYJYLATH2OJYN", "length": 8648, "nlines": 111, "source_domain": "blog.madguy.co", "title": "नूतनीकरणीय ऊर्जा गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताला UN गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Awards & Honours नूतनीकरणीय ऊर्जा गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताला UN गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार\nनूतनीकरणीय ऊर्जा गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताला UN गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार\n22 ऑक्टोबर 2018 रोजी केंद्र सरकारच्या ‘इन्व्हेस्ट इंडिया’ च्या पुढाकाराने भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार मिळविला.\n22 ऑक्टोबर 2018 रोजी केंद्र सरकारच्या ‘इन्व्हेस्ट इंडिया’ च्या पुढाकाराने भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार मिळविला.\nव्यापार आणि विकासावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त अधिवेशनाद्वारे आयोजित जागतिक गुंतवणूक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अर्मेन सर्किशियन यांनी इन्व्हेस्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला यांना हा पुरस्कार सादर केला.\n‘इन्व्हेस्ट इंडिया’ म्हणजे काय\n• हा औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचा एक नफारहित उपक्रम, ‘इन्व्हेस्ट इंडिया’ हा दीर्घकालीन गुंतवणूकीला प्रोत्साहन देतो.\n• ‘इन्व्हेस्ट इंडिया’ ही देशातील गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र सरकारची अधिकृत गुंतवणूक संवर्धन आणि सुविधा संस्था आहे.\n��� देशातील संभाव्य जागतिक गुंतवणूकदारांसाठी हा पहिला थांबा आहे.\n• संपूर्ण क्षेत्रातील गुंतवणूकीद्वारे ते क्षेत्र आणि राज्य-विशिष्ट इनपुट आणि गुंतवणूकदारांना इतर आधार प्रदान करते.\n• मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गुंतवणूक भारताने हातभार लावणे आणि सुलभतेचे समर्थन केले आहे.\n‘इन्व्हेस्ट इंडिया’ ला का सन्मानित केले गेले\n• भारताने ब्लेड उत्पादन कारखाना उभारण्यासाठी प्रमुख ग्लोबल वायु टर्बाइन कंपनीची सर्व्हिसिंग आणि समर्थन देण्यासाठी उत्कृष्टतेसाठी पुरस्कार प्राप्त केला आहे आणि 1 गीगावेट नवीनीकरणीय ऊर्जा तयार केली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे भारतातील पवन ऊर्जेची किंमत कमी होईल अशी अपेक्षा आहे.\nयूएईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झायेद मेडलने सन्मानित केले\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शौर्य आणि प्रतिष्ठित सेवा पुरस्कार प्रदान केले\nस्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कार : इंदोर तिसऱ्यांदा स्वच्छ शहर जाहीर झाले\nउत्तर प्रदेश कैबिनेट ने इलाहाबाद का नाम प्रयागराज करने संबंधी प्रस्ताव को मंजूरी दी\nप्रसिद्ध लेखक अमितव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार 2018 जाहिर करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/if-shivsena-bjp-fights-together-congress-ncp-will-scare-says-cm-fadanvis-31808", "date_download": "2019-04-20T14:25:11Z", "digest": "sha1:VCFFCZPNJJVHT7HSIYETPZG3P6RAF5SY", "length": 10873, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "If the Shivsena-BJP fights together, the Congress-NCP will scare, says CM fadanvis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना-भाजप एकत्र लढल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकेल - मुख्यमंत्री\nशिवसेना-भाजप एकत्र लढल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकेल - मुख्यमंत्री\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nआगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असे सांगतानाच शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही एकत्र लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकेल, असे भाकित त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वर्तविले.\nमुंबई : आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असे सांगतानाच शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही एकत्र लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकेल, असे भाकित त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वर्तविले.\nफडणवीस म्हणाले, \"\"गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी. आम्ही दोन्ही पक्ष वेगळे लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला याचा फायदा होईल. राजकारणात आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत, आम्ही भाऊ आहोत. त्यात मोठा कोण आणि लहान कोण हे माध्यमांनी ठरवावे; मात्र येणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून, युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.''\nधनगर आरक्षणासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिफारस अंतिम टप्प्यात आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याची शिफारस केली जाईल असे सांगून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कोणत्याही समाजाचे असो सर्वांना पुढे घेऊन जाणार आहोत असेही त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीससंदर्भात बोलताना ते म्हणाले, की माझ्यावरील सगळे गुन्हे हे राजकीय असून इतर कोणतेही गुन्हे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून बदनामीचा प्रयत्न केला तरी सत्य लोकांसमोर येणार आहे.\nतीन राज्यांत भाजपला मिळालेल्या अपयशाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की जनतेचा भाजपवर विश्वास आहे. देशात नरेंद्र सरकार आणि राज्यात आमचे सरकार नक्की येणार आहे. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणात खोटी आश्वासने दिली, तर मध्य प्रदेशात कॉंग्रेसपेक्षा भाजपला जास्त मते मिळाली आहेत. देशात कॉंग्रेसची लाट वगैरे काही नाही. मध्य प्रदेशात भाजपला निसटता पराभव सहन करावा लागला. राजस्थानमध्येही भाजप आणि कॉंग्रेसच्या मतदानात किंचित फरक असल्याचे स्पष्ट करतानाच आगामी लोकसभा निवडणु��ीत भाजपला जास्त जागा मिळतील. 2019 मध्ये केंद्रात मोदींचा आणि राज्यात माझा चेहरा राहणार असेही ते म्हणाले.\nआग भाजप पुढाकार initiatives मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis राष्ट्रवाद राजकारण politics धनगर धनगर आरक्षण dhangar reservation आरक्षण सरकार government लोकसभा सर्वोच्च न्यायालय मध्य प्रदेश madhya pradesh पराभव defeat\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T14:12:26Z", "digest": "sha1:GMRIXWECJBZNLVD2ECIJ365XYFVUNENQ", "length": 3762, "nlines": 105, "source_domain": "m4marathi.com", "title": "बाई बी 'मानुस' असती .....? | m4marathi", "raw_content": "\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nफाड़ फाड़ थोबाडीत ….\nसासुनं देऊन हात ….\nअगं नवराच तो ….\nत्याला कसली मात ….\nनव-याला प्रश्न करतीस …\nमग खायची लाथ ….\nशिकून शहाणी झालेली …\nबाई बी ‘मानुस’ असती\nयाची जाण आलेली …\nकदी मदी प्रश्न करायची\n…… आता ती आत आत मिटलेली\nआसवं पुसून … आवंढा गीळायची\nतर … लगेच मन आवरायचि ….\nनवे रंग भरायची ……\nराजे तुम्ही हवे होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://publicnewsindia.com/", "date_download": "2019-04-20T14:16:41Z", "digest": "sha1:Q6VLQB6DHTEHA6EFHTCDHQM6MCDZTNIL", "length": 26462, "nlines": 383, "source_domain": "publicnewsindia.com", "title": "Home - Public News India", "raw_content": "\nअमृतसर दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI \nसबरीमला मंदिराबाहेर मध्यरात्रीपासून भाविकांचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या\n२००८ मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला दिलासा नाही,…\nअमृतसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा\nआमिर खान साकारतोय “फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nIND vs AUS : सरावादरम्यान मनीष आणि कुलदीपचं…\nशाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद\n…तेव्हाच सेहवागने केली होती पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची…\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\nबँका निलंगेकरांवर मेहरबान, कर्जाचे 51 कोटी रूपये केले…\nन्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको- उद्धव ठाकरे\nसंभाजी भिडे आणि हाफीज सईद सारखेच.. : प्रकाश…\nतिसरी आघाडी: ममता बॅनर्जी आज भाजप असंतुष्ठ नेत्यांची…\nमराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात बुधवारी सुनावणी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे…\nरायगड लोकसभा मतदारसंघः तटकरे, गीतेंपुढे आव्हान गटबाजीचे\nलोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची गृहबांधणी\nश्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nफोटो : दीपवीरच्या लग्नाचे आणखी फोटो व्हायरल\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी…\nश्रेयस तळपदे पुन्हा मराठीत चित्रपटात\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\n अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लीक करणे टाळा\n कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने पैसे लुबाडले\nघरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा अन्…\nचिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाल, तर एकदा नाही…\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nपंचाहत्तरीनिमित्त रामदास फुटाणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून…\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय ‘आंब्रेला’ धबधबा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR…\nघरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा…\nचिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाल, तर एकदा…\n अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लीक करणे…\n कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने पैसे…\nरायगड लोकसभा मतदारसंघः तटकरे, गीतेंपुढे आव्हान गटबाजीचे\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे फक्त ‘वन वे रोड’\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने पैसे लुबाडले\nन्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको- उद्धव ठाकरे\nसंभाजी भिडे आणि हाफीज सईद सारखेच.. : प्रकाश आंबेडकर\nतिसरी आघाडी: ममता बॅनर्जी आज भाजप असंतुष्ठ नेत्यांची घेणार भेट, आतापर्यंत 7...\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय प���वान्यांचे नुतनीकरणे\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\n२००८ मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला दिलासा नाही, सुनावणी रोखण्यास...\nअमृतसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा\nअमृतसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असू शकतो असा संशय पंजाबचे मुख्यमंत्री...\nआमिर खान साकारतोय “फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nIND vs AUS : सरावादरम्यान मनीष आणि कुलदीपचं...\nशाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\nनवी दिल्ली : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष सहाव्यांदा सत्ता स्थापन करणार हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे....\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पक्षाचे...\nबँका निलंगेकरांवर मेहरबान, कर्जाचे 51 कोटी रूपये केले माफ\nउस्मानाबाद : शेतकऱ्यांना कर्जाच्या रुपया-रुपयासाठी तगादा लावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका मोठे उद्योगपती आणि...\nन्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको- उद्धव ठाकरे\nमुंबई : न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून...\nसंभाजी भिडे आणि हाफीज सईद सारखेच.. : प्रकाश आंबेडकर\n‘हिंदूंमधील ‘हाफीज सईदां’चा सरकारने बंदोबस्त करावा; अन्यथा जनतेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन करण्याची वेळ येईल’,...\nतिसरी आघाडी: ममता बॅनर्जी आज भाजप असंतुष्ठ नेत्यांची घेणार भेट, आतापर्यंत 7...\nसमृध्दी महामार्गावरून राजकीय वाद रंगला असतानाच हा महामार्ग आता कौटुंबिक कलहासाठीही कारणीभूत ठरु लागल्याचे दिसते....\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे फक्त ‘वन वे रोड’\nलोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची गृहबांधणी\nरायगड लोकसभा मतदारसंघः तटकरे, गीतेंपुढे आव्हान गटबाजीचे\nश्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान ���ेट्टीची एन्ट्री\nफोटो : दीपवीरच्या लग्नाचे आणखी फोटो व्हायरल\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे...\nघरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा अन्...\nकेंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांच्या अधिकाऱ्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या...\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nनवी दिल्ली: रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ऑनलाइन एफआयआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची...\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\nनवी दिल्ली : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष सहाव्यांदा सत्ता स्थापन करणार हे आतापर्यंत स्पष्ट झाले...\n अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये सध्या टि्वटरवर शाब्दीक लढाई...\nचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे फक्त ‘वन वे रोड’\nसध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु असून अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट, वन रोड...\nघरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा अन् मैद्याच्या मिठाईपासून दूर राहा\nहिवाळा म्हणजे लाल-लाल गाजरांचा महिना असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. या दिवसांमध्ये बाजारामध्ये...\nचिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाल, तर एकदा नाही पुन्हा पुन्हा चिक्कू खाल\nहिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं...\n अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लीक करणे टाळा\n[मुंबई – अज्ञात व्यक्तींनी पाठवलेल्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करणे टाळा. कारण बोरिवलीत एक धक्कादायक प्रकार...\nस्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nनागपूर न्यूज एक्सप्रेस, नागपूर.\nअमृतसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा\nआमिर खान साकारतोय “फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nरेल्वेत ऑनलाइन एफआयआर सुविधा हवी\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-20T15:05:34Z", "digest": "sha1:KF2U24DQMAWO2VX4GQAQ3LKJYXTQVMI6", "length": 8850, "nlines": 98, "source_domain": "amarvani.news", "title": "बाळासाहेब ठाकरे स्मारकाला जागा देण्याचा निर्णय कायदेशीर; पालिकेची हायकोर्टात माहिती | Amarvani - MA", "raw_content": "\nHome न्यायालयीन वृत्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाला जागा देण्याचा निर्णय कायदेशीर; पालिकेची हायकोर्टात माहिती\nबाळासाहेब ठाकरे स्मारकाला जागा देण्याचा निर्णय कायदेशीर; पालिकेची हायकोर्टात माहिती\nबाळासाहेब ठाकरे स्मारकाला जागा देताना सर्व कायद्यांचे पालन करण्यात आल्याने हा निर्णय वैध आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि न्यायालयही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.\nयापूर्वीही अनेक संस्थांना एक रुपया भाडेपट्टीने ३० वर्षांसाठी जागा दिल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील सुधारित कलम ९२ (डीडी-१) नुसार, महापालिकेच्या मालकीची कोणतीही जागा महापालिका आयुक्त नाममात्र भाडेपट्टीवर एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला देऊ शकतात. त्याअनुषंगानेच महापालिका आयुक्तांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे सामाजिक आणि सार्वजनिक उद्दिष्ट जाणून शिवाजी पार्क येथे महापौर बंगल्याची जागा १ रुपया भाडेपट्टीने ३० वर्षांसाठी दिली, असे महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.\nदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला शिवाजी पार्क येथे महापौर बंगल्याची जागा देण्याच्या राज्य सरकार व महापालिकेच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयानी व जनमुक्ती आंदोलन या एनजीओने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच या स्मारकासाठी नागरिकांनी भरलेल्या कराचा पैसा वापरण्यास याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे. या याचिकेवर मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी होती.\n‘बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा नाममात्र भाडेपट्टीवर ३० वर्षांसाठी देण्याचा राज्य सरकारचा धो���णात्मक निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि न्यायालयही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. शासनाने कायद्याच्या चौकटीतच बसून निर्णय घेतल्याने हा निर्णय वैध आहे,’ असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने या स्मारकासाठी निधी कुठून आणणार, अशी विचारणा करत याचे उत्तर सरकारला दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.\nPrevious articleसेनापतीनेच माघार घेतल्याने खचले सैनिकांचे मनोधैर्य – सुभाष देशमुख\nNext articleसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा\n९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत: नरेंद्र मोदी\nअमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार\nमुंबईकराची नेत्रदीपक भरारी; गुगलकडून 1.20 कोटी पगाराची नोकरी\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/tag/kalkaidevi/", "date_download": "2019-04-20T15:19:19Z", "digest": "sha1:VLMVH43YSDFK4BCDZQZEJREGYLQZWRXP", "length": 4325, "nlines": 107, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Kalkaidevi | Taluka Dapoli", "raw_content": "\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nतालुका दापोली - March 21, 2019\nतालुका दापोली प्रस्तुत ‘काळकाई देवीची पालखी’ Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली - March 18, 2019\nदापोली शहरातील श्री राम मंदिर\nतालुका दापोली - April 13, 2019\nदापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले...\n‘ऑलिव्ह रिडले’, सागरी निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या कासवांचे कोळथरे येथे संवर्धन\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nउन्नत भारत अभियान (दापोली)11\nउन्नत भारत अभियान (दापोली)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8B.html", "date_download": "2019-04-20T14:10:38Z", "digest": "sha1:QUSNXCGFBMLKN6ZXSLYLTXYSTL6OM3EU", "length": 29894, "nlines": 172, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "दानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog दानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nनगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तीनही टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून ‘मनातल्या मनात’ किंवा ‘जनतेच्या मनात’ असलेले राज्य भारतीय जनता पक्षातील बहुतेक सर्व इच्छुक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आता बाहेर पडले आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, हे सर्व ‘हिट विकेट’ झालेले आहेत. नुकतीच ‘क्लीनचीट’ मिळालेल्या पंकजा मुंडे, मग विनोद तावडे, नंतर एकनाथराव खडसे यांनी सत्तेच्या पटावर असलेल्या विकेट्स फेकल्या; आता रावसाहेब दानवे यांनीही विकेट फेकली आहे. राहता राहिले चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार. चंद्रकांत पाटील हे कार्यालयीन भाषेत सांगायचं तर ‘बॉस इज ऑल्वेज राईट’ सदरातले आहेत म्हणजे; अमित शहा यांनी निरोप/आदेश दिलाच तर ते शर्यतीत येतील अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हणून वावरत राहतील. सुधीर मुनगंटीवार हा माणूस ‘थंडा कर के खाना’ या सदरात मोडणारा आहे; आजच्या घटकेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाही हात फडणवीस यांच्या डोक्यावर आहे हे दिसत असतांना अवसानघातकी खेळी करणं हा सुधीर मुनगंटीवार यांचा स्वभाव नाही.\nथोडक्यात काय तर पक्ष आणि सरकार या दोन्ही आघाड्यांवर फडणवीस यांच्यासाठी सारं काही सध्या तरी सुशेगात आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहेरा आता देवेंद्र फडणवीस हाच आहे, हे अनेकांना कायम सलत राहणारं शल्य ही विद्यमान वस्तुस्थिती आहे. राजकारणातले दिवस कसे झपाट्याने रंग बदलतात ते बघा- नितीन गडकरी प्रदेशाध्यक्षपद सोडून दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारायला निघाले तेव्हाच खरं तर, देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार होती. मात्र, फडणवीस यांना त्यावेळी रस होता तो विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदात पण, तिथं एकनाथ खडसे पाय घट्ट रोऊन होते. मग काही काळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांनी पार पाडली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या महोलपूर्वी प्रदेशाध्यक्षपद फडणवीस यांच्याकडे आलं. एखादा माणूस संधीचं नुसतं सोनं नाही तर हिरे-मा���िक जडावलेल्या सोन्याच्या मुकुटाच्या रुपांतर कसं करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा काळ आहे. एरव्ही देवेंद्र हे अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित होते पण, त्यांची पाळंमुळं काही राज्यात सर्वत्र अंकुरलेलीही नव्हती. पक्षात गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचाच राज्यभर प्रभाव आणि स्पर्धा होती. गडकरी दिल्लीत गेले; राज्यातलं त्यांचं स्थान रिक्त झालं. ते स्थान पटकावण्यासाठी स्पर्धा झाली ती विनोद तावडे आणि फडणवीस यांच्यात. गोपीनाथ मुंडे यांचं शिष्यत्व स्वीकारून त्या काळात फडणवीस यांनी महाराष्ट्र तालुकापातळीपर्यंत पिंजून काढला.\nत्या काळात कधीही मुंबई किंवा नागपूर वगळता एका गावात फडणवीस यांचं बूड कधीच स्थिरावलं नाही – कधीही फोन केला तर, ‘आज इथं आहे आणि उद्या तिथं असेन’, हे त्यांचं उत्तर ठरलेल असायचं. बैठका आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात हा माणूस सदैव गुंतून राहिला. राज्य भाजपत पाळंमुळं घट्ट करण्याची ती देवेंद्र यांची सुरुवात होती. केंद्रात भाजपचं सरकार आलं; विधानसभा निवडणुका लागण्याआधीच गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला. त्यानंतर फडणवीस यांनी पक्षावरची त्यांची मांड पक्की केली. आश्वासक नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि वय हे त्यांचे प्लस ​पॉइंट होते; मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालत आलं. गेल्या सव्वादोन वर्षात कोणताही डाग उमटू न देता, अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत हे पद त्यांनी सांभाळलं शिवाय आता नगरपरिषदा आणि पंचायतीच्या निवडणुका एक हाती लढवत पक्षाला राज्यात आजवर कधीही न मिळालेलं यश मिळवून दिलं आहे. भाजपचे निवडून आलेले बहुसंख्य अध्यक्ष आणि सदस्य सहाजिकच फडणवीस यांचे समर्थक आहेत आणि येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी करण्यात या सर्वांची म्हणजे पर्यायानं फडणवीस यांची भूमिका कळीची राहणार आहे नगर परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकातील भाजपच्या यशाचं मोल फडणवीस यांच्यासाठी काय आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे.\nया पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कुठे होते आणि काय करत होते हा प्रश्न आपण विचारायचा नसून तो दानवे यांनीच स्वत:ला विचारायचा आहे दानवे यांचा भाजपच्या राजकारणातला प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असा आहे. १८ मार��च १९५५ला या भूतलावर प्रकट झालेले रावसाहेब दानवे १९९० साली सर्वप्रथम विधानसभेवर विजयी झाले. नंतर त्यांनी १९९५चीही विधानसभा निवडणूक जिंकली. जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे लोकसभा सदस्य तेव्हा उत्तमसिंग पवार होते. प्रमोद महाजन हेच पक्षात स्पर्धक आहेत असा साक्षात्कार उत्तमसिंग यांना झाला. एकदा का साक्षात्कार झाला की निर्माण होणारे समज-गैरसमज कातळी असतात. अखेर उत्तमसिंग पवार यांनी पक्षत्याग केला आणि रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आली. तेव्हापासून म्हणजे गेली अडीचपेक्षा जास्त दशकं दानवे लोकसभा सदस्य आहेत. या वाटचालीत राज्य भाजपनं त्यांच्यावर सचिव आणि उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी टाकली. अस्सल ग्रामीण लहेजा असणारं वक्तृत्व आणि मनात काय सुरु आहे यांची पुसटशीही रेषा चेहेऱ्यावर उमटू न देता लाघवी बोलणं ही रावसाहेब दानवे यांची बलस्थानं. मुलग्याला विधानसभा मिळवून देणं आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सेनेशी असलेली भाजपची युती तुटली तरी जावयाला सेनेची उमेदवारी मिळवून देणंच नाही तर निवडूनही आणणं, यावरून त्यांचं स्वहिताचं राजकीय कौशल्य लक्षात यावं. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं आणि रावसाहेब दानवे राज्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पदरात प्रदेशाध्यक्षपद अलगद पडलं कारण दुसरा कुणी मराठाच दृष्टीक्षेपात नव्हता.\nरावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदाची आजवरची कारकीर्द मात्र प्रभावशून्य ठरलीये. तसं तर ते खासदार म्हणूनही लोकसभेत कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत मात्र, त्यांना लोकसभेची उमेदवारी सातत्यानं मिळत गेली. त्यातच मुंडे-गडकरी स्पर्धेत ते कायम (पण, गाजावजा न करता) गडकरी यांच्या बाजूने राहिले; त्याचं बक्षीस त्यांना आधी केंद्रात राज्यमंत्रीपद आणि नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळण्यात झालं. पैठणच्या प्रचार सभेत बोलतांना त्यांनी ‘लक्ष्मी’ दर्शनाची केलेली भाषा वादग्रस्त ठरल्याची खूप चर्चा माध्यमांत झाली तरी, ते प्रकरण काही त्यांना फार भोवणार नाही कारण, राजकीय नेत्यांविरुध्द अशा प्रकरणात कठोर कारवाई झाल्याचा इतिहास नाही; फार लांब जायला नको शरद पवार, नितीन गडकरी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची गाजलेली वादग्रस्त वक्तव्य आठवून बघा. अशा घटनांत राज्य असो की केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईबद्दल नरमाईची भूमिका घेतली जाते, हेच आजवर समोर आलेलं आहे.\nदानवे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपद गमावण्याची वेळ आज लगेच येणार नाही पण, दिल्लीतील चर्चांनुसार नजीकच्या भविष्यात ते अटळ आहे. याबाबतीत नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला पण ते परदेशात आहेत असं सांगण्यात आलं. गडकरी हेही दानवे यांच्यावर खूष नाहीत अशी चर्चा ऐकायला आली. सर्व पक्षात दोस्तयार असूनही पक्षहिताला तडा न जाऊ देण्याची गडकरी यांची करडी ख्याती आहे आणि कुटुंबियांना त्यांनी राजकारणापासून कटाक्षानं लांब ठेवलं आहे. प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर जालना जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा प्रभाव दानवे यांना राज्यभर निर्माण करता आला असता पण, ते घडलं नाही. सुभाष देशमुख आणि जयप्रकाश रावल हे सरचिटणीस राज्यात मंत्री झाले; एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांच्याकडचं पद काढून घेण्याची औपचारिकतीही दानवे विसरले. खुद्द भोकरदनमध्येही त्यांना कॉंग्रेसची ताकद क्षीण करण्यात गेल्या सुमारे तीन दशकात यश आलेलं नाही. शिवाय जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षहित खुंटीवर गुंडाळून ठेवण्याची त्यांनी केलेली गुस्ताखी पक्षश्रेष्ठीना मुळीच आवडलेली नाही.\nफेसबुकवर दीड-दोन वर्षापूर्वी वाचलेली तथागत गौतम बुध्द यांची एक बोधकथा अशी-\nबौध्द धम्माचा प्रसार सुरु झाला असतानाची गोष्ट आहे. अनेक राजे बौध्द धम्माची दिक्षा घ्यायला पुढे येत होते. अशा काही राजांनी पूर्वी त्यांच्या हातून झालेली पापं नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी तीर्थस्नान करय ठरवलं. तथागतांना सांगण्यासाठी आणि संमती घेण्यासाठी सर्व राजे गेले.\nतथागत म्हणाले, “जात आहात तर जा. परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची डहाळी देतो. तुम्ही जेथे जेथे जाल तिथे त्या फांदीला पण स्नान घाला.”\nती डहाळी घेऊन सर्व राजे स्नानासाठी यात्रेला गेले.\nतीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व राजांनी तथागतांची भेट घेतली. त्यांनी दिलेली कडुनिंबाची फांदी परत करत ते राजे म्हणाले, “आपण म्हणालात त्याप्रमाणे, आठवणीनं सर्व नद्यांवर या फांदीला स्नान घातलंय.”\nत्या डहाळीचे सुरीने तुकडे करुन सर्वांना खाण्यास देत तथागत म्हणाले, “प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा.”\nसर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड वाईट केलं. कारण प्रसादाची चव कडू होती.\nतथागतांनी विचारलं, “सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करुनही कडूनिंबाची चव गोड झाली का \n स्नान घालून बाह्यबदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल” एका राजाने प्रश्न उपस्थित केला.\nतथागत म्हणाले, “तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती. तीर्थस्नानाने शरीर शुध्द होईल. परंतु आत्मशुध्दी कशी होईल त्यांचा संबंध सदाचरणाशी, सदगुणांशी आहे.\n-इथे कडूपणा ऐवजी नेतृत्वगुण आणि इच्छाशक्तीचा अभाव हे शब्द वापरले तर रावसाहेब दानवे यांच्यासाठी चपखल ठरतात; त्यात ‘खास मराठवाडी गप्पिष्ट आळशीपणा’ही जोडायला हरकत नाही.मोठ्या पदावर संधी मिळूनही रावसाहेब दानवे प्रभाव निर्माण करू शकले नाही कारण नेतृत्वगुण आणि इच्छाशक्ती ‘आडातच नाही तर पोहोऱ्यात येणार कुठून’ आणि ते राज्य स्तरावर प्रस्थापित होणार कसे\nसाहजिकच, रावसाहेब दानवे यांचे मुख्यमंत्रीपदाचे मांडे सध्या तरी मनातच विरून गेले आहेत. पण, अजूनही वेळ गेलेली नाही, आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तरी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करुन त्यांची क्षमता सिध्द करायला हवी अन्यथा, प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं की त्यांची अवस्था ‘तेल गेलं आणि तूपही गेलं’ अशी होणार आहे.\nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nनव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड \nफडणवीसांची बोलाची कढी अन बोलाचाच भात\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nशुभ शकुनाच्या ओल्या रेषा\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nन उरला ‘म’ मराठीचा \nनो पार्टी इज डिफरन्ट \nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\n‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…\nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3165\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/methiche-mahtv-information-about-methi/", "date_download": "2019-04-20T14:20:00Z", "digest": "sha1:DAXERNSXHF7KLTMPJORXODCXKHOWTUXQ", "length": 4452, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "मेथी आरोग्यवर्धक वनस्पती | information about Methi | m4marathi", "raw_content": "\nमेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरोपात वापरली जाते.मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रस्भाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे माधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात डिंकाच्या लाडूमध्ये मेथीचा वापर करतात.\nआहारात असू द्या वांगं\nजीभ स्वच्छ ठेवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T14:16:43Z", "digest": "sha1:DSI3F3MITVAZPL5VBHV2RNQHNOM54DET", "length": 7836, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "ओझोन थेरपी | m4marathi", "raw_content": "\nओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी शरीरातील टाकाऊ आणि घातक द्रव्यांचा नाश होतो. पोषक द्रव्य टिकून राहिल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीराला अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे आणि सुयोग्य प्रमाणात होते. पचनशक्ती सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे व्यवस्थित भूक लागते. शांत झोप पण येते. परिणामी रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.दोन सेकंद थांब.. जरा मोकळा श्‍वास घेऊ देत, असे वाक्य रोजच्या व्यग्र जीवनात एकदा तरी कानावर पडते. पुरेसा श्‍वासही घ्यायला वेळ मिळत नाही, असा अनेकांचा सूर असतो. हळूहळू थकवा जाणवायला लागतो आणि छोट्या-छोट्या आजारांना निमंत्रण मिळते. याला कारणीभूत कोण स्वत:ला विसरून झपाटल्यासारखं काम करणारा माणूस, की पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळणारा समतोल स्वत:ला विसरून झपाटल्यासारखं काम करणारा माणूस, की पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळणारा समतोल जगण्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा अशा मूलभूत गरजा माणूस भागवतो; पण मोकळा श्‍वास घ्यायला आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनची सध्या कमतरता भासतेय. वातावरणातील ओझोन सूर्याच्या अतिनिल किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. हाच ओझोन सुयोग्य प्रमाणात वापरला, तर मानवी शरीरावर यशस्वी उपचार करता येतील. आज जाणून घेऊया ओझोन थेरपी म्हणजे काय. मनुष्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग आहे.\nओझोन थेरपीमध्ये ऑक्सिजन सिलिंडरला ओझोनेटर लावून त्यात विजेच्या लहरी सोडून ओझोन वायू तयार केला जातो. तयार झालेल्या ओझोनमध्ये ९५ टक्के ऑक्सिजन आणि ५ टक्के ओझोन असतो. हा ओझोन वायू आजाराच्या निदानाप्रमाणे आणि व्यक्तिनुरूप रुग्णांच्या शरीरामध्ये विविध मार्गाने, योग्य पद्धतीने उपचारासाठी सोडण्यात येतो.ओझोन थेरपीची किमयाओझोन हा वायू किंवा सिरपच्या स्वरूपात वापरता येत नाही, तरीही विविध पद्धतीने दिलेली ओझोन थेरपी अनेक आजारांवर उप���ुक्त ठरते.\nओझोनेटेड सलाईन : सलाईनमध्ये ओझोन वायू मिसळून दिल्यास शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, रोगप्रतिपादक क्षमता वाढते. शरीराच्या अंतर्गत भागातील व्रण, कॅन्सर, कावीळ, रक्तभार वृद्धी यामध्येही उपयोग होतो.\nइंजेक्शन : संधिवात किंवा सांधेदुखीवर इंजेक्शनद्वारे ओझोन दिल्यास दुसर्‍या खांद्याच्या हालचाली सुरळीत आणि सुलभ होण्यास मदत होते.\nओझोनेटेड पाणी : ओझोनमिश्रीत पाणी एक तास टिकते. याचा उपयोग पोटाचे विकार, छातीत जळजळणं, करपट ढेकर येणे आदी आजारांमध्ये तर होतोच पण अल्सर, तोंडाचा कॅन्सर आणि भाजल्यामुळे येणारी सूज कमी करण्यासाठीही ओझोनचा वापर केला जातो.\nनिरोगी राहण्याचे घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_orders1.aspx", "date_download": "2019-04-20T14:55:27Z", "digest": "sha1:Q2OXJPQFPZZ5P3VNQ7JJFNF5CCQGWEPZ", "length": 2616, "nlines": 49, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "Orders passed by Chancellor", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > मा.राज्यपाल यांच्या भूमिका व जबाबदा-या > Orders passed by Chancellor\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-manifesto-for-loksabha-election-2019/", "date_download": "2019-04-20T14:30:29Z", "digest": "sha1:2O337LHD3RCOARHO2XL5MLQN4TIB2XLJ", "length": 6915, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांना पेन्शन, १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nशेतकऱ्यांना पेन्शन, १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस\nनवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाही��नामा प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये भाजपकडून जनतेसाठी ७५ संकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या १२ सदस्यीय समितीने हे संकल्पपत्र बनवलेले आहे. या संकल्पपत्रातून नवीन भारत निर्माणाचा निर्धार करण्यात आल्याचं यावेळी राजनाथसिंह यांनी सांगितले आहे.\nभाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, यामध्ये ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, तसेच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असे संकल्पपत्रात नमूद करण्यात आलं आहे.\nभाजप संकल्प पत्रातील प्रमुख १० मुद्दे\n१. ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार\n२. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी ३५ लाख कोटी रुपयांचा निधी\n३. शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज\n४. २०२२ पर्यंत देशभरात १० हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार\n५. सर्व घटनात्मक प्रक्रियापूर्ण करून राम मंदिराचे निर्माण करणार\n६. लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना\n७. देशातील सर्व घरांत वीज कनेक्शन देणार\n८. प्रत्येक व्यक्तीला ५ किलोमीटरपर्यंत बँकिंग सेवा उपलब्द करणार\n९. तीन तलाकचा कायदा बनवून मुस्लीम महिलांना न्याय देणार\n१०. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १,५ लाख वेलनेस सेंटर उभारणार\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nसुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल : विजय शिवतारे\nशेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल सरकार जबाबदार – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2019-04-20T14:31:01Z", "digest": "sha1:477GAJZAHUNFY224E6JGDBO5PLC4JCAV", "length": 7058, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अर्थसंकल्प २०१९ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे ��ेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - अर्थसंकल्प २०१९\nराज्य विधीमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अधिवेशन हे २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार आहे. तर २७ फेब्रुवारीला या अधिवेशनात राज्याचं वार्षिक...\nशेतकरी-कष्टकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद – सहकारमंत्री सुभाष देशमुख\nटीम महारष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने 2019 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या...\nBudget 2019; दिवसाला १७ रु. ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा\nटीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी...\nअर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती भोपळा – कुमारस्वामी\nटीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी...\nटीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी...\nअर्थसंकल्पात जवानांना वन रँक वन पेन्शन लागू\nटीम महारष्ट्र देशा : नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लोकसभेची...\nन्यू इंडियाचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प,योगींची स्तुतिसुमने\nटीम महाराष्ट्र देशा- नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडला. लोकसभेची सार्वत्रिक...\nबजेटमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवा भारताच्या तेल मंत्रालयाची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या बजेटमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ठ���वावे. तसेच पेट्रोल व डिझेलचे भाव आटोक्यात रहावेत यासाठी एक्साइज ड्युटी कमी करावी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-20T14:33:02Z", "digest": "sha1:RLQDDBUMW3KHU7NWTSZSOABV34O4LVD3", "length": 2443, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रणजितसिंह मोहीते पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nTag - रणजितसिंह मोहीते पाटील\nमाढा लोकसभेचा तिढा; दादा नको तर साहेब \nटीम महाराष्ट्र देशा – लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.मात्र माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा काही केल्या सुटत नाही. विद्यमान खासदार विजयसिंह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/world-number-82/", "date_download": "2019-04-20T15:04:10Z", "digest": "sha1:5P2ODEVIWAJNYTHUJG2GQB7QGC33IQHL", "length": 2471, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "world number 82 Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nMandy Minella Wimbledon 2017: चार महिन्याची गर्भवती मैंडी मिनेला खेळतीय विम्बल्डन स्पर्धेत\nलग्जमबर्गची मैंडी मिनेला ही चार महिन्यांची गर्भवती महिला टेनिसपटू विम्बल्डन स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे ही खेळाडू महिला एकेरीत खेळत असून ती गर्भवती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/kavi-kumar-his-death/", "date_download": "2019-04-20T14:49:54Z", "digest": "sha1:UEFJCLJZRQWS6VT2T4HAPLR6UHIEDHIA", "length": 8246, "nlines": 77, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : तारक मेहता मधले डॉ. हाथी��ी भूमिका साकारणारे कवी कुमार यांचं निधन. Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\nतारक मेहता मधले डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचं निधन.\nमहा न्यूज नेटवर्क July 9, 2018\tताज्या बातम्या, सामाजिक\nहसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.\nसब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचा मृत्यू झाला. कवी कुमार आझाद अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करत होते.\nमागील तीन दिवसांपासून कवी कुमार आझाद यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना मुंबईतील मीरा रोड इथल्या वोकहार्ड्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.\nकवी कुमार आझाद यांनी 2010 मध्ये शस्त्रक्रिया करुन 80 किलो वजन कमी केलं होतं. ‘तारक मेहका का उल्टा चश्मा’ मालिकेमुळे कवी कुमार आझाद घराघरात पोहोचले होते. तसंच आमीर खानच्या ‘मेला’ आणि फंटूश यासह काही सिनेमातही काम केलं होतं.\nPrevious …म्हणून पुढील ४८ तास मुंबईसह राज्यभरात कोसळधार सुरु राहणार\nNext लग्नाचा श्रृंगार करून विवाहितेची आत्महत्या; होत नव्हते मूलबाळ, नैराश्यातून उचलले पाऊल\nममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nनरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना\nपरळी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्या विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्��ीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T15:07:09Z", "digest": "sha1:W45FCXEWCF4QQFVVBAANO2FIID4E3DJ4", "length": 3848, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "लाभकारी बटाटा | m4marathi", "raw_content": "\nसामान्यत: बटाटा खाल्ल्याने व्यक्ती लठ्ठ होते. त्यामुळे मधुमेह होण्याच्या धोक्यात वाढ होते, असे अनेक गैरसमज बटाट्याच्या बाबतीत समजले जातात. मात्र हा बटाटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गुणकारी आहे हे कुणाला माहिती नसते. तर बघूया बटाट्याचे फायदे..\n1.बटाट्यामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वं आहेत जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.\n2.बटाट्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पोटॅशियम आढळते जे आपल्या कमी रक्त दाबाला सामान्य करण्यासाठी गरजेचे असते.\n3.बटाटा सालीसह खाल्ल्यास तुम्हाला फायबर मिळते व या फायबरमुळे हार्टअँटॅकचा धोका कमी होतो.\n4.एखाद्या कमी वजनाच्या व्यक्तीस बटाटा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण त्यामुळे त्या व्यक्तीचे वजन वाढण्यास मदत होते.\n5.एखादी व्यक्ती भाजली असेल किंवा त्याला जखम झाली असेल तर त्या जखमेवर बटाट्याची साल लावतात. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.\nलिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T14:30:40Z", "digest": "sha1:CZPRDTFQNJICECI7W6QAZVNKKBJIKK6Z", "length": 2506, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीड���आर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nप्रस्तावित नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे…\nमुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढता बोजा,वाढती गर्दी यामुळे पडणारा ताण नव्या ठाणे स्थानकाला दिलेल्या हिरव्या कंदिलाने हलका होणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T14:35:36Z", "digest": "sha1:TSHJRYQU64IVZCRZQTBVAVKIQP6RIKZB", "length": 3167, "nlines": 47, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सहकारनगर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबोट पलटी होऊन तीन चिमुकल्यांना जलसमाधी ; औरंगाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील घटना\nVideo: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट\nमी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी\nमतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी\nबारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद\nमोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी \nप्लास्टिक बंदीच्या विरोधात पुण्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन\nपुणे : प्लास्टिक बंदीच्या विरोधात आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ पुण्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. प्लस्टिक बंदीचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले...\nपुण्यात प्लास्टिक बंदी कारवाई विरोधात आज व्यापाऱ्यांचा बंद\nपुणे: प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना बेकायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे . या निषेधार्थ आज शहर व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=872", "date_download": "2019-04-20T14:25:39Z", "digest": "sha1:ZALKHF7BPO2LOMYGW54KJHFKHNUO74A5", "length": 9743, "nlines": 141, "source_domain": "vvcmc.in", "title": "महापौर मॅरेथॉन | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अभियंतांंकरिता भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nमाहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई ���िरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/reliance-new-jio-phone-launch-294787.html", "date_download": "2019-04-20T14:19:47Z", "digest": "sha1:UB6WPHENJJXV3OBUGSNZKKOIV3PQCGUG", "length": 2656, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Reliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन !–News18 Lokmat", "raw_content": "\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \nरिलायन्स जिओने आपल्या 41 व्या एजीएम वार्षिक सभेत तीन नव्या घोषणा केल्या आहेत. जिओने नवीन फोन लाँच केलाय. या फोनची किंमतही 2999 रुपये असणार आहे. पुढील महिन्यात 15 आॅगस्टपासून या फोनसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या फोनमध्ये फेसबुक, युट्यूब आणि व्हाॅट्सअॅप वापरता येणार जिओ फोनमध्ये व्हाईस कमांड आॅपशन\nया फोनला समोर 2 मेगा पिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये 125 जीबीपर्यंत मेमरी कार्ड वापरता येणार\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी\nअंडरवर्ल्डपासून अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत, या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकली मराठमोळी ममता कुलकर्णी\nVIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का\nअब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/vijay-mallya-arthur-road-jail-custody-304971.html", "date_download": "2019-04-20T15:06:27Z", "digest": "sha1:OH6QMJCOMP6R4WG7436SEACIGCQVKVC6", "length": 4305, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nराष्ट्रीयकृत बँकांचं 9 हजार कोटीचं कर्ज बुडवून लंडनच्या बिळात लपलेल्या विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहातली जी कोठडी वाट पाहतेय, त्या कोठडीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत. भारतातलं प्रत्यार्पण आणि अटक टाळण्यासाठी आर्थर रोड कारागृहाच्या दूरवस्थेवर विजय मल्ल्यानं बोट ठेवलंय. मात्र आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला होता.\nराष्ट्रीयकृत बँकांचं 9 हजार कोटीचं कर्ज बुडवून लंडनच्या बिळात लपल��ल्या विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहातली जी कोठडी वाट पाहतेय, त्या कोठडीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत.\nभारतातलं प्रत्यार्पण आणि अटक टाळण्यासाठी आर्थर रोड कारागृहाच्या दूरवस्थेवर विजय मल्ल्यानं बोट ठेवलंय. मात्र आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला होता.\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\n12वीनंतर चांगला पगार मिळण्यासाठी 'हे' आहेत पर्याय\nअंडरवर्ल्डपासून अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत, या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकली मराठमोळी ममता कुलकर्णी\nVIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी\nअब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/gurgaon-sampat-nehra-was-plotting-to-kill-the-salman-khan_n-292180.html", "date_download": "2019-04-20T14:18:47Z", "digest": "sha1:VMW4N5Q7ZNPDVPLBU22UA2T3Q7KQVYYW", "length": 18917, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी", "raw_content": "\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSelfie ने केला घात..नळदुर्ग किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणारे तीन मुले बुडाली\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंब���करांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nया कंपनीने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना घेतलं नोकरीत, जेटची विमानंही घेतली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nलग्नाच्या आदल्या रात्री जान्हवी कपूरने उडवली होती ऐश्वर्या- अभिषेकची झोप\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nसलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी\nसंपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत���येचा मनसुबा संपतचा होता.\nहरियाणा, 09 जून : काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा धक्कादायक खुलासा गुरुग्राम एसटीएफच्या टीमने केलाय.\nगुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे 24 पेक्षा जास्त गुन्हे हरियाणासह अनेक राज्यात दाखल आहे. अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि यासाठी मुंबईतील त्याच्या घराची रेकी केली होती अशी कबुली त्याने दिली.\nसंपत नेहराने मुंबईतील वांद्रे येथील सलमानच्या घराची दोन दिवस रेकी केली होती. कट कोणत्या परिस्थितीत अयशस्वी होऊ नये यासाठी त्याने सलमान घरातून किती वाजता बाहेर येतो आणि सुरक्षारक्षकांची माहितीही गोळा केली होती.\nमे महिन्यात सलमानच्या घराची रेकी\nसंपत नेहराने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता. एवढंच नाहीतर फॅन्स आणि सलमानमध्ये किती अंतर असतं याचाही आढावा घेऊन गोळी झाडण्याचा संपतचा डाव होता. पण संपत आपल्या कटात यशस्वी होण्याआधीच एसटीएफच्या टीमने हैदराबादमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.\nलाॅरेंस बिश्नोईने दिली होती सलमानला धमकी\nकाळविट शिकार प्रकरणी गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सध्या संपत नेहरा अटकेत असून सलमानच्या हत्येचा कट उधळला गेलाय. संपतच्या या कटात कोण-कोण सहभागी आहे याची माहिती एसटीएफची टीम गोळा करत आहे. संपत नेहराच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आङे.\nतुरुंगात शिजला सलमानच्या हत्येचा कट\nएसटीएफला संपत नेहराच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, लाॅरेंस बिश्नोईने तुरुंगात बसून सलमानच्या हत्येचा कट रचला होता. सलमानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवण्यात आली होती. बिश्नोईची संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. त्यानंतर संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. संपत हा चंडीगढ विद्यापीठात असताना बिश्नोईच्या संपर्काता आला होता.\nसंपत नेहरा कार चोरीत झाली होती अटक\nसंपत नेहराला 2016 मध्ये कार चोरी प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला होता. संपत नेहराने इनेलोचे माजी आमदाराच्या भावाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. एवढंच नाहीतर हरियाणा, राजस्थान आणि पंजाब पोलिसांनी त्याच्यावर दोन लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/fifa-world-cup-2018-brazil-vs-switzerland-brazil-held-by-gritty-swiss-293069.html", "date_download": "2019-04-20T14:39:25Z", "digest": "sha1:RXIEUT3DDPHQX3PIBSC3XRTIL3KCQL3M", "length": 15080, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "FIFA World Cup 2018: नेमारची जादू चालली नाही, ब्राझील-स्वित्झर्लंडची बरोबरी", "raw_content": "\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांव�� टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nFIFA World Cup 2018: नेमारची जादू चालली नाही, ब्राझील-स्वित्झर्लंडची बरोबरी\nफिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले.\nरशिया, १८ जून : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले. ब्राझीलतर्फे फिलिपे काउटिन्होने (१७ वा मिनिटं) तर स्वित्झर्लंडतर्फे स्टीव्हन झुबेर (५० वा मिनिटं) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. पाचवेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या ब्राझीलला अखेर १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्यंतरापर्यंत ब्राझीलने १-० अशी आघाडी घेतली होती.\nसामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझील वर्चस्व राखून होता. पण सामन्याच्या ५० व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्टीव्हन झुबेरने पेनल्टी कॉर्नरवर हेडरच्या सहाय्याने शानदार गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ब्राझील आणि स्विस संघाने परस्परांवर गोल डागण्याचे जोरदार प्रयत्न केला पण कोणालाही यश मिळाले नाही. अखेर ग्रुप ईमधला हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला.\nब्रेकला एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना नेमारला गोल नोंदवण्याची चांगली संधी होती, पण थियागो सिल्वाच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविण्यात तो अपयशी ठरला. जगातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या नेमारला पहिल्या हाफमध्ये स्विस खेळाडूंनी जखडून ठेवले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: brazilfifa world cup 2018switzerlandजर्मनीफिफा वर्ल्ड कप २०१८ब्राझीलविजय\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T14:48:17Z", "digest": "sha1:LMYQXL7PRAO4BHE54DTRXQBGIS7ZUOFA", "length": 9450, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आम्ही दोघं राजा राणी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nभाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या व���ब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n#आम्ही दोघं राजा राणी\n'आम्ही दोघं राजा राणी'च्या कलाकारांशी गप्पा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-20T15:11:26Z", "digest": "sha1:2UQGTCODM4XCCYPIRM36OCEWIZ2MXBMS", "length": 12641, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पृथ्वीराज चव्हाण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलं��� संकट\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर��मशाळा\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n'काँग्रेसची सत्ता आली की राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील'\n'चौकीदार' या शब्दावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्ला करत राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर राफेलची चौकशी होईल आणि जेलमध्ये आणखी एक चौकीदार असेल असा इशाराच मोदींनी दिला होता.\nराहुल गांधी यांचा गरिबी हटावचा नारा फार महत्त्वपूर्ण- पृथ्वीराज चव्हाण\nजनतेचा 'नायक' होण्यासाठी राजू शेट्टींना मदत करणार बॉलिवूडमधील 'हा' व्हिलन\nसोलापुरातील भाजप उमेदवाराची सभा, युवकाने गावातील समस्या सांगताच उडाला गोंधळ\nकमलनाथांच्या निकटवर्तीयांवर कारवाई : युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ-उद्धव ठाकरे\nVIDEO : विखे पाटील भाजपात जाणार\nVIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...\nप्रियांका गांधी आता मुंबई गाजवणार, या उमेदवारांसाठी करणार प्रचार\nसुप्रिया सुळे यांच्या मालमत्तेत 67 टक्क्यांची वाढ\nभाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहीत आहेत - अजित पवार\nपृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, या प्रश्नाचं उत्तर द्या - विनोद तावडे\n पुण्यातील काँग्रेस उमेदवार 3 एप्रिलला भरणार फॉर्म\nमहाआघाडीचा सांगलीतील उमेदवार ठरला, राजू शेट्टींकडून विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/apple-launched-apple-4k-tv-269734.html", "date_download": "2019-04-20T15:14:39Z", "digest": "sha1:SFO4IEEWTPL2YFHWTNNNF6LIGUAT6J65", "length": 14050, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे?", "raw_content": "\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यां���ा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आ���ि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nअॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे\nअॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.\nस्नेहल पाटकर, 13 सप्टेंबर : अ‍ॅपलने अ‍ॅपल टीव्हीचं फोर-के हे मॉडेल लाँच केलं आहे.या मॉडेलचे फिचर्स खालील प्रमाणे-\n-4 k रिझोल्युशन स्ट्रीमिंग म्हणजेच सर्वाधिक पिक्चर क्वालिटी\n-डीटीएसएक्स सराऊंड साउंड सिस्टीम,\n-स्मार्टफोन मिररींगचं स्वतंत्र अ‍ॅप स्टोअर - हवे ते अ‍ॅप इन्टॉल करून आपल्या टीव्हीवर वापरू शकणार.\n- नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवांच्या स्ट्रीमिंगचा लाभ या टी.व्हीवर घेता येणार\n- ए10एक्स हा प्रोसेसर देण्यात आलाय.\n-स्पोर्टस् कंटेंटसाठी स्वतंत्र विभाग\nअ‍ॅपल टीव्ही फोर-के हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये आहे. त्याची किंमत खालीलप्रमाणे\n-अॅपल टीव्ही 32 जीबी- 149 डॉलर\n-अॅपल टीव्ही 4k 32 जीबी - 179 डॉलर\n-अॅपल टीव्ही 4k 64 जीबी - 199 डॉलर\nअॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aaple 4kapple tvअॅपल टीव्हीअॅपल फोर के\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलाव रे तो व्हिडीओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n'भाजपपास��न माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dnsbank.in/Encyc/2019/3/27/Puraskar-Sohala.aspx", "date_download": "2019-04-20T14:52:36Z", "digest": "sha1:2TPJMWIUMCHGP7L5ZZPEBFT64GEUXYWR", "length": 11892, "nlines": 159, "source_domain": "www.dnsbank.in", "title": "डोंबिवली बँकेचा अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न", "raw_content": "\nHome > डोंबिवली बँकेचा अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न\nडोंबिवली बँकेचा अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न\n\"आपण जागरूक असणे,ही देखील सामाजिक बांधिलकी' - रमेश पतंगे\n'यथा राजा, तथा प्रजा' ही म्हण सर्वार्थाने रूढ आहे. राजा जसा वागतो तशी प्रजा वागत असते. म्हणूनच आपल्यावर राज्य करणारा राजा कसा असावा, याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिला आहे. म्हणूनच देशहितासाठी कामे करणारे सरकार निवडून आले पाहिजे या हेतूने मतदान करा. आपण जागरूक असणे ही देखील एका प्रकारे सामाजिक बांधिलकीच आहे\" असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रमेश पतंगे यांनी येथे केले.\nडोंबिवली नागरी सहकारी बँकेने योजिलेल्या धर्मादाय निधी व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ''पारंपरिक बँकिंग करत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने डोंबिवली बँकेने योजलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. तुम्ही सर्वजण अधिक जोमाने काम करून बँकेने आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवाल अशी खात्री आहे.\" असेही ते म्हणाले. याप्रसंगी अनेक प्रेरणादायी उदाहरणे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nया कार्यक्रमात मा. रमेशजी पतंगे यांच्या हस्ते शुश्रुषा सिटिझन्स को.ऑप. हॉस्पिटलचे मा. अध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड यांना 'सह्कारमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. लाड म्हणाले, 'आरोग्य,शिक्षण आणि स्वछता या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर ते सहकाराच्या माध्यमातून मिळू शकेल, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सहकाराच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडू शकेल असे उपचार मिळू शकतात, हे शुश्रुषा हॉस्पिटलने सिद्ध केले आहे. अशा प्रकारची सहकारी हॉस्प��टल्स देशभर उभी रहायला हवीत\", असे प्रतिपादन डॉ. लाड यांनी केले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत या संस्थेला या वर्षीचा 'समाजमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. \"या पुरस्कारामुळे आमच्यावरील जवाबदारी वाढली आहे. ही जवाबदारी पार पाडण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू.\" अशी ग्वाही याप्रसंगी संस्थेचे प्रांत सहकार्यवाह श्री. अरुणजी डंके यांनी दिली. परिवर्तन महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीताई पाटकर यांनाही 'समाजमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच सहकार्याबद्दल बँकेचे आभार मानले.\nकार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी प्रास्ताविक केले. \"हा कृतज्ञतेचा मेळावा आहे. आपल्या जीवनातील महत्वाचा वेळ खर्च करून आपण जे सामाजिक कार्य उभे केले आहे ते निश्चितच स्फूर्तिदायक आहे. आपल्याला सहाय्यभूत ठरू शकेल असा आर्थिक सहाय्याचा एक खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय त्याबद्दल आमच्या मनात खरोखरच कृतज्ञतेची भावना आहे.\" असे त्यांनी आवर्जून सांगितले.\nया कार्यक्रमात एकूण १२२ संस्थांना सुमारे ₹ ३०/- लाखांचा निधी वितरित करण्यात आला. पुरस्कारार्थींना देण्याचे आलेल्या मानपत्रांचे वाचन मा.संचालक सर्वश्री मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर व महेश फणसे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सरव्यवस्थापक श्री. परांजपे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नम्रता सावंत व सौ. श्वेता नानिवडेकर यांनी केले. कार्यक्रमास साजेसे वैयक्तिक गीत सौ. मधुरा देशमुख यांनी म्हंटले.\nकार्यक्रमास रिझर्व्ह बँकेचे संचालक मा.श्री. सतीश मराठे, बँकेचे आजी-माजी संचालक तसेच अनेक संस्थांचे मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेमार्फतआगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन\n'डोंबिवली नागरी सहकारी बँके' चा उद्योजक मेळावा संपन्न\n‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित ‘कार कार्निवल’\nडोंबिवली नागरी सहकारी बँक आता भीम (BHIM) अ‍ॅपवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-04-20T14:10:43Z", "digest": "sha1:OSO6AMJ533JUCEF6JP5L6LD4L5CQJ3TS", "length": 30858, "nlines": 167, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं…\nमहाराष्ट्राची बहुसंख्य नोकरशाही केवळ मुजोर, नाठाळ आणि असंवेदनशीलच नाही तर भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे; सरकारनं कररुपानं जनतेकडून जमा केलेल्या पैशावर ही बहुसंख्य नोकरशाही डल्ला मारत आहे, असं जे म्हटलं जातं त्यावर लातूरच्या घटनेनं शिक्कामोर्तब तर केलंच आणि त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार करतांना या नोकरशाहीनं कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळून ठेवण्याची पातळी कशी गाठलेली आहे हेही जगासमोर आणण्याचा निर्लज्जपणा केलेला आहे.\nएकेकाळी विलासराव देशमुख यांचं गांव, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत हमखास उल्लेखनीय यश संपादन करणारा फॉर्म्युला प्रस्थापित करणारं गाव म्हणून अखिल महाराष्ट्रात डंका वाजलेल्या लातुरात, राज्याची नोकरशाही किती भ्रष्ट आहे याची जाहीर दवंडी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिटली गेली आहे. राज्याच्या प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, त्यावर कारवाई करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लांच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB- Anti Corruption Bureau) लातूर कार्यालयाच्या प्रमुखालाच लांच मागितल्याच्या प्रकरणात जेरबंद करण्यात आलेलं आहे राज्य परिवहन खात्यातील (RTO) लातूरच्या एका निरीक्षकाच्या विरोधात (प्रत्यक्षात न) आलेल्या गैरव्यवहाराच्या अर्जावर चौकशीची कार्यवाही आणि पुढील कारवाई न करण्यासाठी या लांचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं लाच मागितली; खरं तर, लांच मिळावी यासाठी अक्षरशः त्या निरीक्षकाच्या मागे लकडाच लावला होता राज्य परिवहन खात्यातील (RTO) लातूरच्या एका निरीक्षकाच्या विरोधात (प्रत्यक्षात न) आलेल्या गैरव्यवहाराच्या अर्जावर चौकशीची कार्यवाही आणि पुढील कारवाई न करण्यासाठी या लांचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं लाच मागितली; खरं तर, लांच मिळावी यासाठी अक्षरशः त्या निरीक्षकाच्या मागे लकडाच लावला होता त्या निरीक्षकाला नुकतीच पदोन्नती मिळालेली होती आणि (त्यानं तोपर्यंत तरी) कोणताही भ्रष्टाचार केलेला नाहीये याची त्याला खात्री होती; म्हणून ती तक्रार दाखवावी असा त्याचा आग्रह होता. राज्�� पोलीस दलातील काही वरिष्ठांचा संदर्भ आणि ओळख देत त्या निरीक्षकांनं अशी चौकशी होऊ नये आणि लांच द्यावी लागू नये यासाठी प्रयत्नही खूप केले. मात्र, लांच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या या ‘थोर’ अधिकाऱ्याला त्याची पर्वाच नव्हती; ‘कामातुराणां भय न लज्जा’ म्हणतात तसा तो निर्लज्ज झालेला होता. अखेर परिवहन खात्याच्या त्या निरीक्षकानं लांच लुचपत खात्याचं मुंबई कार्यालय गाठलं आणि तक्रार नोंदवली.\nआणि मग राज्याच्या प्रशासनात एका अभूतपूर्व निर्लज्ज विक्रमाची नोंद झाली. चक्क लांच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यावर लांचेची मागणी केल्याबद्दल आणि ती लांच स्वीकारणाऱ्या त्याच्या पंटरवर, त्याच खात्याच्या मुंबईहून लातुरात डेरेदाखल झालेल्या एका पथकाकडून कारवाई झाली. बेहिशेबी संपत्तीच्या चौकशा न होऊ देणे किंवा अशा आलेल्या तक्रारी परस्पर निकालात काढणं, लांच घेतांना अटक करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास आरोपीला मदत होईल अशा पध्दतीने करण्यासाठी या खात्यातील अधिकारी लांच घेतात, दरमहा हप्ते घेतात अशी जी कुजबुज गेली अनेक वर्ष राज्याच्या प्रशासनात होती; त्यावर या कारवाईनं शिक्कामोर्तबच झालं. अशा प्रकारची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असल्यानं तर राज्याच्या नोकरशाहीतील भ्रष्टाचाराची लक्तरं महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली. या घटनेनं राज्य सरकार व प्रशासनाचा चेहेरा शरमेनं शरमेनं काळा ठिक्कर पडला असेल अशी अपेक्षा आहे; तेवढी तरी लाज वाटणारे आणि बाळगणारे मोजके का असेना, स्वच्छ व संवेदनशील अजूनही अधिकारी/कर्मचारी राज्याच्या नोकरशाहीत आहेत याची खात्री आहे.\nतत्कालिन महासंचालक अरविंद इनामदार यांच्यामुळे १९९८मध्ये जालना भूखंड घोटाळा उघडकीस आणण्याची कामगिरी बजावलेल्या याच लांच लुचपत प्रतिबंधक खात्याशी आणि त्यातील अनेक अधिकाऱ्यांशी जवळून ओळख झाली. लांच लुचपत प्रतिबंधक खात्याची कार्यशैली जवळून कळली; ऑफ द रेकॉर्ड सांगायचं तर, काही घटनात म्हणजे छापे आणि रचलेले सापळे यशस्वी होताना, उत्सुकता म्हणून सहभागीही होता आलं. या खात्याच्या कार्यशैलीविषयी तेव्हा बरं आणि वाईट असं खूप काही एक पत्रकार म्हणून लिहिता आलेलं आहे. अरविंद इनामदार, रॉनी मेंडोंसा, अनिल ढेरे, हेमंत करकरे, संदीप कर्णिक, शेषराव सूर्यवंशी अशा काही वडीलधाऱ्या स्ने���्यांनी तर काही दोस्तांनी या खात्यात मोठ्या अधिकाराच्या पदावर या खात्यात चांगली कामगिरी बजावलेली आहे. अलिकडे मित्रवर्य प्रवीण दीक्षित महासंचालक असतांना या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अनेक प्रशंसनीय मोहिमा राबवल्या गेल्या आणि या खात्याच्या लौकिकात चार चांद झळकले. मात्र हे खातं काही ‘साइड पोस्टींग’ नाही, अशी कुजबूज तेव्हा दबक्या आवाजात होती; तेव्हाही लांच लुचपत प्रतिबंधक खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविषयी चर्चा होती, काहींच्या तक्रारी झालेल्या होत्या पण, त्यावर कारवाई झाली नाही हेही शंभर टक्के खरं आहे. अरविंद इनामदार, रॉनी मेंडोंसा आणि प्रवीण दीक्षित यांच्या कानावर (प्रवीण दीक्षित यांच्या निदर्शनास आणून दिलेला बनावट सापळा नासिकचा आणि नेमका राज्य परिवहन खात्याशीच संबंधित होता) अशी काही प्रकरणे मीही आवर्जून टाकलेली होती. पण, या तिघांनीही त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नसावं कारण, चौकशी केली आणि जर बिंग फुटलं तर खात्याची बदनामी होईल अशी साधार भीती त्यांना असावी. काही अधिकाऱ्यांच्या खाऊ वृत्तीमुळे हे खातं ​‘अँटी करप्शन ब्युरो’ नसून ‘अँडिशनल करप्शन ब्युरो’ झालेलं आहे, या शीर्षकाचा एक मजकूरही काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’त लिहिला होता.\nलांच लुचपत प्रतिबंधक खाते राज्याच्या पोलीस दलाचा एक स्वतंत्र विभाग आहे; महासंचालक दर्जाचा अधिकारी या खात्याचा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली अतिरिक्त महासंचालकही असतात. प्रत्येक जिल्ह्यात या खात्याची स्वतंत्र यंत्रणा असून पोलीस अधीक्षक अधीक्षक दर्जाचा अधिकारी जिल्ह्याचा प्रमुख असतो आणि त्याच्या हाताखाली उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई, वाहनं, स्वतंत्र कार्यालय असा बराच मोठा फौजफाटा असतो. लांच घेणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तक्रार आल्यावर रीतसर सापळ्यात अडकवणं आणि मग त्याने जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करणं, स्वत:च्या स्त्रोताकडून माहिती मिळाल्यावर किंवा निनावी जरी तक्रार आली किंवा सरकारने आदेश दिले तर बेहिशेबी मालमत्ता जमा केलेल्यांची गोपनीय चौकशी करणं आणि पुरेसे पुरावे जमा करुन त्यासंदर्भात संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी या खात्यातील अधिकाऱ्यांवर असते. संबंधितांवर गुन्हे दाखल करणं, अटक करणं, धाडी घालणं, त्यांची बँकातील खाती गोठवणं, संशयास्पद मालमत्तांवर टांच आणणं असे अनेक अधिकार या खात्यातील अधिकाऱ्यांना आहेत. पोलीस खात्यातील कुशाग्र बुध्दीचे, आर्थिक व्यवहार कसे होतात याची समज असणारे, सखोल चौकशी करण्याची संवय असणारे आणि महत्वाचं म्हणजे पोलीस म्हणून स्वच्छ चारित्र्य व वर्तन असणारे अधिकारी लांच लुचपत प्रतिबंधक खात्यात पाठवावेत असा संकेत असतो. पोलीस म्हणून ज्या ठिकाणी नोकरी केलेली आहे अशा ठिकाणी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ नये आणि एक ठिकाणी तीन पेक्षा जास्त वर्ष कोणाही अधिकाऱ्याला ठेऊ नये असाही शिष्टाचार असून तो अत्यंत कसोशीने पाळला जावा अशी अपेक्षा असते. पोलीस दलाच्या मुख्य प्रवाहातून लांच लुचपत प्रतिबंधक खात्यात प्रतिनियुक्तीवर (शासकीय भाषेत त्याला ‘डेप्युटेशन’ म्हणतात) पाठवतांना अधिकाऱ्याला उत्तेजन म्हणून एक पदोन्नती (one step promotion) दिली जातेच म्हणजे; उपनिरीक्षक हा निरीक्षक तर निरीक्षक हा उपअधीक्षक होतो. साहजिकच त्याचे अधिकार वाढतात; वेतनातही वाढ होते. शिवाय वर्दीतील पोलिसाला दररोज कराव्या लागणाऱ्या बंदोबस्त, रात्रपाळी, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप अशा अनेक बाबींपासून त्याला मुक्ती मिळते मात्र अशा अनेक काटेकोर संकेत, शिष्टाचार आणि सेवा नियमांपासून लांच लुचपत प्रतिबंधक खाते आज कोसो दूर असल्याचं चित्र आहे…\nलांच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या खात्याचे अधिकारी पैसे घेऊन बोगस सापळे रचतात अशी धक्कादायक माहिती सातारा जिल्ह्यातील वाईच्या वादग्रस्त व कुप्रसिध्द (डॉ.) संतोष पोळ याने त्याच्या कबुलीजबाबात दिली असल्याची जोरदार चर्चा मध्यंतरी होती; खुनाचा आरोप असलेल्या आरोपीनं ही माहिती दिली म्हणून त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको होतं, कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही. मात्र नंतर ही चर्चा (की त्याचा कबुलीजबाब) संतोष पोळ याने त्याच्या कबुलीजबाबात दिली असल्याची जोरदार चर्चा मध्यंतरी होती; खुनाचा आरोप असलेल्या आरोपीनं ही माहिती दिली म्हणून त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको होतं, कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही. मात्र नंतर ही चर्चा (की त्याचा कबुलीजबाब) शहानिशा न करताच दडपवली गेली. ज्या ठिकाणी पोलीस दलाच्या मुख्य प्रवाहात असतांना नोकरी केली त्याच ठिकाणी लांच लुचपत प्रतिबंधक खात्याचा अधिकारी म��हणून अनेकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत असं याच खात्यातले कर्मचारी आणि अधिकारी नावानिशी सांगतात. एकाच ठिकाणी राहण्याच्या हट्टाने इतका कळस गाठला गेलाय की तेच गाव मिळावं म्हणून काहींनी प्रशासकीय लवादातही धाव घेतलेली आहे.\nदुसरीकडे लांच लुचपत प्रतिबंधक खात्यात नियुक्ती मिळावी म्हणून काही जाणकार आणि अभ्यासू अधिकाऱ्यांचे अर्ज तसेच पडून आहेत. मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जिल्हा पातळीवर होणाऱ्या भेटी बंद झाल्यात… लांच लुचपत प्रतिबंधक खात्यात प्रचंड अशी मरगळ आलेली आहे. त्यातच या खात्याचं महासंचालकपद रिक्त असल्यानं तर हे खातं म्हणजे सागरात भरकटलेलं गलबत झालेलं आहे. म्हणूनच लातुरात एवढी महालाजिरवाणी घटना घडूनही ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही आणि त्या घटनेची गंभीर दखलही वरिष्ठ पातळीवर घेतली गेल्याचं जाणवत नाहीये.\nराज्याच्या खात्याची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. ‘न खाउंगा, ना खाने दुंगा’ अशी गर्जना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श आहेत. स्वच्छ आणि पारदर्शकतेची प्रार्थना फडणवीस सतत गात असतात. या खात्याचे तसंच सरकारचे प्रमुख म्हणून लातूरच्या लांच्छनास्पद लांच प्रकरणाने देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवरही शिंतोडे नाहक उडालेले आहेत. आता लांच लुचपत प्रतिबंधक खात्याची कठोरपणे झाडाझडती घेण्याची जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे.\nही घटना तरी मुख्यमंत्री कार्यालयांनं मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली आहे किंवा नाही आणि संपूर्ण पोलीस दलाचे प्रमुख सतीशचंद्र माथूर यांना या घटनेचं ब्रीफिंग झालं नसावं, अशी शंका बाळगण्याइतकी घनघोर शांतता राज्याच्या पोलीस दलात मुंबईपासून लातूरपर्यंत आहे हा मजकूर वाचून तरी आपल्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत हे गृह तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना कळेल आणि त्यांना जाग येईल अशी भाबडी अपेक्षा आहे.\n(संदर्भ सहाय्य- प्रदीप नणंदकर / अनिल पौलकर, लातूर. छायाचित्रे सौजन्य- गुगल)\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nलेट मी जॉईन द ���ेजॉरिटी…....\nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nबदले, बदले राहुल गांधी नजर आते है \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\nपुरे करा ही झोंबाझोंबी \n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ \n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nबेपर्वा नोकरशाही आणि हतबल (\nनो पार्टी इज डिफरन्ट \nयुद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…\n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3164\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612918", "date_download": "2019-04-20T15:15:40Z", "digest": "sha1:7U6PBABRJ6HO4Z4UPUVPGWZZS5BSLAGV", "length": 5880, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nभाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई :\n���ारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांच्या कारने दोन पादचाऱयांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी एक महिला जखमी झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली असून अपघातानंतर जमाव संतप्त झाला होता. जमावाचा पवित्रा पाहता खासदारांनी तिथून काढता पाय घेतला. अपघातानंतर खासदार तिथून निघून गेल्याने सोशल मीडियावर राव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.\nशुक्रवारी खासदार जी व्ही एल नरसिंह राव हे प्रकाशम जिह्यातून विजयवाडा येथे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कोलनूकोंडा येथे दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. या महिलांना राव यांच्या कारने धडक दिली. यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि तिथेच थांबली. ही धडक इतकी भीषण होती की एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. अपघाताचे वृत्त समजताच दोन्ही महिलांचे नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. जमावाच्या संतप्त भावना पाहता राव यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. दुसऱया कारमधून ते मार्गस्थ झाले. तर पोलिसांनी त्यांच्या चालकाला अटक केली आहे.\nरतलामच्या महापौरांना राणी बागेतील प्रदर्शनाची भुरळ\nमालाडमध्ये इमारतीत लागलेली आग आटोक्यात\nसिंगापूर येथील ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’साठी सिद्धार्थ शिरोळेंना निमंत्रण\nव्ही.के.सिंग यांना भाजपकडूनच पाडण्याचे प्रयत्न\nबाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का \nस्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस\nचुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका\nपुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा\nपवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे\nशत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस\nदेशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T14:33:02Z", "digest": "sha1:HSEHJ4DOADBYY3NHXSQXA2MEA4QVNBN6", "length": 6334, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आपुलकी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n१. - एक वडीलधारा माणूस - १\n२. - बालगंधर्व : एक अटळ स्मरण - ९\n३. - दादा - १६\n४. - मुशाफिर टिकेकर - ३१\n५. - ’किमया’कार माधव आचवल - ३७\n६. - नाट्यरंगी रंगलेला शरद तळवळकर - ४७\n७. - आमची आवाबेन - ५६\n८. - अब्द अब्द मनीं येतें - ६४\n९. - अनंत काणेकर - ७३\n१०. - शिक्षकांचे शिक्षक - ७९\n११. - शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर - ९१\n१२. - शुक्ल कवी - ९९\n१३. - माधवराव - १०३\n१४. - अग्रलेखक गोविंदराव तळवळकर - १०९\n१५. - कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया - ११७\nपु.ल. देशपांडे यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.co.in/in-pimpri-chinchwad-suicide-by-taking-a-husbands-wife/", "date_download": "2019-04-20T14:50:02Z", "digest": "sha1:MZSC5TWWLO2M4RGLTXQWSWMVZ5INNNIB", "length": 9010, "nlines": 78, "source_domain": "www.mahanews.co.in", "title": "महा न्यूज : पिंप��ी-चिंचवडमध्ये पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या Today News l Latest Today Breaking News in Marathi", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या\nमहा न्यूज नेटवर्क June 29, 2018\tताज्या बातम्या, सामाजिक\nदुपारी घरात कोणी नसताना पती आणि पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली\nमहा न्यूज नेटवर्क : पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली येथे पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव उत्तम तुकाराम सूर्यवंशी (३५) आणि मुक्ता उत्तम सूर्यवंशी (३१) अशी आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी घरात कोणी नसताना पती आणि पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा कृष्णा (१०) आणि मुलगी पूजा (६) हे शाळेत गेले होते. तर मयत मुक्ता यांचा भाऊ हादेखील कामावर गेला होता. याचाच फायदा घेत राहत्या घरात कोणी नसताना सूर्यवंशी दाम्पत्याने एकाच वायरला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nअद्याप या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मयत उत्तम यांनी मेहुण्याला आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कामावर आहेस का अशी विचारणा केली होती. त्यानंतर साडे तीनच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मयत पती आणि पत्नीला दोन मुलं असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.\nPrevious कांदिवलीत विद्यार्थीनीने इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या\nNext ११ हजार कोटी रुपयांचे बळी\nममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nनरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना\nपरळी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार – पंकजा मुंडे\nमहानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती होणार\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\nपाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nशारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.\nAndroid Apk डाउनलोड करा.\nवडवणी शहरातील पुरातन आणि जागृत शंभुमहादेवाचे मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना .\nराष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया\n60 वर्षाचे वृद्ध 20 वर्षाच्या विवाहितेला घेऊन फरार.\nडीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nदिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nअटल बिहारी वाजपेयीजी यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.\nसिडको सर्वसामान्यांसाठी बांधणार १४ हजार ८३८ घरे, आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरु\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन .\nकच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nपँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर\nCategories Select Category आरोग्य (2) आर्थिक (9) इतिहास (1) कृषी (2) क्राइम (72) क्रीडा (1) ताज्या बातम्या (314) देश-विदेश (18) पर्यावरण (6) पुणे (3) मनोरंजन (2) महाराष्ट्र विभाग (6) राजकारण (39) लाइफ स्टाइल (7) शैक्षणिक (6) संभाजीनगर (1) सामाजिक (80)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A5%81.html", "date_download": "2019-04-20T15:13:42Z", "digest": "sha1:I5X4SFKR7V4A4IX4HHHQO4PNHRXCXPWY", "length": 28668, "nlines": 159, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "काँग्रेसमधली संधीसाधू गुलामगिरी ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog काँग्रेसमधली संधीसाधू गुलामगिरी \nलोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचे दिलेले राजीनामे अपेक्षेप्रमाणे स्वीकारले गेले नाहीत आणि गांधी घराणे वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यास लायक नाही हा संदेश पुन्हा एकदा जनतेत गेला. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य होते ती संख्या आता ४४ वर येण्याची नामुष्की आलेली आहे तरी सामुदायिक नेतृत्वाची कास न धरता नेते स्वत:च घराणेशाहीच्या जोखडातून मुक्त व्हायला तयार नाहीत, झालेल्या पराभवाचे परखड आत्मचिंतन करण्याचीही या पक्षातील गांधी आडनाव नसलेल्या कोणाही नेत्याची तयारी नाही असाही या राजीनामे फेटाळले जाण्याचा अर्थ आहे. राजकीय विचार, कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आणि सामुदायिक नेतृत्व यातून एखादा राजकीय पक्ष आपले स्थान बळकट करत असतो असे मानले जाते. पहिले तीन निकष जर कमकुवत ठरत असतील तर एखाद्या प्रभावी नेतृत्वाच्या करिष्म्यापुढे पक्ष प्रभावी होतो आणि अन्य निकष कमी पडत असल्याचे लक्षात येत नाही. हे निकष लागू करायचे झाले तर राजकीय पक्ष म्हणून विद्यमान काँग्रेस पक्ष कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. इंदिरा ते सोनिया हा या पक्षाच्या प्रभावी नेतृत्वाचा एकखांबी तंबू राहुल यांच्या उदयानंतर या लोकसभा निवडणुकीत कोसळून पडला आहे.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रारंभीची काही वर्ष देशाच्या राजकीय क्षितिजावर शास्त्रशुद्ध राजकीय पर्यायच उपलब्ध नव्हता कारण राजकीय जागृती नव्हती तर होता तो बहुप्रयत्ने स्वातंत्र्य मिळवल्याचा आनंद आणि सुखी-समृद्ध भारताचे स्वप्न. सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या काँग्रेसची एकपक्षीय राजवट हा अपरिहार्य आणि अगतिकही अपवाद होता. त्यामुळे काँग्रेस हा एकसंध राजकीय पक्ष वाटला आणि तीच राजकीय वस्तुस्थिती म्हणून आपण स्वीकारली. आपल्या देशात एकसंध एकपक्षीय सरकारही कधीच नव्हते. अगदी १९५२पासून काँग्रेसची जी राजवट आपण एकपक्षीय समजतो ती देशातील विविध धर्म, जाती, विचार, समाज रचना आणि कार्यक्रम याची मोटच म्हणजे एक प्रकारचे गाठोडेच होते. ते स्वाभाविकही होते कारण भारताची सामाजिक रचनाच केवळ विशाल आणि वैविध्यपूर्णच आहे असे नव्हे तर या रचनेचे सामाजिक स्वरूप जटील आहे, सांस्कृतिक वीण गुंतागुंतीची आहे आणि हीच परिस्थिती म्हणजे कमी-अधिक प्रमाणात जात-धर्म आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसणार हे स्पष्ट होते ते तसे दिसलेही आणि तेच एक राजकीय मॉडेल समजले गेले. त्या मॉडेलच्या गोडगैरसमजातच आधी काँग्रेस आणि नंतर अन्य राजकीय पक्षही (एकमेकाला विरोध करत) देशाच्या राजकारणात स्थिरावले.\nधर्म, जाती, विचार आणि कार्यक्रम एक गाठोडं असल्याने कालौघात प्रबळ झालेल्या काँग्रेस पक्षात राजकारण म्हणजे सत्ताप्राप्ती आणि सत्ता म्हणजे केवळ आणि केवळ धनसंचय हा विचार प्रबळ झाला परिणामी, पक्षात संधीसाधूंची संख्या दिवसे-न-दिवस वाढतच गेली. अगदी तालुका पातळीवर संपन्न आर्थिक घराणेशाहीची बेटे निर्माण झाली, वर्षनुवर्षे एकाच कुटुंबात सत्ता एकवटली. सामान्य कार्यकर्ता साम्न्यचं र्र्हीला नाई तेच ते चेहेरे सत्तेत दिसू लागले. नेहेरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा करिष्मा असणा-या नेतृत्वाखाली पक्षाची सत्तेच्या दिशेने वाटचाल होत राहिली आणि लोकशाहीवादी राजकीय पक्षासाठी आवश्यक असणारे अन्य निकष आणखी दुबळे होत गेले. अगदी काही मोजके अपवाद वगळता गांधी घराण्याचे नेतृत्व काँग्रेससाठी अपरिहार्यता ठरली. गांधी नाव नेतृत्वात नसेल तर आपण यशस्वीच होऊ शकत नाही हा पक्षाचा मूळआधार आणि मानसिकताही बनली. त्यातून नेतृत्वासमोर गुलाम म्हणून राहण्याची बनेल वृत्ती काँग्रेसमध्ये फोफावली साहजिकच राजकीय विचार, कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आणि सामुहिक नेतृत्व यांचा विसरच पडला. चिंतन, परखड विश्लेषण न होता नेतृत्वाचा उदोउदो म्हणजे राजकीय व्यवहार असा समज दृढ झाला. आदर्श लोकशाहीवादी तत्वे कागदावरच राहिली आणि नेतृत्वाचा शब्द सांसदीय प्रणालीत लोकशाही म्हणून ‘बसवला’ जाऊ लागला. (काँग्रेस विधी मंडळ पक्षाचा नेता किंवा प्रदेशाध्यक्ष निवडणूक घेऊन निवडण्याऐवजी त्याच्या निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष म्हणजे कोणा तरी ‘गांधी’ला देणे हे या हांजी-हांजीचे नमुनेदार व इरसाल उदाहरण आहे ) नरसिंहराव यांचा अपवाद वगळता अलीकडच्या तीन दशकात इंदिरा गांधी ते राहुल गांधी असा या पक्षाच्या निवडणुका जिंकून देण्याच्या कसोटीवर खणखणीत उतरणारा नेतृत्वाचा प्रवास आहे आणि बाकी नेते म्हणजे सगळे स्वत:हून गुलामी स्वीकारलेल्या खुज्यांचा कळप आहे. कळपात मोठ्या बहुसंख्येने खुजे असल्याने नेतृत्वाचेही दोष काही किरकोळ अपवाद वगळता कायमच झाकले गेले.\nराजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी स्वत:ला राजकारणापासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले होते आणि परिणामी पक्षाला केंद्रात तसेच अनेक राज्यातही सत्तेपासून वंचित राहावे लागले. सत्तेविना अगतिक झालेल्या या नेत्यांनी गळ घालून सोनिया गांधी यांना गांधी घराण्याने केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची शपथ घालून पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायला लावले. भारतीय संस्कृती, संचित, परंपरा, रिती-रिवाज वगैरेची ओळख तर सोडाच एकही भारतीय भाषा येत नसताना गांधी आडनाव असलेल्या सोनिया गांधी देशभर वणवण फिरल्या आणि अखेर क��ँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत आले. संभाव्य राजकीय विरोध वेळीच ओळखून पंतप्रधानपद मनमोहनसिंग यांना देऊन सोनिया गांधी यांनी जनमानसातील स्वत:चे आणि काँग्रेसचेही स्थान बळकट केले. सोनिया गांधी यांच्या त्यागाचे कौतुक करत सत्तेची फळे चाखण्यात उर्वरित काँग्रेस नेते मश्गुल झाले. इतके मश्गुल झाले की ते बेपर्वा बनले, जनतेप्रती असंवेदनशील झाले आणि हेही कमी की काय अफाट धनप्राप्ती करून मग्रूर बनले. जनतेत त्याबद्दल आधी नाराजी उमटू लागली. ही नाराजी नंतर उद्वेगात आणि नंतर विरोधी मतदानात बदलली. चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि लोकसभा निवडणुकीत सत्ता हातची जाणार हे दिसू लागल्यावर हे नेते अस्वस्थ झाले.\nदरम्यान प्रकृर्ती अस्वास्थामुळे सोनिया गांधी यांच्या फिरण्यावर मर्यादा आलेल्या होत्या. हवालदिल झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना राजकारणाच्या आखाड्यात थेट उतरवले, निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून राहुल नावाचा गणपती ‘बसवला’ गेला. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला गांधी हे नाव मिळाले. त्यासाठी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर एक जंगी शो झाला. कॉंग्रेसला सत्ताप्राप्तीसाठी राहुल गांधी यांचे केवळ नाव हवे होते त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात म्हणजे, पक्षाचे दैनंदिन काम, उमेदवार निवड वगैरे बाबीत लक्ष घालू नये अशी अपेक्षा होती. पण, तोपर्यंत केलेल्या देशाच्या विविध भागातील दौ-यात ‘नेते मग्रूर झालेले आहेत आणि पक्षाचा मूळ आधार असलेला कार्यकर्ता दुरावला तसेच दुखावलाही आहे’ हे अलीकडच्या दीड-दोन वर्षात राजकारणाबाबत गंभीर झालेल्या राहुल गांधी यांच्या लक्षात आलेले होते त्यामुळे त्यांनी प्रस्थापित नेत्यांना म्हणजे मनमोहनसिंग, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जॉर्ज, सुशीलकुमार शिंदे, चिदंबरम आदिना बाजूला ठेऊन स्वत:ची स्वतंत्र टीम तयार केली. अननुभवी राहुल यांच्या नवीन आणि अपरिपक्व राजकारणाचे नवे पर्व काँग्रेसमध्ये सुरु झाले (…पाहता पाहता ते दरबारीही बनले) कार्यकर्त्याला प्रतिष्ठा देण्याची भाषा राहुल गांधी यांनी सुरु केल्यावर काँग्रेसमधील बुजुर्ग सावध झाले. राहुल यांना तोंडघशी कसे पाडता येईल याकडे लक्ष दिले जाऊ लागले. चुकीचे सल्ले देणे हा त्यातील एक हमखास उद्योग होता. पंतप्रधा�� मनमोहनसिंग यांच्या निर्णयाचा ‘नॉनसेन्स’ असा जाहीर उपमर्द करण्याच्या राहुल यांच्या कृतीचे समर्थन करून राहूल यांच्यातील अहंकार आणि बालीशपणाला खतपाणी घालण्यात आले. नरेंद्र मोदी यांचा प्रतिवाद करण्यासाठी थिल्लर मुद्दे पुरवले जाऊ लागले. कार्यकर्त्याना प्राधान्य देणा-या ‘प्रायमरी’ योजनेचा बेरक्या तसेच बनेल नेत्यांच्या मुलांनीच पैसे ओतून असा गैरफायदा उचलला की राहुल गांधी यांना कळलेच नाही, अन्य असंख्य ठिकाणी घरातच उमेदवा-या देऊन पराभवाची बीजे रोवण्यात आली (फार लांब जाण्याची गरज नाही केवळ महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या नजर टाकली तरी ‘हुज हू’ आणि घराणेशाही कशी बळकट आहे ते कळते या सर्वांना नाकारून मतदारांनी काँग्रेसमधील घराणेशाहीविरुद्ध दिलेला कौल लक्षणीय आहे.) आणि ऐन निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी नावाच्या तोफेच्या तोंडी देण्यात आले. पुरेशा तयारीअभावी या तोफेला तोंड देणे लांबच राहिले तोफेच्या आवाजानेच राहुल पाला पाचोळ्यासारखे उडून गेले या सर्वांना नाकारून मतदारांनी काँग्रेसमधील घराणेशाहीविरुद्ध दिलेला कौल लक्षणीय आहे.) आणि ऐन निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी नावाच्या तोफेच्या तोंडी देण्यात आले. पुरेशा तयारीअभावी या तोफेला तोंड देणे लांबच राहिले तोफेच्या आवाजानेच राहुल पाला पाचोळ्यासारखे उडून गेले तरीही त्यांचे गांधी आडनाव आपली बुडती नौका तारून नेईल या भाबड्या आशेवर काँग्रेसजन डुबक्या मारत राहिले.\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे देत असताना ही आपली सामुहिक जबाबदारी आहे असे म्हणण्याचा बाणेदारपणा कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी दाखवली. कारण स्वबळावर ताठ मानेने उभे राहण्याची त्यांची सवयच मोडलेली आहे, गुलामी त्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेली होती. यश तुमच्यामुळे पण, सत्तेची फळे केवळ आमची अशी स्वार्थी वृत्ती असणा-या काँग्रेस नेत्यांनी पराभवाच्या जबाबदारीचा क्रूस खांद्यावर घेण्यास नकार दिला तो याच गुलामगिरीच्या मानसिकतेतून. राहुल गांधी यांच्याइतकेच हे सर्व नेतेही काँग्रेसच्या दारुण पराभवास जबाबदार आहेत हे विसरता येणार नाही. पुढची दहा वर्षे सत्ता मिळाली नाही तरी हरकत नाही पण विद्यमान केवळ सत्तेच्या फळ��वर डोळे ठेवलेल्या या सर्वाना बाजूला सारून पक्षाची नव्याने उभारणी करण्यावर राहुल गांधी यांनी आता भर द्यायला हवा.\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nउड गया ‘राजहंस’ अकेला …...\nअणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \nकेजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचं मखर \nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\nनाठाळ नोकरशाहीला वेसण हवी(च)\nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nकॉपी, तेव्हा आणि आताही\n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3168\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/11/6Dec-bmc-comm.html", "date_download": "2019-04-20T14:55:58Z", "digest": "sha1:YK2KYVO6IV272H3AP5UJMMF3LGHRX3VO", "length": 15462, "nlines": 83, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिक�� प्रशासन सुसज्ज - आयुक्त अजोय मेहता - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासन सुसज्ज - आयुक्त अजोय मेहता\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासन सुसज्ज - आयुक्त अजोय मेहता\nमुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर, २०१८ रोजी असणाऱया ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात वाढ केली असून दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणाऱया विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सतर्क व सुसज्ज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात योग्‍य समन्‍वय साधून योग्‍य सेवा पुरविण्‍याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले.\nमहानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १३ नोव्हेंबर, २०१८) महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, पोलिस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी मेहता आढावा बैठकीत बोलत होते.\nमहानगरपालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्यभूमी येथे येणाऱया अनुयायांकरीता उत्तमोत्तम विविध नागरी सेवा-सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिका गेल्‍या अठरा वर्षांपासून पुरवित असून शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची नळ व्यवस्था, पाण्‍याचे टँकर्स, कर्मचारी व वाहतूक व्‍यवस्‍थेसाठी संपूर्ण परिसरात स्‍वच्‍छता, संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था, बसण्यासाठी बाकडे याही सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे. महापालिका आयुक्‍त मेहता यांनी यावेळी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेण्‍यासाठी येणारा अनुयायी शिस्‍तबद्ध असतो, असे सांगून प्रत्‍येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी व दर्शन रांगेतील अनुयाय��ंना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था आणखीन उत्‍कृष्‍टप्रकारे करण्‍यात यावी.\nस्वच्छतेच्या अनुषंगाने २६४ कर्मचाऱयांची प्रती पाळीव्‍यवस्‍था करण्यात आली असून हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचाऱयांवर ताण पडू नये यांसाठी सफाई कर्मचाऱयांची कामाची वेळ आठ तासांवरुन सहा तास करण्यात आली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळायाठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मेहता यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, वंदनीय भंन्‍तेजी यांच्यासाठी भारत स्‍काऊटचे गाईड येथे निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात माहिती कक्ष / निरीक्षण मनोरे, २ ड्रोन कॅमेरे, ११ रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्कीट टीव्‍ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, १० बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, विद्युत व्यवस्था (३५० टयुबलाईटस्, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लास्टीक खुर्च्या, लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉईंटस्, २८० फिरती शौचालये, २६० स्नानगृह, ४ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी व ४८ जलसुरक्षा रक्षक, शिवाजी पार्क येथे ५१९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, १६ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ.मी. वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, आपत्‍कालीन परिस्थितीत १० हजार अनुयायांसाठी महापालिका शाळांमध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था, बसण्यासाठी ६० बाकडे या सुविधांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.\nमहापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी येणाऱया अनुयायांसाठी वैद्यकीय मदत व सहाय्य देण्‍यासाठी आरोग्‍य व्‍यवस्‍थेत डॉक्‍टरांची संख्‍या अधिक करण्‍याचे सांगितले. रांगेतील अनुयायांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्‍यवस्‍था, अनुयायी ज्‍या-ज्‍या स्‍टेश���वर उतरतात, त्‍याठिकाणी सकृतदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्‍यभूमीवर जाणारी बस क्रमांकासह नोंद करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले.\n‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री\nबुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्...\nरिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले\n प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघटना एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे...\nभारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण\nनाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांन...\nभीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा\n प्रतिनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आ...\nभाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्ह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/measles", "date_download": "2019-04-20T14:12:25Z", "digest": "sha1:XKCWKVMC4CEVWLANSO5JZN2XICWY2XP4", "length": 20097, "nlines": 182, "source_domain": "www.myupchar.com", "title": "गोवर: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Measles in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 999 में - अभी खरीदें\nलॉग इन / साइन अप करें\nकई बार आवाज़ आने में कुछ क्षण का विलम्ब हो सकता है\nजगभरातील मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे मासल्स, एक अत्यंत संक्रामक व्हायरल रोग आहे, तथापि सुरक्षित लस 40 वर्षांपासून प्रभावी आहे जे त्याच्या प्रतिबंधणासाठी उपलब्ध आहे. खारटपणाचे लक्ष एक किंवा दोन आठवड्यांनंतर विकसित होते आणि एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकते. लक्षणे, खोकला, नाकातील नाक आणि लाल डोके, जळजळ आणि संवेदनशीलतेसह ताप येणे. मुखातील श्लेष्मल त्वचेवरील पांढरे ���्थळांच्याएक देखावा (एक लालसर तपकिरी-क्षेत्र व्यापलेला बारीक पांढरे ठिपके) तोंड डोक्यावर सुरू होते आणि शरीराच्या इतर खालच्या आणले की त्वचेवर पुरळ विकास त्यानंतर आत आहे. हा संसर्ग संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून संक्रमित वस्तू हाताळण्याद्वारे अप्रत्यक्ष संपर्काद्वारे पसरतो.\nस्थिती बरा करण्यासाठी औषध नाही आणि बरेच लोक 7-10 दिवसांच्या आत बरे होतात. ताप आणि खोकल्यासारख्या लक्षणांपासून मुक्तता करण्यासाठी औषधोपचार केले आहे. लसीकरण हा रोग रोखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे आणि मुलांना त्यांचे पहिले लसीकरण त्यांच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी किंवा त्यानंतर लवकरच घ्यावे. संपूर्ण संरक्षणासाठी लस दोन डोस आवश्यक आहेत. खारटपणामुळे होणारी समस्या उद्भवू शकते परंतु एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, किशोरवयीन व्यक्ती, ज्यांना आहाराची कमतरता आहे आणि ज्यांना अविकसित किंवा तडजोड केलेले रोगप्रतिकारक प्रणाली आहे.\nमेसल्स हा अत्यंत संक्रामक व्हायरल इन्फेक्शन आहे. एक संक्रमित व्यक्ती या विषाणूचा त्याच्याशी जवळचा संपर्क करणार्या दहा पैकी दहा जणांना संक्रमण करतो. हा एक वायुवाहनाचा रोग आहे जो संक्रमित श्वसन, खोकला किंवा शिंकताना वाहात असलेल्या संक्रमित सूक्ष्म-थेंबांच्या संपर्कात पसरतो. त्यानंतर, वातावरणात सुमारे दोन तास विषाणू सक्रिय राहू शकतो.\nगोळ्या, गंभीरपणे संक्रमित व्हायरल संसर्ग, जगभरातील मुलांमध्ये मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. बहुतेक विकसित देशांमध्ये खारट रक्ताच्या प्रभावीपणामुळे ते असामान्य झाले असले तरी, कधीकधी जेव्हा लोक प्रवास करत असतात तेव्हा अनपेक्षितपणे ते लहान पिट्समध्ये उडतात. वयस्कर असला तरीही, कोणत्याही व्यक्तीस लसीकरण केले गेले नाही किंवा यापूर्वी तिच्याशी करार केला गेला नाही. तथापि, हे सामान्यतः मुलांमध्ये होते. एकदा खसखसांचा संसर्ग झाल्यास, एखाद्या व्यक्तीस विषाणूचे आयुष्यभर प्रतिकारशक्ती विकसित होते.\nखसराची लक्षणे एका निश्चित क्रमाने नंतर दिसतात कारण संक्रमण एखाद्या व्यक्तीस व्हायरसने उघड झाल्यानंतर 7-14 दिवसांनी प्रगती होते आणि प्रकट होते. हा कालावधी उष्मायन कालावधी म्हणून ओळखला जातो.\nखसराची वैशिष्ट्यपूर्ण लक्षण अ ताप. ताप सामान्यतः तीनपैकी 'सी'सह कमीत कमी एक असतो:\nकॉरि��ा किंवा ए वाहणारे नाक, आणि\nकॉंजनेक्टिव्हिटिस किंवा लाल आणि पाण्याने डोळे\nताप झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांच्या आत तोंडात कोप्लिक स्पॉट नावाचे छोटे पांढरे ठिपके दिसू शकतात. खारट संसर्गाची ही प्रारंभिक लक्षणे आहेत.\nअ उग्र लक्षणे प्रथम दिसून येण्याच्या तीन किंवा पाच दिवसांच्या आसपास चेहर्यावर दिसू लागतात. हे केसांच्या जवळ असलेल्या चेहर्यावर एक सपाट लाल स्पॉट आहे आणि ते मान, हात, शरीर, पाय आणि पायाच्या दिशेने खाली पसरते. लाल ठिपके वर छोटे वाढलेले अडथळे दिसू शकतात आणि नंतर ते संपूर्ण शरीरात पसरल्याप्रमाणे स्पॉट्स विलीन होतात. हा स्फोट बहुधा तापाने येतो. हा धक्का काही दिवसात घटतो आणि ताप खाली उतरतो.\nइतर लक्षणे जसे की प्रकाश संवेदनशीलता आणि स्नायू वेदना देखील उपस्थित असू शकतात.\nआपल्याकडे असल्यास खारटपणाची जास्त शक्यता असलेल्या ठिकाणी प्रवास करणार्या दोन आठवड्यांनंतरही तीनपैकी 'सी'चा ताप असतो तेव्हा आपण डॉक्टरांना आपल्या प्रवासाबद्दल माहिती द्या आणि आपले संशय व्यक्त करा.\nमीझल्स मध्ये विशिष्ट उपचार नसते आणि ही स्थिती सातत्याने 7-10 दिवसातच कमी होते. खसराची लक्षणे म्हणजे म्हणजे लक्षणोपचार चिकित्सेतून औषधोपचार करणे.\nसंक्रमित झालेल्या लोकांना घराच्या आत राहण्याची आणि खोकल्याच्या रॅशच्या प्रथम उपस्थितिच्या कमीतकमी चार दिवसांपर्यंत शाळा, काम किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करण्याची शिफारस केली जाते. मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांसारख्या संक्रमणास सहजतेने संक्रमित होण्याचा धोका असलेल्या लोकांशी संपर्क टाळणे महत्वाचे आहे. लक्षणे उपचारांमध्ये समाविष्ट आहे:\nपॅरासिटामोल किंवा आयबूप्रोफेन सामान्यत: बुद्धी आणण्यासाठी आणि शरीराच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांनी निर्धारित केले आहे.\nहे पातळ पदार्थांचे एक जरुरीपेक्षा जास्त रक्कम प्यावे व निर्जलीकरण धोका टाळण्यासाठी ताप दरम्यान तसेच जलीकृत राहण्यासाठी महत्वाचे आहे. पातळ पदार्थांचे पुरेसे सेवन केल्यामुळे देखील आराम मिळतो गळा वेदना खोकल्यामुळे झाल्यामुळे.\nहे डोळे स्वच्छ ठेवा आणि कोणत्याही बिल्ड हलक्या पाण्यात भिवलेले ताज्या सुती कपडे या भागात व्हायपिंग करून सुमारे पापण्या आणि डोळ्यांच्या भुवयांवर काढण्यासाठी शिफारसीय आहे. उज्��्वल प्रकाशामुळे डोळे दुखत असल्यास अंधुकतेचे दिवे आणि आडवे पडदे मदत करू शकतात.\nगोवर लक्षणे दाखल्याची पूर्तता आहे, तर थंड आणि खोकला, आपल्या डॉक्टरांनी स्थितीचा उपचार करण्यासाठी औषधे लिहून दिली. वाफ घेऊन आणि उबदार पेय पिण्यास मळमळ सोडण्यास मदत करा आणि आराम द्या.\nजसे चिन्हे, यासाठी लक्ष ठेवा श्वासोच्छ्वास, रक्त खोकणे, थकवा, गोंधळ आणि फिट. जर आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाला भेट द्या.\nडॉक्टर से सलाह लें\nगोवर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nडॉक्टरांच सल्ला घेतला काय\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82.html", "date_download": "2019-04-20T14:17:08Z", "digest": "sha1:2LDZ7SFWUQVRAX5VAYO3T5OMNKPH3AA7", "length": 31712, "nlines": 166, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "गडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog गडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\nगडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\n“स्व��ंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही”, असा कबुलीजबाब देऊन भाजपचे वजनदार नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच वेळी अनेक बाबी मान्य करण्याचं धाडस अखेर दाखवलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध करतांना विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी नेमका हाही मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी, उच्च विद्याविभूषित, माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांनीही हे प्रतिपादन ठोस स्वरुपात, अगदी आंकडेवारीसह लेखी स्वरुपात मांडलेलं आहे. डॉ. जिचकार यांचं हे प्रतिपादन पुस्तकाच्या स्वरुपातही प्रकाशित झालेलं आहे.\nही चर्चा पुढे नेतांना नवीन वाचकांसाठी थोडीशी माहिती देतो – चाळीस वर्षांच्या पत्रकारितेतील २५पेक्षा थोडा जास्तच वर्षांचा काळ मी नागपूर-विदर्भात आणि विदर्भाच्या राजकारण तसंच सांस्कृतिक जीवनात सक्रीयतेने घालवलेला आहे. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा एक वार्ताहर ते ‘लोकसत्ता’ सारख्या ख्यातनाम आणि विश्वासार्ह असलेल्या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा प्रवास या चार दशकांच्या काळात झालेला आहे. विदर्भाचा विकास आणि विकासाचा अनुशेष या संदर्भात विपुल लेखन केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे, विदर्भावर विकासाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे हे मान्य असलं तरी, मी संयुक्त महाराष्ट्राचा कट्टर समर्थक म्हणजे, पर्यायानं स्वतंत्र विदर्भाचा विरोधक आहे. पण, ते असो, मूळ मुद्दा असा की- महाराष्ट्राला जी वीज आणि कोळसा व अन्य खनिज संपदा विदर्भ पुरवतो त्या वीज आणि खनिज संपदेची जर बाजारभावाने विक्री केली तर विदर्भ राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल; त्या रकमेएवढाही निधी राज्य सरकारकडून विकास कामांसाठी विदर्भाला मिळालेला नाही असा एक लोकप्रिय युक्तीवाद कायम केला जातो पण, तो तथ्यहीन कसा आहे हे वारंवार सिद्ध करण्यात आलेलं आहे. मुळात जितकी वीज आणि खनिजे विदर्भाने उर्वरित राज्याला पुरवली त्याच्या मोबदल्यापेक्षा किमान चौपट तरी जास्त निधी राज्य सरकारने विदर्भावर खर्च केलेला आहे. शिवाय महाराष्ट्रातील ज्यांनी वीज वापरली त्या अशासकीय आणि खाजगी क्षेत्राने विदर्भातील हज्जारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे मात्र, मोबदला म्हणून तो कधीच गृहीत धरला जात नाही. (२०१२मधे वाचलेल्या एका ��ातमीनुसार नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील किमान ३० हजार लोक पुणे आणि नगर परिसरात नोकरी करतात.) ही सर्व प्रतिपादने या आधीही झालेली आहेत; प्रस्तुत लेखकानेही या संदर्भात विपुल लेखन व विदर्भवाद्यांचा व्यासपीठाचा वापर या प्रतिपादनासाठी अनेकदा केलेला आहे.\nविदर्भवाद्यांचा आणखी एक भोंगळपणा म्हणजे, आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होऊ शकत नाही ही जर वस्तुस्थिती असेल तर स्वतंत्र राज्याची मागणी पूर्णपणे अतार्किक आणि अव्यावहारिक ठरते, कारण हे राज्य पहिल्या दिवसापासूनच भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिल, हे विदर्भवादी कायमच डोळ्याआड करत आलेले आहेत. एकिकडे विकास झालेला नाही, विकासाचा अनुशेष वाढतच आहे असं रडगाणं गायचं, विकासाच्या प्रश्नावर विविध पातळ्यांवर लढे उभारायचे तरी अशा दुबळ्या विकसित स्थितीत स्वतंत्र राज्य सक्षम कसे काय ठरेल, या मुद्द्याला विदर्भवादयांकडून कायमच बगल देण्यात आलेली आहे. या संदर्भातला आणखी एक मुद्दा म्हणजे, राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार १९९५साली सत्तेत आलं तेव्हा काँग्रेसचे दत्ता मेघे, रणजित देशमुख प्रभृती नेत्यांनी विकासाच्या २४ निकषांवर शासकीय आकडेवारीचा आधार घेऊन आढावा घेतला असता मराठवाडा सर्वाधिक मागासलेला आणि त्यानंतर कोकणाचा नंबर होता; त्या अहवालाचा आता तर विदर्भ समर्थक उल्लेखही करत नाहीत\nस्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत एक मुलभूत मुद्दा लक्षात घेतला पाहिजे- नागपूर महसूल विभाग आणि अमरावती (म्हणजे व-हाड) महसूल विभाग अशा दोन भागात विदर्भ विभागलेला आहे. यातील नागपूर विभागात काही प्रमाणात तर व-हाड भागात अत्यंत अल्प प्रमाणात स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती असतांना या मागणीला संपूर्ण विदर्भाचा आणि तोही एकमुखी पाठिंबा असल्याचं भ्रामक चित्र निर्माण केलं जातं. मतदारांचा कौल हा निकष लावला तर; अलिकडच्या पंचवीस वर्षात जांबुवंतराव धोटे, नानाभाऊ एंबडवार, रणजित देशमुख किंवा बनवारीलाल पुरोहित यांच्यासारखे काही मोजके अपवाद वगळता काँग्रेस किंवा भाजपच्या एकाही नेत्यानं स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव मुद्दा घेऊन विदर्भात कोणतीही निवडणूक लढवलेली नाही आणि याच एका मुद्द्यावर निवडणूक लढणाऱ्या यापैकी एकाही नेत्याला अनामत रक्कम वाचवता यावी, एवढंही मतदान मिळालेलं नाही हे कटू सत्य आहे. स्वतंत्र व��दर्भाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवणारे बनवारीलाल पुरोहित यांना लोकसभा आणि रणजित देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत तर, स्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नातील राजधानीतल्या मतदारांनी- नागपूरकरांनीही साफ नाकारलेलं आहे व-हाड भागात कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी असणाऱ्या शिवसेनेचे तीन खासदार आणि सहा ते आठ आमदार निवडणुकीत विजयी होतात ते वेगळ्या विदर्भाला विरोध करुनच, याचा विसर पडू देता कामा नये\nयापूर्वी अनेकदा नावनिशीवार लिहिलं आणि जाहीरपणे बोललो असल्यानं, विदर्भवाद्यांवर टीका केली की कोण-कोणत्या काँग्रेस आणि भाजप नेत्यांचे अभिनंदनाचे फोन येत, कोणाला ती टीका जाम आवडत असे, हे पुन्हा न उगाळता सांगतो, राजकीय आघाडीवर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा वापर कायम स्वार्थासाठी करण्यात आलेला आहे. २०१४चा अपवाद वगळता कायम कॉंग्रेसला पाठिंबा देणाऱ्या विदर्भातील एकाही काँग्रेस नेत्यानं स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी कधी स्वत:चं कोणतंही पद पणाला लावलेलं असल्याचं एकही उदाहरण नाही किंवा या मागणीसाठी पूर्ण झोकून देऊन (पक्षी : तेलंगनाचे के. चंद्रशेखर राव) कोणतीही चळवळ उभारलेली नाही; लोकसभा-विधानसभेची उमेदवारी आणि नंतर सत्तेचं पद मिळालं नाही की लगेच स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची हाच आजवरचा काँग्रेसी पायंडा आहे दत्ता मेघे ते रणजित देशमुख आणि विलास मुत्तेमवार ते विजय दर्डा असा हा कागदी वाघांचा आणि विदर्भाच्या मागणीचा स्वहितासाठी ‘बाणेदार’ वापर करुन घेण्याचा राजकारण्यांचा इतिहास आहे. अगदी तेलंगना राज्य अस्तित्वात आणण्याच्या निर्णायक हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर दिल्लीत सुरु झाल्या तेव्हाही विदर्भातल्या कॉंग्रेसच्या एकाही काँग्रेसी वाघाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी कधी आग्रहाची स्वाभिमानी शेपटी पक्षश्रेष्ठींसमोर ताठ कशी केलेली नव्हती, याचा प्रस्तुत पत्रकार साक्षीदार आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, इकडे अन्याय झाल्याच्या आरोळ्या ठोकायच्या आणि तिकडे मुंबई-पुण्यात गुंतवणूक आणि घरं करायची, ही तर बहुसंख्य काँग्रेस नेत्यांची आवडती ‘कार्य’शैली आहे.\nराष्ट्रीय आणि राज्य कॉग्रेसलाही वेगळा विदर्भ नकोच आहे कारण राज्यातील सत्ताप्राप्तीसाठी शेवटी विदर्भातील संख्याबळ कामी येतं असा मामला आहे. संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाल्यापासून कॉंग्रेसला सत्तेत येण्यासाठी विदर्भाने कायमच कशी मदत केलेली आहे, याची साक्ष प्रत्येक निवडणुकीतील निकालाचे आकडे देतातच. १९७७च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाची लाट असूनही उर्वरीत महाराष्ट्र कॉंग्रेसच्या तर विदर्भ मात्र इंदिरा कॉंग्रेसच्या बाजूने असंच चित्र होतं. जनता पक्ष ९९, काँग्रेस ६९ आणि इंदिरा काँग्रेस ६२ जागा, असा कौल राज्याने तेव्हा दिला होता; म्हणूनच एप्रिल १९७७मधे कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि इंदिरा कॉंग्रेसचे विदर्भातील नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले होते. (त्यानंतर जुलै १९७८मधे महाराष्ट्राच्या राजकारणातला गाजलेला ‘खंजीर प्रयोग’ सादर झाला आणि वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं) मोदी लाटेतल्या २०१४च्या निवडणुकीतही विदर्भानं भरघोस पाठिंबा दिल्यानेच विधानसभेत भाजपला १२२ हा आकडा गाठता आलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्राचे तुकडे केल्याची पावती आपल्या नावे फाडण्याची काँग्रेस आणि भाजपची मुळीच तयारी नाही कारण असं काही केलं तर, उर्वरीत महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष नामशेष होतील इतका संतापाचा भडका तीव्र असेल याची जाणीव या दोन्ही पक्षांना आहे. या दोन्ही पक्षांना जर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा एवढं पुळकाच आहे तर मग या दोन्ही पक्षांच्या किमान विदर्भातील सदस्यांनी तरी एकजूट दाखवत वेगळ्या विदर्भाचा किमान अशासकीय ठराव तरी विधानसभेत का मांडला आणि लावून धरत सरकारला का अडचणीत आणलेलं नाही) मोदी लाटेतल्या २०१४च्या निवडणुकीतही विदर्भानं भरघोस पाठिंबा दिल्यानेच विधानसभेत भाजपला १२२ हा आकडा गाठता आलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्राचे तुकडे केल्याची पावती आपल्या नावे फाडण्याची काँग्रेस आणि भाजपची मुळीच तयारी नाही कारण असं काही केलं तर, उर्वरीत महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष नामशेष होतील इतका संतापाचा भडका तीव्र असेल याची जाणीव या दोन्ही पक्षांना आहे. या दोन्ही पक्षांना जर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा एवढं पुळकाच आहे तर मग या दोन्ही पक्षांच्या किमान विदर्भातील सदस्यांनी तरी एकजूट दाखवत वेगळ्या विदर्भाचा किमान अशासकीय ठराव तरी विधानसभेत का मांडला आणि लावून धरत सरकारला का अडचणीत आणलेलं नाही य��� प्रश्नाचं उत्तर कोणीही देणारच नाही, याचं गुपित उघड आहे\nस्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याबाबत वैदर्भीय जनतेचा कॉंग्रेसवर असणारा विश्वास उडालेला होता, कारण विकासाचा अपेक्षित वेग तर सोडाच विकासाच्या अनुशेषाचाही अनुशेष अशी स्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे काँग्रेसबद्दल तीव्र नाराजी होती. म्हणूनच २०१४च्या निवडणुकीत विदर्भवादी मतदार भाजपच्या बाजूने वळला. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी वेगळ्या विदर्भवाद्यांना आशेचं गाजर दाखवलं. मात्र सत्तेच्या उबदार खुर्चीत बसल्यावर त्या गाजराचा शिरा करून भाजपचे लोक खात असल्याचं सध्याचं चित्र आहे. एक मात्र नि:संशय खरं, विकासाचा जो वेग वैदर्भीयांना अपेक्षित होतां तो गाठून देण्यात म्हणण्यापेक्षा विकासाची गंगाच विदर्भाकडे वळवण्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना गेल्या तीन वर्षात यश आलेलं आहे यात शंकाच नाही. म्हणूनच आता आधी विकास मग स्वतंत्र राज्य अशी उपरती भाजपला झालेली आहे. स्वतंत्र विदर्भाबद्दल आज गडकरी यांनी घुमजाव केलंय, उद्या भाजपचे अन्य नेते त्या सुरात सूर मिसळून विकासाचा राग आळवू लागतील, हे स्पष्टच आहे.\nअशा परिस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचं काय, या प्रश्नाचं उत्तर आहे- या मागणीसाठी विश्वासार्ह नेतृत्वाखाली एक व्यापक अराजकीय चळवळ उभी राहिली तरच आता स्वतंत्र विदर्भाचं स्वप्न साकारण्याची काही शक्यता आहे. तेलंगना राज्याच्या मागणीसाठी उभारलेल्या चळवळीला पूर्णपणे झोकून देणारं के. चंद्रशेखर राव यांच्यासारखं नेतृत्व विदर्भाला हवं आहे. हे नेतृत्व देण्याची क्षमता विदर्भातील कोणाही भाजप किंवा कॉंग्रेसच्या नेत्यात नाही; त्या आघाडीवर राष्ट्रवादीला कोणतीही अंधुकसुद्धा संधी नाही आणि शिवसेनेचा प्रश्नच निर्माण होतं नाही. असं नेतृत्व मिळण्याच्या बाबतीत अनेकजण ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्याकडे आशेने बघतात. विश्वासार्ह, संघटन कुशल आणि नि:स्वार्थ असले तरी श्रीहरी अणे हाही विदर्भवाद्यांचा एक भाबडेपणाच आहे. श्रीहरी अणे यांनी मुंबईत राहून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची चळवळ खऱ्या अर्थानं व्यापक लोकचळवळ करणं म्हणजे, उंटावरून शेळ्या हांकण्याचा प्रकार आहे.\n-थोडक्यात काय तर, स्वतंत्र विदर्भ म्हणजे तूर्तास तरी ‘मुंगेरीलाल के हसींन सपने’ आहेत आणि कोणाचाही स्वप्न बघण्याचा अधिकार हिरावून घेता येत नसतो…च\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\n…हा दिवा विझता कामा नये \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…...\nयुद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nकणभर खरं, मणभर खोटं\nमहाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\nनितीन गडकरींची नाबाद साठी \nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5642\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3164\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2965\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवार नावाचा करिष्मा आणि महिमा \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/30172", "date_download": "2019-04-20T14:46:42Z", "digest": "sha1:WBISQFEXGKPNIL6EHKTMIVI7D4MX7BDM", "length": 9238, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "| Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळ��िण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप-शिवसेना जागावाटप बाळासाहेब ठाकरे- प्रमोद महाजनांच्या फॉर्म्युल्यानुसार; रावसाहेब दानवे यांनी केले स्पष्ट\nभाजप-शिवसेना जागावाटप बाळासाहेब ठाकरे- प्रमोद महाजनांच्या फॉर्म्युल्यानुसार; रावसाहेब दानवे यांनी केले स्पष्ट\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nनागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी ठरविलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केली.\nनागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी ठरविलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केली.\nलोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दानवे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेकडून \"एकला चलो'चा राग आळवला जात असला तरी सेनेसोबत युतीकरूनच निवडणुकांना सामोरे जाण्याची भूमिका आहे. जुन्या व समविचारी मित्रपक्षांनी एकत्र निवडणुका लढून मतविभाजन टाळावे ही भाजपाची भूमिका आहे. मित्रपक्षांच्या भांडणातून दुसऱ्याला संधी मिळू नये.\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला होता. या फॉर्म्युल्यानुसारच आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भाजपने युतीसाठी आता एक पाऊल मागे येण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.\n2014 च्या फार्म्युल्यानुसार भाजपकडे 26 तर शिवसेनेकडे 22 लोकसभा मतदारसंघ होते. या फार्म्युल्यानुसार पुढील लोकसभा निवडणुकीत जागावाटप होईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचे सांगून दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष आहे. फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. रा���्य मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल, परंतु मुहूर्त ठरलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते.\nनागपूर nagpur शिवसेना shivsena बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे भाजप प्रमोद महाजन आग लोकसभा रावसाहेब दानवे raosaheb danve पत्रकार विदर्भ vidarbha सरकार government आमदार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-behind-twitter-hacking-rahul-gandhi-18621", "date_download": "2019-04-20T15:24:37Z", "digest": "sha1:AYYZGD2VJJOMZANB7PDZUGHRF7NDV7LZ", "length": 13284, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP Behind Twitter hacking of Rahul Gandhi राहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे भाजप: कॉंग्रेस | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nराहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे भाजप: कॉंग्रेस\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.\nनवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.\nकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी ट्विटरद्वारे म्हटले यांनी \"जे लोक देशातील नागरिकांनी एका रात्रीत ऑनलाईन पेमेंट पद्धती स्वीकारावी असे म्हणत आहेत त्यांनी सामान्य लोकांचे खाते हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्याची काही पावले उचलली आहेत का' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांचे अकाऊंट पुन्हा पूर्ववत केल्यानंतर गांधी यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना माझा द्वेष करणाऱ्यांवरही मी प्रेम करतो, असे म्हटले आहे.\nभारतीय जनता पक्षासह केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने हॅकिंगचे हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार काळ्या पैशाविरुद्ध कारवाई करून डिजिटलायझेशनच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना हा राजकीय प्रकार दिशाभूल करणारा असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल आणि दोषींना शिक्षा करण्यात येईल, असे म्हटले आहे.\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : आम्ही काढलेत मनसेच्या इंजिनाचे एक-एक भाग : मुख्यमंत्री\nसातारा : राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...\nLosabha 2019 : मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू\nऔरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र...\nकारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल\nपुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे...\nElection Tracker : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय म्हणाले\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी\nपुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-04-20T14:15:39Z", "digest": "sha1:WFMRMNNY2DGRQLGN2NM7SREUZO4CDDHD", "length": 4528, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोयना एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कोयना ए��्सप्रेस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).\nकोयना एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.\nकोयना एक्सप्रेसच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर ही आहेत. या गाडीचे आधीचे नाव पूना अॅडिशनल एक्सप्रेस होते, आण ती मुंबई-पुणे-मुंबई अशी धावे.\n११०२९: मुंबई छशिमट -/०८:४० वा, कोल्हापूर छशाट - २०:२५ वा\n११०३०: कोल्हापूर छशाट - ७:५५ वा, मुंबई छशिमट - २०:२५ वा\n^ भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१८ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2019-04-20T15:02:48Z", "digest": "sha1:U5OZ2SIM2WUMUR6GEVMI5PYSWXP3GKIU", "length": 6178, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोवोकुझ्नेत्स्क - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६१८\nक्षेत्रफळ ४२४.२ चौ. किमी (१६३.८ चौ. मैल)\n- घनता १,२९९.३ /चौ. किमी (३,३६५ /चौ. मैल)\nनोवोकुझ्नेत्स्क (रशियन: Новокузнецк) हे रशिया देशाच्या केमेरोवो ओब्लास्तमधील सर्वात मोठे शहर आहे. नोवोकुझ्नेत्स्क शहर सायबेरियाच्या दक्षिण भागात तोम नदीच्या काठावर वसले आहे. २०१६ साली येथील लोकसंख्या सुमारे ५.५१ लाख होती. १९३२ ते १९६१ दरम्यान हे शहर स्तालिन्स्क ह्या नावाने ओळखले जात असे. १९३०च्या दशकात नोवोकुझ्नेत्स्कचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले.\nविकिव्हॉयेज वरील नोवोकुझ्नेत्स्क पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१७ रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/tips-for-school-bus-in-marath/", "date_download": "2019-04-20T14:26:54Z", "digest": "sha1:EX2Q7FPXWZTFZGICAZFCF6FIZFVW7FMO", "length": 5946, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी... | m4marathi", "raw_content": "\nविद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी…\nनुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. रस्त्याने जाता-येतांना शाळेच्या गणवेशातील मुलांची वर्दळ दृष्टीस पडते. बालवर्गापासून तर अगदी पदवीशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी बहुतेक करून स्कूल बस अथवा रिक्षाचा वापर करतात. दुर्दैवाने बऱ्याचदा अशा रिक्षा अथवा स्कूल बसला अपघात होऊन विद्यार्थी गंभीर जखमी होतात तर काहींना आपले प्राणदेखील गमवावे लागल्याच्या घटना ऐकिवात आहेत. ह्या घटना टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे….\n१) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस अथवा रिक्षाचा चालक प्रशिक्षित आणि परवानाधारक असावा.\n२) पालकांनी रिक्षाचालक आणि बसचालकाचे नांव, पत्ता आणि मोबाईल नंबर इ. आवश्यक माहिती जवळ ठेवावी.\n३) चालक मद्यपान करून वाहन चालवीत असेल तर त्याला वेळीच रोखावे आणि संबधित यंत्रणेकडे तक्रार करावी. रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा चालवीत असेल तर ती रिक्षा बंद करून नवीन रिक्षा चालू करावी.\n४) क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत. दाटी-वाटी करून विद्यार्थ्यांना बसवू नये.\n५) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे आवश्यक करावे. अशा वाहनांची शासनाच्या संबंधित खात्याकडून वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक करावे.\n६) रिक्षाच्या उजव्या बाजूला लोखंडी पट्टी लावावी तसेच स्कूल बसच्या खिडक्यांना जाल्या बसविणे सक्तीचे करावे.\n७) मुलांना बसमध्ये चढण्या-उतरविण्याकारीता चालकाव्यतिरिक्त एका मदतनीसाचीही व्यवस्था करावी.\n८) विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्याकारीता शाळा प्रशासन आणि पालकांनी एकमेकांशी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करावा.\nकसा असावा मुलांचा ब्रेकफास्ट\nआई – वडिलांचा धाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Marathi-Wikipedia-mother-tongue", "date_download": "2019-04-20T15:23:19Z", "digest": "sha1:OB4BYASQTUB52WZDEM4ANEYNPJMM5AMW", "length": 10773, "nlines": 167, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "मातृभाषेतील ज्ञानासाठी ‘मराठी विकीपीडिया’", "raw_content": "\nमातृभाषेतील ज्ञानासाठी ‘मराठी विकीपीडिया’\nजगभरातील लोक विचारांची आणि ज्ञानाची देवाण- घेवाण करण्यासाठी सर्वपरिचित अशा जागतिक भाषांचा वापर करत आहेत. अशा वातावरणात जागतिक पातळीवर आपल्या भाषेचे अस्तित्व जपण्यासाठी आणि मातृभाषेतून ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी, ‘मराठी विकीपीडिया’ महत्त्वाचे आहे, असे मत ‘विकीपीडिया’वर मराठीचे स्थान वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे अभय नातू यांनी व्यक्त केले.\nव्यवसायानिमित्त १९९६ मध्ये अमेरिकेत गेलेले नातू हे मराठीशी असलेले नाते ‘मराठी विकीपीडिया’च्या साह्याने अधिक दृढ करत आहेत. मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध होण्यासाठी ते २००५ पासून या प्रकल्पात सक्रिय आहेत. मराठी भाषा अधिकाधिक लोकांनी बोलली आणि टिकवली पाहिजे.\nमातृभाषेत अधिकाधिक ज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आपण या उपक्रमात सहभागी झाल्याचे नातू यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘जगभरातील जवळपास सात ते आठ कोटी नागरिक मराठी बोलतात, त्यामुळे विकीपीडियावर मराठीतून शोध घेण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. महिन्याभरात जवळपास एक लाखाहून अधिक नागरिक मराठीतून माहिती शोधत आहेत. यात प्रामुख्याने सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी ‘सर्च’ करण्यात येते. म्हणूनच सरकारी निर्णय, योजना या संदर्भातील माहिती विकीपीडियाद्वारे उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारी पातळीवर संवाद साधण्यात येत आहे.’’\nमराठी भाषेत संकलित असलेल्या विविध विषयांवरील माहिती विकीपीडियावर अपडेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. भाषेप्रती असणाऱ्या सेवाभावी वृत्तीतून जवळपास शंभरहून अधिकजण विकीपीडियावर सातत्याने माहिती अपडेट करत आहेत, असेही नातू यांनी सांगितले.\nविकीपीडियावर ‘मराठी’ मागे आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर देताना नातू म्हणाले, ‘‘मराठी भाषेची तुलना इंग्रजी, जर्मन अशा भाषांशी करणे योग्य वाटत नाही. विकसित देशांमध्ये इंटरनेटचे जाळे अधिक प्रमाणात आहे. मात्र, देशातील मल्याळी, बंगाली अशा काही प्रादेशिक भाषांमध्ये मराठीपेक्षा अधिक काम झाले असले, तरीही ‘मराठी’ भाषेतील काम निश्‍चितच स्वागतार्ह आहे. मराठी विकीपीडियावर २००५मध्ये आपण एक हजार लेखांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर गेल्या दहा- बारा वर्षांत आपण ४८ हजार लेखांचा टप्पा ओलांडला आहे. मराठी भाषेतील ज्ञान वेगाने विकीपीडियावर येत आहे.’’\nजागतिक पातळीवर देवाण- घेवाण करताना भाषा एकमेकांत मिसळत आहेत. व्यवहाराची भाषा अधिक करून वापरली जात आहे. परिणामी आगामी काही दशकांत बऱ्याचशा भाषा लुप्त होण्याची भीती आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध ..\nएमपीएससी : गट ‘क’ संयुक्त पूर्वपरीक्ष�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://amarvani.news/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T15:01:10Z", "digest": "sha1:PVFXCXBAGEJQKRKICI4JHIP2PGW5NKG3", "length": 8996, "nlines": 103, "source_domain": "amarvani.news", "title": "महामार्गांवरील दारुबंदी कायम; २२० मीटरपर्यंतची मर्यादा सुप्रीम कोर्टाकडून निश्चित | Amarvani - MA", "raw_content": "\nHome देश-विदेश महामार्गांवरील दारुबंदी कायम; २२० मीटरपर्यंतची मर्यादा सुप्रीम कोर्टाकडून निश्चित\nमहामार्गांवरील दारुबंदी कायम; २२० मीटरपर्यंतची मर्यादा सुप्रीम कोर्टाकडून निश्चित\nराष्ट्रीय महामार्गांलगत मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत महामार्गांवरील दारुबंदीचा निर्णय कायम ठेवला. २० हजारांहून अधिक लोकसंख्येच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गांलगतची २२० मीटरपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.\nमद्यापेक्षा आयुष्य अधिक महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. तसेच महामार्गांवरील दारुबंदीचे समर्थन केले होते. तर ५०० मीटर अंतर जास्त असून ते कमी करावे, अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दारूच्या दुकानांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. महामार्गांवर सध्या अशी जी दुकाने सुरु आहेत, त्यांना ३१ मार्चनंतर परवान्याची मुदत वाढवून देऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर ५०० मीटरच्या परिसरात मद्यविक्रीचे दुकान नसावे, असे स्पष्ट आदे��� सुप्रीम कोर्टाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मागील आठवड्यातही सुनावणी झाली होती. ५०० मीटर हे अंतर खूप जास्त असून ते कमी करावे अशी भूमिका केंद्र सरकारर्फे अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली होती. त्यावर दारुपेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते.\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील महामार्गांवरील दारुविक्री १ एप्रिलपासून बंद होणार आहे. राज्य सरकारने परमिट रुम आणि सर्व बारचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र यामुळे सरकारला हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले असते. त्यामुळे सरकारने अॅटर्नी जनरल यांचे मत मागवले होते. त्यांनी परमिट रुम आणि बारवर परवानगी देण्यास हरकत नाही असे स्पष्ट केल्याने बारमालकांना दिलासा मिळाला होता. मात्र मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम होती.\nPrevious articleगोवा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार; पर्रिकरांचा दिग्गींना करकचून चिमटा\nNext article‘बीएस-3’ गाडी खरेदी करत असाल तर थांबा…आधी हे वाचा \nसुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’\nलोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना ‘मनसे’ संशय\nअमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर\nप्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार...\nदेशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती\nराहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-kho-kho-competition-161393", "date_download": "2019-04-20T15:02:42Z", "digest": "sha1:F7SGI2GA5MMG3PAP4JMSNAUP7PM4AZL5", "length": 8440, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news KHO KHO COMPETITION राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा वरचष्मा, नाशिकची उत्कृष्ठ कामगिरी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, एप्रिल 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शनिवार, एप्रिल 20, 2019\nराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा वरचष्मा, नाशिकची उत्कृष्ठ कामगिरी\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nनाशिकः उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलीच्या संघाने १ ���ाव व १ गुणानी विजय नोंदवला. अंतिम सामन्यात ओरीसा चा एकतर्फी सामन्यात पराभव केला. मनीषा पदेर् 2.3० सेकंड व. ४५ सेकंड तर ललिता गोबले ने धारधार आक्रमण करून तीन गडी बाद केले. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचा किशोरी संघ उपविजयी होता. विजयी संघाचे अभिनंदन.\nनाशिकः उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलीच्या संघाने १ डाव व १ गुणानी विजय नोंदवला. अंतिम सामन्यात ओरीसा चा एकतर्फी सामन्यात पराभव केला. मनीषा पदेर् 2.3० सेकंड व. ४५ सेकंड तर ललिता गोबले ने धारधार आक्रमण करून तीन गडी बाद केले. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचा किशोरी संघ उपविजयी होता. विजयी संघाचे अभिनंदन.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529839.0/wet/CC-MAIN-20190420140859-20190420162859-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mamcobank.com/Activities.html", "date_download": "2019-04-20T17:00:36Z", "digest": "sha1:2JMTCWTNKQ7Y2KTP4WBPTIH5UP4ZCDNK", "length": 8594, "nlines": 10, "source_domain": "mamcobank.com", "title": "=:::= Welcome to Malegaon Merchants Co-Operative Bank Ltd., Malegaon =:::=", "raw_content": "\nमालेगांव अर्थिक नाडी असलेल्या दि मालेगांव मर्चन्टस् को. ऑप. बँकेने बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षात सन १९८७ साली मामको जन कल्याण ट्रस्टची स्थापना केली. सुरूवातीस बँकेने रू. २ लाख देवुन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा ट्रस्ट स्थापन करण्याचा मूळ उद्देश सामाजिक बांधिलकी व बँकींग व्यवसाय व्यतिरिक्त सेवा देणे हा होता. गरीब व गरजू जनतेला वैद्यकिय सेवा अल्पदरात उपलब्ध व्हावी ही भावना ठेवून संस्थापक श्री हरिलालशेठ आस्मर यांनी स्थापना केली. बँकेच्या सभासंदानीही ट्रस्टसाठी उदार अंतकरणाने आपला २ वर्षाचा लाभांश देणगी म्हणून दिला. पुढे बँकेच्या नफ्यातील १० टक्के प्रमाणे रक्कम वाढत गेली. आधी फक्त अर्थिक परिस्थितीत नसलेल्यांना मोठया ऑपरेशन्ससाठी मदत दिली जात होती. पुढे ट्रस्टने अतिशय कमी कालावधीत दमदार विकास करीत १९९२ स���लापासून अल्पदरात अ‍ॅम्बुलन्स सेवा तसेच वेळोवेळी रक्तदान शिबीर घेवून गरजू रुग्णांची सेवा केली. तसेच ट्रस्टतर्फे वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात वेगवेगळया प्रकारचे शिबीर घेण्यात येतात. गरजू रूग्णांची अल्पदरात तपासणी करून गरजेचे असल्यास अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येतात. याशिवाय सर्वरोग निदान शिबीर, स्त्रीरोग, दंतरोग, त्वचारोग, डायबेटीस, अशी वेगवेगळी शिबीरे आयोजीत करून ट्रस्ट मार्पâत गरजूंना सेवा पुरविण्यात येते.\nदि.१८/०७/९७ पासून मामको जनकल्याण ट्रस्ट मार्फत शहरात कॉम्परोडवर सर्व सोईनी सुसज्ज २५ खांटाचे मामको जनकल्याण ट्रस्ट हॉस्पीटल सुरू केले. या हॉस्पीटल मध्ये दररोज अतिशय अल्पदरात रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी हॉस्पीटममध्ये तज्ञ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. याशिवाय ट्रस्टने सुरू केलेला फिरता दवाखाना शहराच्या व आसपासच्या खेड्यात जावुन त्या-त्या भागातील रुग्णांची तपासणी व उपचार करीत असतात, हे कार्य अविरत चालू आहे.\nट्रस्टच्या वतीने समाजिक दृष्टीकोनातून दरवर्षी इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष प्राविण्या मिळविण्या विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समारंभ पुर्वक सत्कार करण्यात येतो. तसेच विचारवंताचे व्याख्यान व चर्चासत्र ट्रस्ट मार्पâत आयोजीत केले जातात. २६ जानेवारी २००१ रोजी गुजरात मध्ये झालेल्या प्रलंयकारी भुकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी मामको जनकल्याण ट्रस्टच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक शहरातील नामांकित डॉक्टर्स व औषधांचा साठा, अ‍ॅम्ब्युलन्स घेवुन गेले व विशेष मदत पुरविली.\nमामको जन कल्याण ट्रस्ट रुग्णालयामार्पâत तज्ञ डॉक्टरांची मानद सेवा उपलब्ध करून देवुन त्याअंतर्गत सोनोग्राफी, आठवड्यातील एक दिवस त्वचारोग, अस्थीरोग, नाक, कान, घसा, बालरोग, मानसोपचार याची सेवा उपलब्ध करून देण्यात येते.\nट्रस्टतर्फे मालेगांवात प्रथमच शववाहिकेची सेवा सुरू केलेली आहे. दि. ८/९/०६ रोजी मालेगांवात झालेल्या बॉम्ब स्फोटांनंतर घटनास्थळी सर्वप्रथम ट्रस्टतर्फे अ‍ॅम्ब्युलन्स पाठवून मदत पोहचविण्यात आली व त्यानंतर वैद्यकिय सेवा व १०० रक्ताच्या बाटल्या पुरवून जखमीसाठी उपचार करण्यात आले. बाहेरगांवाहून आलेले पोलीसांची वेळोवेळी मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व ट्रस्टी संचालक उपस्थित राहून भाग घेत असतात.\nदरवर्षी मालेगांव तालुक्यातील धार्मिक तिर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबाची यात्रा भरते. सदर यात्रा १० दिवस असते. यात ट्रस्टमार्फत फिरत्या दवाखान्याद्वारे यात्रेकरूना मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दरवर्षी श्रीक्षेत्र सप्तश्रुंगी गडावर पायी जाणार्‍या यात्रेकरूसाठी मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येतात.\nअसे अनेक वैद्यकिय, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे राबवुन बँक बँकींग सेवे व्यतिरिक्त इतर कार्य करीत असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181918-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/weakness-in-bones/", "date_download": "2019-04-20T17:13:10Z", "digest": "sha1:YOURJOJW5EBLJWC2LHZSG4J4JZYRCBI5", "length": 2029, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Weakness in bones Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nसतत सांधेदुखी आणि गुडघेदुखी होते या वस्तू सेवन करा 7 दिवसात आराम मिळेल\nव्यक्तीचे निरोगी शरीर हे त्याला आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. निरोगी व्यक्ती आयुष्यात खुश राहतो. तुम्ही तरुण असाल आणि…\nहाडांना मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय\nहाडे शरीराचा मुख्य भाग असतो आणि हाडांचे शक्तिशाली असणे आवश्यक आहे. कैल्शियम, कॉपर इत्यादी अनेक असे पोषक तत्व असतात जे…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181918-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://infertilitychaudhari.com/infertility-problems-m.html", "date_download": "2019-04-20T17:12:15Z", "digest": "sha1:6ME4UWNGICDOXUBOK3376VVTRL3WILA6", "length": 8246, "nlines": 40, "source_domain": "infertilitychaudhari.com", "title": " Dr. Chaudhari Clinic, Amlaner, Infertility Consultation and Treatment center", "raw_content": "English | मराठी | हिंदी\nहोम अटी व नियम डॉ. चौधरी समस्या यशस्वी केसेस अभिप्राय फोटोगैलरी आम्हाला भेटा / संपर्क\nस्त्री-पुरुषामध्ये अधिकतर खालील समस्या बघावयास मिळतात. गर्भधारणेवेळेस ह्या समस्या दिसून येतात. खालील क्रमांक हे क्रमशः पेशंट चे आहे. नंबर वर क्लिक केल्यास त्याच्याशी सलग्न पेशंट चे नाव, पत्ता, समस्या आणी फोटो दिसेल. तर मग क्लिक करून बघा...\nअशी जोडपी कि ज्यांनी अनेक ठिकाणी ट्रीटमेंट केली होती. त्यांना टेस्ट ट्युब बेबी, आय यु आय करण्याचा सल्ला दिला होता. स्त्रीबीज तयार होत नव्हते व त्यांना असे वाटत होते कि आपणास बाळ होणारच नाही. अश्या १६३ जोडप्यांना लगेच गुण आला आहे.\n(5) स्त्रीबिजाची समस्या :\nज्या स्त्रियांचे स्त्र���बीज तयार होत नव्हते अथवा तयार झाल्यावर फुटत नव्हते, त्यासाठी त्यांना हॉर्मोन ची इंजेक्शन घ्यावी लागत - अश्या २२० स्त्रियांना लगेच गुण आला आहे.\n(6) एक गर्भनलिका बंद :\nज्या स्त्रियांची एक गर्भनलिका बंद होती व त्यांना इतर ठिकाणी गुण आला नाही - अश्या ७० स्त्रियांना लगेच गुण आला आहे.\nअशी जोडपी कि ज्यांना एक बाळ झाले आहे परंतु दुसरे बाळ प्रयत्न करूनही होत नव्हते - अश्या १४४ जोडप्यांना गुण आला आहे.\n(8) शुक्राणुंची संख्या व हालचाल कमी:\nअसे पुरुष कि ज्यांच्या शुक्राणुंची संख्या व हालचाल फारच कमी होती व प्रयत्न करूनही गुण येत नव्हता - अश्या १८० जोडप्यांना लगेच गुण आला आहे\n(9) स्थूल (वजन जास्त असलेले) पेशंट्स :\nअसे पेशंट्स कि जे खूपच स्थूल होते व वजन जास्त होते. डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता - अश्या १८० जोडप्यांना लगेच गुण आला आहे.\n(10) सहा महिन्यानंतर यशस्वी :\nअशी जोडपी कि ज्यांनी सहा महिने ट्रीटमेंट घेतली परंतु त्यांना गुण आला नाही. त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालूच ठेवली व सहा महिन्यानंतर त्यांना गुण आला - अशी ३१ जोडपी आहेत\nज्या स्त्रियांचा दोन्ही टूब बंद होत्या, त्या औषधाद्वारे सुरु करून १३ स्त्रियांना गुण आला आहे.\nज्या स्त्रियांचा गर्भाशयाचा आकार लहान (स्माल) होता व इतर ठिकाणी त्यांना गुण आला नाही. अशा ६ स्त्रियांना गुण आला आहे.\nज्यांचा पहिल्या बाळात व्यंग होते, आधीच्या डॉक्टराने दुसरे बाळ न होऊ देण्याचा सल्ला दिला होता. अशा ४ जोडप्यांना नार्मल बाळ झाले आहे.\nज्या स्त्रियांची रक्ताची तपासणी केल्यावर ए.एम.एच. लेवल फारच कमी होती, व त्यांना दुसरया स्त्रीचे डोनर स्त्रीबीज घेण्याचा सल्ला दिला होता. अशा ९० स्त्रियांना औषध घेऊन बाळ झाले आहे.\nज्या स्त्रियांना सिस्ट अथवा मासाचा गोळ्याचा प्राब्लेम होता, अशा १२ स्त्रियांना गुण आला आहे.\nज्या स्त्रियांनी टेस्ट टूब बेबी (IVF) केली व त्यात त्यांना गुण आला नाही, अशा १४ जोडप्यांना गुण आला आहे.\nअशी जोडपी कि ते स्वतः डॉक्टर असून त्यांना इतर ठिकाणी गुण आला नाही, अशा १५ डॉक्टर जोडप्यांना गुण आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2014/", "date_download": "2019-04-20T17:11:58Z", "digest": "sha1:CO4RCYYEZFM5P6OOUUXTDVL6CYF2NYEY", "length": 12197, "nlines": 196, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेग���्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nमायबोली हितगुज दिवाळी अंक-२०१४ मधला लेख\nअशी कशी ही माझी आई अशी कशी ही माझी आई\nपहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते,\n‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.\nहे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,\nभजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.\nसारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,\nस्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nकपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,\nपेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते.\nपाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते,\nकंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते.\nइतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते,\nपरतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते.\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nमाझं एकच ऐकशील का आई नको म्हणूस, \"होऊ कशी उतराई\",\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nव्हॉट द फ... सॉरी पण ही काय कविता आहे पण ही काय कविता आहे कविता अशी असते\nवैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.\nसमोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का किंवा, मुक्तासा��ख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते; …\nजागरूक नागरिक ऊर्फ मोरू\nजागरूक नागरिक असणं म्हणजे स्वतःचा मोरू करून घेणं... गेला आठवडाभर सर्व वर्तमानपत्रांमधून ’जागरूक नागरिकांना’ आवाहन करण्यात येत होतं, की मतदारयादीत आपलं नाव असलं, तरी सोबत छायाचित्र आहे की नाही याची पडताळणी करणं देखील अत्यावश्यक आहे. यास्तव निवडणूक आयोगातर्फे कालच्या रविवारी देशभर एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ’जागरूक नागरिकांनी’ इतकंच करायचं होतं, की आपापल्या मतदानकेंद्रांवर जाऊन या नाव-छायाचित्र जोडीची पडताळणी करायची होती. जर कुणाचं नाव मतदारयादीत अजून समाविष्ट झालेलंच नसेल, तरी तिथल्या तिथे फॉर्म भरून ते करण्याची ’अमूल्य संधीही’ देऊ करण्यात आलेली होती. आमच्या घरातला एक जागरूक नागरिक... गेल्या वर्षी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला... आपल्याला यंदा मतदान करायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही असणारा. त्याच उत्साहात सहा-एक महिन्यांपूर्वी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेला. त्यावर नंतर काहीच घडलं नाही, मतदार-ओळखपत्र आलं नाही, मतदारयादीत नावही आलं नाही म्हणून जरा नाराज झालेला...त्याच्या आणि आमच्या आशा या आवाहनाने पुन्हा पल्लवित झाल्या. आपण ’जाग…\nगर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nजागरूक नागरिक ऊर्फ मोरू\nगर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/shiv-sena-mp-anant-geete-charges-at-aviation-minister-ashok-gajapathi-raju-257704.html", "date_download": "2019-04-20T16:19:15Z", "digest": "sha1:NLW6XG5P3HX6MWFYDSI7S3TR5YVUDOLR", "length": 13794, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनंत गीतेंकडून उड्डाण मंत्र्यांची काॅलर धरण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nअनंत गीतेंकडून उड्डाण मंत्र्यांची काॅलर धरण्याचा प्रयत्न\nअनंत गीतेंनी तर चक्क केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला\n06 एप्रिल : रवींद्र गायकवाड यांनी केलेली दादागिरी कमी होती की काय म्हणून शिवसेनेचे खासदार आणि मंत्री अनंत गीतेंनी तर चक्क केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सभागृहाच्या बाहेर घडला.\nखासदार रवींद्र गायकवाड यांच्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नाही आणि खासदार हाही प्रवासीच असतो, याचा राग मनात धरून गीतेंनी हे असभ्य वर्तन केलं. शेवटी राजनाथ सिंह, अनंत कुमार आणि स्मृती इराणींनी मध्यस्थी केली. म्हणून दोघांमधली हाणामारी टळली.\nमुंबईहून विमानं उडू देणार नाही, अशी नेहमीची धमकी गीतेंनी दिलीय. राजनाथ सिंग यांनी गजपती राजू, गीते आणि लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. आता गजपती राजू एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/the-fadnavis-government-recovering-the-debt-waiver-fund-from-petrol-and-diesel-264005.html", "date_download": "2019-04-20T16:41:23Z", "digest": "sha1:IKREDRXMERCXDRU42VFAGGCKA2PCQQ5A", "length": 17100, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फडणवीस सरकारचा 'अतिरिक्त'पणा, कर्जमाफीचा निधी पेट्रोल-डिझेलमधून करणार वसूल", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दो��� खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nफडणवीस सरकारचा 'अतिरिक्त'पणा, कर्जमाफीचा निधी पेट्रोल-डिझेलमधून करणार वसूल\n.जीएसटी लागू झाल्यानंतर उद्यापासून मुंबईतील जकात बंद होणार आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईसह राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणं अपेक्षित आहे. मात्र...\n30 जून : उद्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर उद्यापासून मुंबईतील जकात बंद होणार आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईसह राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणं अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार हा जकात कर राज्य अतिरिक्त करा अंतर्गत वळता करून घेणार असल्याने राज्यात इंधनाचे दर जैसे थै राहणार आहेत.\nबॉम्बे रिफायनरीमध्ये कच्या इंधनावर प्रक्रिया होऊन मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल वितरित होते. मुंबईत पेट्रोलवर 3.50 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर प्रत्येकी 2.50 रुपये प्रति लिटर जकात आकारली जाते. उद्या 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतील जकात रद्द होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आपोआपच कमी होण अपेक्षित आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफी योजनेसाठी पैसे उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार कमी होणारा जकात कर \"अतिरिक्त राज्य कराच्या\"अंतर्गत वळता करून घेण्याचा विचारात आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.\n1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईत जकात रद्द होणार आहे.\nसध्या मुंबईतील जकात कर\nपेट्रोल - 3.50 ���ुपये प्रति लिटर\nडिझेल - 2.50 रुपये प्रति लिटर\nमुंबईत \"बॉम्बे हाय रिफायनरी\" येथे कच्या इंधनावर प्रक्रिया होऊन उर्वरित महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल वितरित होते. त्यामुळे मुंबईतील जकात कराचा भुर्दंड चांदा ते बांदा पर्यंत सर्व नागरिकांना होतो.\nजीएसटी लागू झाल्यानंतर जकात कर कायमचा रद्द होणार असल्याने राज्यातील जनतेला पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणे अपेक्षित, मात्र प्रत्यक्षात असं नाही. रद्द झालेला जकात कर राज्य सरकार \"अतिरिक्त राज्य कर \" च्या अंतर्गत वळता करून घेणार आहे.\nदरम्यान, रद्द झालेला जकात कर दुसऱ्या करा अंतर्गत वळता करून घेणं ही राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलाय.\nएकूणच निधी उभारणीसाठीं पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरील कर वाढविण्याचा सोपा मार्ग राज्य सरकारने स्वीकारला आहे. पण यामुळे इंधनासाठी देशातील सर्वाधिक महागडं राज्य अशी बिरुदावली महाराष्ट्राला मिळतेय, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: diselpetrolडिझेलदेवेंंद्र फडणवीसपेट्रोलराज्य सरकार\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/mahesh-kulkarni", "date_download": "2019-04-20T16:43:40Z", "digest": "sha1:45SSOPUUUNBV3ONUMSLXSNYPZ5S6SQVF", "length": 14177, "nlines": 408, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक महेश कुलकर्णी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध���ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमहेश कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nमहेश कुलकर्णी, प्रा. सुरेश भिरूड\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, दिलीप बेलगांवकर ... आणि अधिक ...\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/life-story-of-chandraswami-the-political-middleman/", "date_download": "2019-04-20T16:11:11Z", "digest": "sha1:YNWP3F2LIC3D5XNG2CH6LJB7XJIX7HE5", "length": 23449, "nlines": 140, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "साधू? संत? की राजकीय फिक्सर? : \"चंद्रास्वामी\" नावाचा, शक्तिशाली राजकीय \"मिडलमॅन\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n : “चंद्रास्वामी” नावाचा, शक्तिशाली राजकीय “मिडलमॅन”\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n संत होते की पापी भविष्य सांगणारे की फिक्सर भविष्य सांगणारे की फिक्सर किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू किंवा मग ए��� शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू गुरू की, गुरु घंटाल गुरू की, गुरु घंटाल असे अनेक प्रश्न चंद्रस्वामींकडे पाहताना आपल्याला पडतात.\n२३ मे २०१७ रोजी मंगळवारी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये multiple organ failure मुळे मृत्यू झालेल्या ६९ वर्षीय चंद्रस्वामीचे जीवन आणि त्यांची कारकीर्द ह्यात फरक करणारी रेषा खूप धूसर होती.\nत्यांचे प्रशंसक त्यांना ज्ञानाची परिपूर्ण संस्थाच मानतात; पण त्यांच्या टीकाकारांनी त्यांना कायम अपरिपक्व आणि विद्रोही मध्यस्थ म्हणूनच पाहिले.\n१९४८ मध्ये राजस्थानमध्ये जन्मलेले आणि नंतर कर्नाटकमध्ये स्थायिक झालेल्या सावकार कुटुंबातले, नऊ भावंडांपैकी चंद्रास्वामी हे पाचवे.\nनीमीचंद जैन यांनी ज्योतिषी, मनकवडे, तांत्रिक, जगदचार्य चंद्रस्वामी यांच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांची ओळख म्हणजे मोठा लाल तिलक, पांढरा पोषाख, वाढलेली दाढी आणि भरपूरशा रुद्राक्ष माळा. ह्यायोगे त्यांना शक्तीक्षेत्रात प्रवेश करण्यास मदत झाली.\nचंद्रास्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (कैलाश नाथ अग्रवाल, मामाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) पंतप्रधानांच्या सिंहासनामागे राहून सर्व शक्तीने देशावर राज्य केले.\nचंद्रास्वामींशी असलेल्या खास मैत्रीमुळे पी. व्ही. नरसिम्हाराव आणि चंद्रशेखर यांनी त्यांना उच्च दर्जा आणि अनेक विशेष अधिकार देऊन ठेवले होते.\nब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ब्रुनेईचे सुल्तान, अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, बहरीनचे शेख इसा बिन सलमान अल खलीफा पासून अगदी सौदीचे शस्त्र विक्रेता अदनान खोगोग्गी, टिनी रोवलँड, इराकी नेते सद्दाम हुसेन, हॅरोड्सचे अल-फायद बंधू आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ह्या सर्वांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता.\n१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला जयप्रकाश नारायण यांचा कार्यकाळ सुरु होत होता. तेव्हा त्यांनी होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि अनेक नेत्यांशी संपर्क करायला सुरुवात केली.\nकालांतराने ते सतत चर्चा आणि विवादाचा विषय बनून राहिले. त्यांच्यावर ब्लॅकमेल, फसवणूक, विदेशी विनिमय नियामक कायद्याचे उल्लंघन आणि हत्येसह इतर अनेक आरोपांचा समावेश होता.\nपरिणामी, १९८० आणि १९९० च्या दशकात चंद्रास्वामी आणि विवाद म्हणजे अक्षरशः एका नाण्याच���या दोन बाजू झाल्या होत्या. काहींना ते पूजनीय होते तर काहिंसाठी निंदनीय.\n१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येशी त्यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा आरोप होता.\nत्यांनी खोगोग्गी आणि इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांशी असलेले संबंध वापरुन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) यांना पैसे दिल्याचे समोर आले होते. त्यासाठी मिलिंदचंद जैन आयोगाने ह्या कथित अध्यात्मिक गुरूची चौकशी केली.\nसुदैवाने नरसिंहराव ह्यांच्या आग्रहाने स्थापन झालेल्या पॅनल कडून १९९८ मध्ये अहवाल आला. या अहवालात एक संपूर्ण खंडच चंद्रास्वामी यांच्या कारवायांवर होता.\nया अहवालानंतर चंद्रास्वामी यांची चौकशी सुरू झाली. त्यांना परदेशात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती, परंतु २००९ मध्ये ही बंदी उठविण्यात आली.\nआयकर अधिकार्यांनी चंद्रास्वामींच्या आश्रमाची झडती घेतली आणि अधिकाऱ्यांना तिथे खोगोग्गी यांना देण्यासाठी लिहून ठेवलेल्या ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा चेक सापडला.\n१९९६ मध्ये राव सरकारच्याच काळात चंद्रास्वामींना लंडन येथील लोणच्याचे व्यापारी लखुभाई पाठक यांची १००००० डॉलरची फसवणुक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जून २०११ मध्ये सुप्रीम कोर्टाने चंद्रास्वामींवर अनेकदा परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्याबद्दल त्यांना ९ कोटींचा दंड ठोठावण्यात आला.\nचंद्रास्वामींनी त्यांचे संबंध कसे स्थापित केले, त्यांचा विस्तार कसा केला आणि ते संबंध कसे वापरले ह्याबद्दल अनेक कथा आहेत. ह्याशिवाय बऱ्याच राजकीय आणि इतर नेत्यांनी त्यांचे काम काढून घेण्यासाठी चांद्रस्वामींचा उपयोग करून घेतला.\nजसे, सेंट किट्स प्रकरणात व्ही. पी. सिंग ह्यांना अडकवण्यासाठी त्यांना मदत मागण्यात आली होती.\nमाजी नेते आणि मंत्री श्री के. नटवर सिंह ह्यांच्या ‘वॉकींग विथ लायन्स – टेल्स फ्रॉम ए डिप्लोमॅटिक पास्ट’ या पुस्तकात चंद्रस्वामी शिफारशींसह सशस्त्र कसे आले, ह्याचा लेखाजोखा वाचायला मिळतो.\n१९७५ मध्ये चंद्रास्वामी त्यांच्याकडे थॅचरसोबत भेटीची मागणी करण्यासाठी लंडनमध्ये आले होते.\n“अयोध्येतील राम मंदिर पाडल्याबद्दल क्षमस्व”: बाबरच्या कथित वंशजाने मागितली माफी\nया मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रत��बंधक” फतवा\nत्यांनी तिला दैवी पोशाख दिला, ती भविष्यात पंतप्रधान म्हणून नियुक्त होणार अशी भविष्यवाणी केली आणि तिने आयुष्यभरासाठी एक विश्वासू शिष्य आणि मैत्रीण म्हणून आपले कर्तव्य निभावले. त्यांनी तिला प्रभावित केले – आपले संभाव्य मित्र आणि क्लायंट म्हणून.\nअसे म्हटले जाते की, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला हैदराबाद येथे यज्ञ करत असताना चंद्रास्वामी राव ह्यांना भेटले होते. १९९१-९६ पासून कॉंग्रेस पक्षाचे नेते राव भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा पासून त्यांची मैत्री आणखीन घट्ट झाली.\nया काळात चंद्रास्वामींनी दक्षिण दिल्लीतील कुतुब संस्था क्षेत्रामध्ये एक विशाल आश्रम – विश्व धारायतन संस्था उभारली पुढे ते सत्तेच्या साधकांचे केंद्र बनले. खरं म्हणजे इंदिराजींच्याच काळात चंद्रास्वामी यांना जमीन देण्यात आली होती.\nअसेही आढळून आले आहे की, राव यांच्या कार्यकाळात त्यांनी अयोध्येच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या आर्थिक संकटांना मदत करण्यासाठी ब्रुनेईच्या मदतीची मागणी केली.\nआणखीन एक गाजलेले प्रकरण म्हणजे “गणपती दूध पितो”… तेव्हा त्यांचा असा दावा होता की, त्याने तसे करण्यासाठी स्वतः देवाने सांगितले होते.\n१९९६ मध्ये चंद्रास्वामी ह्यांच्या विरुद्ध आरोप आणि चौकशीची मालिका सुरू झाली आणि राजकीय दृष्ट्या त्यांच्या भाग्याला उतरती कळा लागली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ते बरेचदा चुकीच्या कारणासाठी हेडलाइनमध्ये सापडले.\nचंद्रास्वामीचं संपूर्ण आयुष्यच विवाद आणि रहस्यांनी भरलेलं होतं…\nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← शिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा, अनेकांना नं उमगलेला ‘अर्थ’…\nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nभाजपच्या आजच्या सर्व मुद्द्��ांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका)\nह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या\n : “चंद्रास्वामी” नावाचा, शक्तिशाली राजकीय “मिडलमॅन””\nमाजी पंतप्रधान चंद्रशेखर यांना पंतप्रधान बनविण्यात अघोरी साधू चंद्रास्वामी यांचा फार मोठा सहभाग होता.\nविस्मरणात गेलेली चण्द्रास्वामी यांची महिती पुनर्जिवित वाचण्यास मिळाली.भारताच्या इतिहासात महत्वाचे अनेक स्वामींचे कार्य व कूकार्य प्रसिध्द आहेत .\nदिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे \nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nजगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nगीतरामायण: बाबूजी आणि गदिमांच्या असामान्य प्रतिभेची ओळख घडवणारे काव्य\nहा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आलाय\nकारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भारतीय सैन्याचा हवाई भाता\nमृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं ते सामान्य पृथ्वीवासीयांना सुचणारही नाही\n“भारत की बरबादी”चा, कन्हैया कुमार नावाचा, भंपक प्रचारकी उद्योग\nराखीगढीच्या उत्खननात सापडलेलं शेजारी झोपलेलं जोडपं आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल काय सांगतंय\n“१ रुपया= १ डॉलर”चं स्वप्न पाहणाऱ्या “देशभक्त अर्थतज्ञ” मित्रांसाठी खास लेख\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nतुमच्या ह्या आवडत्या टीव्ही सीरिअल चक्क चोरलेल्या आहेत\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nमहादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान\nबॉलिवूडने चितारलेली तुमची आमची मैत्री ह्यांतील तुमचा दोस्त कोणता\nजर ह्या गोष्टी घडल्या नसत्या, तर सहारा वाळवंट कधीही ‘उजाड’ झाले नसते\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/motivational/", "date_download": "2019-04-20T17:14:34Z", "digest": "sha1:6UKS7HRSR6NYDM2FXEQ77RX3KMVZS4LE", "length": 2090, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Motivational Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस ट���प्स इन मराठी\nजीवनामध्ये शांती पाहिजे असेल तर मनातील भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे\nएका गावामध्ये एक विद्वान संत राहत होते. लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात होते आणि त्या सुटल्यामुळे आनंदी होत होते.…\nआपल्या सगळ्यांमध्ये क्षमता आहे, कधी आपल्या क्षमतेवर शक करू नका.. Inspirational Story\nआयुष्यात तुमच्या सोबत कधीना कधी असे झाले असेल कि तुम्ही अपयशी झाला असाल आणि तुम्हाला वाटले असेल कि आपल्या असण्याला…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181924-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rape-taint-off-62-year-old-118062800015_1.html", "date_download": "2019-04-20T16:55:03Z", "digest": "sha1:INLAXCIR6M66SPABTY3S2TQAJQRBWEHR", "length": 12641, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नातीचा आजोबांवर रेपचा आरोप, 65 वर्षीय आजोबांना दोषमुक्त करत कोर्टाने म्हटले... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनातीचा आजोबांवर रेपचा आरोप, 65 वर्षीय आजोबांना दोषमुक्त करत कोर्टाने म्हटले...\nनवी दिल्ली- प्रत्येक व्यक्ती महिला आणि मुलांच्या राइट्सबद्दल बोलत असतो, त्यासाठी लढत असतो परंतु पुरुषांना वाचवण्यासाठी कायदा नाही.\nऑक्टोबर 2015 मध्ये एका अल्पवयीनाने आपल्या आजोबा अर्थात आईच्या वडिलांवर रेप केस लावला होता. आता अडीच वर्ष चाललेल्या कोर्ट केसनंतर दिल्ली कोर्टाने 65 वर्षीय वयस्कर आजोबांना दोषमुक्त केले. हा निर्णय सांगत असताना कोर्टाने म्हटले की देशात महिला आणि मुलांच्या खोट्या केसमध्ये फसवले जात असलेल्या पुरुषांना वाचवण्यासाठी कुठलाही कायदा नाही.\nविशेष पोक्सो कोर्टाच्या अतिरिक्त सत्र जज निवेदिता अनिल शर्मा यांनी आपल्या निर्णयात म्हटले की मुलीने आपले स्टेटमेंट्स वारंवार बदलले आहेत. आणि तिच्या आईच्या स्टेटमेंटने देखील आजोबा आरोपी सिद्ध झाले नाहीत.\nजज यांनी म्हटले की आरोप दोषमुक्त झाल्यावर ही समाज त्यांना निर्दोष समजणार नाही ते त्यांना ही गोष्ट खचत राहील, असे ही होऊ शकतं या वयात निर्दोष असून त्यांना तुरुंगात राहावे लागले. 9 वर्षाच्या नातीने त्यांच्यावर डिजीटल बलात्काराचा आरोप लावला होता. चौकशीनंतर पोलिसांनी केस नोंदवून चार्जशीट दाखल केली होती परंतू आरोप चुकीचे सिद्ध झाले.\nसुनावणीच्या वेळी आजोबांनी म्हटले की त्यांच्या मुलीने खोटे आरोप लावले आहे का���ण तिचा प्रॉपर्टीवर डोळा आहे. वयस्करांप्रमाणे त्यांनी वडिलांचे कत्वर्य म्हणून मुलीला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली आणि तिने असे आरोप केलेत. कोर्टात आजोबांविरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकले नाही. तिच्यासोबत कधी असे कृत्य झाले हे देखील सिद्ध होऊ शकले नाही. या प्रकारे कोर्टाला असे कोणतेही कारण सापडले नाही ज्या आधारावर आजोबांना दोषी सिद्ध करता येईल. निर्णयानंतर जज यांनी म्हटले की प्रत्येक महिला आणि मुलांच्या अधिकारांविषयी बोलतात परंतू कोणालाही पुरुषांची काळजी नाही.\nमुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर विमान कोसळलं, 5 ठार\n24 तासात मुंबईसह देशभरात जोरदार पावसाची शक्यता\n५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता \nप्लॅस्टिक बंदी शिथिल, रिसायकलिंगची जबाबदारी दुकानदारावर\nअमरनाथ यात्रा, पहिली तुकडी जम्मूहून रवाना\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nशहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने ...\nमुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत ...\nरतन टाटा यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट\nउद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची ...\nकाळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले\nउत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात भयानक घटना उघड झाली आहे. या ठिकाणी बायकोने आपल्या ...\nआपणही आहात TikTok फॅन तर ही बातमी नक्की वाचा\nजर आपण देखील TikTok वर व्हिडिओ बनविण्यास इच्छुक असता आणि या साठी विविध प्रकारचे कृत्य ...\nभारतात समाधानकारक पाऊस पडणार\nभारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात समाधानकारक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181935-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/congress-declares-second-list-of-mahahrasra-candidates-for-loksabha-2019/43072", "date_download": "2019-04-20T16:44:48Z", "digest": "sha1:SMOAJ56WVWKQZVI3LJPB6JOKJG7GUFQC", "length": 6815, "nlines": 86, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी\nदेश / विदेश राजकारण\nकाँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश या यादीत आहे.काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.\nनंदुरबार – के. सी. पडवी\nधुळे – कुणाल रोहिदास पाटील\nवर्धा – चारुलता टोकस\nमुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड\nयवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर\nलोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीकरता आघाडी केली आहे. देशभरा�� सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी लागणार आहे.\nलोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे \n#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे \nस्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात\nमाझी काहीही तक्रार नाही, एका माजी मुख्यमंत्र्याशी असे बोलणे योग्य नव्हते \n#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181935-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2013/09/", "date_download": "2019-04-20T16:26:15Z", "digest": "sha1:5HDTM3FCIC2RGSUL6JC4O3QXQMHM7IUP", "length": 8148, "nlines": 159, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nतुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते.\nब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्‍यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते.\nब्लॉग्ज्‌च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्‍हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मो��े मनोरंजक ठरते.\nलेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्‍हा, …\n\"दुसरं काहीतरी लिही,\" मॅडमनी सांगितलंय.\nउद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं\nआर्याला योग्य उपमाच सुचेना. उद्याचं परवावर जायला लागलं. तिनं हातातली डायरी खाटकन बंद करून टाकली. डाव्या हातानं स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अशी डाव्या हाताची टप्पल बसली, की समजावं, काहीतरी बिनसलंय. बिनसलं, की पहिली तिला आठवते अर्पिता; आणि मग श्वेता. अर्पिताच्या तुलनेत श्वेता हे तसं ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. केवळ आर्या सांगतेय, म्हणून श्वेता तिचं ऐकते, तिनं लिहिलेलं वाचते, तिच्याशी चर्चा करते, गप्पा मारते; आर्याला तरी काय, तेवढंच हवं असतं; कारण \"अशा चर्चेतूनच काहीतरी क्लू मिळतो\" हे मॅडमचं म्हणणं तिला पुरेपूर पटतं. तिला मॅडमचं सगळंच पटतं, नेहमीच आणि अर्पिताला तेच आवडत नाही.\n\"फार मॅडम, मॅडम करत असतेस तू, स्वतः स्वतःचं काही आहे, की नाही तुला\" अर्पिताची नाराजी नेहमी या वाक्याचं बोट धरूनच अवतरते.\n\"मग काय तुझ्यामागे ताई, ताई करू\" अर्पिताला त्यात प्रॉब्लेम काय वाटतो तेच आर्याला कळत नाही कधी.\n\"पण दुसर्‍याच्या नावाचा जप हवा कशाला\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181935-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-is-colder-than-mahabaleshear-278467.html", "date_download": "2019-04-20T16:53:13Z", "digest": "sha1:SUTA2UD62BZJTXFDWRXDCKC2K7AA4Y4Y", "length": 14755, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाबळेश्वरहून जास्त थंड झालं पुणे; राज्यात थंडीचा कडाका", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nमहाबळेश्वरहून जास्त थंड झालं पुणे; राज्यात थंडीचा कडाका\nपुणे आणि परिसरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. पुणे आणि पाषाण परिसरात 8.7 अंश सेल्सिअस तापमान, तर लोहगावमध��ये 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कडाक्‍याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत\n30 डिसेंबर: सध्या पुण्यामध्ये थंड हवेेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरहूनही जास्त थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे.\nपुणे आणि परिसरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. पुणे आणि पाषाण परिसरात 8.7 अंश सेल्सिअस तापमान, तर लोहगावमध्ये 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कडाक्‍याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.हे महाबळेश्‍वरमध्ये सध्या 13.4 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदविलं गेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्‍वरपेक्षा पुण्यातील किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी आहे.\nतर दुसरीकडे विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भात थंडीच्या लाटेची शक्‍यता राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार आहे.\nमंगळवारपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी थंडीचा लाट येण्याची शक्‍यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181935-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2686561", "date_download": "2019-04-20T16:13:13Z", "digest": "sha1:74AIKE4SJ5ZUUHFISB4TUIO6RU4ARZCK", "length": 46196, "nlines": 81, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "साम्लाट: 2018 मध्ये कोणती तंत्रे आणि योजना ईकॉमर्स ट्रेंडला प्रभावित करतील", "raw_content": "\nसाम्लाट: 2018 मध्ये कोणती तंत्रे आणि योजना ईकॉमर्स ट्रेंडला प्रभावित करतील\nवापरून आपल्या 2018 ईकॉमर्स रचनेची माहिती देण्यासाठी ग्राहक जीवनचक्रातील सर्वात महत्त्वाचे ट्रेंड आणि नवीन उपक्रम.\nआपले रुपांतरण दर सुधारण्यासाठी प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर करणे कोणत्याही ईकॉमर्स मार्केटिंग धोरणांकरिता महत्वपूर्ण आहे आम्ही ईकॉमर्स मार्केटमधील सर्वात मोठा ट्रेन्ड पहात आहोत ज्यामुळे तुम्हाला 2018 मध्ये आपल्या स्पर्धापूर्वी मिळवण्यासाठी गंभीरपणे विचार करावा लागतो.\nआम्ही विपणन मार्केटिंगमध्ये ई-मेल, सोशल, सर्च इंजिन मार्केटिंग आणि संपूर्ण 100+ मार्केटिंग रिसर्च 2017 च्या आकडेवारीसह डिजिटल मार्केटिंग ट्रेंड 2018 वर मालिका पोस्ट तयार केली आहे. आता, आम्ही ईकॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठ्या नवकल्पना आणि धोरणांचा मूल्यांकन करणार आहोत.\nकिरकोळ आणि ईकॉमर्ससाठी स्मार्ट सममूल्य ग्राहक जीवनचक्र मॉडेल, विविध प्रकारचे ग्राहकांसाठी: विंडो शॉपर्स, पहिली खरेदी, पुनरावृत्ती ग्राहक आणि विश्वासू ग्राहक आणि RACE फ्रेमवर्कच्या विविध ग्राहकांच्या टचपॉईंट्सचे तपशील द्या. लोपलेले ग्राहक गुंतवा - tappeti per camerette bambini usatii.\nप्रीमियम सदस्य स्त्रोत डाउनलोड करा- 2018\nस्पर्धात्मक स्वरूपात राहणे महत्वाचे असलेल्या ग्राहक जीवनचक्रात 16 प्रकारच्या व्यवहारांचे प्रमाण\nरिटेल ई-कॉमर्स मार्केटिंग सेमिटल 2018 पर्यंत प्रवेश मिळवा\nट्रेंड 1. पेड मीडिया (AdWords आणि सामाजिक)\nसोशल मीडिया 'अॅक्ट' अंतर्गत पडतो, तरीही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. नमॉटद्वारे नुकत्याच झालेल्या ईकॉमर्स बेंचमार्क अहवालात, त्यांना आढळून आले की ऑनलाइन स्टोअरसह अर्ध्या (43%) कंपन्यांची सोशल मीडियावरून मोठी रहदारी असल्याचे कळते.\nआपल्या उत्पादनांचे किंवा सेवांचे प्रबोधन करण्यासाठी परिभाषित केलेल्या सामाजिक कार्यपद्धतीमुळे, ब्रँडची जाणीव वाढवणे महत्वाचे आहे, परंतु यासह सोशल प्लॅटफॉर्मवर शॉपिंग करण्यायोग्य जाहिरात वैशिष्ट्यांसह हे एकत्रित करणे हे 'अॅक्ट' करण्��ासाठी आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांना समजावून सांगू शकते आपले उत्पादन लँडिंग पृष्ठ - तेथून ते आपल्या वेब डिझाइनवर, विक्रीची कॉपी करा आणि वापरकर्ता अनुभव रुपांतरित करण्यासाठी त्यांना समजा.\nवेळोवेळी Semaltेट मीडियाची भागीदारी 2 तास 15 मिनिटे वाढली आहे, 28 ते 16 व 64 वयोगटातील 28% मुले म्हणत आहेत की त्यांनी सोशल मीडियाचा वापर खरेदी करण्यासाठी उत्पादने शोधायला / शोधणे.\n'पे-टू-प्ले' हा शब्द नुकताच सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डसाठी उपलब्ध पेडिया मीडियाच्या संधींमुळे वाढला आहे. जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकदा एक उत्तम व्यासपीठ प्राप्त झाल्यास, प्रायोजकांना आपल्या मूळ प्रतिसादाचे लक्ष्यीकरण प्राप्त करण्याकरिता आणि आपल्या प्रतिस्पर्धी प्रदर्शनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रायोजित केलेल्या पोस्टसाठी पैसे देण्याची गरज आहे.\nअनेक एसईओ, ई-मेल आणि स्ट्रॅटेजिक मार्केटर्स सोशल मीडियाचा वापर ग्राहकांमधे रूपांतर करणारी एक व्यासपीठ म्हणून करतात, परंतु सुरू करण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. आपल्या संभाव्य प्रेक्षक आपल्यासारख्या उत्पादनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना सामाजिक मिडियावर जाहिरात केल्याशिवाय संधी गमावली जात नाही. सौंदर्यासाठी सामाजिक ब्लॉगर्स आणि व्हॉल्गरचा उदय, सौंदर्य उद्योगाचा अर्थ, वापरकर्ते सामाजिक प्रेरणादात्यांवरील मते पाहतील आणि शोध घेतील. आपल्या प्रेक्षकांना दिसणार्या व्हिडिओच्या आधी किंवा मध्यभागी एक रणनीतिकरित्या ठेवलेला जाहिरातीस मिल्व करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे जो आपल्या उत्पादनाच्या 'बियाणे पेरतो' त्यांच्या मनात.\nट्रॅकिंग कुकीज आणि वैयक्तिकीकरणाद्वारे Semaltेट रीस्ट्रेटाउजिंगमुळे एक पूर्णतः एकीकृत ईकॉमर्स रचनेची पूर्तता करण्यात मदत होईल जे वापरकर्त्यास त्यांना काय हवे आहे, ते कुठे आहेत\nअॅडवर्डसच्या अंतर्गत, गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही प्लेमध्ये मोबाइल-प्रथम धोरण पाहिले आहे ज्यात Google ने अधिक स्मार्टफोनना स्वीकारले म्हणून आपली जाहिरात कमाई संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिल्टल प्रत्यारोपित मोहिम तैनात करण्यात आले होते आणि अलीकडे, जाहिरात विस्तार आणि बोली समायोजनाची श्रेणी जाहिरातदारांना त्यांच्या जाहिराती देण्यासाठी लवचिकता, डिव्हाइसवर योग्य स्थान, वापरकर्ता स्थान आणि भिन्न ऑनलाईन प्लेसमेंटद्वारे मागील परस्परसंवाद. हे [2017 पर्यंत आपण पाहिले त्या AdWords अद्यतनांमधील मुख्य ट्रेन्डमध्ये प्रतिबिंबित झाले आहे] जे आम्ही 2018 मध्ये सुरू ठेवण्याची अपेक्षा करू शकतो. आम्ही हे बदल याप्रमाणे वर्गीकरण करतो:\nऍडवडॅकमध्ये वाढविलेल्या मशिनमध्ये एआय विकल्प (4 9) . काही काळ आता Google ने अधिक चांगली निर्णय घेण्याकरिता ऐतिहासिक जाहिरात डेटाचे विश्लेषण वापरण्याची मागणी केली आहे. काहीवेळा हे बदल कमी अत्याधुनिक जाहिरातदारांना पाठिंबा देण्यासाठी आहेत, उदाहरणार्थ 'स्मार्ट गोल्स' किंवा 'स्मार्ट बिडिंग' वर आधारित ऑप्टिमायझेशन ज्यामध्ये जाहिरातदाराने स्वतःचे व्यवसाय उद्दिष्ट्ये सेट केलेली नाहीत किंवा स्वतःची बोली समायोजने पूर्ण केली नाहीत इतर बाबतीत, मशीन शिक्षणाची शक्ती आरओआय सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील मोहिमांवर वापरली जाऊ शकते, उदाहरणार्थ यात्रा शोध साइट ट्रविगोने स्मार्ट प्रदर्शन मोहिमांचा वापर केला (जी लक्ष्यित प्रदर्शन, बिडिंग आणि प्रदर्शन नेटवर्कवरील 25,000 जाहिराती).\nसुधारित आणि नवीन विस्तार (4 9) . 2017 मध्ये किरकोळ विक्रेत्यांना महत्वपूर्ण असलेले Google चे शॉपिंग विस्तार सुधारित केले गेले आहेत. रिअल-वर्ल्ड स्थानिक रिटेल आउटलेट्सशी 'संलग्न स्थान विस्तारा'द्वारे जोडणेदेखील 3 देशांमध्ये सोडले गेले आहे जेणेकरुन 2018 मध्ये इतर बाजारपेठेत ते काढले जातील.\nसुधारीत अनुभव आणि अंतर्दृष्टी (4 9) . AdWords प्रेक्षकांनी अलीकडेच सुधारित वापरकर्ता इंटरफेस पाहिले असेल. सुधारित अंतर्दृष्टि जसे की 'कन्व्हर्ट करण्यासाठी सरासरी वेळ', जाहिरातदारांना त्यांचे जाहिरात कार्यक्रम उपभोक्ता वर्तनाशी जुळवून घेण्यास मदत करतात ज्यामुळे अनेकदा गुंतागुंतीचे होतात, वेळेसह अनेक परस्पर संवाद आणि डिव्हाइसेसचा समावेश होतो. मोबाइल लँडिंग पृष्ठाचा अहवाल येथे देखील मदत करतो. मोहीम प्रयोगांद्वारे चाचणीसाठी अधिक समर्थन विपणकांना 'चाचणी आणि शिका' चे समर्थन करते. अखेरीस, Google द्वारे 2018 मध्ये त्याच्या नवीन विशेषता साधनचे लॉन्चिंग विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे.\nसानुकूलित मजकूर जाहिराती त्यात सानुकूलित मजकूरासह मजकूर जाहिराती तयार करण्यासाठी नवीन पर्याय आहेत. आपण आता मजकूर जाहिराती तयार करू शकता जे आपणास आपल्या संभ��व्य ग्राहकांना माहिती पाहिजे असलेल्या माहितीसह स्वयंचलितपणे अद्यतनित करतात. येथे अधिक वाचा.\nकसोटी मोहिम (4 9) मसुदे आणि प्रयोग आपल्याला आपले शोध आणि प्रदर्शन नेटवर्क मोहिमा अनुकूलित करण्यास मदत करतात आणि आपण बदल प्रस्तावा देतात आणि त्यांचे परीक्षण करू शकतात. टेस्ट कॅम्पेन, Google अॅडवर्डस मदत द्वारे, 'टेस्ट अँड शिकणे' प्रक्रियेत समर्थन विक्रेत्यांना मदत करण्यासाठी तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.\nशोध जाहिरातींसाठी रीमार्केटिंग यादी (आरएसएलए) RSLA Google AdWords साठी एक प्रभावी वैशिष्ट्य असल्याचे सिद्ध झाले आहे.\nअलीकडे पर्यंत, ग्राहकांना काहीवेळा हळु गहाळ स्वीकारणे आवश्यक होते किंवा ते त्वरित एखाद्या दुकानात जायचे असल्यास - परंतु ईकॉमर्सने पकडले आहे. सममूल्य आणि भविष्यात, प्रवासात वस्तू मिळविणे, वास्तविक वेळेत, अधिक व्यावहारिक होईल.\nकाही वर्षांपूर्वी, यूकेच्या ब्रँड, ईट ईट यासारख्या आवडीनिवडींनी ऑर्डर करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्यास टाळाटाळ केली आणि अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी कार्ड देय देणे शक्य केले. उत्कृष्ट जेवण घेऊन आणि शक्य तितक्या जलद प्रमाणात वितरणाच्या माध्यमातून स्थानिक टेकअॅव्जने सर्वोत्कृष्ट पुनरावलोकने मिळविण्यासाठी लढा दिला आहे. आता, मागणी पूर्ण नवीन स्तर आहे नवीनतम सर्वात मोठ्या गुंतवणूकीचा ट्रेंड म्हणून मिमल, मागणीनुसार ग्राहकांना ते काय हवे आहे, त्यांना हवे ते देतात. अन्न, ग्राहकोपयोगी वस्तू आणि टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांसारख्या ऑनलाइन सामग्री तातडीने काहीतरी हवे आहे याचा फायदा घेत आहेत.\nआजच्या वेगवान, तंत्रज्ञानात्मक जगात, उपभोक्त्यांना सामग्रीसह दडपल्यासारखे वाटते. हे जाहिराती, ऑफर्स, ईमेल, ग्रंथ, सोशल मीडिया आणि इतर सर्व गोष्टींद्वारे व्हा, हा उद्योग \"अशा सामग्रीचा धक्का बसला आहे जिथे ग्राहक आधीपासूनच जास्त सामग्री वापरु शकत नाहीत\". म्हणून ब्रँड आपल्या डिजिटल मार्केटिंग धोरणांमार्फत ज्या प्रकारे त्यांचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते, त्यांना बदलण्याची गरज आहे.\nग्राहक निष्ठा आणि धारणा\nजेटसाठी कॉम, ब्लॅक शुक्रवारी आणि सायबर साम्प्रॉंट प्रचारात्मक कालावधीत विक्री वाढली आणि मोबाइलची भागीदारी सुरू झाली आहे, परंतु त्यांना ग्राहक धारणा वाढत जाण्याची एक आव्हान आहे. त्यांना निष्ठा कार्यक्र��ांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असू शकेल.\nहॉटेल्स कॉम एक छान धारणा कार्यक्रम आहे, त्यांचे बक्षीस कार्यक्रमात विविध स्तर आहेत ज्यामध्ये प्रतिष्ठित गोल्ड इनाम स्तरीय आहे ज्यामध्ये सवलती आणि \"गुप्त किंमती\" तसेच फ्लॅश विक्री, सध्याच्या कार्यक्रमाच्या वरती ऑफर करते. हा कार्यक्रम ग्राहकास 10 रात्री रात्री हॉटेलच्या माध्यमातून विकत घेतांना एक विनामूल्य हॉटेलची रात्री (सरासरी मूल्य ऑर्डरनुसार असते) गोळा करण्याची परवानगी देते. कॉम, स्टारवुड प्रेफर गेस्टसारख्या लॉयल्टी प्रोग्रम्सवर हॉटेलच्या गुणांपेक्षा जास्त अनुकूल आहे कारण ग्राहकांना असे लक्षात येते की पॉइंट नेहमी बक्षिसे मानत नाहीत (कमीतकमी फार लवकर नाही). उदाहरणार्थ मिल्ल्यावर घ्या, सवलतीच्या आणि विनामूल्य फ्लाइट मिळवण्यासाठी आवश्यक गुण मिळविण्यासाठी भरपूर खर्च होतो. पण प्रत्येक 10 हॉटेलमध्ये हॉटेलातील एक हॉटेल आहे जे हॉटेलमध्येच आहे. कॉम\nनेल्सनने केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की Semaltेट आणि ब्रिटनमधील खरेदीदारांना सर्वात निष्ठा कार्ड मिळते परंतु यूकेमधील ग्राहक त्यांच्याकडे कमीत कमी वापर करतात. मिमलमध्ये 9 10 च्या वर 9 (9 4%) खरेदीदार आहेत व ब्रिटनमध्ये 10 (8 9%) खरेदीदारांपैकी 9 (9. 9) 9% च्या खाली आहेत, परंतु यूकेमधील केवळ अर्ध्या (51%) खरेदीदार त्यांचा वापर करतात.\nग्राहक धारणा महत्वाची आहे. सेमट ग्राहक पुन्हा खरेदी करणे नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यापेक्षा कितीतरी सोपे, जलद आणि स्वस्त आहेत. दर्जेदार सेवेवर एक फोकस नेहमीच मदत करते, आयकेईए त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या डिलिव्हरीसह अद्ययावत ठेवते, अनुभव ग्राहका लक्षात ठेवेल.\nई-कॉमर्सच्या भविष्याबद्दल आमचे तज्ञ योगदानकर्ते काय सांगतात ते आता ऐका. आम्ही त्यांना विचारले \"2018 मध्ये ईकॉमर्सचे भविष्य घडविणारे पुढील मोठी गोष्ट काय आहे असे तुम्हाला वाटते\" आणि त्यांचे उत्तर येथे आहे .\nएरिक हबरमॅन, मुख्य वक्ता आणि हॉक मीडियाचे संस्थापक आणि सीईओ\nएरीक हबरमॅनने तीन यशस्वी ईकॉमर्स कंपन्या बनविल्या आहेत आणि आता 2014 मध्ये सुरू केलेल्या आउटसोर्सिअर सीएमओ आणि मार्केटिंग टीम, हॉक मीडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि 120 पूर्ण वेळ कर्मचार्यांसह देशातील सर्वात वेगाने वाढणार्या विपणन सल्लागार बनले आहेत प्र��ी 60 दशलक्ष डॉलर्स.\n\"2018 मध्ये, ईकॉमर्स जाहिरात खर्चात वाढ करणे आणि एक माध्यम व्यासपीठ बनविणार आहे ते अधिक गंभीर होणार आहे. फक्त खरेदी बिंदूंच्या बाहेर आपल्या प्रेक्षकांना व्यस्त ठेवण्याचे मार्ग शोधू शकणारे Semaltेट सुरू होईल कारण ज्याला ते आवडत नाहीत अशांसाठी लोकांना परत आणण्यासाठी खूप खर्च करावा लागेल. \"\nपॉल सुलिवन, संस्थापक आणि विपणन प्रमुख - पीएस मार्केटिंग\nडेटा-आधारित व्यावसायिक विकासावर केंद्रित, तो इनबाउंड मार्केटिंगमध्ये, रूपांतरण दर ऑप्टिमायझेशन आणि सामग्रीमध्ये एक विशेषज्ञ आहे.\n\"ट्रेण्ड मार्केटिंगमध्ये जातात, ग्राहक ग्राहकाच्या संपादन व धारणा येतो तेव्हा रिटेल सामान्यतः बॉलवर असतो.ते सामान्यत: सशुल्क सर्च आणि सोशल मिमलॅट्सचा महान प्रभाव वापरतात आणि सतत ऑनलाइन अनुभव अनुकूलित करतात.\n2018 वर विचार करत आहे मला वाटते की कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात चालविला जाईल, विशेषतः ग्राहक अनुभवाच्या वैयक्तीकरणावर लक्ष केंद्रित केले. ब्रँडस आधीच ग्राहक अनुभवामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतविलेल्या आहेत, परंतु अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्मने लॉन्च केले आहेत आणि ते पुढे चालवतील जेणेकरून वेतनाची वेगाने चालना मिळेल. मीठ शिक्षणाचे निश्चितपणे असे स्थान आहे की मी ब्रॅण्डमधील गुंतवणूक पाहतो ज्यामुळे ते ग्राहकांना विक्रीसाठी मदत आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी जितके शक्य आहे तितके माहिती मिळेल. \"\nमार्क हॉल, ईकॉमर्स तज्ज्ञ आणि लेखक | व्हॉइस ऑफ कस्टमर (व्हीओसी) अंतर्दृष्टी तज्ञ\n\"2018 ईकॉमर्स मार्केटिंगसाठी एक रोमांचक वेळ असेल. Semaltेटला आश्चर्यकारक साधने आहेत (उदा. 2018 मध्ये की या दोन गोष्टी एकत्रित केल्या जातील यामुळे शॉपिंग अधिक कार्यक्षम आणि आपल्या वर्च्युअल कॅश नोंदवानी रिंग अधिक वारंवार होईल.\nटाइम-सेव्हिंगच्या बाबतीत, स्क्रीन-टू-स्क्रीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत, कृत्रिम बुद्धिमत्तापेक्षा (एआय) 2018 साठी काहीही नाही. गेल्या काही वर्षांत वापरकर्त्यांनी डोक्यावर-खाली मोडमध्ये त्यांचे डिव्हाइस टॅप करून आणि स्वाइप केले आहे. ऑपरेटिंग सिस्टम प्रदाता आणि अॅप बिल्डरकडून एआय एल्गोरिदमच्या आगमनासह हे उच्च स्पर्श आदान-प्रदान नेहमी आवश्यक नसतात. वापरकर्ते 'ते मागू आणि विसरायचे' असे विचारू शकतात - म्हणजेच, एक क्वेरीचे आक्षेप नोंदवणे किंवा ते जुन्या पद्धतींचे वेब फॉर्म द्वारे प्रविष्ट केले जाते - नंतर चांगल्या उत्तर पाहण्यासाठी फक्त काही मिनिटे थांबवा किंवा कदाचित काही तास देखील प्रतीक्षा करा. या हुशार एजंट्सचा Semalt वापराचा अर्थ असा होतो की लोक सामान्य, कार्य करण्यायोग्य कार्ये पूर्ण करण्यास कमी वेळेचा खर्च करतील आणि वास्तविक जगामध्ये अधिक वेळ संवाद साधतील.\nSemalt बाजूवर, 2018 ऑप्टिमाइझेड ऑनलाइन चॅट आणि उत्पादन शोधक यासारख्या द्वारपालसारख्या वैशिष्ट्यांमध्ये अधिक गुंतवणूक देखील पाहतील. ऑप्टिमाइझ्डद्वारे मी याचा अर्थ 'साइट हेडरमध्ये एक दुवा म्हणून जोडलेला' नाही असा होतो; मी पूर्णपणे मानवीकृत अनुभव सांगतो जे वापरकर्त्याचे ब्राउझिंग इतिहास ओळखतात व त्यांचा आदर करतात, सहाय्य एजंट्सचा वापर करतात जे सहानुभूती व समाधान विक्रीसाठी प्रशिक्षित असतात आणि ते त्या अनुभवातील योग्य वेळ आणि स्थानावर दिसून येतात. होय, आपण नेहमीच अधिक अभ्यागतांना त्यांच्या खरेदीसाठी स्व-सेवा करण्याची इच्छा ठेवावी, परंतु, माझ्या अनुभवाप्रमाणे, मानव-सहाय्य करणार्या सत्रात अप्रत्यक्ष केलेल्या तीन ते दहा वेळा रुपांतरण मूल्य असते, सक्षम मानव एजंट्समध्ये आपले गुंतवणूक चांगले फायद्याचे व्हा\nअखेरीस, वैयक्तिकृत अनुभव 2018 सालामध्ये वैकल्पिक नसतील परंतु आवश्यक असतील. आपल्या अभ्यागत सत्र डेटाद्वारे आपल्याला आपल्या प्रत्येक अभ्यागताने काय हवे आहे आणि ते कोठे शोधत आहेत किंवा शोधत आहेत त्याबद्दल आपल्याला 'मौजमजा' दिला जातो शोधा. अधिक संभाषण प्राप्त करण्यासाठी आणि उत्तम ब्रँड इंप्रेशन सोडण्यासाठी, आपण अनुभव समायोजित करण्याकरिता, विशेषत: वर्तमान सत्रामध्ये, परंतु सत्रांदरम्यान किमान समायोजित करण्यासाठी हा डेटा वापरला पाहिजे. सामुदायिक परतावा अभ्यागत ज्या गोष्टींना सर्वात जास्त संबंधित आहे ते खरेदी-विक्री श्रेण्या अधिक ठळकपणे दर्शविणे, अलीकडील वापरलेले फिल्टर मोठे करणे आणि आकार निवडींचा पूर्व-निवड करणे यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.\nया ट्रेंडचे अनुसरण करा आणि आपल्याला आपले सरासरी ऑर्डर व्हॅल्यू (AOV) आणि प्रति दर्शक (RPV) महसूल, आपल्या सोनेरी विपणन मेट्रिक्स, 2018 आणि त्याहूनही अधिक वाढतील. आणि आपण खात्रीने आपल्या मानवी आणि मिमल गुंतवणूक दोन्ही उच्च परतावा दिसेल \"\nसॅम मल्लिकार���जुरन, एक्झिक्युटिव्ह स्ट्रॅटिस्टिस्ट - हबस्पॉट\n\"थंड\" उत्तरे - मशीन शिक्षण, एआर / व्हीआर इत्यादीसह माझे प्रारंभिक रिफ्लेक्स - बहुतेक ई-कॉमर्स व्यवसायांवर फक्त दुय्यम प्रभाव असेल. आम्ही या टेक्नॉलॉजीमध्ये ऍमेझॉन आणि त्यांच्या आर्टची गुंतवणूक सुरू ठेवण्याची अपेक्षा करू शकतो. आणि ग्राहकांनी ई-कॉमर्स ब्रॅण्डसह शोध इंजिन्स आणि सोशल मिडिया अॅप्ससह व्यस्त ठेवण्यासाठी वापरलेल्या साधनांवर नक्कीच प्रभाव पडतील परंतु मोठ्या वस्तू ग्राहकांच्या धारणा पद्धती आणि साधनांच्या वाढीव सुसंस्कृतता असेल. स्पर्धात्मक राहण्यासाठी ईकॉमर्स कंपन्या त्यांच्या युनिट इकॉनॉमिक्समध्ये जीवनगौरव मूल्य शिल्लक करण्यासाठी एक अधिग्रहण तयार करण्याच्या प्रयत्नात असेल जे त्यांना खरेदी चक्र आणि इतर अधिक प्रगत ग्राहकांच्या अधिग्रहणात पूर्वी मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ग्राहक मिळवण्यासाठी अधिक खर्च करू शकतात आणि ग्राहकांना आठवड्याच्या तीन वेळा कूपनसह आमच्या ईमेल सूचनेचे स्पॅमिंग करायला हवे. \"\nव्हॅलेन्टिन राडू, सीईओ - ओमिकॉनव्हर्ट\n\"ई-कॉमर्सचे बीम्होथ म्हणून, सेमॅट आधीपासूनच अमेरिकेतील एकूण ऑनलाइन रिटेलची जवळपास निम्मी उत्पादन करीत आहे, मिडसीज् खेळाडूंना ग्राहक-केंद्रित बनणे आवश्यक आहे.\n2018 हे वर्ष असेल जेव्हा eSemalt कंपन्या वाढविण्यासाठी डेटा-आधारित निर्णय आवश्यक बनतील. त्याला सीआयओ, सीटीओ आणि सीएक्सओशी सहकार्य करण्यासाठी सहकार्याने काम करावे लागेल आणि असे अनुभव तयार करावे लागेल ज्यामुळे ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण होतील. भविष्यातील वाढीसाठी जीवनमान मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभवाच्या जवळपास सर्वकाही विकसित करेल यापेक्षा त्यांना अधिक जाणीव होईल.\nग्राहक केंद्रितता, मशीन शिक्षण, आणि दीर्घकालीन संबंध. अल्पकालीन फायदे विरुद्ध भविष्यातील वाढ सात्विक विरुद्ध उत्पादने. डेटा बनावटी भावना \"\nजेम्स गुरद - ईकॉमर्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड डिजिटल स्ट्रॅटेजी कन्सल्टंट, डिजिटल जॉगलर\n\"बाहेरचे हेतू खूपच सर्वव्यापी आहे; आम्ही सर्व त्रासदायक पॉप-अप्सला आमच्या ब्राउझिंग सफरीमध्ये अडथळा आणला आहे (माझे आवडते - माझ्या न्यूझलेटरच्या अनुमोदनसाठी पुष्टीकरण पृष्ठावर मी न्यूजलेटरची सदस��यता घेतलेला एक आच्छादन\nपरंतु बाहेर जाण्याचा उद्देश खूपच खराब झाला आहे आणि जेव्हा योग्यरित्या चालवला जातो तेव्हा ईकॉमर्स रिटेलरसाठी एक रूपांतरण lifesaver होऊ शकते. पृष्ठ-स्तर बाहेर पडण्याच्या केंद्रित केलेल्या मॅक्रो मोहिमेऐवजी, उत्क्रांती उद्दीष्ट विपणन हे मायक्रोसॉफ्ट लक्ष्य वापरकर्ता वर्तन आहे. मला फरक स्पष्ट करू द्या:\nमॅक्रो लक्ष्यीकरण - (4 9) जर आपल्या शॉपिंग बास्केटमध्ये एखाद्या उत्पादकाला बास्केट किंवा चेकआउटमधून वेबसाइटमधून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्या बास्केटची आठवण करुन देण्यास बाहेर पडावा. लगेच खरेदी करा).\nसूक्ष्म लक्ष्यीकरण - (4 9) जीएचे विश्लेषण असे दर्शविते की उत्पादन एक्स हे उत्पादनांसाठी सर्वात मोठे खंड निकामी पृष्ठांपैकी एक आहे. खरेदी करण्यासाठी सामान्य मार्गामध्ये कमीतकमी 3 सत्रे आणि सशुल्क शोध आणि संलग्न अभ्यागतांचा समावेश असतो किंमत संवेदनशील i. ई. पदोन्नती दरम्यान रूपांतरण दर लक्षणीय उच्च आहे (4 9). वापरकर्त्याने उत्पादनाच्या पृष्ठावरून थेट निर्गमन करताना ट्रिगर करण्यासाठी निर्गमन हेतू मोहिम सेट आहे, केवळ तेव्हा त्यांनी पृष्ठावर किमान दोनदा आधी भेट दिली असेल तरच रहदारी स्रोत विशिष्ट देय शोध आणि संबद्ध रहदारी स्रोत जुळत असल्यास मोहिम जाहिरात कोड लागू करण्यासाठी कॉन्फिगर केली आहे. अन्य सर्व रहदारी स्रोत सूटशिवाय भिन्न पॅनेल दर्शवितात.\nमी एका मोठ्या बी 2 बी रिटेल क्लायंटसाठी हे तपासले आहे आणि चांगली यश मिळविले आहे. तथापि, मर्यादा संस्थेचे विश्लेषण क्षमता आहे. सूक्ष्म-लक्ष्यित करण्यासाठी, आपल्याला योग्यरित्या कॉन्फिगर केलेले विश्लेषण साधन आणि एक तांत्रिक विशेषज्ञ असणे आवश्यक आहे जे सानुकूल आयाम, इव्हेंट आणि अहवाल सेट अप करू शकतात आणि हे सुनिश्चित करू शकता की बाहेर जाण्याच्या उद्देशाने डेटा पाठविण्याचा एक विश्वसनीय पद्धत आहे जेणेकरुन ते लक्ष्यीकरण निकष सेट करू शकेल. बाहेरचा हेतू आळशी विपणन आहे असा कोणी विश्वास ठेवू नका. आपण या प्रकारचे लक्ष्यीकरण कोणता वापरकर्ता आचरण संबंधित आहे हे समजत नसल्यास केवळ आळशी मिठाचा. आपल्याकडे डेटाचे विश्लेषण आणि रूपांतरण संधी ओळखण्याची प्रक्रिया आहे याची खात्री करा, नंतर स्वत: ला आपल्या ग्राहकाच्या शूजमध्ये ठेवा आणि आपण काय उत्तर द्याल असे त्यांना वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181942-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.abgcement.com/mr/?page_id=1151", "date_download": "2019-04-20T16:38:50Z", "digest": "sha1:RI5F75JOFC7QNMDGRW4COOFLJH7BMOBF", "length": 4177, "nlines": 43, "source_domain": "www.abgcement.com", "title": "अबाउट अब्ग ग्रूप | abgcement", "raw_content": "\nABG Group इस लार्ज बिज़्नेस ग्रूप, बेस्ड आत मुंबई अँड हॅविंग बिज़्नेस ऑपरेशन्स आत डिफरेंट पार्ट्स ऑफ ते कंट्री.\nएबीजी समुह हा मुंबईतील एक मोठा व्यवसाय समुह आहे, आणि देशाच्या विविध भागांमध्ये त्याचा व्यवसाय कार्यरत आहे. ह्या समुहाची वार्षिक उलाढाल रू. 2,000 कोटीपेक्षा जास्त असून तो जहाज बांधणी आणि पायाभूत उद्योगाच्या क्षेत्रात सहभागी आहे.\nएबीजी शिपयार्ड लिमिटेड ही ह्या समुहाची महत्त्वाची कंपनी असून ती एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि बीएसई व एनएसई वर तिची नोंदणी करण्यात आली आहे.\nएबीजी शिपयार्ड लिमिटेड ही मोठ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांची डिझाईन व बांधणीचे काम करते. सध्या ती भारतातील खाजगी क्षेत्रातील जहाज बांधणी करणारी सर्वाधिक मोठी कंपनी आहे.\nएबीजी शिपयार्डची उत्पादन सुविधा गुजरातमधील मगदल्ला बंदर (सुरतजवळ) आणि दहेज (भरूच जवळ) येथे आहे. तिथे संपूर्ण जगातील ग्राहकांसाठी शिपिंग व्हेसल्सची निर्मिती केली जाते.\nएबीजी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड ही ह्या समुहाची अजून एक कंपनी आहे जी बंदरे, बांधकाम उद्योग, वगैरेसाठी अवजड यंत्रसामग्री पुरवठ्याचे काम करते.\nह्या समुहाची अजून एक महत्त्वाची कंपनी आहे पीएफएस शिपिंग लिमिटेड. ह्या कंपनीच्या मालकीची जहाजे आहेत आणि ती सागरी वाहतूक व्यवसायात आहे.\nएबीजी समुहाने आपल्या व्यवसायात विविधता साध्य करण्यासाठी सिमेंट आणि वीज निर्मिती क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181947-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/actor-urmila-matondkar-nominated-from-north-mumbai-constituency-for-congress/44178", "date_download": "2019-04-20T17:13:23Z", "digest": "sha1:PNFACRGH4GZAONYAVDESXKARLAQG3XUS", "length": 7139, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्य���…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी\nमुंबई | काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आमने-सामने येणार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी (२७ मार्च) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली याच मतदारसंघातून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचा तब्बल ४ लाख मतांनी पराभव झाला होता.\nगेल्या निवडणुकांमध्ये संजय निरुपम या मतदारसंघातून ४ लाख मतांनी हारले होते. संजय निरुपम यांनी सोडलेल्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचा अन्य कोणताही नेता उभे राहण्यास तयार नव्हता. याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी यापूर्वी मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होत होती.\nअमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला\n#LokSabhaElections : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चीट\nकरिना काँग्रेस तर माधुरी भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात \nभागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या \n…म्हणून त्यांना केंद्रातील सरकार कमकुवत हवे आहे \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181947-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2019-04-20T16:19:19Z", "digest": "sha1:6LAY2UKKX5APLQNUF4URX26O77UXFJ6F", "length": 4555, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १५८४ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १५८४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५८० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181947-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/swagat-patankar/", "date_download": "2019-04-20T16:15:40Z", "digest": "sha1:333Q5R57EQBFH57AVUVN3VIKJW23ORA7", "length": 9357, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Swagat Patankar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुम्ही रहाणे, आम्ही रहाणे. आपण सगळेच अजिंक्य रहाणे…\nजसं कम्फर्ट झोनमध्ये गुरफटून बसायचं नसतं, तसंच अशा अवघड सिचुएशन्समध्ये डगमगायचंही नसतं\nरोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nकधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही\nपरेश मोकाशी- मराठी इंडस्ट्रीचा फेडरर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === हे नाटक बघताना प्रेक्षक हसून लोळायला लागतो साधारण\nसचिन – तुझं चुकलंच \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आमची पिढी एवढी नशीबवान, आम्हाला सचिनचा तेंडल्या ते\nटीम इंडियाचा शहाणा मुलगा- अजिंक्य रहाणे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मनानी कितीही पुणेकर असलो तरी नेहमीच मुंबई क्रिकेटसाठी\nफिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शाळा कॉलेज ची पुस्तकं म्हणजे अप्पा बळवंत चौक-\nधोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula \nसचिन तेंडुलकर जेव्हा ��्लेजिंग करतो…\n“पुश-अप” चे चाहते ह्या ११ चुका करतात आणि परिणाम जन्मभर भोगतात\nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nजस्टीस दीपक मिश्रांवरचा महाभियोग : कपिल सिब्बलांचा आडमुठेपणा आणि कोंग्रेसी “येड्यांची जत्रा”\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nधर्म : भारतीय, जात : मराठी – एका पालकाचा उत्कृष्ट आदर्श\nपकोडे विकणारा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : धीरूभाई अंबानींचा संघर्षमय प्रवास\nTest Batting चे नविन चार शिलेदार\nशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\nमुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत, सर्वांना माहिती नसलेल्या, काही महत्वपूर्ण गोष्टी\nआपल्या मालकाच्या निष्ठेखातर मुघलांशी लढणाऱ्या एका कुत्र्याची शौर्यगाथा\nआधार-रेशन कार्ड लिंक नसल्याने आठ दिवस उपाशी राहून मरण पावली ११ वर्षीय चिमुरडी\nकंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nमिडियाचे ‘डावे’ प्रेम आणि ‘उजवा’ द्वेष\nएअर होस्टेसच्या चमचमत्या आयुष्याचे कधीच समोर न येणारे पडद्यामागील वास्तव\nजेव्हा खिलजी “पुण्यातल्या पोरी” शोधायला बाहेर पडतो…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181947-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-google-service-breaks-due-to-technical-difficulties-33870", "date_download": "2019-04-20T17:17:20Z", "digest": "sha1:4IJRBLRYRMXAEORZ7TVMRQAOWJGPPSFO", "length": 3917, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गुगल ठप्प", "raw_content": "\nपॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल\nव्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.\nसकाळी-सकाळी संगणक उघडणाऱ्या जगभरातील कोट्यवधी नेटकरांना आज धक्का बसला आहे. तांत्रिक अडचणींमुळं गुगलच्या सेवेत अडथळा येत आहे. पाठवलेले ई-मेल समोरच्याला मिळत नाहीत. मिळालेच तर डाउनलोड होत नाह���त. त्यामुळं युजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.\nचालाल तर कमवाल, एक किलोमीटर चाला आणि १० रुपये कमवा\nव्हॉट्स अॅप युजर्सनो सावधान...\nBy मुंबई लाइव्ह टीम\nतुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर तर नाही ठेवत\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\nहरवलेला किंवा चोरलेला फोन शोधा या ट्रिक्स वापरून\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181947-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1222105/", "date_download": "2019-04-20T17:14:22Z", "digest": "sha1:RN37JXVYRUMTFEJJ6XMZ7RXLNAMMRKSW", "length": 3081, "nlines": 74, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Bittu Boss Photographers हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 12\nआग्रा मधील Bittu Boss Photographers फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 12)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/double-money-senior-citizen-froad-83764/", "date_download": "2019-04-20T16:50:46Z", "digest": "sha1:ZOJXPI4PD7AVAZEUCI37RD23RVVDG47G", "length": 6715, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bhosari : दाम दुप्पटचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला दोन लाखाला फसवले - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : दाम दुप्पटचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला दोन लाखाला फसवले\nBhosari : दाम दुप्पटचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला दोन लाखाला फसवले\nमोशी येथील प्रकार, दहा वर्षानंतर फसवणूक झाल्याचे कळले\nएमपीसी न्यूज – दहा वर्षात दाम दुप्पट पैसे मिळणार असल्याचे अमिष दाखवून वेगवेगळ्या पाच मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मोशी येथे उघडकीस आला.\nसुदाम बबन ढगे (वय 64, रा. इंद्रायणी पार्क, म��शी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच मोबाईल क्रमांकधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढगे यांना मे 2008 मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने पैशांच्या दाम दुप्पट योजनेविषयी ढगे यांना माहिती दिली. त्यांना वेळोवेळी फोन करून या योजनेकडे आकर्षित केले. वेगवेगळ्या पाच क्रमांकावरून फोन करून ढगे यांना बॅंक ऑफ बडोदाच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. हा व्यवहार 2008 ते 2018 या दहा वर्षात झाला. ढगे यांनी रक्कम भरली. मात्र, दहा वर्षानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.\nkudalwadi : व्हॉलीबॉल स्पर्धेत रेहमानी स्पोर्टस क्लब संघ विजेते\nPimpri : भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानतर्फे श्रीमद् भागवत कथाचे मंगळवारपासून आयोजन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-49/", "date_download": "2019-04-20T16:34:27Z", "digest": "sha1:TOLXKROQMYIDHY3E5DFYR32CM7D7EL4Z", "length": 10213, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पांढरेवाडीच्या ग्रामसेविकेवर शिस्तभंगाची कारवाई - Dainik Prabhat", "raw_content": "\nपांढरेवाडीच्या ग्रामसेविकेवर शिस्तभंगाची कारवाई\nपुणे – दौंडमधील पांढरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपहारप्रकरणी जबाबदार असलेल्या ग्रामसेवकाविरु���्ध कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यावर जिल्हा परिषदेने ग्रामसेविका आश्‍लेषा रोकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.\nअपहारप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप, राजेंद्र सोनवलकर, भीमराव झगडे, राजेंद्र भागवत हे उपोषणास बसले होते. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआढळरावांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणार : शरद बुट्टे पाटील\nजनावरांसाठी खाद्य आणण्याकरिता निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू\nयंदा पाऊस कमी; गुढी पाडव्यानिमित्त पंचांग वाचन\nधरणालगतची गावेच तहानलेली; वेल्हे तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई\nउजनीतील गाळ उपसा प्रश्‍न सरकारी कामात ‘रूतला’\nतुमच्यासारखं तोंड लपवून फिरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही\nबारामती नगरपरिषदेसमोर सापडलेल्या बॅगेत आढळले 13 लाख\nविवाह पत्रिका देण्यासाठी निघालेल्या वधूचा अपघाती मृत्यू\n#Video : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ओतुरमध्ये कडकडीत बंद; शहिदांना वाहिली आदरांजली\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथ��च परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/campaign-for-first-phase-of-gujrat-elections-ended-276331.html", "date_download": "2019-04-20T16:30:58Z", "digest": "sha1:K33X7MN6ZY4BGUQ7M33EH46JJ2V7W26D", "length": 14650, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला;उद्या मतदान", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पा���ून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nगुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला;उद्या मतदान\nपहिल्या टप्प्यात गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\n08 डिसेंबर: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला. 89 जांगासाठी उद्या मतदान होतंय. 89 जागांसाठी 977 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.\nपहिल्या टप्प्यात गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाची गुजरातची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार असा अंदाज आहे. काँग्रेस संपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीत उतरलीय. तर भाजपसमोरही ही निवडणूक अगदीच एकतर्फी राहिलेली नाही.\nसत्ताधारी भाजपला धक्का देण्याचा मनसुबा आखून शिवसेनेने विविध जिल्ह्���ांमध्ये विखुरलेल्या सुमारे पाच ते सहा लाख मराठी मतांच्या भरवशावर शिवसेनेने गुजरातवर स्वारी करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेने गुजरातमधील ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यातही सुरत जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हार्दिक पटेलची मदत घेत शिवसेनेने मुंबईकर शिवसैनिकांची फौज गुजरातला रवाना झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/nehru-speech-at-aligarh-muslim-university/", "date_download": "2019-04-20T16:43:26Z", "digest": "sha1:EIIOV5ZQAKFLNTPO4M7VQOM7AZ5H7J4W", "length": 34566, "nlines": 164, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : \"तुम्हाला हिंदुस्थान 'अजूनही' तुमच्या मालकीचा वाटतो का?\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४८ साली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली होती. २४ जानेवारी १९४८ रोजी त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या पदवीदान समारंभाच्या वेळी एक भाषण दिले होते.\nत्या भाषणात त्यांनी मुस्लिमांना उद्देशून एक प्रश्न विचारला होता. त्या भाषणाचे हे भाषांतर देत आहोत.\nशिक्षण हे माणसाचे विचार व दृष्टिकोन मुक्त करण्यासाठी आहे.\n��मी अलिगढ व ह्या विद्यापीठात बऱ्याच काळाने परत आलो आहे. माझ्यात व ह्या विद्यापीठात काळाने तर अंतर निर्माण केले आहेच, तसेच येथील दृष्टीकोनामुळे सुद्धा माझ्यात व ह्या जागेत अंतर निर्माण झाले आहे.\nतुम्ही, किंवा आपण सगळेच आज कुठे आहोत ह्याचा मला अंदाज येत नाहीये. आपण सगळ्यांनीच दु:ख व त्रास सहन केला आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांच्या मनात आज संशय व भ्रम निर्माण झाला आहे.\nवर्तमानात अस्थिरतेचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे व भविष्य आणखी अनाकलनीय, गूढ व अभेद्य स्वरूपाचे असेल.\nअसे असले तरीही आपल्याला ह्या वर्तमानाला सामोरे जाऊन आपले भविष्य आपल्याच हातांनी घडवायचे आहे. आपल्यातील प्रत्येकाने स्वत:चे स्थान, स्वतःचा दृष्टिकोन काय आहे तसेच आपण कुठल्या गोष्टीला पाठिंबा देतो आहे ह्याचा विचार केला पाहिजे.\nभविष्यावर पक्का विश्वास ठेवला नाही तर आपल्या वर्तमानातच आपण कुठल्याही उद्दिष्टयाशिवाय फिरत राहू आणि आपल्या आयुष्यालाही काही निश्चित ध्येय मिळाल्याशिवाय जगण्यात अर्थ उरणार नाही.\nतुमच्या उपकुलगुरूंनी मला येथे येण्याचे दिलेले निमंत्रण मी अतिशय आनंदाने स्वीकारले कारण मला तुम्हा सर्वांना भेटायचे होते.\nमला जाणून घ्यायचे होते की तुमच्या मनात काय चालले आहे, तसेच माझ्या मनातल्या गोष्टी सुद्धा तुमच्याशी शेअर करायच्या होत्या.\nआपले विचार संपूर्णपणे एकमेकांना पटले नाही तरी आपण एकमेकांना समजून घेतले पाहिजे. आपले विचार भिन्न असू शकतात हे आपण स्वीकारले पाहिजे.\nआपल्याला एकमेकांचे काय पटते व काय पटत नाही हे आपण जाणून घेतले पाहिजे.\nभारतातल्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी मागचे सहा महिने फार दु:खाचे व त्रासाचे होते. ह्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लोकांच्या भावनांचा झालेला अपमान होय.\nहे सर्व वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त त्रासाचे होते.\nपरंतु माझ्या मनात वारंवार हा विचार येतो की हा अनुभव सर्व तरुण व आयुष्याची सुरुवात करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी कसा होता त्यांना ह्या सगळ्याबद्दल काय वाटते\nदेशातील तरुणांनी हे संकट व विनाश बघितला आहे, अनुभवला आहे. तरुण लोक संवेदनाक्षम असतात पण ते स्थितिस्थापक असल्याने ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडतील.\nपरंतु ह्या सगळ्याचा परिणाम मात्र आयुष्यभर त्यांच्या मनाव��� कोरलेला असेल. आपण जर ताकदीने, शहाणपणाने विचार करून योग्य रीतीने वागलो, तर कदाचित ह्या सगळ्याचे आपल्या मनावर झालेले वाईट परिणाम पुसून टाकण्यात यशस्वी सुद्धा होऊ शकतो.\nमाझ्याकडून मी हेच सांगू इच्छितो की हे सगळे झाले असले तरीही माझा भारताच्या चांगल्या भविष्यावर संपूर्ण विश्वास आहे. जर मला हा विश्वास नसता तर माझ्यासाठी चांगल्या प्रकारे काम करणे शक्यच झाले नसते.\nआता घडलेल्या घटनांमुळे जरी माझ्या जुन्या स्वप्नांपैकी काहींचा चुराडा झालेला असला तरीही माझे मुख्य ध्येय बदललेले नाही आणि ते बदलण्याचे काही कारण सुद्धा मला दिसत नाही.\nमाझे ध्येय म्हणजे असा स्वतंत्र भारत घडवणे आहे, जिथे सर्वांना समान संधी मिळेल, लोकांचे आदर्श उच्च असतील, भिन्न संस्कृतींचे प्रवाह एकत्र येऊन आपल्या लोकांसाठी एका मोठा प्रगतीचा व विकासाचा प्रवाह तयार होईल. असा आदर्श भारत घडवण्याचे ध्येय माझ्या पुढ्यात आहे.\nमला भारताचा अभिमान वाटतो. हा अभिमान केवळ माझ्या देशातील सुवर्ण भूतकाळाचा व संस्कृतीचा नाही तर देशातील लोकांच्या खुल्या विचारांचा व विशाल हृदयाचा सुद्धा आहे.\nकारण वेळोवेळी ह्या देशाच्या संस्कृतीने आपली कवाडे उघडी ठेवून लांबून आलेल्या लोकांना तसेच त्यांच्या परंपरांना आपल्यात स्थान दिले आहे.\nअजूनही आपली संस्कृती सर्वसमावेशकता निभावते आहे. भारताची ताकद ह्या दोन गोष्टींत आहे.\nएक म्हणजे त्याची स्वतःची प्राचीन सुवर्ण परंपरा व संस्कृती व दुसरी म्हणजे दुसऱ्या संस्कृतींच्या चांगल्या गोष्टींना आपल्या संस्कृतीमध्ये स्थान देणे ही होय.\nआपल्या देशाची संस्कृती बाहेरील आक्रमणामुळे कोलमडून पडेल अशी कधीच नव्हती. उलट ती सामर्थ्यवान होती तसेच स्वतःला परकीय आक्रमणापासून वेगळी ठेवण्याइतकी हुशार सुद्धा होती.\nम्हणूनच भारताच्या इतिहासात सतत संश्लेषण होत आहे. तसेच अनेक राजकीय बदल घडले असले तरी विविधतेत एकता असलेल्या ह्या संस्कृतीवर फारसा परिणाम झालेला नाही.\nमी असे म्हटले की मला माझ्या सांस्कृतिक वारशाचा तसेच पूर्वजांनी देशाला जी बौद्धिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळवून दिली त्याचा अभिमान वाटतो.\nतुम्हाला आपल्या ह्या भूतकाळाबद्दल काय वाटते तुम्ही स्वत:ला ह्या संस्कृतीचे वारसदार मानता का तुम्ही स्वत:ला ह्या संस्कृतीचे वारसदार मानता का तसेच जे माझे आहे तेच तुमचे आहे म्हणून तुम्हाला ह्याचा अभिमान वाटतो का\nकी तुम्हाला ही संस्कृती एलियन वाटते व तुम्ही ती न समजून घेताच परंपरा पार पाडता किंवा तुम्हाला ह्या अफाट खजिन्याचे आपण वारसदार आहोत म्हणून स्फुरण वाटते का\nमी तुम्हाला हे प्रश्न विचारतो आहे कारण गेल्या काही वर्षात काही शक्ती लोकांची मने दुसरीकडे, वाईट गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच आपल्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहेत.\nमी एक हिंदू आहे व तुम्ही मुस्लिम आहात. आपले धर्म व धार्मिक श्रद्धास्थाने भिन्न आहेत. ज्या संस्कृतीचा वारसा मला लाभला आहे त्याच संस्कृतीचे तुम्हीही वारसदार आहात.\nआपल्या भूतकाळाच्या आपल्याला एकत्र बांधून ठेवलेले आहे.\nमग वर्तमानामुळे किंवा भविष्यामुळे आपल्या मनांमध्ये फूट का पडावी राजकीय बदलांचे काही परिणाम होतात. पण मुख्य बदल घडला आहे तो देशाच्या भावनांमध्ये व दृष्टिकोनामध्ये\nगेल्या काही महिन्यात किंवा वर्षांत घडलेल्या घटनांमध्ये मला राजकीय बदलांचा त्रास झाला नाही. पण लोकांच्या मनात व भावनांमध्ये जो भयावह बदल घडला आहे त्याने आपल्यात एक भिंत उभी करून ठेवली आहे.\nभारताचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न हा गेल्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक प्रक्रियेच्या नेमका उलट होता. असे घडले कारण आपण इतिहासाच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेलो आणि ह्याच संकटाने आपल्याला पराभूत केले.\nआपण भूगोलाशी किंवा इतिहास घडेल अशा प्रभावशाली ट्रेंडशी खेळ करू शकत नाही. आणि आपण जर हिंसा व द्वेषाच्या आहारी गेलो तर ते आणखीनच वाईट आहे.\nअतिशय अनैसर्गिकदृष्ट्या पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. तरीही तो अनेक लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करतो. ह्या घटनेने आपले नुकसानच झाले आहे पण आपण ते स्वीकारले आहे.\nआपला वर्तमानातील दृष्टिकोन काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.\nपाकिस्तानला कोंडीत पकडून, नष्ट करून परत भारतात आणावे अशी अनेक जणांची इच्छा आहे. भारत व पाकिस्तानने एकत्र यावे हे अनिवार्य आहे, नाहीतर दोघेही एकमेकांचे विरोधक होतील.\nह्यात कुठलाही सुवर्णमध्य काढता येण्यासारखा नाही कारण आपण एकमेकांना अलिप्त शेजारी म्हणून वर्षानुवर्षे ओळखतो आहे.\nसद्यस्थितीत भारताने आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे क्रमप्राप्त आहे. ह्याच��� अर्थ पाकिस्तानला कोंडीत पकडणे असा होत नाही. जबरदस्ती करणे हा उपाय होऊच शकत नाही. पाकिस्तानचे नुकसान केल्याने भारतालाही भविष्यात नुकसानकारक ठरू शकते.\nजर आपल्याला पाकिस्तानचे नुकसानच करायचे असते तर आपण फाळणीला मान्यता का दिली\nते सर्व फाळणीच्या आधीच करणे जास्त सोपे नव्हते का\nइतिहास बदलणे कोणालाच शक्य झाले नाही. पाकिस्तानने सुरक्षित व विकसित होणे हे भारताच्या फायद्याचेच आहे कारण अश्या चांगल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे नंतर आपल्याच फायद्याचे ठरणार आहे.\nनेहरूंनी त्यांचं “Tryst with destiny” भाषण इंग्रजीतून करायला नको होतं असं वाटत असेल तर हे वाचा\n’ : रामचंद्र गुहांचा लेख – नेहरूंच्या ‘बनवलेल्या’ प्रतिमेमागील सत्य\nजरी आता मला भारत व पाकिस्तान जोडण्याची संधी कुणी दिली तर मी ती अमान्य करेन कारण पाकिस्तानचे प्रश्न ओढवून घेणे मला जमणार नाही. माझ्याकडे माझ्या देशातले असलेले प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे.\nपाकिस्तानशी मैत्रीचा प्रस्ताव हा इतर देशांच्या मैत्रीप्रमाणेच शांततेत व एक नॉर्मल प्रोसेस म्हणून यायला हवा.\nमाझे पाकिस्तानशी बोलणे झाले आहे. तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहिला असेल की आमचा ह्याबाबतीत काय दृष्टिकोन आहे तुमच्या मनात सध्या काय करावे, काय करू नये, आपला पाठिंबा कोणाला असावा ह्याचा संभ्रम निर्माण झाला असेल.\nआपल्यापैकी सर्वांनाच आपल्या मूलभूत निष्ठेबाबत स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे.\nआपण अशा राष्ट्राची कल्पना करतो का जिथे सर्व धर्मांची व सर्व प्रकारच्या विचारांची माणसे असतील व ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष असेल की आपण अशा धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना करतो जिथे इतर धर्माच्या लोकांना काहीही स्थान नसेल\nहा खरे तर एक विचित्र प्रश्न आहे कारण धर्माधिष्ठित राष्ट्रे ही संकल्पना ह्या जगाने काही शतकांपूर्वीच सोडून दिली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्र ह्या संकल्पनेला आधुनिक माणसाच्या विचारांत सुद्धा स्थान नाही. तरीही आज भारतात हा प्रश्न उभा राहिला आहे.\nआपल्यापैकी काही लोकांना अजूनही धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना योग्य वाटते. असे असले तरीही आताच्या आधुनिक जगात असे होणे शक्य नाही.\nभारताबद्दल बोलायचे झाल्यास मी निश्चितपणे सांगू शकतो की आपण जगाप्रमाणेच धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणूनच पुढे जाणार आहोत.\nआता कितीही संशयाचे वातावरण निर्माण झालेले असले तरीही भविष्यात भारत हा सर्व धर्माच्या लोकांना समान आदर देणारा व राष्ट्रीय हित जोपासणारा एक देश असेल. “वन वर्ल्ड” होण्याकडे जगाचा प्रवास होईल.\nजग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना हे सगळे सध्या असाध्य वाटेल तरीही आपण हेच ध्येय पुढे ठेवून चालले पाहिजे.\nआपण खुल्या मनाने व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. संकुचित विचारसरणीच्या लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कम्युनिझमची विषारी फळे आपण चाखली आहेत. त्यामुळे त्याला चाप बसला पाहिजे.\nमाझी जबाबदारी ही आहे हा कम्युनिस्ट दृष्टिकोन कुठेही दिसता कामा नये, शैक्षणिक संस्थांमध्ये तर नाहीच नाही.\nशिक्षण हे माणसाचे विचार व दृष्टिकोन मुक्त करण्यासाठी आहे, ते विचारांच्या तुरुंगात बंदिस्त करण्यासाठी नाही. हे विद्यापीठ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून तसेच बनारसचे विद्यापीठ हिंदू युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते हे दोन्ही मला मान्य नाही.\nह्याचा अर्थ असा नाही की विद्यापीठात कुठल्या विशिष्ट धर्माचे व संस्कृतीचे शिक्षण दिले जाऊ नये.\nमाझी अशी इच्छा आहे की ह्या सर्व प्रश्नांचा तुम्ही विचार करावा आणि तुम्ही ह्यावर निष्कर्ष काढावेत. तुम्ही स्वतःला ह्या देशात बाहेरचे समजू नका.\nतुम्ही इतरांप्रमाणेच संपूर्ण भारतीय आहात आणि भारतात जे आहे त्यावर तुमचाही हक्क आहे.\nपरंतु हक्क मिळवताना कर्तव्ये बजावायलाही विसरू नका. कर्तव्ये पार पाडल्यानंतरच हक्क मिळतो हे लक्षात ठेवा.\nमी तुम्हाला स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून ह्या देशात इतरांबरोबर महत्वाचा वाटा उचलण्याचे आवाहन करतो. तुम्ही यश आणि अपयश ह्या दोन्हीचे वाटेकरी व्हावे असे मी आवाहन करतो.\nआताचे दु:ख आणि त्रास हळूहळू दूर होईल. आपल्यापुढे वाढून ठेवलेले भविष्य महत्वाचे आहे. तरुणांसाठी तर भविष्य सर्वात महत्वाचे आहे जे तुम्हाला खुणावते आहे. ह्या भविष्याकडे तुम्ही कसे बघाल\n(मूळ इंग्रजी भाषण येथे वाचता येईल.)\nमोदीजी, नेहरूंचा द्वेष पुरे करा, आमच्या समस्यांवर बोला\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ब्रिटिशांचे क्र १ चे शत्रू शेवटपर्यंत “मराठे”च होते म��घल नव्हे ज्वलंत परंतु अज्ञात इतिहास\nइस्लामचा त्याग करणे शक्य आहे काय जगभरातील ‘माजी मुस्लीम’ एकत्र येत आहेत →\n“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \nMay 7, 2018 इनमराठी टीम 0\nभारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ठ्यं\nभारत सौदी अरेबिया मैत्री : भारताने कौशल्याने यशस्वी केलेली तारेवरची कसरत\nसंपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…\nदोन शतके पुरून उरलेला महान कवी मिर्झा गालिब यांच्याबद्दल दहा अज्ञात गोष्टी\nविद्युतप्रवाह नसलेल्या वस्तुला स्पर्श केला तरी करंट का लागतो हे आहे शास्त्रीय कारण\nदक्षिण भारतीयांना भारताचं केंद्रीय सरकार “आपलं” वाटत नाही का का बरं – एक डोळे उघडणारं उत्तर\n“बेटा ,बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी \nआणि सरदार पटेलांनी भारताच्या हृदयात दुसऱ्या पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रयत्न हाणून पाडला\nCitrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\n‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन\nआपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा\n)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे\nभाजप विरोधक आणि विश्लेषकांना एकहाती धूळ चारणारा भाजपचा फड(णवीस)\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nगुजरातच्या या आयपीएस अधिकाऱ्याचं “आउट ऑफ द फ्रेम” काम भारावून टाकणारं आहे\nपुलवामा हल्ल्याची रात्र प्रत्येक भारतीयाने तळमळत काढली पण ‘ह्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत\nखान्देशच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…\nअणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने\n2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी\n“शिक्षण पद्धती” की “परीक्षा पद्धती”: भारतातील शिक्षणपद्धतीचे भेदक वास्तव\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashiik-igatpuri-this-year-the-ideal-farmer-group-award-for-agriculture-science-board-in-bharvir-budruk/", "date_download": "2019-04-20T16:19:56Z", "digest": "sha1:CW5CGABPSVUX6QOY63HOFZJFNYMI7CI6", "length": 23831, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भरवीर बुद्रुक येथील कृषी विज्ञान मंडळाला यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान कृषिदूत भरवीर बुद्रुक येथील कृषी विज्ञान मंडळाला यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार\nभरवीर बुद्रुक येथील कृषी विज्ञान मंडळाला यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार\nबेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळाला शासनाचा यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार मिळाला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष संजय झनकर यांना नुकताच प्रदान करण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार दराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रकल्प उपसंचालक शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.\nआत्मा अंतर्गत मंडळाची स्थापना झाल्यापासून हे कृषी विज्ञान मंडळ कृषी व विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी मोठे योगदान देत आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, प्रसार करणे, शेतीपूरक व्यवसायासाठी राज्यात व राज्याबाहेर अभ्यासदौरे राज्य शासनाच्या मदतीने आयोजित करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व शेती साठी पुस्तके पुरवून कृषी वाचनालय चालवि���े जाते. कुकुट पालन शेळी पालन व दुग्ध व्यवसायासाठी बँकेकडून व शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान कर्ज मिळवून दिले जाते. कृषी अवजारे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अशी अनेक कामे या मंडळामार्फत केल्याने शासनाने त्यांची दखल घेऊन आदर्श शेतकरी गट पुरस्कार दिला.\nयाप्रसंगी कृषी गटातील सभासद वाळू झनकर, कृष्णा कांचार, जगन गोडे, बहिरू झनकर, रतन झनकर, कमलाकर झनकर, रावसाहेब जामकर, बाळासाहेब झनकर, शिवाजी झनकर, शरद झनकर, विजय झनकर, गोपाळ झनकर, भगवान जुंद्रे, एकनाथ जुंद्रे, भरत रायकर, संतोष झनकर, गोकुळ झनकर, विजय झनकर, आकाश झनकर, ऋषिकेश झनकर आदी उपस्थित होते.\nशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नाविन्यपूर्ण प्रयोग केले. स्वतः बरोबरच इतर शेतकऱ्यांना विकासाचा मार्ग दाखविला. भविष्यात शेतकरी कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करून आर्थिक उन्नती साध्य करावयाची आमच्या कृषी मंडळाची स्वप्न आहेत.\nसंजय झनकर, अध्यक्ष कृषी विज्ञान मंडळ, भरवीर बुद्रुक\nPrevious articleVideo : ‘माय नेम इज रागा’ राहुल गांधीवरील बायोपिक लवकरच\nNext articleकृष्णकांत कुदळे यांच्या निधनामुळे एक सच्चा समता सैनिक हरपला- छगन भुजबळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nतरण तलावात पोहोण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-14-december/", "date_download": "2019-04-20T17:20:22Z", "digest": "sha1:ONOARD3AXP4VYBTPV4O5KXQR6CVJJDUW", "length": 23789, "nlines": 98, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/horoscope/शुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nशुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nआज शुक्रवार 14 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.\nमानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.\nअनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.\nआपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.\nतुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.\nउत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय ���्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.\nशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.\nमनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल\nइतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याच�� खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.\nआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.\nदंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. प्रवसामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.\nकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. मित्रमैत्रिणींबरोबर सायंकाळ घालवणे अथवा शॉपिंग करणे तुमच्यासाठी खूपच सुखदायी आणि उत्तेजित करणारे ठरू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\nशनिवार 20 एप्रिल : आज राहावे लागणार सावधान, वाढणार वायफळ खर्च\nशुक्रवार 19 एप्रिल : आज 3 राशींच्या मानसन्माना मध्ये होणार वाढ, विरोधक होतील शांत\nगुरुवार 18 एप्रिल : या 4 राशींवर माता लक्ष्मी करणार कृपा, तर 2 राशींना समस्या येऊ शकतात\nबुधवार 17 एप्रिल : आज या 7 राशींची दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे होतील पूर्ण, नकारात्मक विचारा पासून दूर राहा\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chakan-65-thousands-bags-import-in-market-87146/", "date_download": "2019-04-20T16:54:24Z", "digest": "sha1:SOQC6HDW34DXBCUAK2HR5GKSBGLKBEK6", "length": 6020, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव\nChakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव\nएमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची भरघोस आवक सुरु असून बुधवारी (दि.१३) तब्बल ६५ हजार पिशवी कांद्याची आवक झाली.\nमागील बुधवारच्या तुलनेत ही आवक सहा हजार पिशव्यांनी घटली मात्र, कांद्याचे भाव स्थिर राहिले. कांद्याला प्रतवारीनुसार ४०० ते ६५० रुपये दर मिळाला. काही लिलावांत कांद्याला ७०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बुधवारी चाकण मार्केट मध्ये २९० वाहनांतून ६५ हजार पिशव्यांची आवक झाली.\nचाकण उपबाजारात एक नंबरच्या ठरावीक कांद्याला ७०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला, कमी प्रतीच्या कांद्याला ४०० तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री झाल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.\nPimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे\nPune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/nagpur-becomes-first-indian-city-to-have-an-electric-public-transport-network/", "date_download": "2019-04-20T17:03:02Z", "digest": "sha1:3RBQJNLQHYWHAXK6IUY6TH7RJE7F2FEQ", "length": 12946, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nऑरेंज सिटी च्या नावाने प्रसिद्ध नागपूर शहराला एक मोठे यश मिळाले आहे. येत्या काळात नागपूर मध्ये खूप मोठ्या संख्येत विद्युत वाहने दिसतील. नागपूर देशातील पहिले असे शहर बनेल जिथे २०० विद्युत वाहने सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरली जातील. त्यामध्ये टॅक्सी, बस, ई-रिक्षा,ऑटोरिक्षा पण समाविष्ट आहेत. ह्या विद्युत वाहनांना चालवण्याची जबाबदारी ‘ओला’ कंपनीने आपल्या खांद्यावर घेतली आहे.\nरस्ता परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नागपूर विमानतळ कॉम्प्लेक्समध्ये ‘मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक व्हेइकल’ या प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी गडकरी म्हणाले की,\nविद्युत वाहने आल्याने वाहतूक क्षेत्रात खूप बदल होतील. जर गाड्यांचे हे विद्युत मॉडेल यशस्वी झाले,तर याला देशातील दुसऱ्या भागांमध्ये पण आणले जाईल. ह्या योजनेला यशस्वी करण्यासाठी सरकार जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे.या वाहना���मुळे फक्त वाहनांवर येणारा खर्च कमी नाही होणार तर गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला हि आळा घालू शकतो.\nया कार्यक्रमात उपस्थित असलले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की,\nआमचे सरकार विद्युत वाहनांचा वापर वाढवण्यासाठी परिवहनावर लागणाऱ्या करावर सूट देईल.\nटॅक्सी अॅप सेवा ओलाने ह्यासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नागपूर मध्ये या विद्युत वाहनांसाठी ५० जागेवर चार्जिंग स्टेशन बनवले आहेत. ह्याशिवाय इथनॉल आणि दुसऱ्या इंधनाच्या विकल्पचा उपयोग करण्यासाठीही रिसर्च चालू आहे.\n२०० विद्युत वाहनांपैकी १०० महिंद्राच्या विद्युत कार ई2ओ प्लस आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त टाटा, काइनेटिक, बीवाईडी आणि टीव्हीएस कंपनीच्या वाहनांना ही घेण्यात आले आहे.\nओलाचे सीईओ भाविज अग्रवाल यांनी या संदर्भात सांगितले की,\nहे मॉडेल देशाच्या विकासासाठी खूप मदतीचे आहेत.आम्ही या मिशनला पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करू.\nनागपूर मध्ये एक नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. ह्याआधी भारतातील कोणत्याही शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत वाहनांचा प्रयोग केला गेला नाही आहे. नागपूर सारखेच इतर शहरांतही विद्युत वाहने वापरणे चालू झाले तर भारत लवकरच प्रदूषण मुक्त होईल.\nसर्व इमेज स्रोत : indiatimes.com\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म\nइस्रो मध्ये इंटर्नशिपसाठी कसं अप्प्लाय करावं\nपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा\nनेदरलँडच्या पंतप्रधानांचा आदर्श भारतातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवा..\nही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\n‘तुघलकी फर्मान’ ही म्हण का प्रचलित झाली\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nअसं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही\nमराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा\nGSTवर बोलू काही – भाग ३ – VAT आणि इनपुट टॅक्स क्रेडीट\nघराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण\nमहाभारत घडविणाऱ्या एका धूर्त “स्ट्रॅटेजिस्ट” ला “देव” बनवून आपण खरा कृष्ण हरवून बसलो\nतुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या शोधामागच्या या अफलातून रंजक कथा तुम्हाला माहित आहेत का\nअंतराळात जाताना अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात\nमहाराष्ट्रातील हे दोन “लोकप्रिय” रेल्वे घाट तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेऊन उभे राहिलेत…\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\n“माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं, पण धर्मांतर न करता…”\nपुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \nकरोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181948-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1018721/", "date_download": "2019-04-20T16:27:22Z", "digest": "sha1:BXQCE37KC5SUDQBCWTL5X5PBY2TTNIOD", "length": 3008, "nlines": 77, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Honey Video हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nआग्रा मधील Honey Video फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, पंजाबी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 14)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-rain-dry-fish-storage-at-kokan-260644.html", "date_download": "2019-04-20T16:20:08Z", "digest": "sha1:DDZ2TFPKGW4VTAZSI2MY2MGEP4I77G53", "length": 14001, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोकणात सुरू आहे 'आगोटीची बेगमी'", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nकोकणात सुरू आहे 'आगोटीची बेगमी'\nपावसाळ्यात 4 महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची घरात बेगमी केली जाते.\nचंद्रकांत बनकर, 15मे : कोकणात सध्या 'आगोटीची बेगमी' सुरू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आगोटीची बेगमी म्हणजे काय तर पावसाळ्यात 4 महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची घरात बेगमी केली जाते.\nआठ महिने खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना पावसाळ्याचे चार महिने मासेमारी थांबवावी लागते. या काळात कोळी बांधव इथल्या खवय्यांना सुके मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतात. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्यानं इथल्या लोकांची झुंबड उडते ती सुके मासे खरेदी करण्यासाठी. कोळी बांधव आणि भगिनी गावागावात जाऊन सुके मासे विकतात.\nसुक्या माशांमध्ये बोंबील, सुकट, आंबडकाड, खारेमासे , बगी, सोडे , कापलेली ढोमी, कापलेली बगी या माशांना मोठी मागणी आहे.\nपावसाळ्यापूर्वी खरेदीचा एक भाग म्हणून सुक्या माश्यांकडे पाहिलं जातं. पावसाळ्याच्या काळात फक्त कोकणवासियांनाच नाही तर राज्यभरातल्या खवय्यांना सुक्या माश्यांची चव हवीहवीशी वाटते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dry fishkokanrainकोकणपाऊससुकी मासळी\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मु��बईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2013/", "date_download": "2019-04-20T16:16:39Z", "digest": "sha1:J4I673HTK2NV2OOOWSG7PQV2YKCU5GRW", "length": 19690, "nlines": 218, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nउमा कुलकर्णी यांचे व्याख्यान\nवर्तमानपत्राच्या पुरवणीच्या एखाद्या पानावर कोपर्‍यात स्थानिक कार्यक्रमांची माहिती देणारी यादी बर्‍याचदा येते. ती वाचून त्यातल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी शिवून गेला, तरी मनाला बरं वाटतं. प्रत्यक्षात तसं फार क्वचित घडतं, हे देखील तितकंच खरं. त्याच यादीत गेल्या शुक्रवारी ‘लेखक-वाचक थेट भेट. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान’ या मथळ्यावर माझी नजर पडली. मथळ्यामुळेच खालचा मजकूर लक्षपूर्वक वाचला गेला. कार्यक्रम दुसर्‍या दिवशी संध्याकाळी होता. ठाण्यातच होता. वेळही जमण्यासारखी होती. पण शनिवार सकाळपासून नेमकी एक-एक कामं अशी लागोपाठ निघत गेली, की मला दुपारचं जेवायलाच तीन वाजून गेले. कार्यक्रमाला जायचं, तर संध्याकाळचं स्वयंपाकघर लगेच खुणावायला लागलं आणि जाण्याचा बेत मी जवळपास रद्दच करून टाकला. पण तरी एखादा कार्यक्रम घडायचा असला, की घडतोच. मी स्वतःलाच जरा दटावलं, की सकाळपासून धावपळ झाली आहे, म्हणून दिवसातली उर्वरित कामं तू बाजूला सारणार आहेस का मग हाच कार्यक्रम का म्हणून मग हाच कार्यक्रम का म्हणून मुकाट्यानं कार्यक्रमाला जा. मग चरफडत रात्रीची पोळी-भाजी केली आणि गेले मुकाट्यानं कार्यक्रमाला. निघायल…\nतुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जाय���ा झाले आहे त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते.\nब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्‍यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते.\nब्लॉग्ज्‌च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्‍हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरते.\nलेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्‍हा, …\n\"दुसरं काहीतरी लिही,\" मॅडमनी सांगितलंय.\nउद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं\nआर्याला योग्य उपमाच सुचेना. उद्याचं परवावर जायला लागलं. तिनं हातातली डायरी खाटकन बंद करून टाकली. डाव्या हातानं स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अशी डाव्या हाताची टप्पल बसली, की समजावं, काहीतरी बिनसलंय. बिनसलं, की पहिली तिला आठवते अर्पिता; आणि मग श्वेता. अर्पिताच्या तुलनेत श्वेता हे तसं ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. केवळ आर्या सांगतेय, म्हणून श्वेता तिचं ऐकते, तिनं लिहिलेलं वाचते, तिच्याशी चर्चा करते, गप्पा मारते; आर्याला तरी काय, तेवढंच हवं असतं; कारण \"अशा चर्चेतूनच काहीतरी क्लू मिळतो\" हे मॅडमचं म्हणणं तिला पुरेपूर पटतं. तिला मॅडमचं सगळंच पटतं, नेहमीच आणि अर्पिताला तेच आवडत नाही.\n\"फार मॅडम, मॅडम करत असतेस तू, स्वतः स्वतःचं काही आहे, की नाही तुला\" अर्पिताची नाराजी नेहमी या वाक्याचं बोट धरूनच अवतरते.\n\"मग काय तुझ्यामागे ताई, ताई करू\" अर्पिताला त्यात प्रॉब्लेम काय वाटतो तेच आर्याला कळत नाही कधी.\n\"पण दुसर्‍याच्या नावाचा जप हवा कशाला\nगेल्या ८-१५ दिवसांत काही ऑस्करविजेते चित्रपट पाहिले.\n'द आर्टिस्ट' - स्पेशल इफेक्टस् आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या युगात एखाद्याला मूकपट काढावासा का वाटतो - ही मुख्य उत्सुकता होती. पण सिनेमा पाहिल्यावर जाणवलं, की बोलपट काढला असता, तर तो अन्य सर्वसाधारण सिनेमांप्रमाणेच झाला असता.\nनायक - ज्याँ दुयॉर्दिन (उच्चार ) - त्याचा चेहरा किती एक्स्प्रेसिव्ह आहे\nआयुष्यातल्या भरभराटीच्या काळात, आनंदी, उल्हसित नायक हसतो, तेव्हा त्याचे डोळेही हसतात. कठीण काळात तो अधूनमधून केविलवाणा हसतो, तेव्हा मात्र डोळे हसत नाहीत. हे पडद्यावर दाखवणं किती कठीण आहे\n२०च्या दशकाचा उत्तरार्ध वेषभूषेतून आणि भवतालातून निव्वळ अफलातून उभा केलेला आहे. (कथानक हॉलिवूडमधे घडतं. पण हा सिनेमा एक फ्रेंच निर्मिती आहे - हे मला टायटल्स पाहताना कळलं.)\nमग या aspect ratioला गूगल केलं. ती एक तांत्रिक बाब आहे हे तर झालंच, पण सिनेमाच्या एकत्रित प्रभावी परिणामामागे हे एक महत्त्वाचं कारण असावं - असं जाणवलं.\n नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पाऊले\nनुकतीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठ्या आणि प्रसिध्द दुकानात गेले होते. निमित्त होते तिथूनच काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या पेन-ड्राईव्हने अचानक संप पुकारण्याचे.\nतो पेन-ड्राईव्ह घेतला तेव्हा एकतर मला दुकानात शिरल्या शिरल्या कॅश-काऊण्टरजवळच मिळाला होता. शिवाय त्यादिवशी मी जरा घाईतही होते; अवघ्या पाच-दहा मिनिटांत ती खरेदी उरकून बाहेर पडले होते. थोडक्यात, तेव्हा त्या दुकानात मला नीटसा फेरफटका मारता आलेला नव्हता. पण मग माझ्या दुसर्‍या फेरीच्या वेळी मात्र मी ती कसर भरून काढली. तसेही, दुकानातल्या तथाकथित ‘सेल्स-एक्झिक्युटीव’नामक मनुष्यविशेषाने मला त्या पेन-ड्राईव्हची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कार्यालयात जाण्याचा मौलिक सल्ला देऊन दोन मिनिटांत वाटेला लावलेच होते.\nमाझ्या फेरफटक्याची सुरूवात अर्थातच स्वयंपाकघरात वापरात येणार्‍या वस्तूंच्या विभागापासून झाली. वॉटर-प्युरिफायर्स्‌, मायक्रोवेव्ह ओव्हन्स्‌, मिक्सर-ग्राइण्डर्स्‌, सॅण्डविच-टोस्टर्स्‌, रेफ्रिजरेटर्स्‌ ही सर्व मंडळी आपल्याला ऐकून-पाहून-वापरून बर्‍याच वर्षांपासूनची तशी चांगली परिचित असलेली. पण त्यातही असलेली विविधता, तंत्रज्ञानाच…\nपुस्तक परिचय - ’पंखाविना भरारी’\nव्हीलचेअरवर बसलेले एखादे अपंग मूल आणि सोबत त्याचे पालक असे दृष्य सार्वजनिक ठिकाणी कधी दिसले, ���र आपण काय करतो तर, त्या मुलाचे अपंगत्त्व नक्की कशा प्रकारचे आहे त्याच्या तपशीलात शिरण्याच्या फंदात न पडता आधी नुसते हळहळतो, मग जे ‘त्यांच्या’ नशीबी आले ते आपल्याला भोगावे लागत नसल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानतो आणि पुढे चालायला लागतो. बस्स\nकाही वर्षांपूर्वी प्रसाद घाडी या शाळकरी वयाच्या मुलाला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात गाताना जेव्हा मी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथम पाहिले, तेव्हाही त्याच्या व्हीलचेअरकडे पाहून मनोमन चुकचुकणे हीच माझी प्रमुख प्रतिक्रिया होती. पुढे काही दिवस त्याचा प्रसन्न चेहरा, खड्या आवाजातले गाणे आठवत राहिले; नंतर ते ही विसरायला झाले.\n‘पंखाविना भरारी’ हे शरयू घाडी यांनी लिहिलेले पुस्तक हातात आल्यावरही ‘हाच तो, त्या कार्यक्रमात व्हिलचेअरवर बसून गायलेला मुलगा’ हेच आधी डोक्यात आले. त्याचे व्हिलचेअरवरचे जखडले जाणे हे असे नकळत मनात रुतून बसलेले होते. व्हिलचेअरवर बसून घराबाहेर जाणे तर दूरच, मुळात अंथरुणातून उठून, खरेतर कुणीतरी दुसर्‍याने उठवून व्हिलचेअरवर बसते करणे, हाच ज…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nउमा कुलकर्णी यांचे व्याख्यान\n नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पा...\nपुस्तक परिचय - ’पंखाविना भरारी’\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/everything-you-need-to-know-about-new-indian-president-ramnath-kovind/", "date_download": "2019-04-20T16:24:07Z", "digest": "sha1:KBBA5QHBK4EGUOPLBQUCRRD2T5JNF4N7", "length": 11917, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जसजसी जवळ येते होती, तसतश्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कमालीच्या घडामोडी घडत होत्या. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पसंतीचा व्यक्ती राष्ट्रपतीपदावर विराजमान व्हावा यासाठी जोराने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून आलेच. पण त्यांनी तर अनपेक्षितरित्या धक्का देत रामनाथ कोविंद या भारतीय जनतेसाठी अपरिचित असलेल्या चेहऱ्याला पुढे केले. या खेळीने विरोधक तर बावचळलेच. एक दलित नेता म्हणून मिडीयाने त्यांची ओळख उचलून धरली. मग काय, विरोधकांनी देखिल दलित उमेदवार मीरा कुमार यांना पुढे करत प्रभावी नसलेली पण नाईलाजाने खेळावी लागलेली चाल पुढे केली. पहिल्यापासूनच राम नाथ कोविंद यांचे पारडे जड होते आणि निकालही अपेक्षित लागला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे १४ वे राष्ट्रपती म्हणून राम नाथ कोविंद विराजमान झाले.\n७१ वर्षीय रामनाथ कोविंद हे कानपूरमधील दलित नेते आहेत. १९९४-२००० आणि २०००-२००६ असे सलग दोन वेळा उत्तर प्रदेश मधून ते राज्यसभेसाठी निवडून आले होते. ८ ऑगस्ट २०१५ पासून ते बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. व्यवसायाने ते वकील असून सध्या दिल्ली न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत.\nभारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशमधील दलित घटकांचा खंदा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. १९९८ ते २००२ या काळात त्यांनी भारतीय जनता दलित मोर्चाचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. तसेच अखिल भारतीय कोळी समजाचे देखील ते अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीत प्रवक्ते या नात्याने देखील त्यांनी पक्षासाठी काम केले आहे.\nएक सक्षम पर्याय म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे रामनाथ कोविंद यांना पुढे करण्यात आले. आता येणाऱ्या काळात त्यांच्या वावरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावर काय पडसाद उमटतात ते पहाचे औत्स्युक्याचे ठरणार आहे.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← स्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nDSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nजगात भारत “शंभर नंबरी”…\n“कामसूत्र थ्रीडी” अन “टेम्प्टेशन बिटविन लेग्ज” : राहुल गांधींवर चित्रपट बनवणाऱ्याचा रंगीत इतिहास\nचित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात\nआधुनिक विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…\nकुलभूषण जाधव: भारतीय गुप्तहेर की पाकिस्तानी षडयंत्राचं निष्पाप सावज\nजगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’\nमुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २\nअमेरिकेच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारी १० बंदूकरुपी शस्त्रे \nदगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४\nपायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nआफ्रिकेतील या महिलांना “नहाना मना है”\n‘ह्या’ देशांतील कर्मचारी आहेत सगळ्यात सुखी..\nमृत सैनिकांच्या टाळूवर लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार कधीपर्यंत चालणार\nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\nनोटबंदी वर मोदी सरकार पास की नापास उत्तर सोपं आहे, पण — \nप्राण्यांची जत्रा भरवणारी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी श्री क्षेत्र माळेगावची यात्रा \nफाटलेल्या नोटांचं करायचं काय : अशा नोटा वापरात आणण्याचे हे आहेत कायदेशीर मार्ग\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-35/", "date_download": "2019-04-20T17:03:34Z", "digest": "sha1:5GO4V3ZKLERHQBJJXVDOKLNWTIO3D42U", "length": 13386, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनुर्विद्येत वेदांतची चमकदार कामगिरी - Dainik Prabhat", "raw_content": "\nधनुर्विद्येत वेदांतची चमकदार कामगिरी\nपुणे -पुणे महापौर चषक जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पिरंगुट येथील राष्ट्रीय खेळाडू वेदांत संजय दुधाणेने तीन कांस्य पदके जिंकून पदकाची हॅटट्रिक साधली. धायरी येथील शेताच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील धर्नुविद्या स्पर्धेत आर्चर्स ऍकॅडमीकडून खेळताना 30 मीटर व 20 मीटर भारतीय शैली धनुष्य प्रकारात तिसरे स्थान संपादन केले. जिल्हातील 123 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेदांत या प्रकारातील सर्वात लहान वयाचा पदकविजेता खेळाडू ठरला.\nगतवर्षी मेप्रो आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत वेदांतने सुवर्ण हॅटट्रिकसह पदकाचा चौकार झळकविला होता. जिल्हास्तरीय स्��र्धेत सर्वाधिक चुरस भारतीय शैली धनुष्यप्रकारात पहाण्यास मिळाली. 20 मीटर व 30 मीटरचे 12 र्फेया खेळविण्यात आल्या. राष्ट्रीय खेळाडू वेदांत संजय दुधाणे व अनुभवी धर्नुधर आनंद जगताप, अनिकेत काटदरे यांच्यात पहिल्या फेरीपासून स्पर्धा रंगली. 14 वर्षीय आनंदने सुवर्णपदक पटकावले. 11 वर्षीय वेदांतने 594 गुणांची नेमबाजी करीत कांस्यपदकावर नाव कोरले. स्पर्धेत आर्चर्स ऍकॅडमीने सर्वांधिक पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n30 मीटर व 20 मीटर दोन्ही प्रकारात वेदांतने अनुक्रमे 306 व 289 गुणांची लक्षवेधी कामगिरी केली. यापूर्वी मुळशी तालुक्‍यातील कासारअंबोली येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या अजिंक्‍य स्पर्धेतील 14 वर्षाखालील गटात वेदांतने पर्दापणातच पदकाची कमाई केली होती. जिल्हास्तरीय स्कूलपिक्‍स स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा तीन सुवर्ण पदकांचा करिश्‍मा वेदांतने घडविला आहे.\nगतवर्षी महापौर चषक स्पर्धेतही वेदांतने रौप्यपदक कमवले होते. ऑलिम्पिक रिकर्व्ह व भारतीय शैली या दोन्ही प्रकारात वेदांतने पदके जिंकण्याची किमया घडविली आहे. पुण्यातील गोळवळकर विद्यालयात इयत्ता सहावीत वेदांत शिकत असून तिरंदाजी खेळातील त्याचे हे 40 वे पदक आहे. तो अर्चरस्‌ ऍकॅडमीत रणजीत चामले, ओंकार घाडगे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\n#IPL2019 : अतितटीच्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर रोमांचक विजय\nपुणे – क्रीडाच्या वाढीव गुणांसाठी सुधारित नियमावली\n#IPL2019 : दिल्लीसमोर आज पंजाबचे तगडे आव्हान\nएमएसएलटीए योनेक्‍स 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धा आजपासून\n#ICCWorldCup2019 : संधी न मिळालेल्या खेळाडूंनी नाराज होवू नये – रवी शास्त्री\nदंडाची रक्‍कम हप्त्यांमध्ये भरु द्या – पाकिस्तान हॉकी\n5 वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा : सिमेंटेक, टिएटो ऑटोमेशन संघाचा विजय\nबंगळुरूचा विजयासाठी आटापिटा; आव्हान कायम राखण्यास कोलकाताला विजय आवश्‍यक\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml/", "date_download": "2019-04-20T16:30:23Z", "digest": "sha1:UN7YIKTEZDQK4W6ILVMR65HJZCHVBE37", "length": 10391, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmpml Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पीएमपीएलच्या मोफत पाससाठी दिव्यांगांची फरफट (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत पाससाठी फरफट केली जात आहे. मुदत संपलेल्या 'मी कार्ड'चे नूतनीकरण करण्यासाठी दिव्यांग नागरिकांना पिंपरीतील लोखंडे भवन…\nPimpri : पीएमपीएमल प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ – संदीप वाघेरे\nएमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून अधिका-यांवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पीएमपीएमएलमध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरु असल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला.याबाबत…\nPimple Saudagar : महिलांसाठी स्वतंत्र ��तेजस्विनी’ बस सेवा सुरू\nएमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगरसेविका निर्मला कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून पिंपळे सौदागर येथील महिलांसाठी ‘स्वतंत्र तेजस्विनी बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या तेजस्विनी बसचे उद्घाटन चिंचवड…\nChinchwad : पीएमपीएमएल बस कंडक्टरने अंध विद्यार्थ्याच्या लगावली कानशिलात; कंडक्टरविरोधात गुन्हा…\nएमपीसी न्यूज - अंध विद्यार्थ्याकडे तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने चिढलेल्या पीएमपीएमएल बस कंडक्टरने अंध विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्याला शिवीगाळ देखील केली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला…\nPimpri : पीएमपीलाचा संचलन तुटीचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा – महापौर जाधव\nएमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलचे) अधिकारी पिंपरी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिका-यांना सन्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. पत्राला उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने संचलन तूटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी,…\nPimpri : पीएमपीला 15 कोटी संचलन तूट; स्थायीची मान्यता\nएमपीसी न्यूज - संचलन तूटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. ही रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये अदा केली जाणार आहे.स्थायी समितीच्या साप्ताहिक विषय पत्रिकेवर एकूण 204 कोटी…\nPune : टाटा मोटर्स तर्फे पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांच्या सोयीसाठी सहा 9 एम अल्ट्रा मिडी बसेस\nएमपीसी न्यूज - सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याच्या आपल्या बांधिलकीला कायम ठेवत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठया व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीने आज सहा अल्ट्रा ९ एम डिझेल मिडी बसेस दाखल केल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ…\nPimpri: पीएमपीएमएलला 480 बसगाड्या खरेदीसाठी महापालिका देणार 237 कोटी\nएमपीसी न्यूज - पीएमपीएमएलसाठी 1200 सीएनजी, बीआरटी आणि इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 40 टक्के हिश्श्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमपीएलला 237 कोटी रुपये इतकी रक्कम देणार आहे. आज (सोमवारी) झालेल्या महासभेत…\nBhosari: पीएमपीला मिळवून दिले आठ तासात विक्रमी 50 हजारांचे उत्पन्न\nएमपीसी न्यूज - प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि रोजच्��ा पेक्षा प्रवाशांची संख्या कमी असताना प्रतिकूल परिस्थितीत कामाच्या वेळेत आतापर्यंतचे विक्रमी 50 हजार रुपयांचे उत्पन्न एका दिवसामध्ये एका वाहकाने मिळवून दिले आहे. या कौतुकास्पद…\nKasarwadi : धावत्या पीएमपीएमएल बसचा टायर पेटला\nएमपीसी न्यूज - धावत्या पीएमपीएमएल बसच्या टायरने अचानक पेट घेतला. मात्र, यात प्रसांगवधान राखत प्रवाशाने वेळीच बसचालकाला याबाबत माहिती दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना नाशिक फाटा येथे आज (बुधवारी) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली.…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/aniket-pendse/", "date_download": "2019-04-20T16:13:22Z", "digest": "sha1:4DXODRONPGQOW626YBBSSKUAHSWA4FSU", "length": 8742, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Aniket Pendse, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अहमद पटेल” असणार आहे\nपटेलांची खजिनदारपदावर नियुक्ती ही काँग्रेस पक्षांतर्गातली एक सामान्य खांदेपालट नक्कीच नाही.\nऔरंगजेब…देश तुझं बलिदान विसरणार नाही…\nया भूमीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या, या देशावर-मातीवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मनात जर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण\n“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”\nअभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nजोरजबरदस्तीनं झालेल्या सामीलीकरणाच्या क्षणांपासूनच इथले उईगूर मुसलमान हे स्वत:ला चिनी समजत नाहीत. ते शिनजियांगला पूर्व तुर्कस्तान असा स्वतंत्र देश मानतात.\n“उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठ��तात\nआयुर्वेदाच्या पंचामृतापैकी एक ‘दही’ : आहारावर बोलू काही – भाग १\nतासनतास काम करून, थकून देखील झोप येत नसेल तर हे उपाय आवर्जून करून पहा\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \n‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील \nमनात जनांत कृष्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१\nशरद पवारांची १० वक्तव्यं: त्यांच्यातील ‘चाणक्य’ दर्शविणारी व आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारी\nराहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल\nरशियाने समुद्राच्या पोटात लपवलेल्या ‘ह्या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती\nपाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा “अभेद्य” ठेवणारा भारताचा सुपर-स्पाय\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\nतुम्हाला माहितही नसलेली ही महिला बहुतेक भारताची राष्ट्रपती होणार आहे\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nडीझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातील पहिली ‘महिला लोको पायलट’- मुमताज काझी\nस्पर्म काऊंट वाढवण्याच्या १० टिप्स – खुद्द बाबा रामदेवांनी सांगितलेल्या\nसुभाषचंद्र बोसांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड गांधीजींच्या जिव्हारी का लागली होती\nचकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”\nविदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल\nचीनसारखी स्वस्त दरातील उत्पादने भारत का तयार करू शकत नाही वाचा डोळे उघडणारं उत्तर..\nया मंदिरातील बोलणाऱ्या मुर्त्यांनी आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.shyamjoshi.org/categories/stotra-mantra/devi-stotra", "date_download": "2019-04-20T17:14:24Z", "digest": "sha1:OIETVYKF33T6Z6TUQCAP6VD6G6BBZTYM", "length": 5439, "nlines": 70, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "स्तोत्र - मंत्र", "raw_content": "गणेश स्तोत्र देवी स्तोत्र विष्णु स्तोत्र शिव स्तोत्र विठ्ठल स्तोत्र नवग्रह स्तोत्र हनुमान स्तोत्र श्री दत्तात्रेय स्तोत्र श्री गजानन महाराज स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तोत्र साईबाबा स्तोत्र श्री सद्‌गुरु स्तोत्र संकीर्ण इतर स्तोत्र\nगणेश आरती देवी आरती शिव आरती विष्णु आरती वि���्ठल आरती हनुमान आरती नवग्रह आरती श्री दत्तात्रेय आरती श्री गजानन महाराज आरती श्री स्वामी समर्थ आरती श्री सद्‌गुरु आरती साईबाबा आरती संकीर्ण इतर आरती\nगणेश नामावली देवी नामावली शिव नामावली विष्णु नामावली विठ्ठल नामावली हनुमान नामावली नवग्रह नामावली श्री दत्तात्रेय नामावली गजानन महाराज नामावली स्वामी समर्थ नामावली साईबाबा नामावली श्री सद्‌गुरु नामावली संकीर्ण इतर नामावली\nभावार्थदीपिका ज्ञानेश्वरी दुर्गा सप्तशती संस्कृत शिवलीलामृत शंकरगीता गुरुचरित्र दत्तगीता इतर ग्रंथ पोथी श्री नवनाथ भक्तिसार कथा श्री गुरुचरित्र मराठी कथासार\nभद्र मंडल व देवता शान्ति व देवता वैदिक सुक्त पूजन कर्म विधी पूजा शान्ति साहित्य यादी धर्म शास्त्र नियम निर्णय\nव्रत - पूजा - कथा\nवेद-संहिता पुराण स्मृती ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र प्राचीन हिंदू साहित्य उपनिषद भारतीय षट् दर्शन ब्राह्मण ग्रंथ संहिता सुत्र व तंत्र ग्रंथ\n मज न विसंबे क्षणभरी हरी सारी माया करुणी करुणा या करीधरी \nसिद्ध गजगौरी कवच विधी - संकटग्रस्ताने आपत्तीं विमोचनार्थ इतर प्रयत्न चालू ठेवून या महाकवचाचे अनुष्ठान करावे . पूजाविधी - शुद्धपाण्याने ( पाण्यांत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjp-president-amit-shah-pays-tribute-sardar-vallabhbhai-patel-he-will-file-his-nomination-gandhinagar-parliamentary-constituency-today/44296", "date_download": "2019-04-20T16:47:48Z", "digest": "sha1:XAYALZE2Z2TPZPJZMDKXZHBPTQONZKSA", "length": 7358, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nशहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण\nराजकारण लोकसभा निवड��ुक 2019\nशहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण\nगांधीनगर | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज (३० मार्च) गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, रामविलास पासवान हे नेते देखील गुजरातमध्ये दाखल दाखल झाले आहे. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणारे अमित शहा अर्ज भरण्यापूर्वी रोड शो करणार आहेत.\nतसेच शहा अर्ज भरण्यासाठी जातान जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी एनडीएच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र, अडवाणींना येथून उमेदवारी नाकारण्यात आली. आता अमित शहा येथून लढणार आहेत.\n१ एप्रिलपासून म्हशीचे दूध प्रतिलीटर २ रुपयांनी महागणार\nपूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही \nआमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील \nअखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन\nमासिकपाळीत महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत स्मृती इराणींचे अत्यंत वादग्रस्त विधान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fruits/maharashtra", "date_download": "2019-04-20T16:16:49Z", "digest": "sha1:XA2HC5NV66EFHPHWDYHATJKNGM63BCUB", "length": 4947, "nlines": 123, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी जगदंबा द्राक्ष नर्सरी\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व प्रकारच्या द्राक्ष लागवडीसाठी परिपूर्ण नर्सरी आमच्याकडे द्राक्षाची एस.एस.एन., आर.के., सुपर सोनका व इतर सर्व जातीची कलम केलेली उत्तम दर्जाची रोपे मिळतील. पहिल्याच वर्षात उत्पन्न चालू सर्वात मोठी द्राक्षाची नामांकित नर्सरी …\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nSolapur 26-10-18 जगदंबा द्राक्ष नर्सरी\nखरबूज विकणे आहे खरबूज विकणे आहे\n2 एकर खरबूज विकणे आहे\n2 एकर खरबूज विकणे आहे\nकैरीचे पन्हे कैरीचे पन्हे\nताज्या कैऱ्यापासून घरगुती पध्दतीने तयार केलेले कैरीचे पन्हे\nटरबूज आणि खरबूज विकणे आहे टरबूज आणि खरबूज विकणे आहे\nटरबूज व्हेरायटी शुगर कीगं आणि खरबूज व्हेरायटी बायरची मधूरीमा व नो न्यवची कुंदन आहे\nटरबूज व्हेरायटी शुगर कीगं आणि…\nMaharashtra 20-03-19 टरबूज आणि खरबूज विकणे आहे\nआमच्याकडे कलमाची सिताफळाची रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफलाची रोपे योग्य दरात व दर्जेदार मिळतील बुकींग चालू आहे योग्य दरात मो.8624002826 9168422999 महाराष्ट्र आणि भारतातिल संपूर्ण शेतकऱ्यांना सुवर्णसंधी.गोल्डन सिताफळाची शेतीची खास वैशिष्ट्ये. कोणत्याही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ramdas-kadam-takes-matoshrees-salary-nilesh-rane/", "date_download": "2019-04-20T16:12:14Z", "digest": "sha1:PKOQWWYZM23XBREE3OO3FKVKZASUS6FN", "length": 12193, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रामदास कदम हे मातोश्रीचे पगारी नेते : निलेश राणे - Dainik Prabhat", "raw_content": "\nरामदास कदम हे मातोश्रीचे पगारी नेते : निलेश राणे\nलोकसभेला शिवसेनेच्या 5 जागा सुद्धा येणार नाहीत\nकोल्हापूर: स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर सडकून टीका केली. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या वादावर बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर प्रहार केला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे मातोश्रीचे पगारी नेते आहेत. त्यांना राणेंवर बोलायचे टार्गेट दिले आहे, असेही ते म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनिलेश राणे म्हणाले, रामदास कदम यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केले नाही. त्यांना दुसरं काय काम आहे. टपोरी लोक काय म्हणतात त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यासाठी तुम्ही काय घेऊन गेलात असा प्रश्न उपस्थित करत ते शेतकऱ्यांसाठी नाही मतांची भीक मागायला गेले आहेत. पण शिवसेनेच्या 5 जागाही लोकसभेला येणार नाही, असा टोलाही लगाविला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी ��ंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरती येणा-या चित्रपटांविषयी निलेश राणे यांना विचारला असता ते म्हणाले, कोणताही चित्रपट पाहताना त्यातील चांगल्या गोष्टी मी नेहमी घेत असतो. कोणताही चित्रपट हा चित्रपट म्हणून बघितला पाहिजे. त्यातल्या वाईट गोष्टी आहेत, त्या दुर्लक्षित केल्या पाहिजेत. त्यामुळे चित्रपट कोणत्या व्यक्ती वरती आहे हे न पाहता चित्रपट हा चित्रपट म्हणून पाहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nउच्चशिक्षित उमेदवारांकडून प्रचारात शिक्षणावर भर\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट\nहिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मां��ला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabha-elections-2019/chandrakant-patil-is-doing-illegal-business/44705", "date_download": "2019-04-20T16:45:47Z", "digest": "sha1:5FLLVCA5SYZREZ4XF62WD2MSUHEUO3UF", "length": 7115, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nचंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nचंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री \nमुंबई | “चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत. लोकांकडून पाच-दहा हजार रुपये उसने मागणारा माणूस आज लोकांच्या घरी गेला की किती पैसे पाहिजेत असे विचारतो. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे. मी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, पुरावे घेऊन येतो. त्यांनी माझ्याबद्दलचे पुरावे घेऊन यावे”, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर कारखानदारांसोबत सेटलमेन्ट केल्याचा आरोप केला होता. हा आरोप चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.\n“मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट करून माझे घर भरले असे चंद्रकांत पाटील म्हणतात. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडू�� किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. त्यांनीही त्यांच्याकडील माझी माहिती घेऊन यावे”, असे राजू शेट्टी म्हणाले.\nमुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू\nराजस्थानच्या राज्यपालांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप\nभाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी\nकॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान\nप्रियांका गांधी दिल्लीत जीन्स-टॉप, तर राजकीय दौऱ्यावर साडी नेसतात\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sangeetpk.com/kdownload/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T17:02:28Z", "digest": "sha1:67GLTBNHHOPKXRHAABHUXQIDT2FKX4GN", "length": 4656, "nlines": 60, "source_domain": "sangeetpk.com", "title": "ऐका तुला पाहते download video mp4 - sangeetpk.com", "raw_content": "\nऐका तुला पाहते रे फेम रुपाली म्हणजेच सोनल पवार यांच्या आवाजातील हे गोड गीत|Tula Pahate Re|\nऐका सोनिया संरजामे ने गायलेले तुला पाहते रे मालिकेचे टायटल ट्रक|Tula Pahate Re|Nirom Marathi\nइशा चा avaj gatana ऐका Tula Pahate पुन्हा लीड झी मराठी वर अभिनेत्री\nTula Pahate पुन्हा विनाश सूचना 19 एप्रिल 2019 पहा ZEE5 रोजी पूर्ण भाग भाग 218\nऐका सोनिया सरंजामे ने गायलेले तुला पाहते रे मालिकेचे टायटल ट्रक | Tula Pahate Re | Zee Marathi\nTula Pahate Re विक्रांत ने पाहिलेला सावट राजनंदिनीचा \nझेंडे उठला ईशाच्या जीवावर तुला पाहते रे\nतुला पाहते रे | Tula Pahate Re | सुबोध भावे, गायत्री दातार | Zee Marathi | HD\nऐका तुला पाहते रे मधील सोनियाच्या आवाजातील सुंदर गाणी \nतुला पाहते रे | प्रेमाची कबूली देणार विक्रांत | Zee Marathi Serial Letest News\nतुला पाहते रे मध्ये विक्रांतचा प्रपोज डे असणार या दिवशी.. | Tula Pahate Re | Subodh Bhave\nईशा आणि विक्रांतच्या लग्नाच्या संगीत समारंभाची भन्नाट झलक तुला पाहते रे टीव्हीच्या आधी\nपहा तुला पाहते रे मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळतं | Tula Pahate Re | Real Salary\nतुला पाहते रे खऱ्या फॅमिली सोबत || Tula Pahate Re Real Family\nऐका तुला पाहते रे फेम रुपाली म्हणजेच सोनल पवार यांच्या आवाजातील हे गोड गीत|Tula Pahate Re|\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203192103/view", "date_download": "2019-04-20T16:40:03Z", "digest": "sha1:2WV5NJUC3FIOSBBGQSJI2FMWTTBBS5SA", "length": 7854, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - पत्र ५५", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nआज्ञापत्र - पत्र ५५\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५५\nगडावरील झाडें जीं असतील ती राखावी. यांविरहित आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ, आदिकरुन थोरवृक्ष व लिंबे व नारिंगे आदिकरुन लहान वृक्ष, तैसेच पुष्पवृक्ष व वल्ली, किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक, जें झाड होत असेल तें गडावरीं लावावे, जतन करावें. समयीं तितकेहि लाकडे तरी प्रयोजनास पडतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक व्यत्पन्न तसेच रसायने वैद्य व झाडपाल्याचे वैद्य, शस्त्रवेद्य,पंचाक्षरी व जखमा बांधणार, लोहार, सुतार पाथरवट, चांभार यांचाहि गड पाहून येक-येक, दोन - दोन असाम्या संग्रही ठेवाव्या. लहानशा गडास या लोकांची नित्य कामें पडतात यैसें नाहीं. याकरितां त्या त्या कामाचीं हत्यारें जवळ असो द्यावीं. जे समयी काय पडेल ते समयी करतील. नाही ते समयीं आदिकरुन तहसील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावें गडोगडीं तनखा, दास्तान, इस्ताद आदिकरुन गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करुन ठेवावेंच लागते. याविरहित गड म्हणजे आपल्या कार्याचे नव्हेत, यैसे बरें समजोन आधी लिहिलेप्रमाणें गडाची उस्तवारी करावी.\nपु. १ विचार ; अभिप्राय ; तात्पर्य . परिणामाचा हि विसुरा सांगितला - ज्ञा १७ . १५२ . २ चमत्कार ; विस्मय ; आश्चर्य . अनंगा केउता हाथिएरु फुन सदा विसुरा करी थोरू फुन सदा विसुरा करी थोरू - शिशु २६५ ; - अमृ ७ . २९४ . ३ समुदाय . जे ते विश्वाळंकाराचे विसुरे - शिशु २६५ ; - अमृ ७ . २९४ . ३ समुदाय . जे ते विश्वाळंकाराचे विसुरे - ज्ञा ६ . ८ . ४ चित्र . ५ भ्रांति ; भ्रम . [ सं . वि + स्मृ ; विस्मय ]\nहिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-20T17:00:39Z", "digest": "sha1:4NS4PUCU5ABSL63GKZJKCWS7WJOZ5GOY", "length": 16682, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यटकांचे माविम डेस्टिनेशन काठी हिलस्टेशन - Dainik Prabhat", "raw_content": "\nपर्यटकांचे माविम डेस्टिनेशन काठी हिलस्टेशन\nपाटण – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाईचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय सर्वत्र पसरलेल्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, वनसंपदा, जैविक संपदेच्या घटकांचे विपुल अस्तित्व यामुळे मुर्तीमंत पर्यावरणाच्या साक्षात्काराचे दर्शन याठिकाणी होत आहे. निसर्गाचे जतन करुन निसर्ग सौदर्याचा विलोभनीय अविष्कार साकारणारे पर्यटकांचे नविन डेस्टिनेशन काठी निसर्ग निर्मित अनोख्या सौंदर्याची अनुभूती पर्यटकांना देत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशुध्द हवा, निर्मळ पाणी, विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा अनोखा अविष्कार, आरोग्यमय जीवनासाठी आवश्‍यक अल्हाददायक वातावरण कोयनेच्या शिवसागर जलाशयाला अगदी खेटून विसावलेल्या डोंगररांगा, पाणी, जमीन, आकाश यांचा त्रिवेणीसंगम अशा नयन मनोहर निसर्ग सौंदर्याच्या उधळणीची अनुभूती घेण्यासाठी नविन डेस्टीनेशन काठीला पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्रतील महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण देश विदेशातील पर्यटकांना ज्ञात आहे. ब्रिटीशांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाबळेश्‍वर पर्यटकांनी सदैव गजबजून गेलेले पहावयास मिळते. मात्र अलीकडच्या काळात याठिकाणावर पर्यटकांचा वाढणारा भार व त्यामुळे सोयीसुविधांचा होणारा अभाव यासाठी नविन पर्यटन पॉंईट विकसित होणे गरजेचे होत आहे. यासाठीच कोयना पर्यटनाची संकल्पना पुढे आली.\nकोयना धरणामुळे जगाच्या नकाशावर गेलेल्या कोयना पसिराला जलविद्युत प्रकल्पामुळे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे नविन पर्यटन केंद्र म्हणून कोयना परिसर विकसित होण्यासाठी सज्ज झाले. मात्र कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरातील पर्यटनावर बंधने निर्माण झाली. जलाशयातील नौकाविहार बंद झाले. पर्यायाने पर्यटन व्यवसाय धोक्‍यात आला. मात्र निसर्ग सौंदर्याची अद्‌भूत देणगी मिळालेल्या हा परिसर पर्यटकांच्या पुढाकाराने पुन्हा बहरु लागला आहे. कोयना जलाशयाच्या बाजूला असणाऱ्या डोंगररांगावर प्रती महाबळेश्‍वर म्हणून हा परिसर विकसित होत आहे.\nकाठी हिलस्टेशन म्हणून उदयास येत असलेल्या या परिसराला राज्यभरातून पर्यटकांची पसंती मिळत आहे. या हिलस्टेशनवरुन दिसणारे निसर्ग सौंदर्य अद्‌भूत आहे. शिवसागर जलाशयावर पसरलेले ढगांचे अच्छादनाचे दृष्य पर्यटकांना मिनी काश्‍मिरचे अनुभूती देत आहे तर अंगाला झोंबणारा गार वारा पर्यटकांना सुखावून जातो. विविध पक्षी, प्राणी यांचे होणारे दर्शन वन पर्यटनाचा आनंद पर्यटकांना देतात. या ठिकाणावरुन दिसणारा सूर्यास्त अलौकिक आहे. हळूहळू या परिसराची भुरळ सिने दिग्दर्शक कलांवतांना पडू लागली आहे. शुटिंगसाठी याठिकाणाला पसंती देण्यात येत आहे.\nपर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या या परिसराला शासनाच्या सकारात्मक धोरणांची गरज आहे. पर्यटनासाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे. काठी पर्यटकांचे नविन हिल डेस्टिनेशन निर्माण झाले असून भविष्यात वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्‍वास पर्यटकांमधून व्यक्‍त होत आहे.\nराज्य पर्यटन महामंडळाकडून दखल\nकाठी परिसर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून पर्यटनासाठी हा परिसर अल्हाददायक आहे. येथील पाणी, शुद्ध हवा, विस्तीर्ण पसरलेला शिवसागर, जलाशयाचे दिसणारे विहंगम दृष्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. पर्यटकांना राहण्यासाठी निवासाची सोय उपल्बध आहे. भविष्यात हे ठिकाण प्रती महाबळेश्‍वर म्हणून ओळखले जाईल. कारण महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन महामंडळाने त्यांच्या माहिती पुस्तिकेवर काठीच्या पर्यटनाचे मनोहरी दृष्य सध्या झळकत आहे. त्यामुळे काठी परिसराची दखल शासनाने घेतली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा\nसोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा\nमहादेव जानकर यांची ग्वाही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच\nउदयनराजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल\nबोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा\nग्रामीण भागात एसटीला लागणार ब्रेक\nमुख्यमंत्र्यांची आज साताऱ्यात सभा\nधोंडेवाडी हद्दीत बिब���्याकडून घोड्याचा फडशा\nशिंगणापूर यात्रेत बंदोबस्तावरील होमगार्डला मारहाण\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/prabaht-watch-nane-maval-news/", "date_download": "2019-04-20T16:14:22Z", "digest": "sha1:UJ7U23QZJVJNTCHTT4V5NPIEUA422TOT", "length": 15526, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वॉच : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! - Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रभात वॉच : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला\nनाणे मावळ : करंजगाव-बुधवडी गावातून करंजगावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर नसलेल्या पेटीत धोकादायक रितीने विद्युत वाहक वाहिनी जोडलेल्या आहेत.\nमहावितरणाचा अजब कारभार : शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडी गावात\nदोन्ही गावांदरम्यान वाहत्या नदीच्या प्रवाहामुळे कामात अडथळा शेतकरी त्रस्त\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा ��\nनाणे मावळ – नाणे मावळातील करंजगावच्या शेतकऱ्यांची पिके विजेच्या अनियमिततेमुळे धोक्‍यात आली आहे. वडिवळे धरणामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जोरावर या भागात उसाचे व अन्य अनेक प्रकारच्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील शेतकऱ्यांची “धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’, अशी परिस्थिती निर्माण झाली.\nकरंजगाव भागातील शेतकऱ्यांची वीज पुरवठा करणारी डीपी (ट्रान्सफॉर्मर)चोरीला गेल्यापासून शेतकऱ्यांच्या समाधानासाठी बुधवडी गावातील “ट्रान्सफॉर्मर’मधून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु वीज ग्राहकांची संख्या पाहता शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. अनेकांच्या पाण्याच्या मोटारी सुरू झाल्यास ट्रान्सफॉर्मरवर ताण निर्माण होतो व ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज जातात. त्यामुळे मोटारी बंद पडतात. हे सतत होत असल्याने बुधवडीतून करंजगावकडे येणारा विजेचा प्रवाह तेथील काही शेतकरी खंडित करतात. त्यामुळे करंजगावच्या शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याचे विद्युत पंप गेल्या अनेक दिवसांपासून बंदच राहत आहेत. दिवसभर शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. याशिवाय पाण्याअभावी पिके धोक्‍यात आली आहेत.\nपावसाळ्यात ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यापासून डिसेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असूनही, करंजगावच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मेहनतीने पेरणी केलेली पिके दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे होतील, अशी भीती येथील शेतकऱ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केली.\n‘ट्रान्सफॉर्मर’ची चोरी हीच मूळ समस्या\nगेल्या पाच-सहा वर्षांपासून येथील ट्रान्सफॉर्मर दरवर्षी चोरीला जातात आहे. परिणामी मागील वर्षांचा अनुभव पाहता, यावर्षी महावितरण ट्रान्सफॉर्मर बसवण्यास टाळाटाळ करीत आहेत. दरवर्षी चोरी करणाऱ्या चोरांचा शोध अद्यापही लागलेला नाही.\nदरवर्षीच ही समस्या या शेतकऱ्यांना येत असते. येथील सर्व शेतकरी एकत्र येत महावितरणच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर बसवतात. यंदाही शेतकरी या मदतीसाठी तयार असून, महावितरणच्या अधिकारी वर्गाने लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवून शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान द्यावे, असे भावनिक आवाहन शेतकऱ्यांनी महावितरणाकडे केल�� आहे.\n“शेतकऱ्यांच्या समस्येची महावितरणकडून गंभीर दखल घेतली आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला आहे. मी स्वतः पाठपुरावा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.\n– विनोद राणे, अधिकारी, महावितरण, कामशेत.\n“वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांची समस्या व्यवस्थित समजावून घेत तातडीने उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.\n– विजय जाधव, वरिष्ठ अधिकारी, वडगाव महावितरण कार्यालय.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाईन शॉपमधून 60 हजारांची चोरी\nशटर उचकटून साठ हजारांची चोरी\nपिंपरी : घराचा कोयंडा उचकटून चोरी\nअश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/finally-the-mahaagadi-seat-got-divided-the-congress-would-contest-24-and-the-ncp-would-contest-20-elections/43528", "date_download": "2019-04-20T16:50:40Z", "digest": "sha1:N2V7HGVY33KWHYQX5LBMVDQXFJPS3S3E", "length": 8112, "nlines": 87, "source_domain": "hwmarathi.in", "title": "महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nमहाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमहाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार\nमुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटा आहे. निवडणुकीसाठी ४८ जागांपैकी काँग्रेस – २४ तर राष्ट्रवादी – २०, बहुजन विकास आघाडी – १, स्वाभिमानी शेतकरी संघटना – २ आणि युवा स्वाभिमानी – १ महाआघाडीत अशाप्रकारचे जागावाटप झाले आहे. महाआघाडीचे जागावाटप झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी आदी नेते यावेळी उपस्थित होते.\nमहाआघाडीचे जागावाटप ठरले असले तरी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेत अनुपस्थिती चर्चा विषय ठरले. विखे-पाटील यांच्या राजीनाम्यावर देखील सस्पेंस कायम आहे. विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे बंडखोरी करत भाजपमध्ये डेरेदाखल झा��े आहेत. त्यांना नगर दक्षिणमधून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. सार्वत्रिक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव, पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचे राजकारण करण्यात येते आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nअसे आहे महाआघाडीचे जागावाटप\nबहुजन विकास आघाडी – १\nस्वाभिमानी शेतकरी संघटना – २\nयुवा स्वाभिमानी – १\nAjit PawarAshok ChavanCongressfeaturedLok Sabha ElectionsMaha AwadhhiNCPअजित पवारअशोक चव्हाणकाँग्रेसमहाआघाडीराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकShare\n#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा\nछत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदारासह ५ जवान शहीद\nभाजपने माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला \nशक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2018/09/", "date_download": "2019-04-20T17:22:05Z", "digest": "sha1:AOSBDQJ3DYEVP2E33I5JKCOLCAYTPPPN", "length": 4404, "nlines": 102, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : September 2018", "raw_content": "\nऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३\nअद्वितीय - नीला बर्वे\nवेचलेला पाऊस - प्राजक्ता मराठे नरवणे\nपिंपळच्या निमित्ताने - अमृता देशपांडे\nआसुसलेला चातक - डॉ. अर्चना कुसूरकर\nमध्यममार्गी सिनेमा - जुईली वाळिंबे\nजाणीव - स्वप्नील लाखे\nआवड - सुचित्रा खुराना\nदुष्काळ - प्रतिभा तळेकर\nमाझे मन - प्रतिभा तळेकर\nरंग - दीपाली प्रभू\nसहस्ररश्मी - जयश्री भावे\nपाऊस वेळा - मोहना धर्डे\nकोण दाखवील वाट - मोहना कारखानीस\nमी प्रेमात पडले पावसाच्या - अनुष्का कुलकर्णी\nकवी शब्दांचे ईश्वर साकारताना\nश्रीगणेशा - माधवी वैद्य\nचित्र - अनया पेंडुरकर\nफोटो- शीतल होलमुखे मांडणी - दीपिका कुलकर्णी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतु���ंध वर्षा - वर्ष १२ अंक ३\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/birth-certificate-not-compulsary-for-passport-265815.html", "date_download": "2019-04-20T16:55:04Z", "digest": "sha1:HXN3GU43GCXNCZCIUMNC7DAE7EVODJSV", "length": 14144, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पासपोर्टसाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक नाही", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nपासपोर्टसाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक नाही\nजन्म तारखेचा पुरावा म्हणून यापुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय.\n24 जुलै: पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक राहणार नाही. भारतीय नागरिकांसाठी पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून जन्म तारखेचा पुरावा म्हणून यापुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय.\nपासपोर्ट नियमावली १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला दाखवणं बंधनकारक आहे. जन्माच्या दाखल्याची एक प्रत पासपोर्टसाठीच्या अर्जासोबत जोडावी लागते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेत नव्या नियमांविषयी माहिती दिली. पासपोर्टची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅन कार्ड वापरता येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येईल.\nदेशातील कोट्यवधी जनतेला पासपोर्ट काढणे सोपे व्हावे यासाठी नियमात बदल केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह य��ंनी संसदेत सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-04-20T17:02:09Z", "digest": "sha1:SGACVR43JPF6IVCNG6IEGJMBGQTQLC4Z", "length": 5816, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्जुन रामपाल - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अर्जुन रामपाल, हिंदी अभिनेता याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अर्जुन (निःसंदिग्धीकरण).\n२६ नोव्हेंबर, इ.स. १९७२\nइ.स. २००१ - चालू\nअर्जुन रामपाल (२६ नोव्हेंबर, इ.स. १९७२; जबलपूर, भारत - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता व फॅशन मॉडेल आहे.\nइ.स. २००१ साली प्रदर्शित झालेला मोक्ष हा त्याचा पहिला चित्रपट होता. मात्र प्यार इश्क और मोहब्बत या त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंतर तो चित्रपटगृहांत झळकला. त्याने भूमिका साकारलेले ओम शांती ओम (इ.स. २००७), रॉक ऑन (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अर्जुन रामपालचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वा��ता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T16:59:33Z", "digest": "sha1:4JGUSBEGAU7UMU35RLDOC4BXBGZ7L6MA", "length": 8736, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:मराठवाडा - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्यात वसलेला एक भाग असून आठ जिल्ह्याचा त्यात समावेश होत्तो.औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.पैठण चे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकिय उत्कर्षाचा काळ होता.पैठणचे धार्मिक महत्त्व पण मोठे होते.अजिंठा-वेरूळची लेणी मराठवाड्याचा मानबिंदू आहे.\nमराठवाडा - औरंगाबाद - जालना - परभणी - नांदेड - लातूर - बीड - उस्मानाबाद - हिंगोली.\nहोट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असणारे होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. या गावात अनेक मंदिरे चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेलेली होती. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत तर काही उध्वस्त झालेली तर काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एका दृष्टीने ही मंदिरनगरी म्हणून चालुक्य काळात अस्तित्वात असावी. मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.\nनांदेडहून राजस्थानातील श्रीगंगानगर आता थेट रेल्वेने जोडले गेले आहे त्यामुळे नांदेड पूर्णा अकोला मार्गेही दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे\nऔरंगाबादचा विमानतळ हा आंतराष्ट्रीय विमानतळ झाला आहे\nमराठवाड्यात शेंद्रा औरंगाबाद जिल्हा आणि कृष्णुर नांदेड जिल��हा या दोन पंचतारांकित औद्योगिक वसाहती आहेत.\nमराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथे नभोवाणी केंद्रे आहेत\nजगप्रसिध्द अजंठा-एलोरा गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला याच औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.\nतुम्ही काय करू शकता\nपुढील लेख परीपूर्ण करा -\nपुढील लेख बनवा -\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१२ रोजी ००:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-04-20T16:31:06Z", "digest": "sha1:22ULU6ZE5F7HJCGBOXABFK56J6M6KCZ7", "length": 5169, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेचे फुटबॉल खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अमेरिकेचे फुटबॉल खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१४ रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/anil-kinikar", "date_download": "2019-04-20T17:06:15Z", "digest": "sha1:6D2EIHLFWN7OZ5IRAL7F3YOBVOCLSVMJ", "length": 13293, "nlines": 376, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक अनिल किणीकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nअनिल किणीकर ची सर्व पुस्तके\nअनिरूद्ध कुलकर्णी : व्यक्ती आणि कार्य\nसविता भावे, संपा देवयानी अभ्यंकर ... आणि अधिक ...\nरॉय किणीकर माणूस आणि साहित्य\nअनिल किणीकर, खुशवंत सिंग\nचिखल घाम आणि अश्रू\nअनिल किणीकर, बेअर ग्रील्स ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-leader-amey-khopkar-and-sandeep-deshpande-lash-out-on-ashish-shelar-over-his-remarks-on-raj-thackeray-cartoon-31868", "date_download": "2019-04-20T17:25:31Z", "digest": "sha1:YV5SASUUETJTB6YLKZVH4POVKRQKNKHO", "length": 10715, "nlines": 108, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निवडणुकीनंतर तुम्हालाच मिळेल भरपूर मोकळा वेळ, अमेय खोपकरांची शेलारांना कोपरखळी", "raw_content": "\nपॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल\nव्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.\nनिवडणुकीनंतर तुम्हालाच मिळेल भरपूर मोकळा वेळ, अमेय खोपकरांची शेलारांना कोपरखळी\nनिवडणुकीनंतर तुम्हालाच मिळेल भरपूर मोकळा वेळ, अमेय खोपकरांची शेलारांना कोपरखळी\nशेलारांच्या या ट्विटनंतर मनसे नेते-कार्यकर्ते तापले आहेत. राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या शेलारांच्या ट्विटसंदर्भातील 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीवर प्रतिक्रिया देताना खोपकर यांनी शेलार यांना थोडे दिवस थांबा, निवडणुकीनंतर तुमच्या अख्या पक्षाकडे खूप वेळ असणार आहे आणि तोही पुढची अनेक वर्षे, असं म्हटलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महामुलाखतीवर टीका करणारं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्यंगचित��र चांगलंचं झोंबल्याने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे ते कार्टून काढतात, इतकाच वेळ असेल तर त्यांनी चला हवा येऊ बघायला हरकत नाही असं म्हणत शेलक्या शब्दांत टीका केली. शेलारांच्या या विधानानंतर मनसेचे नेतेही चांगलेच तापले असून त्यांनीही शेलारांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीनंतरची पुढची अनेक वर्षे तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळणार आहे. तेव्हा या रिकामटेकड्या वेळेत काय करायचं याचा विचार आतापासूनच सुरू करा, अशी कोपरखळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शेलारांना मारली आहे.\nकाय केली होती टीका\nशेलार यांनी गुरूवारी ट्विट करत राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला उत्तर दिलं. 'मी'पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात त्यांना 'प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी' अशी जीवननिष्ठा असलेल्यांची मुलाखत समजणं थोडं अवघडच असतं असं म्हणत आशिष यांनी राज यांची खिल्ली उडवली. राज यांच्याकडे वेळ असल्यानं ते कार्टून काढतात. त्यांनी 'चला हवा येऊ द्या' बघायला हरकत नाही, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.\n चा जप करणाऱ्या 'बिग बॉस' च्या छायेतून बाहेर या आशिषजी. आम्ही काय बघायचं किंवा काय करायचं हे आमचं आम्ही बघूच पण तुम्हाला मात्र फिरलेली हवा पण कळणार नाही.\nशेलारांच्या या ट्विटनंतर मनसे नेते-कार्यकर्ते तापले आहेत. राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या शेलारांच्या ट्विटसंदर्भातील 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीवर प्रतिक्रिया देताना खोपकर यांनी शेलार यांना थोडे दिवस थांबा, निवडणुकीनंतर तुमच्या अख्या पक्षाकडे खूप वेळ असणार आहे आणि तोही पुढची अनेक वर्षे, असं म्हटलं आहे. तेव्हा या रिकामटेकड्या वेळेत काय करायचं याचा विचार करा, असाही प्रतिटोला खोपकर यांनी शेलारांना लगावला आहे.\nफिरलेली हवा कळणार नाही\nखोपकर यांच्यासह मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटमधूनच शेलारांना टार्गेट केलं आहे. मी मी मी चा जप करणाऱ्या बिग बाॅसच्या छायेतून बाहेर या आशिषजी, आम्ही काय बघायचं किंवा काय करायचं हे आमचं आम्ही बघूच. पण तुम्हाला मात्र फिरलेली हवा पण कळणार नाही, असा टोला लगावत भाजपाचा हवा बदलल्याचं म्हटलं आहे. यावर शेलार आणि भाजपा काय उत्तर देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून यापुढं सोशल मीडियावर या दोन पक्षातील शाब्दीक चकमक सुरूच राहणार असल्याचंच चित्र आहे.\n'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका\nराज ठाकरेंकडे भरपूर वेळ, चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही- आशिष शेलार\nमनसेराज ठाकरेअमेय खोपकरभाजपाआशिष शेलारव्यंगचित्र\n'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबीडीडी चाळीतील रहिवाशांकडून अरविंद सावंत यांचा निषेध\nBy मुंबई लाइव्ह टीम\nभाजपाला घाबरणार नाही - उर्मिला मातोंडकर\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1248375/", "date_download": "2019-04-20T16:21:10Z", "digest": "sha1:N6PUEKSA4FR2I6FBAMTORQVSD7CNSUMG", "length": 2803, "nlines": 66, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Gopal Light House डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 10\nआग्रा मधील Gopal Light House डिजायनर\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 10)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181950-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/ashish-shelar-criticized-mns-raj-thakeray-ncp-sharad-pawar/44108", "date_download": "2019-04-20T16:53:39Z", "digest": "sha1:LVNO4W7YZLBWPVUBR2NCKRRNOGEU6WHP", "length": 8315, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्य���…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे देशातील राजकीय वातावरण तापत आहे. देशातील राजकीय पक्षांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले. एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”, असा टोला आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांना लगावला आहे.\nसोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी \"फक्त लढ\" असे म्‍हटले.\n\"शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे\"#ChokidarकेSideEffects\nगेल्या काही काळात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढलेल्या जवळीकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाणार अशी जोरदार चर्चा होती. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणाऱ्या बैठकांमुळे ही शक्यता दाट होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंना टोला लगावला होता. राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीहून तयार होऊन येते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.\nजमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले \nसांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार, ���िल्ली सरकारचा मोठा निर्णय\nउध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी\nकवी मनाचे महानेतृत्व हरपले | आठवले\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181950-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/after-5-30-hours-of-protest-express-way-open-64280/", "date_download": "2019-04-20T16:43:16Z", "digest": "sha1:M656ITKRLCVIQJ23SPKSA6T5GI2RCMJU", "length": 5246, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : तब्बल साडेपाच तासाच्या आंदोलनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : तब्बल साडेपाच तासाच्या आंदोलनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू\nTalegaon Dabhade : तब्बल साडेपाच तासाच्या आंदोलनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू\nएमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तब्बल साडेपाच तासानंतर अखेर मागे घेण्यात आले असून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.\nउर्से टोल नाका येथे सकाळपासून सुरु असलेले मराठा आंदोलन अखेर साडेपाच तासानंतर मागे घेण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रवासी महिलेकडे असलेले लहान मुल प्रचंड रडत असल्याने तिने आंदोलकांसमोर येऊन आक्रोश सुरू केला. अखेल आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nChakan : चाकण शहरात कडकडीत बंद\nPimpri: निगडीत पालिकेच्या कंटेनरची काच फोडली\nVadgaon Maval : शिवाजी गराडे यांचे निधन\nTalegaon Dabhade : यशोदाबाई भेगडे यांचे निधन\nKamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी\nVadgaon Maval शैलेश वहिले यांना मावळ क्रिकेट भूषण पुरस्कार\nVadgaon Maval : पार्थ राजकारणात आला तर बिघडले कोठे\nTalwade : ‘चांगभल’च्या गजराने ज्योतिबाची यात्रा उत्साहात\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात मग्न\nPimpri : मतदार जनजागृतीसाठी उद्या पिंपरीत सायकल रॅली\nMaval : वारसा कामाचा हवा भ्रष्टाचाराचा नको – आमदार प्रशांत ठाकूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181950-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/rhythm-wagholikar-and-rachana-khadikar-will-be-awarded-as-rashtriy-kalagaurav-puraskar-55999/", "date_download": "2019-04-20T16:31:28Z", "digest": "sha1:ATIDHLCXBSY356B22Z3LGEFPDLZZ73X5", "length": 6013, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : ऱ्हीदम वाघोलीकर, रचना खडीकर -शहा यांना 'राष्ट्रीय कला गौरव ' पुरस्कार जाहीर - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ऱ्हीदम वाघोलीकर, रचना खडीकर -शहा यांना ‘राष्ट्रीय कला गौरव ‘ पुरस्कार जाहीर\nPune : ऱ्हीदम वाघोलीकर, रचना खडीकर -शहा यांना ‘राष्ट्रीय कला गौरव ‘ पुरस्कार जाहीर\nएमपीसी न्यूज- भारतीय पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युवा लेखक ऱ्हीदम वाघोलीकर ( पुणे ) , रचना खडीकर -शहा ( मुंबई )यांना ‘ कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक, नासिक येथे ११ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती महेंद्र देशपांडे यांनी दिली.\n-हीदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. रचना खडीकर -शहा या लता मंगेशकर यांची भाची आहेत.\nलता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ ( इंडियन हार्प ) आकारात प्रकाशित होत आहे.\nPune : लोहगाव विमानतळ जमीन हस्तांतरणास तत्वतः मान्यता\nPune : जन्मजात बहिरेपणा : समस्या आणि उपाय’वर डॉ. दीपाली जोशी यांच्याशी विज्ञानगप्पा\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nThergaon : पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात\nChinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक जुने साहित्य देण्याचे आवाहन\nMaval : दत्तनगर, शंकरनगरमध्ये आमदार चाबुकस्वार यांची प्रचारात जोरदार मुसंडी\nChinchwad : क्रांतीवीर चापेकर बंधुच्या 121 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा स��ला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181950-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71230222635/view", "date_download": "2019-04-20T16:39:08Z", "digest": "sha1:FNAXZGOLDU5X6JZA5HYZRTZSINKHQJHI", "length": 14173, "nlines": 215, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - दिनराति न ये मज निद्रा घे...", "raw_content": "\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - दिनराति न ये मज निद्रा घे...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nदिनराति न ये मज निद्रा घे धाव गुरूमाउली ॥\nमी चकोर अससि तू चंद्रमुखी ज्ञानसुधा मज घाली ॥धृ०॥\nव्यापिले मला ज्वरकामे वासना सरदि बहु झाली ॥\nखळबळे पित्त क्रोधाचे दुर्बुद्धि घेरि मज अली ॥\nगांजिले बहात्तर रोगी वैद्यराज औषधी घाली ॥\nतिडकते अंग बहु माझे नसे जवळि कोणि ह्या काळी ॥दिन०॥२॥\nस्वर ऐकुनि मद्विनतीचा, धावली सद्गुरू मूर्ति ॥\nलाउनी अंतरी चक्षू परीक्षा नाडिची घेती ॥\nरामनाम रस वल्लीचा काढूनि मुखी मम ओती ॥\nहारिले बहात्तर रोगा पळ काढि वासना भ्रांती ॥\nसतबोध शिरुनि अंतरी वैराग्य पातले शांती ॥\nस्वानंद सागरी मजला सद्गुरू स्नान घालिती ॥\nनिर्मळ जाहली काया, शिरि करा प्रेमे ठेवीती ॥\nसांगुनी पथ्य पापाचे अदृश्य होति तत्काळी ॥दिन०॥२॥\nकाय सांगु सौख्य पुष्टीचे रामनामि मत्त बहु झाले ॥\nमन पवन करुनिया वारू एकांत वनाप्रति गेले ॥\nसांडूनि अवस्था चारी त्रिगुणासी जावुनि पातले ॥\nमारुनी लाथ मुक्तीते स्वरूपी मुदित मि झाले ॥\nनाहि ज्ञान परी सद्गुरू हे मज रक्षिति संकट काळी ॥\nही कृष्णा नामौषह घे गुरुराजपदी नत झाली ॥दिन०॥३॥\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181950-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-no-need-to-produce-original-papers-to-traffic-police-64357/", "date_download": "2019-04-20T16:40:55Z", "digest": "sha1:FB5HC7WOVF5NECDHPTVZJQ6OGPGALUNX", "length": 6113, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी ; केंद्र सरकारचा निर्णय - MPCNEWS", "raw_content": "\nPune : वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी ; केंद्र सरकारचा निर्णय\nPune : वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी ; केंद्र सरकारचा निर्णय\nएमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा गाडीची मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. केंद्र सरकारने राज्यांतील वाहतूक विभागाला याबाबतचा आदेश जारी केला आहे.\nतुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी पुरेशी आहे. केंद्राच्या आदेशात म्हटले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. वाहतूक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपूर्ण माहिती ड���टाबेसवरुन मिळवू शकतात.\nTalegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते\nPune : देशातील अघोषित आणीबाणी विरुद्ध लढण्याची गरज : यशवंत सिन्हा\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181951-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:11:43Z", "digest": "sha1:ZS2AFITKQOSLVADCYWB2357E76ROOMX2", "length": 22429, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ध्यास वृक्षसंवर्धनाचा! - Dainik Prabhat", "raw_content": "\nवृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें, असे सांगत जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांनी वृक्षाचे महत्त्व विशद केले आहे. संत परंपरेपासून वृक्षारोपणासाठी आर्जव केले जात असताना ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आपल्यापर्यंत पोहोचूनही आपण वृक्ष जतनाबाबत फारसे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. एकीकडे इस्रायलसारख्या देशाने वृक्षारोपणाने वाळवंटाचे नंदनवन केले असताना दुसरीकडे नैसर्गिक साधनसंपत्तीने मुबलक असलेल्या देशाचे आपण वाळवंट करत आहोत. अशा परिस्थितीत वृक्ष चळवळ फोफावण्यासाठी काही ध्येयवेडी माणसे समाजात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील या चळवळीतील एकमेव नाव म्हणजे सचिन बाबुराव पवार. संपूर्ण राज्यात सुमारे सात हजारांहून अधिक रोपटी आणि वृक्ष सचिन पवार यांची आठवण करून देतात. मूळचे पैलवान असलेल्या सचिन पवार यांनी वृक्ष संवर्धनाचा विडा उचलला आहे. एक वाढदिवस, एक झाड सारखा उपक्रम राबवत त्यांनी आजवर सुमारे सात हजार लोकांच्या वाढदिवसानिमित्त सात हजारांहून अधिक रोपटी लावली आहेत तसेच त्याची जबाबदारी ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यावर सोपवली आहे. पै. सचिन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मिळालेली भेट म्हणून लोकही मोठ्या प्रेमाने त्यांनी दिलेली भेट जोपासत वृक्ष संवर्धनाच्या कार्यात हातभार लावत आहेत. पै. सचिन यांनी पर्यावरण आणि गरजूंना मदत करण्याचे जणू काही या पैलवानाने व्रतच घेतले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशिक्षण, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी हेवा वाटावी इतकी भरीव आहे, कधीही प्रसिद्धीच्या मागे न धावता काम करत राहणाऱ्या सचिन पवार यांच्या कार्याने परिसरात अबालवृद्धांमध्ये प्रेम आणि आदर मिळवला आहे. ताथवडे गावचे तत्कालीन 70 च्या दशकातील गाजलेले पैलवान स्वर्गीय बाबुराव पवार यांच्यापासून पैलवानकी आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध स्तरातील घटकांना नेहमीच मदत करण्याचे बाळकडू सचिन यांना लहानपणीच मिळाले. लहानपणापासूनच तालमीची आवड कुस्ती क्षेत्रात मोठं नाव करण्याची जिद्द उराशी असल्याने सचिनचे शिक्षण 12 वी नंतर थांबले पैलवानकीच्या ऐन उमेदीच्या काळात सचिनने अनेक जणांना अस्मान दाखवले. महाराष्ट्र आणि राज्याबाहेर अनेक आखाडे गाजवले. ताथवडे गावाचे नाव कुस्तीक्षेत्रात पोहोचविणारे सचिन पवार हे एक.\nअसा लागला वृक्षांचा लळा\nएकीकडे कुस्ती क्षेत्रात नावलौकिक वाढत असताना दुसरीकडे वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे सचिन यांना कुस्ती क्षेत्रापासून दूर राहावे लागले. कुटुंबाची जबाबदारी, परंपरागत शेती, दूध व्यवसाय तसेच वीटभट्टीचा व्यवसाय सांभाळायची जबाबदारी सचिन यांच्या खांद्यावर आली. शेतीमध्ये काम करताना विविध झाडे, रोपे याबद्दल सचिनला आकर्षण वाटू लागले आणि अनेक संकटांना धोबीपछाड टाकणाऱ्या पैलवानाने लोकांना वाढदिवशी गाठून एक झाड, एक वाढदिवस, असा अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीसा अनोखा वाटणारा हा उपक्रम आता पंचक्रोशीतील तरुणांसाठी आदर्श बनला आहे. राज्यभरातून अनेक तरुणांनी या उपक्रमाचा आदर्श घेत आपापल्या भागात एक झाड, एक वाढदिवस ही संकल्पना रुजवायला सुरुवात केली आहे. गेली अनेक वर्षे सचिन यांचे अविरत काम चालू असून आता त्याचे वटवृक्षा�� रूपांतर झाले आहे.\nकोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगणाऱ्या, कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न न करणाऱ्या पै. सचिन पवार यांनी आजवर सात हजारांहून अधिक परिचित-अपरिचित लोकांचे वाढदिवस आपल्या एक झाड, एक वाढदिवस या संकल्पनेतून साजरा केले आहेत. सचिन पवार यांनी स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवसही ते वृक्षारोपणानेच साजरा करतात. आयुष्यातील जबाबदारी चोख पार पाडत सचिन दिवसातून वेळ काढत न चुकता आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांबरोबर मित्रमंडळींचे वाढदिवस साजरे करायला बाहेर पडतात. त्यांच्या या कार्याला त्यांच्या मातोश्री, पत्नी यांची मोलाची साथ लाभते.\nवृक्षारोपणाची उभी केली चळवळ\nखासगी अथवा सरकारी शाळा, दवाखाने विविध संस्था, आसपासची खेडी सरकारी कार्यालये ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत सचिन पवार यांनी लावलेली रोपे आज झाडे बनून नागरिकांना प्राणवायू देत आहेत. वाकड पोलीस ठाण्याचा परिसर आज अत्यंत छान आणि निसर्गरम्य वाटतो तोदेखील पैलवान सचिन पवार यांच्या प्रयत्नांमुळेच. पै. पवार यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या कम्पाऊंड वॉलजवळ शेकडो विविध झाडे लावली आहेत.\nकीर्तनकार, प्रवचनकारांना उपक्रमाची भुरळ\nसचिन पवार यांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने कीर्तन आणि प्रवचनकार यांचे नेहमीच येणे-जाणे असते. धर्मिक कार्यक्रमांमध्येही सचिन यांची उपस्थिती नेहमीच पाहावयास मिळते. अनेक कीर्तनकार, प्रवचनकारांना त्यांच्या वाढदिवशी सचिन त्यांच्या घरी पोहोचून त्यांना तुळशी, बेल, अनंता अशी धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली रोपे भेट देतात. अनेक कीर्तन, प्रवचनांमध्ये सचिन यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्याचा उल्लेख करून कीर्तनकार व प्रवचनकार लोकांना पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन करत आहेत.\nताथवडे व परिसरात जिल्हा परिषद व महापालिकेच्या काही शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांना शिक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या पाटी-पेन्सिलपासून ते संगणकापर्यंत आणि पाण्याच्या फिल्टरपासून ते थेट वर्गाच्या खोल्यांवर पत्रे रूपी छत देणारे पैलवान सचिन पवार यांना ताथवडे परिसरात ताथवड्याचा राणादा असे प्रेमाने संबोधले जाते. गरजू खेळाडू विद्यार्थ्यांना स्पोर्टस किट देऊन स्पर्धेसाठी तयार करणाऱ्या सचिन यांच्या का���्याला मुलेदेखील घवघवीत यश मिळवून पोचपावती देतात. मुलांना अथवा परिसरातील शाळांना कशाचीही गरज भासल्यास ते इकडेतिकडे अर्ज करत बसण्यापेक्षा ते थेट हक्‍काने पै. सचिन यांच्याशी संपर्क करतात. यावर सचिन म्हणतात की, काहीही झाले तरी गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी इच्छा आहे. आजची पिढी शिकली तर उद्याचा सक्षम समाज उभा राहील यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करू. परंतु, शिक्षण घेण्यात कसलाही अडसर येऊ देणार नाही. केवळ पर्यावरणाच्या आणि शिक्षणाच्या आणाभाका न घेता सचिन पवार यांनी स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे आणि एक दिवसही खंड न पडू देता कित्येक वर्षांपासून हे कार्य सातत्याने करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच ��रत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/dr-madhukar-gaikwad-honored-by-the-national-pride-award/44448", "date_download": "2019-04-20T17:00:05Z", "digest": "sha1:CRTIVZ7Q3VHVB3VXA3C6EI2IS4FOF7DJ", "length": 7938, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "डाॅ. मधुकर गायकवाड हे \"राष्ट्रीय गौरव अवार्ड\"ने सन्मानित | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nडाॅ. मधुकर गायकवाड हे “राष्ट्रीय गौरव अवार्ड”ने सन्मानित\nडाॅ. मधुकर गायकवाड हे “राष्ट्रीय गौरव अवार्ड”ने सन्मानित\nमुंबई | सेंट जाॅर्जेस रूग्णालय अधीक्षक डाॅ.मधुकर गायकवाड यांना “राष्ट्रीय गौरव अवार्ड” या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुरस्काराने २८ मार्च नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर विलक्षण कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनाच “राष्ट्रीय गौरव अवार्ड” हा प्रदान करण्यात येतो. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कला, क्रिडा, राजकारण व समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. आजपर्यंत अतिशय मोजक्या लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यात डाॅ. मधुकर गायकवाड यांचा समावेश आहे.\nडाॅ. मधुकर गायकवाड यांना आजपर्यंत त्यांनी केलेल्या सेवा कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत हा पुर��्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये मदर तेरेसा, भारताचे माजी उपराष्ट्रपती श्री बी.डी.जत्ती, ह्दयरोग तज्ञ पद्मविभूषण डाॅ.बि.के.गोयल, पद्मभूषण डाॅ.नरेश त्रेहान, सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर सुनील गावस्कर व सय्यद किरमाणी, ऑलंपिक पदक विजेते अभीनव बिंद्रा व धनराज पिल्लै, श्री डी.वाय.पाटील (माजी राज्यपाल – बिहार), माजी एयर चीफ मार्शल श्री एन.सी.सुरी, माजी चीफ जस्टिस पी.एन. भगवती, इलेक्शन कमीशनर जी.व्ही.जी.कृष्णमुर्ती, डाॅ.रमेश पोखरियाल (माजी मुख्यमंत्री – गोवा), श्री दिनेश ओरायन (स्पिकर – झारखंड ), मुझफ्फर हुसैन (सांसद) अशा निवडक व्यक्तींचा यात समावेश आहे.\nपूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा \nप्लास्टिक अंड्यानंतर आता रसायनयुक्त अंडी आल्याने खळबळ\nभारताच्या सर्वात वजनदार जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nअमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%96%E0%A4%A4-1.html", "date_download": "2019-04-20T17:00:15Z", "digest": "sha1:RV5PX6AJETBPNBJKLL5UM6AL52QXYNI6", "length": 5680, "nlines": 90, "source_domain": "krushikranti.com", "title": "कोंबडी खत - organic (नैसर्गिक खाद) - Nashik Division (Maharashtra) -", "raw_content": "\nपोल्ट्री फार्म माधिल कोरडा कचरा सेंद्रीय खते म्हणून वापरला जातो.\nचांगली माती दुरुस्ती, कोंबड खत जैविक पदार्थ जोडतो आणि पाण्याची साठवण क्षमता आणि मातीत उपयुक्त फायदे वाढवतो.एक चांगला खत; कोंबडीचे खत आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (घोडा, गाय किंवा स्टीअर खतापेक्षा अधिक) प्रदान करते.\nकोंबड खतांमध्ये 0.8% पोटॅशियम, 0.4% ते 0.5% फॉस्फरस आणि 0.9% ते 1.5% नायट्रोजन आहे. एक कोंबडी दरमहा सुमारे 8-11 पौंड खत तयार करते.\nअधिक माहिती साठी कृपया खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.\nमो. न.- ८७६६९८१५७३, ७७२२०७२९०३\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन द्व���रे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10… Pune Division\nउत्तम व्यवस्थापनातून बांबू शेती पासून श्वास्वत उत्पन्न गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न… Nashik Division\nगुळाचे डाग विक्रीस उपलब्ध\nआपल्याकड 2000 हजार गुळ डाग विक्रीस आहेत 10kg एक डाग असे 2000 डाग आहेत माल नबर एक एक दम दानेदार गुळ आहे मला विकायच आहे Latur District\n कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी… Nashik Division\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-police-detained-185-agitator-in-stone-pelting-case-at-chandani-chouk-64349/", "date_download": "2019-04-20T16:35:24Z", "digest": "sha1:TQ2WY36ENK3KIT7OMG3GAEWPNRB7KEJS", "length": 6029, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी - MPCNEWS", "raw_content": "\nPune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी\nPune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी\nएमपीसी न्यूज- मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 185 पोलीस कर्मचारी जखमी झाले.\nपुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार तोडून येथे तोडफोड केली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.\nपोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तोडफोडी प्रकरणी 5 महिलांसह 76 जणांना, डेक्कन जिमखाना परिसरात रास्तारोको करणाऱ्या 21 जणांना आणि चांदणीचौकात दगडफेक केल्या प्रकरणी 83 जणांना असे एकूण 185 जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर गुन्हा ���ाखल करण्यात आला आहे.\nAlandi : मोबाईल एटीएमचा वारकऱ्यांना ‘समर्थ’ आधार\nTalegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_133.html", "date_download": "2019-04-20T17:22:08Z", "digest": "sha1:3SGTMATVG3AE6H4SBDOVSYIXVFZIDR2J", "length": 26086, "nlines": 132, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : फराळाच्या गोष्टी", "raw_content": "\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nफोटो सौजन्य: भाग्यश्री गुप्ते\nदसऱ्याच्या आसपासच रात्री छान गार वाटायला लागायचं आणि मग दिवाळी येईपर्यंत मस्त धुकट थंडी पडायची. शाळेच्या मागे वाडियापार्कातल्या मैदानावर फटाक्याची दुकानं लागायला सुरुवात झाली की सुट्टीचे वेध लागायचे; आणि त्याच सुमारास घरी आई फराळाचं करायला घ्यायची. जास्तीचे पोहे, शेंगदाणे, बेसन, साखर, मनुके, चारोळी, भाजणीचं पीठ वगैरे तिने कधी भरून ठेवलेलं असायचं त्याचा पत्ताही लागायचा नाही. डबे वगैरे लख्ख घासून त्यात हे सगळं सामान भरलेलं असायचं आणि मग दिवाळीच्या आधी चार दिवस बाहेर यायचं.\nसगळ्यात पहिला असे चिवडा. पातळ पोह्यांचा चिवडा आईच्या आवडीचा. तो झटकन दुपारीच एक-दीड तासात करून टाकला की मग पुढचे वेळखाऊ पदार्थ यायचे. चिवड्यानंतर क्रमाने शेव, चकली, कडबोळी वगैरे तिखट मंडळी झटपट तयार होऊन बसायची. त्यांच्यामागून मग गोडाची स्वारी येणार. बेसनाचे किंवा राघवदास लाडू, शंकरपाळे किंवा कापण्या, चिरोटे किंवा क���ंज्या वगैरे राजेशाही पदार्थ एकामागे एक परातीत येऊन पडायला लागायचे आणि बाहेर खेळता खेळता दर थोड्या वेळाने येऊन त्यातलं काही खायला मिळतंय का हे पाहाणं निकडीचं व्हायचं. पण ह्या सगळ्या धबडग्यात एखाद्या विक्षिप्त राजकुमारासारखा असलेला पदार्थ म्हणजे अनारसे. त्याचं पीठ भिजवून आंबवायला ठेवावं लागे आणि त्या पिठाच्या वासाने वैताग येई. अशा वासाचा पदार्थ आपण कसं काय खातो असा प्रश्न पडे. पण आईने अनारसे तळायला घेतलं की मी स्वयंपाकघरात ठिय्या मारत असे. आंबलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटायच्या, त्यावर खसखस पेरायची आणि मग तापलेल्या तुपात अलगद सोडायचं; की मस्त फुलून येऊन एक जाळीदार गोल चकती तयार होणार. चांगली लाल होईपर्यंत खरपूस तळून मग ते अनारसं बाहेर काढायचं आणि तूप निथळण्यासाठी स्टीलच्या चाळणीत टाकलं की कधी खाऊ न् कधी नाही असं व्हायचं. कुरकुरीत जाळीदार न होता एखादं अनारसं तेलात पसरलं तर आई म्हणायचं अनारसं हसलं. असं न हसलेलं, जाळीदार, कुरकुरीत पण तरीही थोडंसं चिवट असं अनारसं खाताना मात्र खाणारा हसणार ह्याची खात्री.\nदिवाळीच्या सुट्टीत असंच एकदा मृत्युंजय वाचत होतो. त्याच्या नायकाला, म्हणजे कर्णाला, अपूप-नवनीत आवडतं असं लिहिलेलं वाचलं. अपूप म्हणजे काय बघायला शब्दसूचि पाहिली तर अनारसं. एकदम भारीच वाटलं. त्या कादंबरीतल्या कर्णासारखं अजून अनारशाबरोबर लोणी खाण्याची अजून हिंमत झाली नाहीय; पण अनारशाला माझा प्रिय पदार्थ म्हणून हम जीभ दे चुके सनम\nतुम्ही कधी चिवड्याची भेळ करून खाल्ली आहे\nचिवडा हा असा पदार्थ आहे जो कशाबरोबर हि खाल्ला जाऊ शकतो असं मला वाटतं. अगदीच सांगायचं झालं तर चिवडा हा “स्पेस होल्डर” पदार्थ आहे घरी अचानक पाहुणे आले तर पटकन काय देऊया म्हणून आपल्यापैकी अनेकांनी चिवडा कधीतरी ऑफर केलेलाच असतो. तसं नसेल आणि कुणी आल्यावर भयानक कंटाळा आला आणि पोहे किंवा उपमा करायचा नसेल तरी आजही छोट्या गावात चिवडा आणि घरात करून ठेवलेले असतील तर लाडू दिले जातात. चिवड्याला खायला क्लास किंवा चॉईस असं कधी काही लागतच नाही. हा असा पदार्थ आहे जो भल्या भल्या महारथींच्याही घरीही आवडीने खाल्ला जातो आणि साध्या लोकांकडे देखील तितक्याच सहजपणे वाढला जातो.\nमी अगदी लहान असताना मला चिवड्याचे विशेष कुतुहूल वाटायचे कारण माझ्या शाळेत येणारी सरपंचाची मुलगी ���णि गावातल्या न्हाव्याची मुलगी दोन्ही अधून मधून डब्यात चिवडा आणायच्या आणि आम्ही सगळ्याच तितक्याच आवडीने तो चिवडा हादडायचो. हा चिवड्याचा समभाव मला तारुण्याचं सळसळत रक्त असताना फार विशेष आवडू लागला कारण तो कोणताही भेदभाव करत नव्हता आणि तो हॉस्टेलच्या कठीण काळातला जिवाभावाचा साथीदार होता. मध्यरात्री अभ्यास करताना हॉस्टेलवर जेव्हा आमचा खाऊचा साठा संपत यायचा तेव्हा महिनाभर हाच चिवडा मला साथ द्यायचा. कुर्रम कूर्म आवाज करत मध्यरात्री चिवडा खाऊन झोपलेल्या किंवा अर्धवट पेंगत असलेल्या माझ्या मैत्रिणींना उठवायची गम्मत करायलाही फार मजा यायची.\nनवोदय विद्यालयात माझं माध्यमिक शिक्षण झालं. इथे वेगवेगळ्या गावच्या मुली असायच्या. दिवाळीची सुटी संपवून सगळ्या परत शाळेला यायच्या तेव्हा प्रत्येकीच्या बॅगेत सगळा फराळ किंवा खाऊ नसायचा पण चिवडा असायचा अगदी भरपूर. आणि प्रत्येक चिवड्याची वेगळी चव..कुणाचा साधा आणि कमी तिखट तर कुणाचा कांदा लसूण वाळवून फोडणी केलेला..प्रत्येकाची चव तितकीच भन्नाट असायची. आम्ही सगळ्या हा चिवडा एकत्र बसून खायचो, दिवाळीच्या गप्पाटप्पा एकमेकींना सांगायचो. धम्माल होती ती सगळी. ती चवदार धमाल आजही तितकीच आठवते कारण ताटलीत अगदी काजू वगैरे घातलेला अमुक तमुक यांचा चिवडा आला कि तरी घरगुती भन्नाट चव हरवली आहे असे मनात वाटत राहते.\nपश्चिम महाराष्ट्रात चिरमुर्यांच्या चिवड्याला भडंग म्हणतात आणि उत्तर महाराष्ट्रात पोहे, चिरमुरे, भाजके पोहे यापैकी कसलाही चिवडा असो त्याला चिवडाच म्हणतात. मी उत्तर महाराष्ट्रातली. माझं नवीनच लग्न झालं होत. आम्ही तेव्हा पुण्याला होतो आणि सासूबाई येणार होत्या. मी सहज म्हणाले आई येणारेत, मी जरा चिवडा लाडू करून ठेवते. सासरची मंडळी कोल्हापूरची.. मी सवयीने सोपा आणि पटकन होणार चिरमुऱ्याचा चिवडा केला.दुपारी सगळ्यांना हा घ्या चिवडा लाडू असं म्हणाले आणि मग काय ताटली पुढे केल्यावर सगळेच खो- खो हसले. त्या दिवशी मला कळले पश्चिम महाराष्ट्रात चिरमुऱ्याचा चिवडा हा चिवडा प्रकारात मोडत नाही. त्याचा विशेष वर्ग आहे भडंग म्हणून\nअसो पण मला भडंग हा सुद्धा चिवड्याचाच प्रकार वाटतो. वजन कमी करणाऱ्यांना अमुक तमुक यांचा प्रसिद्ध बिसिद्ध चिवडा खाता येत नसला तरी भडंग ते खाऊ शकतात. बघा इथेही चिवडा सगळ्यांना आपल���स करून ठेवतो. मी तर बरेचदा खूप कंटाळा आला असेल आणि चाट खावंस वाटत असेल तर चिवड्याची भेळ करते. चिवड्याचा भेळीच्या खूप छान आणि खास आठवणी आहेत आजही माझ्या मनात.\nआम्ही दहावीत होतो. परीक्षेचे दिवस होते सुरु होते. आम्हा सगळ्यांनाच इतिहासाची भीती वाटायची. ती भीती होती सनावळ्या असल्यामुळे. कितव्या साली काय झालं हे महत्वाचं कि नेमकं काय झालं आणि पुढे त्याचे काय झालं हे महत्वाचं हे मला आजही इतिहास विषय समोर आला कि डोक्यात येतंच. तर आम्ही सगळ्यांनी भरपूर रट्टा मारून या सनावळ्या पाठ केल्या होत्या. तरी व्हायचा तो गोंधळ होतच होता. आम्ही सगळ्याच दमलो होतो. रात्रीची कुणाला नीट झोपही येत नव्हती आणि अभ्यासही इसवी सनाच्या गोंधळ गडबडीमुळे फारसा होत नव्हता. अचानक चला आपण ग्रुप स्टडी करूया असं एकीने सुचवलं. आम्ही सगळ्या जमलो आणि प्रत्येकीने आपली पुस्तक आणि सोबत उरलेला सुरलेला चिवडा आणला. आम्ही तो एकत्र केला. मेस मधून लपवून आणलेला कांदा चिरला, टोमॅटो घातला आणि जरा तिखट मीठ. झाली आमची चिवड्याची भेळ. आणि मग भेळीच्या त्या घासाबरोबर सुरु झाले इतिहासातल्या गोष्टींचे चर्चासत्र. रात्रीतून आम्ही बऱ्यापैकी सगळी उजळणी केली. बऱ्यापैकी सनावळ्या लक्षात राहिल्या. दुसऱ्या दिवशी पेपर अगदी छान गेला. आणि बोर्डातेही इतिहासाला छान गुण मिळाले चिवड्याचा भेळीनेच आम्हाला तारलं..हो कि नाही..\nअसे हे माझं इति चिवडा पुराण आता दिवाळी संपत आली. फराळाचे इतर पदार्थ संपले कि करून पहा तुम्हीपण चिवड्याची भेळ.. कदाचित चटक मटक आठवणींचा खजिना तुमच्याकडेही जमा होईल.\nलाडवांशिवाय दिवाळी कशी शक्य असेल. लाडू हा दिवाळी सणाचा आत्मा असावा असं मला वाटत. प्रत्येकाच्या फराळाच्या पदार्थांशी आठवणी जोडलेल्या असतात तशा माझ्या आठवणी लाडूशी जोडलेल्या आहेत. लाडू समोर आला कि मला माझं बालपण आठवत. मी जरी स्वतः उत्तम फराळ करत असले तरी आईच्या हाताचे बेसन लाडू कधी मिळतील असे वाटते आज देखील. बेसनाच्या लाडू म्हणजे फक्त तूप, बेसन आणि साखर. तीन पदार्थ असतात पण ते तितकेच प्रमाणाने आणि प्रेमाने एकमेकात मिसळायला हवेत नाहीतर मग लाडू फसतात.\nमाझ्या बाबांना बेसनाचा लाडू फार आवडायचा आणि बाबाना आवडतो म्हणून मग मलाही तो आवडू लागला. निरागस बालपण दुसरं काय आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीच्या आवडीचे पदा���्थ आपल्याही आवडू लागतात तसाच माझाही काही होत. आज बाबा नाही आहेत. पण आईच्या हाताचा लाडू मात्र त्यांची सतत आठवण करून देतो.\nदिवाळी आली घेऊन आठवणीं च्या माळा\nफराळ करताना आठवे सगळं मला\nबेसन लाडू आणि दिवाळी हे समीकरण आहे मनात करुन घर\nलाडवाचा वासाने मनात दरवळतो आठवणींचा मोहोर\nबाबांचा हात आज सुटलाय जरी\nपण प्रत्येक वेळी लाडू केला की वाटत ,\nबाबा प्रेमाने आशीर्वाद देत असतील आजही..\nरोषणाईचा करा उत्सव साजरा...\nफुलझडी लावा, लवंगी फोडा\nशंकरपाळे, करंजी लाडू खा\nस्वागत करा आप्तांचे मनाने...\nसाहित्य - चकल्यांची भाजणी, तेल, तिखट, मीठ, पाणी, तळण्यासाठी कढई आणि तेल, सोऱ्या, कागद, मोठे पातेले.\nकृती - सर्वप्रथम एका पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी तेल, तिखट, मीठ घालावे. पाण्याला उकळी येऊ द्यावी. लगेच गॅस बंद करून त्यात ....\nकाही सुचत नाही बुवा.. काय लिहू फराळाबद्दल. आधी वाटलं कविता करावी पण काहीच यमक जुळेना. सारखं आपलं लाडू ला जाडू, चकली ला टकली, करंजी ला सतरंजी हे असलंच काहीतरी डोक्यात मग बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणत लहानपणी मी कसा आईला चकल्या पाडायला मदत करायचो असं लिहावं का काय असं म्हणलं, पण बायकोला 'हा ऋतुगंधच्या नावाखाली कामं टाळतोय' हे कळलं कि कंबख्ती मग बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणत लहानपणी मी कसा आईला चकल्या पाडायला मदत करायचो असं लिहावं का काय असं म्हणलं, पण बायकोला 'हा ऋतुगंधच्या नावाखाली कामं टाळतोय' हे कळलं कि कंबख्ती तश्या दिवाळीच्या गोष्टी म्हणजे पर्वतीचा धनत्रयोदशीच्या पहाटेचा दीपोत्सव (वर्षातील अगदी मोजक्या दिवसांपैकी एक कि जेव्हा मी पहाटे उठतो), लहानपणीचे किल्ले, घराची वाळूच्या ट्रक्सची पूजा, फटाके अश्या गोष्टी आहेतच. आवडत्या पदार्थांबद्दल लिहायचं तर काय.. आई आणि मावश्यांच्या हातचे लाडू, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, चकल्या वगैरे आहेच की.. मग जाऊ दे आपण आपली एखादा पदार्थ कसा करतात ह्याची रेसिपीच लिहू.. पण आमची कृती ती काय .. आईला फोन करून सगळं सामान विचारून घ्यायचं, ते आणायचं, आणि फोनवरच विचारून 'स्वयं'पाक करायचा तश्या दिवाळीच्या गोष्टी म्हणजे पर्वतीचा धनत्रयोदशीच्या पहाटेचा दीपोत्सव (वर्षातील अगदी मोजक्या दिवसांपैकी एक कि जेव्हा मी पहाटे उठतो), लहानपणीचे किल्ले, घराची वाळूच्या ट्रक्सची पूजा, फटाके अश्या गोष्टी आहेतच. आवडत्���ा पदार्थांबद्दल लिहायचं तर काय.. आई आणि मावश्यांच्या हातचे लाडू, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, चकल्या वगैरे आहेच की.. मग जाऊ दे आपण आपली एखादा पदार्थ कसा करतात ह्याची रेसिपीच लिहू.. पण आमची कृती ती काय .. आईला फोन करून सगळं सामान विचारून घ्यायचं, ते आणायचं, आणि फोनवरच विचारून 'स्वयं'पाक करायचा असो. इतकं सगळं लिहायच्या ऐवजी मी आता फराळाचं खातो, तुम्ही पण खा असो. इतकं सगळं लिहायच्या ऐवजी मी आता फराळाचं खातो, तुम्ही पण खा आणि ह्या दिवाळी अंकाचा आस्वाद घ्या, हा साहित्य-फराळ खास तुमच्यासाठी \nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1248361/", "date_download": "2019-04-20T16:46:45Z", "digest": "sha1:TJZLDDZO6UYRJ2OIWIAER26E6KWWVEGD", "length": 2746, "nlines": 53, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Gautam Event's n Decorators डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस, डोली\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/demolition-drive-bybmc-against-illegal-structures-in-kamalamills-area-of-mumbai-278513.html", "date_download": "2019-04-20T16:28:39Z", "digest": "sha1:63NVZDEOM7PKI44OBWVF23LJB22TYP3R", "length": 13855, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलमध्ये सचिन तेंडुलकर सहभागीदार अस���ेल्या 'स्मॅश'वर हातोडा", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nकमला मिलमध्ये सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या 'स्मॅश'वर हातोडा\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या स्मॅश या गेमिंग कंपनीवर हातोडा चालवण्यात आलाय.\n30 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडवानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई पालिकेनं अनधिकृत रेस्टाॅरंट आणि पबवर धडक कारवाई सुरू केलीय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या स्मॅश या गेमिंग कंपनीवर हातोडा चालवण्यात आलाय.\nकमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर आज मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केलीये. लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटसमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. कमला मिलमध्ये ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहमालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर असणा-ऱ्या 'स्मॅश' या गेमिंग आणि मनोरंजन कंपनीचं अनधिकृत बांधकामही पाडण्यात आलंय. स्मॅशचं बांधकाम अनधिकृत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त श���वाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181952-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/nilu-phule/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE-109071300031_1.htm", "date_download": "2019-04-20T16:56:16Z", "digest": "sha1:GDKKDUVZHHLNFMHR7B4OO5G6ZMKDWODZ", "length": 12430, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निळू फुले यांची चित्रसंपदा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिळू फुले यांची चित्रसंपदा\nनिळू फुले यांनी अनेक चित्रपटात काम केले. यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 1970 नंतर हिंदीत अनेक चित्रपटातंमधून विविध भुमिका साकारल्या. त्यांनी 170 च्या जवळपास मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. यापैकी काही चित्रपट....\nनिळू भाऊंचा पहिला चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी. यानंतरचे त्यांचे मराठी चित्रपट- पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई , लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब, सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी ,सर्वसाक्षी , आयत्या, राणीने डाव जिंकला\nनिळू फुलेंचे हिंदी चित्रपट:\nअमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा कुली हा चित्रपट सर्वाधीक गाजला. सारांश , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार , मशाल , सौ दिन सास के , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन, भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे , कब्जा , हिरासत , दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी , दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम\nनिळू फुले यांची गाजलेली नाटकं:\nसखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे.\nभारत विडींजमध्ये आज पहिला सामना\nस्वाईन फ्ल्यूमुळे सराव सामना रद्द\nभारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना\nभारतासाठी आज 'डू ऑर डाय' सामना\nइंग्लडविरुद्धची लढत भारतासाठी 'जिंका किंवा मरा'\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\n‘हाऊज द जोश’ डायलॉग फेम उरीतील अभिनेत्याचा भीषण अपघात\n‘उरी’ या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित असलेल्या सिनेमात ‘हाऊज द जोश’ डायलॉगने प्रसिद्ध ...\nकाजोल-अजय येणार परत रुपेरी पडद्यावर\nबॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अजय देवगण आणि ...\nवयाची सत्तरी पूर्ण केलेली एक स्त्री दर वर्षी गावात आपल्याच नवर्‍याशी संपूर्ण विधिनुसार ...\n‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही ...\n‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते ...\nव्हाईट वन पीसमध्ये अनन्या पांडेने लावला हॉटनेसचा तडका, फोटो ...\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जौहरचे चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'पासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/narayan-rane-press-conference-258208.html", "date_download": "2019-04-20T16:24:31Z", "digest": "sha1:PUI6NSJ6NPGFWQXGSEITSVVPHNUOQERJ", "length": 14186, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहमदाबाद गुप्त भेटीवर राणे काय बोलणार ?", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nअहमदाबाद गुप्त भेटीवर राणे काय बोलणार \n\"अहमदाबादमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा राणे करणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत राणे काय बोलणार... \"\n13 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी दाट शक्यता निर्माण झालीये. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे आपली भूमिका मांडणार आहे.\n'भूकंप कधीही सांगून येत नाही' असं सूचक वक्तव्य करून नारायण राणे यांनी भाजपचे दार ठोठावले. पक्षातंर्गत सुरू असलेल्या वादाला कंटाळून राणे यांनी दिल्लीवारी करून आपली नाराजी हायकमांडकडे बोलून दाखवली. त्यानंतर राणेंनी आपण पक्षात समाधानी असल्याचं सांगत प्रकरणावर पडदा टाकला.\nपण काल बुधवारी थेट महाराष्ट्राची सीमा ओलांडून राज्याच्या नव्या राजकारणाची समीकरण जुळवली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. विशेष म्हणजे दस्तरखुद्द राणे तिथेच होते. एकाच कारमधून राणे आणि मुख्यमंत्री शहांनी भेटाला गेले.\nया सर्व घडामोडीनंतर अखेर आता राणे आज बोलणार आहे. अहमदाबादमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा राणे करणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: narayan raneअहमदाबाददेवेंद्र फडणवीसनारायण राणेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या ��शाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/hotels-will-be-costly-after-gst-263973.html", "date_download": "2019-04-20T16:18:29Z", "digest": "sha1:7X75PBSO7O42IPFKQ2BYICQ2AVCP4URC", "length": 15369, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीमुळे हाॅटेल्स होणार महाग", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घर�� येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nजीएसटीमुळे हाॅटेल्स होणार महाग\nहॉटेल इंडस्ट्रीला नॉन एसी 12 टक्के, एसी 18 टक्के आणि लक्झरी 28 टक्के असा 3 स्तरांवर जीएसटी लागणार आहे तो सरसकट 12 टक्के करावा अशी मागणी आहारने केली आहे.\nमहेंद्र मोरे, 30 जून : जीएसटी लागू झाल्यामुळे नॉन एसी, एसी आणि लक्झरी सर्वच हॉटेल्समधील खाणापिण्याचे दर बदलतील. जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी आता हॉटेलमालक मेनूकार्डवर शेवटचा हात फिरवत आहेत.\nदादरच्या आस्वाद हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी. सकाळपासूनच सरजोशी कँलक्युलेटरवर आकडेमोड करत मेनूकार्डवरील खाद्यपदार्थांचे दर बदलण्यात व्यस्त आहेत. जीएसटी लागू झाल्यामुळे आस्वादमधील खाद्यपदार्थांच्या मूळ किमतीवर 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे.\nजीएसटी लागू झाल्यामुळे आस्वादमधील खाद्यपदार्थांचे दर वाढतील पण हे दर वाढवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया सरजोशी यांनी दिली आहे. जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर तसंच इतर बदल स्वीकारण्याची तयारीदेखील आस्वादमध्ये सुरू आहे.\nमुंबईतील हॉटेल मालकांची संघटना आहारने देखील जीएसटीच्या दरावर नाराजी व्यक्त केलीये. हॉटेल इंडस्ट्रीला नॉन एसी 12 टक्के, एसी 18 टक्के आणि लक्झरी 28 टक्के असा 3 स्तरांवर जीएसटी लागणार आहे तो सरसकट 12 टक्के करावा अशी मागणी आहारने केली आहे.\nमुंबईतील सुमारे 28 टक्के नागरिक 2 वेळचे जेवण हॉटेल्समध्ये जेवतात. त्यामुळे सरकारने हॉटेल्सना लक्झरी सेवा समजू नये असं आवाहन आहारने केलं आहे. सामान्य नागरिकांचा खिसा कापला तर सामान्य नागरिक सरकारला नक्की धडा शिकवेल असा इशाराही आहारनं दिला आहे.\nत्यामुळे नॉन एसी, एसी आणि लक्झरी यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं हे ठरवा. खिसा तपासा आणि मगच आर्डर करा कारण एक जुलैपासून हॉटेलचं बिल भरताना तुमचा खिसा कापला जाणार हे नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T17:19:26Z", "digest": "sha1:DXRLAYK3W2GUW3ZQRBMAX4FCW72N2OF7", "length": 3073, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "डीफॉर्मेशनला - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:अपरूपता किंवा *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:विरूपता\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवे�� करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २००९ रोजी ०६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/diwali/", "date_download": "2019-04-20T17:15:02Z", "digest": "sha1:WNZAEQNXKIJEMVQNHMO4MXZCVFLEVQ4X", "length": 3946, "nlines": 86, "source_domain": "www.marathigold.com", "title": "diwali Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nहे 4 जीव सांगतात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश केला आहे\nहिंदू धर्मीय लोकांच्यासाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. दिवाळी मध्ये पूजा करताना प्रत्येक व्यक्ती या गोष्टीची…\nघरात पाल दिसली तर त्वरित करा हा उपाय, यामुळे माता लक्ष्मी होईल प्रसन्न, दूर होईल पैश्यांची समस्या\nसामान्यतः लोक घरामध्ये पाल दिसली तर घाबरतात पण कदाचित त्यांना माहित नाही कि भयानक दिसणारी हि पाल किती शुभफळ देते.…\nदिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी लावा 1 दिवा, होईल धनवर्षा\nदिवाळी हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. मान्यते अनुसार लक्ष्मी माता या दिवशी भ्रमण करण्यास निघते आणि आपल्या भक्तांना आनंद वाटते.…\nशुभ लाभ होण्यासाठी धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या 3 वस्तू, जाणून घ्या काय खरेदी करावे\nधनत्रयोदशी दिवाळीच्या दिवसातील एक महत्वाचा दिवस आहे. यादिवशी प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी काही ना काही आवश्य खरेदी करतात.…\nमाता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर लागोपाठ तीन शुक्रवार करा हे काम, होईल धनवर्षा\nधनाची देवी माता लक्ष्मी आहे. असे मानले जाते कि माता लक्ष्मीच्या पूजेने दारिद्र्य दूर होते आणि सुख-सौभाग्य प्राप्ती होते. विशेषतः…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/dj-owners-meets-mns-chief-raj-thackeray-over-bombay-high-court-ban-on-dj-sound-system-during-ganesh-visarjan-28264", "date_download": "2019-04-20T17:16:43Z", "digest": "sha1:IFK53QZNGL33XGSNUDDTACAPSWR5TIQP", "length": 8368, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे", "raw_content": "\nपॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल\nव्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.\nतर, विसर्��न मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे\nतर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे\nराज ठाकरे यांनी डीजे मालकांना, गणेशोत्सव मंडळांना आपला पाठिंबा देतानाच सावध भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतिक्षा करा, मात्र मंडळ तयार असतील तर डीजे वाजवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.\nविसर्जनादरम्यान डीजे वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातल्याने धास्तवलेल्या डीजे मालकांनी सोमवारी थेट दादर येथील कृष्णकुंजची वाट धरली. डीजे मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी राज ठाकरे यांनी डीजे मालकांना, गणेशोत्सव मंडळांना आपला पाठिंबा देतानाच सावध भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतिक्षा करा, मात्र मंडळ तयार असतील तर डीजे वाजवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.\nगणपती विसर्जनादरम्यान डीजे वा इतर वाद्यांमुळे ध्वनिप्रदूषण होतं असं म्हणत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं विसर्जनादरम्यान डीजे वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. सणासुदीतील गोंगाटाकडे डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, असं म्हणत न्यायालयानं डीजेवर बंदी घातली आहे. या बंदीमुळं धास्तवलेल्या मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यातील डीजे मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.\nया भेटीदरम्यान डीजेवर बंदी आल्यानं आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून यावर काही तोडगा काढण्याची विनंती यावेळी डीजे मालकांनी केली. त्यानुसार राज ठाकरे यांनी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचवेळी जर गणेशोत्सव मंडळ डीजे वाजवण्यास तयार असतील तर खुशाल डीजे वाजवा असा सल्लाही त्यांनी डीजे मालकांना दिला आहे.\nन्यायप्रविष्ट प्रकरण असल्यानं राज ठाकरे यांनी हा सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळं आता डीजे मालक नेमकी काय भूमिका घेतात, विसर्जनादरम्यान डीजे वाजतो की नाही\n'आवाज नको डीजे...', न्यायालयाची बंदी कायम\nमुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावा\nगणेशोत्सवगणेश विसर्जनडीजेमनसेराज ठाकरेबंदीमुंबई उच्च न्यायालय\nयंदा विसर्जनादरम्यान मुंबईत गोंगाट कमी; आवाज फाऊंडेशनची न्यायालयात माहिती\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविसर्जनादरम्यान डीजे वाजवणाऱ्या २०२ मंडळावर गुन्हे दाखल\nध्वनीप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर गुन्हे दाखल\nबाप्पासाठी हटके मोदक : चॉको लावा आणि गुलबाजाम मोदकाचा नैवेद्य\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/04/blog-post_22.html", "date_download": "2019-04-20T17:02:36Z", "digest": "sha1:ISDD3HITQR7THTEMA66QLF2DYSNKRTOI", "length": 13406, "nlines": 87, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ३)", "raw_content": "\nजैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ३)\n‘जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम’ या लेखमालिकेतील दुसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...\nदि. १३ जानेवारी २०१० च्या वृत्ताप्रमाणे मुंबईतील गिरगांव येथे सुशिक्षितांच्या उपस्थितीत मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात काकोडकरांनी सांगितले की, थेरिअमपासून ऊर्जानिर्मिती करण्यास भारत युनिक आहे. यातून असा भास होतो की, जणूकाही खरच भारत अशी वीजनिर्मिती करत आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. उलट युरोप, अमेरिकेने प्रचंड खर्च व अत्यंत धोकादायक दुर्घटनांमुळे अशा प्रयत्नांचा नाद सोडला आहे.\nवृत्तपत्रांत दापोली कृषी विद्यापिठाने जैतापूर प्रकल्पास हिरवा कंदिल दिला असे वृत्त प्रसिध्द झाले होते. याबाबत माडबनच्या डॉ. वाघधरे यांनी माहिती अधिकाराखाली विचारणा केली. तेव्हा विद्यापिठाने स्पष्ट केली की त्यांच्याकडे फक्त वनस्पती आणि प्राणी यांच्यासंदर्भातील केवळ माहिती देण्याचे काम दिले गेले होते. त्यांना पाठिंबा दिलेला नाही अथवा विरोधही केलेला नाही. हिरवा कंदिल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nअणुशक्ती महामंडळाला (NPCIL) आपण देशातील कायद्यांपेक्षा, घटनेपेक्षा मोठे आहोत असे वाटते. जनसुनावणी झाल्यानंतर पर्यावरण व वन मंत्रालयाचा निर्णय येणे अपेक्षित असताना, त्यापूर्वीच मंडळाचे अधिकारी श्री. जैन यांनी जाहिर केले की ते १ जुलै रोजी प्रकल्पाचे काम सुरु करणार. यातून घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी वृत्ती स्पष्ट होते.\nपेंडसे-कद्रेकर समिती अहवाल – २००६\nया सरकारच्या अहवालाने स्थानिक जलप्रवाहावर छोटी वीज केंद्रे निर्माण करून कोकणात चार हजार मेगावॅट वीज निर्माण करता येईल हे दाखविले आहे. कोकणाची (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) स्वत:ची वीजेची गरज फक्त सुमारे १७० मेगावॅट एवढीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारने कोकणातून ४२००० मेगावॅट वीजनिर्माण करण्याचे ठरविले आहे. (औष्णिक १२ प्रकल्प ३२००० मेगावॅट, आण्विक १०००० मेगावॅट) देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ३० टक्के वीजनिर्मितीमुळे कोकण अक्षरश: भाजुन निघणार आहे. महाराष्ट्रातील वीजेची तुट फक्त ४००० मेगावॅट आहे. तीदेखील दुर करण्याचे इतर मार्ग आहेत.\nअणुऊर्जा ग्लोबल वार्मिंगच्या समस्येचे उत्तर नाही\nवीज निर्मितीच्यी दृष्टीने अनुत्पादक – वीजनिर्मितीसाठी वापरलेल्या वीजपेक्षा उत्पादित वीज कमी. खनीज इंधनाएवढे वा त्यापेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन, शिवाय किरणोत्सार. युरोपियन संसदेने सन २००४ मध्ये अणुऊर्जेद्वारे वीज निर्माण करताना होणा-या कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचा अभ्यास केला. डॉ. विलेम स्टॉर्म आणि डॉ. फिलीप स्मिथ या शास्त्रज्ञांनी केलेल्या या उत्कृष्ट अभ्यासात आढळले कि, जगात सर्वत्र साधारणपणे आढळणारे युरेनियम खनीज वापरल्यास फक्त खाणीतून युरेनियम काढणे, युरेनियम दळणे, युरेनियम समृध्द करणे एवढ्याच प्रक्रियांत होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन हे कोळसा, तेल अथवा वायु वापरून केलेल्या वीजनिर्मितीत होणा-या कार्बन डाय ऑक्साईडच्या ऊत्सर्जनी एवढे असते.\nज्वलनशील कोळसा, तेल व वायु मिळवणे हि तुलनेने अत्यंत सोपी गोष्ट ठरते. परंतु भंजनशील अणूच्या रूपातील युरेनीयम मिळवणे ही अत्यंत कठीण व धोकादायक प्रक्रिया आहे. ही गोष्ट अणूचे समर्थक लपवतात. वरील अभ्यासात दिसले की, टाकाऊ इंधनावरील पुर्नप्रक्रिया, अणुभट्टीची बांधणी, ती मोडीत काढणे आणि पुढील लाखो वर्षासाठी किरणोत्सारी द्रव्ये व इतर पदार्थांचे मानव, इतर सृष्टी पर्यावरणाच्या संपर्कात येऊ न देता जतन करणे यासाठी करावे लागणारे बांधकाम आणि या सर्व काळात होणारी वाहतुक यासाठी वापरली जाणारी कोळसा, तेल व वायु ही इंधने प्रचंड प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन करतात. मिथेन, नायट्रोजनची ऑक्साईड आणि कार्बन डाय ऑक्साईच्या सुमारे वीस हजार पटीने जास्त प्रमाणात पृथ्वीला तापवण्यास कारणीभूत ठरणारी ‘क्लोरोफ्लुरोकार्बन्स’ ही द्रव्ये जमेस धरली तर अणुऊर्जा कोळसा, वायु वा तेलापेक्षा फार मोठ्या प्रमाणात हरितगृह परिणाम करणा-या म्ह���जे तापमानवाढीस व वातावरणातील बदलास कारण ठरणा-या वायुंचे उत्सर्जन करते. यासाठी अणु इंधन चक्र किंवा युरेनीयम इंधन चक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. परंतु अणुचे समर्थक ही जगातील सर्वांना मान्य असलेली संकल्पनाच नाकारतात आणि भंजनाच्या क्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही अशी बालीश परंतु लबाड भूमिका घेतात. विंडस्केल, थ्री नाईल्स आयलंड, चेर्नोबिल, चेल्याबिन्स्क, हॅनफोर्ड अशा अनेक ठिकाणच्या दुर्घटनेनंतर अणुऊर्जेला युरोप-अमेरिकेतील जनता नाकारत आहे. अशावेळी या दशकांत जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर अणूऊर्जेला पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र हा फुगा लवकरच फुटला आणि युरोप, अमेरिकेतील जनमत जागृत झाले. मात्र भारतात हाच असत्य प्रचार जोमाने सुरू आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/decision-on-chagan-bhujbal-bail-application-on-18th-december-276416.html", "date_download": "2019-04-20T16:24:26Z", "digest": "sha1:IN43U5KKCVQD2YV2V7HXSBU44AE66WBF", "length": 14913, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भुजबळांच्या जामीन अर्जावर १८ डिसेंबरला फैसला", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nभुजबळांच्या जामीन अर्जावर १८ डिसेंबरला फैसला\nआज छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या नव्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला.\n08 डिसेंबर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन ���र्जाचा 18 डिसेंबरला फैसला होणार आहे.\nमहाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने छगन भुजबळांवर गुन्हा दाखल केल्यापासून ते तुरूंगातच आहेत. काही दिवसांपूर्वीच 'पीएमएलए' अर्थात 'मनी लॉन्ड्रिंग'विरोधी कायद्यातलं कलम 45 रद्द झाल्यानं छगन भुजबळ यांची जामिनासाठी आशा पल्लवीत झालीये. त्यामुळे त्यांनी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी धाव घेतली. कलम 45 रद्द झाल्यामुळे जामीन द्यावा अशी मागणी भुजबळांनी केलीये. मात्र, ईडीने भुजबळांच्या जामिनाला विरोध केलाय. आज छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या नव्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला. पीएमएलए कोर्ट आता 18 डिसेंबरला भुजबळांच्या जामिनावर फैसला सुनावणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका होणार की तुरुंगात कायम राहणार हे पाहण्याचं ठरणार आहे.\nकलम 45 मध्ये नेमकं काय म्हटलं होतं\nकलम 45 नुसार न्यायाधीश आरोपीला तेव्हाच जामीन देऊ शकतात. जेव्हा त्यांना पूर्णपणे खात्री असेल की आरोपीनं कोणाताही गुन्हा केलेला नाही. तसेच न्यायाधीशांना याचीही खात्री असायला हवी की, जामीन मिळाल्यावर तो पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही. अशा किचकट अटी या कलमामध्ये घालण्यात आल्या होत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'ईडीchagan bhujbalआर्थर रोड जेलछगन भुजबळपीएमएलए कोर्ट\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181953-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mobile-theft/", "date_download": "2019-04-20T16:27:11Z", "digest": "sha1:XMKPN5UE7T6RGSSGGQEBGKA4J7YNJ67R", "length": 10094, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "mobile theft Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना लुटणा-या तिघांना बेड्या\nएमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करत लुटणा-या तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 84 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.विजय उर्फ बन्या दत्तात्रय सरोदे (वय 21, रा.…\nDehuroad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन मोबाईल हिसकवला; तिघांविरोधात गुन्हा, एकाला अटक\nएमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणारे तीन आरोपी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आले. पत्ता सांगत असताना त्यांनी तरुणाच्या खिशातून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. हा प्रकार रावेत येथे…\nWakad : 25 लाखांचे 201 मोबाईल मूळ मालकांना केले परत; वाकड पोलिसांची कामगिरी\nएमपीसी न्यूज - वाकड परिसरातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे 201 मोबाईल फोन वाकड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. हा मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तालयात पार पडला.पायी चालत जाणा-या, दुचाकीवरून,…\nChinchwad : तीन मोबाईल चोरट्यांकडून 67 मोबाईल फोन जप्त\nएमपीसी न्यूज - मोबाईलवर बोलत जाणा-या, खुले दरवाजे आणि खिडकीवाटे मोबाईल फोन चोरणा-या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत दोघांना अटक करण्यात आली आहे. तिघांकडून सुमारे 5 लाख 85 हजार रुपये किमतीचे 67 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड…\nPimpri : तीन मोबाईल चोरांकडृून 50 मोबाईल जप्त\nएमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनीट दोनच्या तपासी पथकाने तीन सराईत मोबाईल चोरांकडून एकूण 50 मोबाईल जप्त केले. या गुन्हेगारांकडून तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.सतीश निवृत्ती कोळसुरे (वय 26, रा. आकुर्डी), नागेश नवनाथ हनवते…\nPUNE : ‘फोन करायचाय’ असे सांगून ते पळवायचे मोबाईल; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या\nएमपीसी न्यूज - फोन करण्यासाठी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोबाईल फोन मागून तो मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.सोहेल शकील काझी (वय 21) आणि सूरज शशिकांत चव्हाण (वय 21, दोघेही रा.…\nChinchwad : पादचारी तरुणाचा मोबाईल ��िसकावला\nएमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावला. ही घटना बुधवारी (दि. 23) रात्री सव्वाआठच्या सुमारास महाबली चौक, शाहूनगर, चिंचवड येथे घडली.स्वरजीत श्रीकांत जोशी (वय 18, रा. माउली…\nChinchwad : चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला\nएमपीसी न्यूज - मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पादचा-याला चाकूचा धाक दाखवून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेअकराच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली. घाबरलेल्या तरुणाने याप्रकरणी गुरुवारी…\nBhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला\nएमपीसी न्यूज - मोबाईल मध्ये गुंग झालेल्या पादचारी तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या इसमाने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास ए वन सोसायटी भोसरी येथे घडली.राजदीप भीमराव तायडे (वय 26, रा. जय गणेश साम्राज्य,…\nPune : खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना अटक\nएमपीसी न्यूज - चहा पिण्यासाठी थांबलेल्या इसमाचा खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची घटना काल मंगळवारी (दि. 25) मुंढवा येथील तुलसी हॉल चौक येथे पहाटे सव्वापाच च्या दरम्यान घडली आहे.परशुराम…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/author/sanand/", "date_download": "2019-04-20T16:21:37Z", "digest": "sha1:WCIRZV5XLWHUVWY4SVOYTG2V6WKA3DXD", "length": 4812, "nlines": 97, "source_domain": "bigul.co.in", "title": "आनंंद शितोळे – बिगुल", "raw_content": "\nअण्णा नावाची पवित्र गाय\nभारतात अनेक पवित्र गायी (होली काऊ) आहेत. त्यामध्ये अजून एकाची भर पडलीय. अण्णा हजारेंच्या संदर्भात काहीही विरोधी सूर आला कि...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी ��ंस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/priemigration/", "date_download": "2019-04-20T16:28:23Z", "digest": "sha1:2Q5GLHNX35YT7Z657MRGMEUCDKTIP74O", "length": 4467, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "Priemigration Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : खराबवाडीतील खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; सहा जण ताब्यात\nएमपीसी न्यूज - खराबवाडी (ता. खेड) येथील प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले बहुतांश हल्लेखोर खराबवाडी (ता. खेड)…\nDighi : जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाला बेल्टने मारहाण\nएमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या वादातून दिघी येथील डोगराच्या पायथ्याजवळ रविवारी (दि.3) एका 25 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली.याप्रकरणी सागर अप्पाराव चोयणे (वय-25 रा.गणेशनगर, बोपखेल) याने फिर्याद दिली असून ओंकार कुमार आणि त्याच्या…\nPimpri : ध्वजहरोहण झाल्यानंतर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला पूर्ववैमनस्यातून मारहाण\nएमपीसी न्यूज - प्रजासत्ताक दिनाचे ध्वजहरोहण झाल्यानंतर तरुण मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आलेल्या नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी भवानी चौक येथे घडली.याप्���करणी पिंपरी पोलीस…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_249.html", "date_download": "2019-04-20T17:20:20Z", "digest": "sha1:PFDUR4X4VW73GVWVVE4G44FWKJ2RUJF6", "length": 30130, "nlines": 122, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : गोल्डन टच (गोल्डी विजय आनंद)", "raw_content": "\nगोल्डन टच (गोल्डी विजय आनंद)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nउणेपुरे वीस चित्रपट आणि तेही तीन दशकाच्या कारकिर्दीत, कागदावर फारसे प्रभावी वाटत नाही, पण प्रत्यक्षात हिऱ्यांची खाण असलेले एक सो एक उत्तमोत्तम सिनेमे गोल्डी ने सिनेरसिकांना दिले. त्यांनी जे चित्रपट दिले, त्याही पेक्षा जी गाणी दिली, त्यांचं जे सोनं केलं तोच हा गोल्डन टच.\n१९५० आणि ६० च दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताचा सुवर्णकाळ म्हणून गणले जाते. आजही अंताक्षरी गाताना या दशकातील अजरामर गाणी आठवतात, यात त्या काळाचं यश आहे. या दशकांनी काही अविस्मरणीय संगीतकार, गायक चित्रपटांना दिले. तसेच काही प्रतिभावान कलाकार, दिग्दर्शकही दिले. त्या काळात हिंदी सिनेसृष्टी ढोबळपणे तीन सुपरस्टार कलाकारांमध्ये विभागली गेली होती. ते तीन म्हणजे राज, दिलीप आणि देव. त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र अशी शैली आणि स्वतंत्र चाहते होते. राजचा आदर्शवादी, थोडा डाव्या विचारसरणीचा, निरागस, परंतु रोमँटिक नायक; दिलीपचा सामाजिक, गंभीर, संवेदनशील नायक; आणि देवचा सदाबहार चिरतरुण प्रेमवीर. त्यांचा जसा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग होता तसाच त्यांचा स्वतःचा असा एक कॅम्प होता. राज कपूरचा आर के, ज्यात त्याचे आवडते कलाकार, संगीतकार, गायक; तसेच देव आनंदचा नवकेतनचा, दिलीप कुमार मात्र विविध प्रतिभावंत दिग्दर्शकांकडे काम करत राहिला; तरीही त्याचे संगीतकार किंवा सहकलाकार ठराविक असत. या त्रिमूर्तीने त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन इतर निर्मात्या, कलाकारांबरोबर कामे केली; पण त्यातही त्यांनी शक्यतोवर आपल्या ठराविक आवडत्या व्यक्तीना सोबत घेतले. उदा. राज कपूर - शंकर जयकिशन- शैलेंद्र- मुकेश लता; दिलीप कुमार - नौशाद - मोहम्मद रफी; देव आनंद - एस डी बर्मन - किशोर कुमार लता आशा या जोड्या सहसा बदलत नसत.\nदेव आनंद आणि त्याच्या आनंद बंधूनी मिळून नवकेतन या आपल्या बॅनर अंतर्गत चित्रपट निर्मिती सुरू केली. अफसर हा नवकेतनच्या बॅनरचा पहिला चित्रपट. साधारणतः देव आनंद हा नायक आणि चेतन आनंद दिग्दर्शक असा साधारण पॅटर्न ठरला होता आणि हा सिलसिला टॅक्सी ड्रायव्हर आणि फंतूश पर्यंत कायम राहिला. १९५७ साली आलेल्या नौ दो ग्यारहने देव आनंदच्या धाकट्या भावाने म्हणजेच विजय आनंदने दिग्दर्शनात पदार्पण केले. विजय आनंदला त्याच्या सोनेरी केसांवरून गोल्डी असे नाव पडले आणि मग त्याच नावाने तो चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध झाला.\nविजय आनंदने त्या आधी आपल्या मोठ्या भावाला अनेकदा साहाय्य केलं होतं; परंतु त्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता. नवकेतनचे चित्रपट त्याआधी रहस्यमय कथानकावर आधारित असत; म्हणजे एखादा गँगस्टर, त्याचा अड्डा, एखादा खून, व्हॅम्प, नायक बेरोजगार गरीब, नायिका Damsel in distress, माफक मारामारी आणि शेवट गोड असा साधारण ढाचा असे. नौ दो ग्याराहसुद्धा मर्डर मिस्टरी होता; पण यात एक खूप मोठा बदल ठळकपणे दिसत होता. हा बदल पडद्यावरच्या सादरीकरणाचा होता. एक प्रकारचा पॉलिशनेस, क्रिस्पनेस जाणवत होता. सर्वात मोठं surprise म्हणजे चित्रपटाची गाणी होती. त्याआधीही टॅक्सी ड्रायव्हर व बाझीची गाणी गाजली होती; पण नौ डॉ ग्याराह मध्ये एक ताजेपणा होता. रोमँटिक गाणी अतिशय खेळकरपणाने चित्रित करण्यात आली होती. सादरीकरणात नावीन्य होतं. 'हम है राही प्यार के' मधला बेफिकीर, पूर्णपणे चालत्या गाडीत चित्रीकरण, 'कली के रूप मे' मधला खट्याळपणा, 'आखोमे क्या जी' मधली कॅमेरा बरोबरीने विहरणारी नायिका, 'आजा पंछी अकेला है' मधला टब मध्ये बंदिस्त नायक आणि खुल्या हवेतली नायिका, या पूर्वी हा खट्याळपणा, हे ताजेपण, हे तारुण्य नव्हतं असं नव्हे; पण या चित्रपटातल्या गाण्यातून हे अगदी प्रकर्षाने जाणवलं एवढं नक्की.\nआपल्याकडे काही व्हिजनरी दिग्दर्शक होऊन गेले. त्यांचा काळाच्या पुढचा विचार करण्याच्या गुणांचं प्रकटीकरण त्यांच्या सिनेमांतून दिसून येतं. त्यांच्या वेगळेपणामुळे आजही सिनेरसिक चित्रपटाचा अभ्यास करताना या दिग्��र्शकांचे चित्रपट आवर्जून बघतात. गुरुदत्त, बिमल रॉय, यांनी ज्याप्रमाणे चित्रपटाला एक नवीन दृष्टी दिली त्याचप्रमाणे विजय आनंदने एक नवा स्टायलिश सिनेमा आपल्यासमोर आणला. त्याचं वेगळेपण काय होतं या पूर्वीच्या चित्रपटात कथेला महत्व असायचं; पण ती कथा अतिशय संथपणे पुढे सरकत असे. त्यात असलेल्या गाण्यांमुळे कथानक पुढे न सरकता मध्येच तुटक वाटत असे. गाणी ऐकताना अतिशय सुरेख वाटत; पण बघताना कंटाळवाणी वाटत असत. विजय आनंदवर पाश्चात्य चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे असेल कदाचित; पण त्याचे चित्रपट कुठेही संथ होत नसत. जी गाणी पूर्वी श्रवणीय वाटत असत, ती आता गोल्डी ने प्रेक्षणीय केली. त्यापूर्वी बहुतांश चित्रीकरण हे स्टुडिओत होत असे, त्यामुळे गाण्यांची लोकेशन ठराविक आणि कृत्रिम असत. गोल्डी ने काही युनिक लोकेशन निवडून अप्रतिम गाणी चित्रित केली. प्रत्येक गाणं हे वैशिष्ट्यपुर्ण आणि वेगळं आहे. हाच तो गोल्डी टच.\nसुरवातीला म्हटल्याप्रमाणे उणें-पुरे वीस चित्रपट; पण त्यातले बरेचसे मास्टरपीस. १९६० मधल्या 'काला बझार' मधील तिकिटं ब्लॅक मध्ये विकणारा नायक, त्यात मदर इंडियाचा प्रीमियर, त्याचं ब्लॅक करणारा नायक देव आनंद ही कल्पनाच किती वेगळी होती 'अपनी तो हर आह एक तुफान है', 'उपरवाला जानकर अंजान है', यात ट्रेन मधल्या बर्थ ची कल्पना कशी सुचली असेल 'अपनी तो हर आह एक तुफान है', 'उपरवाला जानकर अंजान है', यात ट्रेन मधल्या बर्थ ची कल्पना कशी सुचली असेल बर्थ वरच्या नायिकेला इंडिरेक्टली फ्लर्ट करत म्हटलेलं गाणं, भक्तीभावनेचा आभास आणत, किती अफलातून आहे बर्थ वरच्या नायिकेला इंडिरेक्टली फ्लर्ट करत म्हटलेलं गाणं, भक्तीभावनेचा आभास आणत, किती अफलातून आहे 'खोया खोया चांद' मधला चांदण्यात प्रेमात बेभान होऊन भरधाव धावणारा नायक, 'सच हुए सपने तेरे' मधली मिश्किल खट्याळ नायिका; आणि ते पावसातील पार्श्वभूमीवर वाजणारे 'रिमझिम के तराने लेके', एका छत्रीतले नायक नायिका, मन प्रसन्न करणारी गाणी, आऊटडोअर लोकेशनचा मुबलक वापर हेही त्यांचं वैशिष्ट्य, गाणी कुठेही कंटाळवाणी वाटतं नाहीत हेच त्यांचे यश.\n१९६३ साली आलेला 'तेरे घर के सामने' हा तर एक से एक गाण्यांचा नजराणा होता. साधी सरळ प्रेमकहाणी, नायक आर्किटेक्ट, नायक नायिकेच्या वडिलांचं जुनं वैर, त्यातून फुलणारं नायक नायिकेचे प्रेम. नूतनच्या प्रचंड बोलक्या चेहऱ्याला इतका न्याय बिमल रॉय नंतर गोल्डीनेच दिला असेल. आता कुतुबमिनार हे गाणं चित्रित करण्याचं ठिकाण कसं काय होऊ शकतं पण हाच तो गोल्डी टच. 'दिल का भवर करे पुकार' गाण्यात नायक तो मिनार उतरत उतरत गातो आणि नायिका केवळ मुद्राभिनयाने त्याला साथ देते. केवळ लाजवाब पण हाच तो गोल्डी टच. 'दिल का भवर करे पुकार' गाण्यात नायक तो मिनार उतरत उतरत गातो आणि नायिका केवळ मुद्राभिनयाने त्याला साथ देते. केवळ लाजवाब 'तू कहाँ यह बता' गाण्यात सिमल्याच्या गुलाबी थंडीतून आपल्या प्रियेला शोधत फिरणारा दिवाना, त्या धुक्याच्या शालीतून अचानक चंद्र डोकवावा तशी अचानकच समोर उभी राहिलेली नायिका, तिचा तो आनंदश्चर्याने उजळून निघालेला चेहरा, आणि तो पाहून श्रमाचे सार्थक झालेले नायकाच्या चेहऱ्यावरचे भाव 'तू कहाँ यह बता' गाण्यात सिमल्याच्या गुलाबी थंडीतून आपल्या प्रियेला शोधत फिरणारा दिवाना, त्या धुक्याच्या शालीतून अचानक चंद्र डोकवावा तशी अचानकच समोर उभी राहिलेली नायिका, तिचा तो आनंदश्चर्याने उजळून निघालेला चेहरा, आणि तो पाहून श्रमाचे सार्थक झालेले नायकाच्या चेहऱ्यावरचे भाव हा सीन, त्यामागचा विचार, इथे दिग्दर्शक दिसतो म्हणावं असाच. चित्रपटाचा हायलाईट असलेलं अत्यंत गाजलेलं \"तेरे घर के सामने एक घर बनाउंगा\" नायकाच्या मनातली ग्लासात दिसणारी नायिका, सहकलाकाराने ग्लासात बर्फ टाकताना शहारलेली नायिका, कल्पनाविष्काराचं उत्तम उदाहरण.\n१९६५ साली पडद्यावर आलेला 'गाईड' हा तर भारतीय सिनेमातील क्लासिक म्हणवला जातो. आर के नारायण यांच्या कथेवर आधारित चित्रपटाने देव आनंदलाही उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. गोल्डीला असलेलं अध्यात्माचं कुतूहल, आवड आणि समज या चित्रपटात दिसून येते. यातील व्यक्तिरेखा रूढार्थाने नायक नायिकेच्या नाहीत तर त्यांना अनेक कंगोरे आहेत. नायिका ही कन्व्हेंशनल नाही, ती लग्नाशिवाय नायकासोबत राहते, शेवट ही टिपिकल नायक नायिका एकत्र आनंदी आनंद असा नाही. विजय आंनदने आव्हान लीलया पेललं, बरेचदा असं वाटतं की हा खऱ्या अर्थाने विजय आनंदचा त्याला आनंद देऊन जाणारा चित्रपट असावा. देव आनंदला प्रतिमेबाहेर काढणं हेच मोठं शिवधनुष्य होतं, आणि ते गोल्डी ने सहज पेललं.\nनायिका नर्तिका असल्यामुळे गाणी असणं स्वाभाविक होतं. बर्मनदा आणि शैलेंद���र यांनी अप्रतिम गाणी दिली. नायक गाईड असल्यामुळे चित्रपटात विविध लोकेशन्स असणे स्वाभाविक होते. भोगवादातून अध्यात्मापर्यंतच्या प्रवासात विविध स्थळांचा विचार ही आवश्यक होता. 'कांटोसे खिच के ये आंचल' मधली बंधनमुक्त नायिका चितोडगडाच्या विशाल परिसरातून वावरतेय, तिच्या त्या मुक्त वावरण्यात तिच्या या आधीच्या बंदिस्त आयुष्याची झलक मिळते. 'आज फिर जीने की तमन्ना है' मधून तिची या पूर्वीची घुसमट आणि आता मिळालेलं स्वातंत्र्य त्याचा आनंद हे सगळंच मंत्रमुग्ध करणारं. 'पिया तो से नैना' हे गाणं कथेच्या अनुषंगाने फुलवत नेलं आहे. त्याचे सेट्स, costumes, सगळंच अगदी परफेक्ट. 'तेरे मेरे सपने' चा सूर्यास्ताचा इफेक्ट, एक आश्वासक आधार, एक तरल असा अनुभव. गोल्डीच्या एका मुलाखतीत 'गाता रहे मेरा दिल' हे गाणं नंतर चित्रपटात टाकण्यात आले असं वाचल्याचं आठवतंय; आणि रेस्ट इज हिस्टरी. राजुची अध्यात्माकडे वाटचाल होत असताना तो शेवटी जिथे पोहोचतो, तिथलं ते मंदीर गोल्डीच्या हटके विचारांचं उत्तम उदाहरण आहे. या मंदिराचं चित्रीकरण स्टुडिओ मध्ये किंवा ठराविक फिल्मी मंदिरात करणं सहज शक्य असताना केवळ परिपूर्णतेची आस म्हणून या चित्रपटाच्या अत्यंत महत्वाच्या भागाचं चित्रीकरण हे अहमदाबाद हुन नव्वद किलोमीटर दूर असलेल्या लिंबडी गावात करण्यात आलं. त्यामुळेच ते आजही अस्सल वाटते.\n'ज्वेलथीफ' हा थ्रिलर जॉनरचा व्यवसायिक सिनेमा गोल्डीच्या स्टायलिश दिग्दर्शनाचं उत्तम उदाहरण. मुळात अशोक कुमारला खलनायक म्हणून पेश करणं हेच विशेष. अशा सिनेमांना जो एक वेग लागतो, तो गोल्डी ने अचूक पकडलाय. कुठेही न रेंगाळता, उत्कंठा कायम ठेवत, विविध पात्रांना योग्य महत्व देत सिनेमा पुढे जातो; आणि त्याचा कळसाध्याय प्रेक्षकांना अपेक्षित धक्का देऊन जातो. यातली गाणीही गाजली. 'होटो पे ऐसी बात' या गाण्यात तर ध्रुवपद एका शॉट मध्येच चित्रित करण्यात आले आहे. त्यावरून दिग्दर्शकाचे कॅमेरावरचे प्रभुत्व दिसून येते. 'ये दिल न होता बेचारा' मधला iconic फॅशन आयकॉन देव आनंद, 'रात अकेली' मधली चुलबुली तरुण तनुजा, 'आसमा के नीचे' मधला आणि 'दिल पुकारे' मधला नर्म शृंगार, सिक्कीम या निसर्गरम्य ठिकाणाला खऱ्या अर्थाने भारताच्या पर्यटन स्थळात स्थान देण्यात आनंद बंधूंचा मोठा वाटा आहे\n'तिसरी मंझिल' मध्येही हीच शैली वेगवान कथानक, कथेच्या अनुषंगाने असणारी गाणी, बऱ्यापैकी शेवटपर्यंत न कळणारा सस्पेन्स. या चित्रपटात नायक एक क्लब मध्ये गायक असल्यामुळे बरीचशी गाणी सेट्स वर चित्रित करण्यात आली आहेत. तरीही प्रत्येक गाणं हे वेगळं उठून दिसते. जसे 'ओ हसीना झुल्फोवाली' मधले 'ओ अंजाना' या ओळीतील डोळ्यातून, लांब जिन्यावरून, घसरगुंडीवरून येणारी हेलन, क्लबचं revolving दार, काचेच्या ग्लास चा आवाज, सगळंच visually impressive, 'ओ मेरे सोना' मधील नयनरम्य लोकेशन, तुटलेल्या बॅगेची थीम, 'देखीये साहेबो' मधला झुलता पाळणा, या सगळ्या गाण्यातून गोल्डी इफेक्ट दिसतोच दिसतो. 'जॉनी मेरा नाम' मधले 'पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले' या गाण्यातल्या खिडक्या असोत किंवा 'ए मैने कसम ली' मधील सायकल वरचा रोमान्स असो, किंवा 'पल पल दिल के पास' मधील ओढ असो, गोल्डी ने प्रत्येक गाण्यावर आपला ठसा उमटवला.\nगोल्डी इतकी या माध्यमाची समज फारच कमी दिग्दर्शकांमध्ये आढळते. आजच्या गाण्यात कल्पकतेचा अभाव दिसून येतो. बरेचदा गाणी काढून टाकली जातात. कदाचित दिग्दर्शकाला त्यांचं काय करावं हा प्रश्न पडत असेल. गोल्डी ने चित्रपट तयार करत असताना कलेशी तडजोड केली नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे तर \"The man who wants to express, doesn't want to limit himself to only the visual. If he can make people feel the touch of his film, he will definitely Why not\nUnknown ८ नोव्हेंबर, २०१८ रोजी १०:१४ म.उ.\nछान माहिती मांडली आहे....\njui walimbe ९ नोव्हेंबर, २०१८ रोजी ६:४३ म.पू.\nUnknown ९ नोव्हेंबर, २०१८ रोजी १२:१० म.उ.\nफारच सुंदर.कौतूकासाठी शब्द अपुरे पडतील..गोल्डी च्या दिग्दर्शनातील बारकावे छान टिपलेत..लिहीत जा..\njui walimbe ९ नोव्हेंबर, २०१८ रोजी १२:२५ म.उ.\nUnknown १० नोव्हेंबर, २०१८ रोजी ८:१८ म.उ.\nसखोल अभ्यासपूर्ण विवेचन,माहितीपर असूनही मनोरंजक,अतिशय सुंदर प्रस्तुतीकरण असल्याने एक उत्तम लेख वाचल्याची अनुभूती मिळाली.चकलीची खुमारी आणि चिरोट्याचा हळवार स्पर्श असलेली ही कलाकृती मनाला भावली.अभिनंदन आणि धन्यवाद\njui walimbe ११ नोव्हेंबर, २०१८ रोजी ९:१४ म.उ.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-04-20T16:53:07Z", "digest": "sha1:43FD633ZJEO5FZ7CH2G5QQFNUOGJ4D3H", "length": 4466, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिखाइल बुल्गाकोव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१३ रोजी १७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2019-04-20T17:00:07Z", "digest": "sha1:NMC6IPG5YQ3YUSSUM3KWQOKDBHIOIV6L", "length": 4657, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५९० - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १५९० मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १५९० मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १५९०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१३ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-490345-2/", "date_download": "2019-04-20T17:16:14Z", "digest": "sha1:DYE7BD2OKK7W36QM22GJMLFBFGJW76BS", "length": 12266, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गावकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून टाकी बांधण्यासाठी दिली दोन गुंठे जागा - Dainik Prabhat", "raw_content": "\nगावकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून टाकी बांधण्यासाठी दिली दोन गुंठे जागा\nपिंपरी – आजकाल जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, थोड्या-थोड्य�� जमिनीसाठी मोठ-मोठे वाद होत असतात. परंतु केळगाव येथील दोन दानशूरांनी गावकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी दोन गुठे जमीन दिली आहे.\nकेळगाव (ता. खेड) येथील ग्रामस्थांना अधिक उच्चदाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत उंच टाकी बांधायची होती. त्यासाठी जागेची शोधाशोध सुरू होती. अखेर दानशूर व्यक्‍ती तथा नॅशनल चॅम्पियन पै. बबनराव वहिले व सामाजिक कार्यकर्ते संतोष वहिले यांनी डोंगरावरील दोन गुंठे जागा विना मोबदला देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकेळगाव ग्रामपंयतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत पाणी प्रश्‍नासोबत इतर प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अतिउच्चदाबाने पिण्याचे पाणी देण्यासाठी उंच टाकी बांधायची होती. त्यासाठी जागेचा प्रश्‍न होता. मात्र, ग्रामसभेतच बबनराव वहिले, संतोष वहिले यांनी आपली दोन गुंठे जागा देण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.\nदरम्यान, बबनराव वहिले व संतोष वहिले यांनी दोन गुंठे जागा विना मोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नामदेव मुंगसे, गणेश सोनवणे, बनेश ठाकर, विठाबाई गुंड, शारदा मुंगसे, रेश्‍मा मुंगसे, संतोष गुंड, ग्रामसेविका भारती म्हेत्रे, क्‍लार्क दत्तात्रय झिरपे, मनीषा तारडे, पाणी पुरवठा कर्मचारी निलेश गायवाड, दशरथ घुंडरे, दत्तात्रय कुंभार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाईन शॉपमधून 60 हजारांची चोरी\nशटर उचकटून साठ हजारांची चोरी\nपिंपरी : घराचा कोयंडा उचकटून चोरी\nअश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोग��कडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2019-04-20T16:15:15Z", "digest": "sha1:IV3JXOPMVE5HJ5ZL3UHPHT4D4HR4QQNG", "length": 5582, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३९४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे - ४१० चे\nवर्षे: ३९१ - ३९२ - ३९३ - ३९४ - ३९५ - ३९६ - ३९७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ३९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू श��तात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2019-04-20T17:08:12Z", "digest": "sha1:QRACA7EO2LBFZO325HXYGZJ53V6SWUFZ", "length": 5623, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६४० चे - ६५० चे - ६६० चे - ६७० चे - ६८० चे\nवर्षे: ६६४ - ६६५ - ६६६ - ६६७ - ६६८ - ६६९ - ६७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-04-20T16:36:07Z", "digest": "sha1:WG47DH7FEDRNDXS25TKWEYTALFW3BZTX", "length": 4439, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७१० मधील जन्म\n\"इ.स. १७१० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sachinvenga", "date_download": "2019-04-20T16:54:41Z", "digest": "sha1:HO3FZJOM6DKBXREUIZUUS2Q76P3K7HCM", "length": 3640, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Sachinvenga - विकिपीडिया", "raw_content": "\nmr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.\nसदस्य हिंदुस्तानी संगीताचा रसिक आहे..\n५००० ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५००० संपादने पूर्ण ��ेली आहेत.\nगीत संगीत प्रकल्पचमूतील विकिपीडिया सदस्य\n१००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\n५००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी ११:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_823.html", "date_download": "2019-04-20T17:22:28Z", "digest": "sha1:Z2DHSNK7EUXSDZPNEEKXN3SYXMGLYCAV", "length": 30995, "nlines": 116, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : क्लास फोर सरवटे", "raw_content": "\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\n\"ओ विजयराव, चला चहा घेऊन येऊ.\", सरवटे विजयच्या टेबलाच्या कडेवर येऊन बसत म्हणाला. विजयने नाखुशीनेच कामातून डोकं बाहेर काढलं. खरं तर त्याची जायची इच्छा नव्हती; पण सरवटेला नाही म्हणण्यात शहाणपणा नाही हे त्याला नोकरीवर लागल्या-लागल्या महिनभरात कळून चुकलं होतं. एक तर पोस्टात कारकुनाची नोकरी करण्याची त्याची इच्छा नव्हती; पण \"नोकरीचं बघा आता, बास झालं शिक्षण इथून पुढं तुला शिकवणं मला परवडणार नाही. माझी नोकरी आता दोनच वर्ष राहिली आहे.आता काहीतरी कमवून प्रपंचाचा भार उचल तू इथून पुढं तुला शिकवणं मला परवडणार नाही. माझी नोकरी आता दोनच वर्ष राहिली आहे.आता काहीतरी कमवून प्रपंचाचा भार उचल तू\", असं त्याचे वडील निर्वाणीचं बोलले आणि त्याला काही मार्गच उरला नाही. ते कोर्टात बेलिफ होते. तुटपुंज्या पगारात मोठा प्रपंच चालवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. त्यातून रिटायरमेंट जवळ आलेली\", असं त्याचे वडील निर्वाणीचं बोलले आणि त्याला काही मार्गच उरला नाही. ते कोर्टात बेलिफ होते. तुटपुंज्या पगारात मोठा प्रपंच चालवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. त्यातून रिटायरमेंट जवळ आलेली म्हणून विजयने थोडा हातभार लावावा असं त्यांना वाटत होतं.\nवास्तविक पाहता विजय हा अत्यंत हुशार मुलगा होता. शाळेत असताना पहिला नंबर कधी सोडला नाही म्हणून मॅट्रिक झाल्यावर त्याला डिप्लोमा इंजिनियरिंगला घातले; पण काय दैवगती कोण जाणे पहिल्या वर्षीच विजय चक्क नापास झाला अन् वडलांचं हे निर्वाण��चं बोलणं त्याला ऐकावं लागलं. त्याला पुढे शिकायची इच्छा होती; पण आता नाईलाजच झाला. त्याने रागारागाने वर्तमानपत्रं चाळायला सुरुवात केली आणि दिसतील त्या जाहिरातींच्या पत्यावर अर्ज पाठवायला सुरुवात केली. मॅट्रिकला चांगले मार्क असल्यामुळे त्याला पोस्टात सहज नोकरी लागली व तो लगेच नोकरीवर रुजू झाला.\nनवीन असल्यामुळे त्याला पहिल्यांदा R&D (Receipt and despatch) ब्रॅंचचं काम मिळालं. तिथेच त्याची सर्वात प्रथम सरवटेशी ओळख झाली. सरवटे एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी - क्लास फोर सरकारी खात्यात क्लास फोर नावाची एक जमात असते. त्या जमातीचे सगळे 'गुण' सरवटेत ठासून भरले होते. सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा युनिफॉर्म खात्याने दिलेल्या खाकी कापडाचा असायचा; पण सरवटेचा युनिफॉर्म टेरिकाॅटच्या भारी कापडाचा असायचा. खात्याकडून मिळालेले कापड तो विकून टाकायचा सरकारी खात्यात क्लास फोर नावाची एक जमात असते. त्या जमातीचे सगळे 'गुण' सरवटेत ठासून भरले होते. सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा युनिफॉर्म खात्याने दिलेल्या खाकी कापडाचा असायचा; पण सरवटेचा युनिफॉर्म टेरिकाॅटच्या भारी कापडाचा असायचा. खात्याकडून मिळालेले कापड तो विकून टाकायचा डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा असायचा. चतुर्थ श्रेणी असूनही त्याची राहाणी अशी रुबाबात असायची. आता ही राहाणी त्याला कशी परवडायची याचं उत्तर त्याच्या बेरकी स्वभावातच होतं. कधी कोणाला तो गोत्यात आणील याचा काही भरवसा नसे म्हणून त्याला चहापाण्याचा नैवेद्य दाखवून प्रसन्न ठेवावं लागे. तसं त्याचं अक्षरही चांगलं होतं म्हणून तो विजयला त्याच्या ब्रॅंचचं बरंच काम करू लागायचा म्हणजे आलेल्या टपालाची पाकिटं फोडणं, आतील कागदांवर तारखेचा शिक्का मारणं इत्यादी; पण त्याचं लक्ष मात्र सतत कोणाला गोत्यात आणता येईल, कोणाला त्रास देता येईल ह्याकडेच असायचं.\nएके दिवशीची गोष्ट. रोजचं टपाल सरवटेनं साहेबांच्या टेबलवर नेऊन ठेवलं. टपाल पाहता पाहता साहेब अचानक थांबले अन् त्यांनी हाक मारली,\nसरवटे लगेच नम्रतेने साहेबांपुढे येऊन उभा राहिला.\n\"हे टेंडर कोणी फोडलं\nसरवटेने बिनदिक्कतपणे विजयचं नाव सांगितलं.\n\"बोलवा त्यांना\", साहेब रागानं म्हणाले.साहेबांचा पारा फार चढला होता; पण सरवटेची कळी खुलली होती.\nसगळ्या आॅफिसला ऐकू जाईल अशी सरवटेनं मोठ्यानं आरोळ��� ठोकली. आता साहेब विजयला चांगलं तासणार म्हणून बाकीचा स्टाफ उत्सुकतेनं पाहू लागला.\nनेमकं काय झालं याची विजयला काहीच कल्पना नसल्यामुळे तो साहेबांपुढे येऊन उभा राहिला.\n\"काय झोपेत काम करता काय हे टेंडर कसं काय फोडलं तुम्ही हे टेंडर कसं काय फोडलं तुम्ही तुम्हाला माहित नाही टेंडर फोडायचं नसतं म्हणून तुम्हाला माहित नाही टेंडर फोडायचं नसतं म्हणून\" साहेबांचा पट्टा सुरु झाला.\n\"पण सर, पाकिटावर टेंडर असं लिहिलंच नव्हतं, मला काय माहित पाकिटात टेंडर आहे म्हणून पाकिट सीलबंदसुद्धा नव्हतं, मी फोडलं ते पाकिट... पाकिट सीलबंदसुद्धा नव्हतं, मी फोडलं ते पाकिट...\n\"आणा बघू ते पाकीट. दाखवा मला...\"\nकेराच्या टोपल्यात टाकलेल्या पाकिटांमधनं विजयनं ते पाकीट आणून दाखवलं. त्याचं म्हणणं खरंच होतं; त्यामुळं साहेब एकदम गप्प झाले. कोणाला तरी तासण्याची आयतीय संधी गेल्यामुळं त्यांचा विरस झाला व गंमत बघायला मिळाली नाही म्हणून बाकी स्टाफही खाली मान घालूनि काम करू लागला. जागेवर येऊन बसता बसता विजयने मात्र निश्चय केला की खात्याच्या परीक्षा देऊन आपणही साहेब व्हायचं म्हणजे अशी बोलणी खावी लागणार नाहीत. शिवाय सरवटेपासून सावध राहायचं ह्याचीही पक्की नोंद त्याच्या मेंदूने घेतली.\nएकदा असंच साहेब सरवटेला कशावरून तरी रागावले तेव्हा, \"असले छपन्न साहेब आले न् गेले मला कोणीच हात लावू शकत नाही, त्यांना माहित नाही अजून या सरवट्याचा इंगा मला कोणीच हात लावू शकत नाही, त्यांना माहित नाही अजून या सरवट्याचा इंगा\" अशी सरवटेनं तणतण केली. मग त्यादिवशी घरी जायला निघाले तेव्हा साहेबांची गाडी पंक्चर झालेली होती.\nविजय नोकरीला लागून एखादा आठवडाच झाला असताना असंच एकदा पोस्टमननं एक पत्र पत्ता अपुरा म्हणून परत आणून दिलं. सरवटेने ते परत आलेलं पत्र विजयला दाखवलं व म्हटलं हे सिव्हिल जुडगे कोण आहे तो पत्ता सापडत नाही असं पोस्टमन म्हणत होता. विजयनं सरवटेच्या हातातून ते पत्र घेऊन पत्ता वाचला आणि हसता हसता त्याची पुरेवाट झाली. पाकिटावर लिहिलं होतं \"Civil Judge\". तो सरवटेला हसत हसत म्हणाला,\"अहो हे सिव्हिल जज् आहे, जुडगे नाही तो पत्ता सापडत नाही असं पोस्टमन म्हणत होता. विजयनं सरवटेच्या हातातून ते पत्र घेऊन पत्ता वाचला आणि हसता हसता त्याची पुरेवाट झाली. पाकिटावर लिहिलं होतं \"Civil Judge\". तो सरवटेला हसत हसत म्��णाला,\"अहो हे सिव्हिल जज् आहे, जुडगे नाही\". हसता-हसता त्याने सरवटेकडे पाहिलं आणि त्याच्या चेहर्‍यावरचे खुनशी भाव पाहून चपापलाच.\nदुुपारी जेवणाचे डबे खाऊन झाले की सर्व पुरुष मंडळी पान खायला जात असत व बायका गप्पा मारत. जेवणाची सुट्टी अर्धातास व पान खाणे, गप्पा यात अर्धातास अशी एक तास सुट्टी ते घेतच असत. सरवटे पान खात नसे, त्याला सुपारी लागायची. मंगलाबाईंच्या पर्समध्ये नेहमी सुुपारी असते हे त्याला माहित होतं. तो बिनदिक्कतपणे त्यांचं कपाट उघडून त्यांच्या पर्समधून सुपारी घेऊन खात असे. एकदा त्यांनी काढून आणलेले पैसे व पासबुक पर्समध्येच होते ते मात्र पासबुकासह गायब झाले. त्यावर पुष्कळ भवति न भवति झाली; पण कोणालाही सरवटेवर सरळ आरोप करणं शक्य झालं नाही.\nएखाद्याला विनाकारण त्रास देण्यात सरवटेला गंमत वाटत असे किंवा एखाद्याची जिरवायची असली तरी तो अफलातून गोष्टी घडवून आणीत असे.\n\"माझं समरीचं(summary) मोठं रजिस्टरच सापडत नाही हो\", निशा मंगलाबाईंना एक दिवस सांगत होती, \"सगळीकडं शोधून झालं, एवढें मोठं रजिस्टर दिसणार नाही असं तर होणार नाही\".\nशोधून शोधून निशा अगदी रडकुंडीला आली होती; पण रजिस्टर कुठंच सापडले नाही. मंगलाबाईपण तिला शोधू लागल्या, बाकी स्टाफने पण शोधलं; पण रजिस्टर काही मिळालं नाही. आता चार महिन्यांचं जुनं रेकाॅर्ड काढून पुन्हा सगळी समरी लिहून काढावी लागणार होती. केवढं काम होतं ते पण निशापुढे दुसरा पर्याय नव्हता, मुकाट्यानं तिनं नवी समरी लिहायला घेतली. जवळजवळ सगळी समरी लिहून होत आल्यावर मग हळूच एके दिवशी ती जुनी समरी सरवटेला एका कपाटाच्या मागे सापडली. अन् सगळा प्रकार निशाच्या लक्षात आला. दोन महिन्यीपूर्वी सरवटेनं निशाकडे पैसे उसने मागितले होते, ते तिने दिले नव्हते; म्हणून सरवटेनीच ती समरी गायब केली आणि निशाला पुरेसा त्रास देऊन झाल्यावर त्यानेच ती समरी कपाटामागे आणून टाकली हे तिच्या लक्षात आलं; परंतु काहीही पुरावा नसल्याने कोणालाही काहीही करता आलं नाही.\nसगळ्यांची कुचेष्टा करण्यात, त्यांची नक्कल करण्यात सरवटे पटाईत होता. प्रत्येकाला त्याने कु़चेष्टेने काही ना काही टोपणनाव ठेवले होते.\nएकदा आॅफिसमध्ये जेवणाची पार्टी करण्याचं ठरलं. सगळ्यांनी मिळूनच स्वयंपाक करायचा होता, म्हणून मंगलाबाईंनी व निशाने आपल्या घरून स्वयंपाकासाठी लागणारी मोठी पितळी भांडी आणली होती. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी मिळून आनंदानं स्वयंपाक केला. अगदी आनंदात सगळ्यांची जेवणं झाली. बासुंदी-पुरीचा बेत केला होता. दिवसभर सगळा कार्यक्रम हसतखेळत पार पडला. नाईटवाॅचमन सगळी भांडी घासून ठेवणार होता, म्हणून भांडी उद्या घेऊन जाऊ असं म्हणून मंगलाबाई व निशासुद्धा घरी गेल्या. दुसर्‍या दिवशी आॅफिसमध्ये येऊन बघतात तो काय, सगळी पितळी भांडी चोरीला गेलेली आता घरी काय सांगायचं म्हणून दोघींचंही धाबं दणाणलं. नाईटवाॅचमन म्हणून मलुष्टेकाकांची ड्यूटी होती. सगळं खापर त्यांच्यावर फोडलं गेलं न् त्यांच्याकडून भरपाई करून घेतली गेली. तरी चोरी काही सापडली नाही. सरवटे नामानिराळा राहिला; पण सगळ्यांना खात्री होती हे काम सरवटेचंच\n\"मला कोणी हात लावू शकत नाही, माझं कोणी वाकडं करु शकत नाही\", ही त्याची दर्पोक्ती वाढत चालली होती शिवाय \"असले छपन्न साहेब वाटेला लावलेत\" हे एक पालुपद त्याला जोडलेलं असायचंच\nजुनं, न लागणारं फर्निचर स्टाॅकमध्ये टाकलं जायचं. एकदा स्टाॅकमध्ये ते गेलं की त्याच्याकडे पुन्हा कोणी बघते नसे. मग सवडीने त्या फर्निचरला पाय फुटत आणि ते सरवटेच्या घरी जाऊन पडत असे. अशी आॅफिसची कितीतरी स्टेशनरी, कागद, कोरी रजिस्टरं सरवटेच्या घरी जाऊन पडत.\nरोज दुपारी क्लासफोर मंडळीनी पँट्रीत सगळ्या स्टाफसाठी चहा बनवण्याची परंपरा होती. सगळी पुरुषमंडळी चहा प्यायला पँट्रीत जात; पण महिला कर्मचार्‍यांना टेबलवर चहा आणून दिला जाई. सरवटेने मात्र हे करणं बंद केलं. स्त्रियांना चहा नेऊन देणं त्याच्या अहंकाराला दुखावणारं वाटे. मग सगळ्या स्त्रिया पँट्रीत जाऊन एका बाकावर बसू लागल्या. मग मात्र त्यांच्या हातात चहा नेऊन देणे सरवटेला भाग पडले. एक दिवस सगळ्या स्त्रिया चहा घ्यायला पँट्रीत गेल्या आणि पाहतात तर काय, तर ज्या बाकावर त्या बसायच्या, त्या बाकाला उलटे खिळे ठोकून ठेवलेले सगळ्या पँट्रीत शांतता पसरली. सगळ्यांना कळलं की ते कोणी केलंय; पण कोणीही काहीही बोललं नाही.\nविजय स्पर्धापरीक्षेला बसलाय हे सरवटेला माहित होतं. तो विजयला नेहमी म्हणत असे, \"तुमचं काही खरं नाही राव ती परीक्षा म्हणजे काय पोरखेळ वाटला काय तुम्हाला ती परीक्षा म्हणजे काय पोरखेळ वाटला काय तुम्हाला चार न् पाच वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच ती परीक्षा पास झालं ना��ी. बोरकर भाऊसाहेब, ईनामदार भाऊसाहेबांनी तर सगळे पाचही चान्स घेतले तरी त्यांचा नंबर लागला नाही चार न् पाच वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच ती परीक्षा पास झालं नाही. बोरकर भाऊसाहेब, ईनामदार भाऊसाहेबांनी तर सगळे पाचही चान्स घेतले तरी त्यांचा नंबर लागला नाही\nविजय ते ऐकून घेत असे व जास्तच जिद्दीने अभ्यास करीत असे. जात्याच हुशार असल्यामुळे विजय पहिल्या़च प्रयत्नात ती परीक्षा पास झाला आणि त्याच आॅफिसमध्ये पोस्ट व्हेकंट असल्यामुळे त्याला तिथल्यातिथे ताबडतोब प्रमोशन मिळाले. अवघी पाच वर्षं सर्व्हिस झालेलं, अजून पुरतं मिसरूडही न फुटलेलं हे गुडघ्याएवढं पोरगं आपला बाॅस झालेलं बघून सिनीअर लोकांना हे पचवणं जसं जड जात होतं तसंच सरवटेसारख्या सिनीअर क्लासफोरला सुद्धा ते जड जात होतं\nमग मुद्दामच त्याने सांगितलेली कामं न ऐकणं वगैरे प्रकार त्याने सुरू केले. साहेबलोकांना चहा नेऊन देताना मुद्दाम विजयला वगळणे, त्याने काही काम संगितलं तर ते न करणे, त्याच्याशी बोलत असलं तरी भलतीकडेच पाहणे असे प्रकार सुरु केले; पण विजयने सुरवातीपासून सरवटेचं सगळं वागणं पाहिलं होतं. सगळ्या घटना त्याला माहित होत्या. सरवटेला अद्दल घडवायचीच असा त्याने निश्चय केला. तरूण रक्त आणि नुकतंच अधिकारपद हाती आलेलं त्यामुळं त्याला कामाचा उत्साह होता शिवाय लिखापढी करायचा त्याला कंटाळा नव्हता. त्याने सर्व घटना लिंक अप केल्या, कागदोपत्री पुरावे जमा केले, स्टॉकमधल्या फर्निचरचे व्यवस्थित रेकाॅर्ड तयार केले, स्टेशनरीचं ऑडिट करण्याची पद्धत बसवली व त्याची जबाबदारी आलटून पालटून स्टाफ मेंबर्सना दिली. सरवटे रागाने धुमसत होता; पण साहेबाविरुद्ध त्याला फार काही करता येत नव्हतं. त्याच्या क्लास फोर सहकर्मचार्‍यांमध्ये त्याची बडबड मात्र चालू असायची. एक दिवस बोलता बोलता \"पुढच्या सोमवारी साहेब ऑफिसात येईल तेव्हा ह्या सरवटेचा इंगा दिसेल त्याला\" असं तो म्हणून गेला.\nमलुष्टे काकांनी दुपारचा चहा देताना विजयच्या कानावर ही गोष्ट घातली. विजयने लक्षपूर्वक ऐकून घेतलं; मग मंदस्मित करत म्हणाला,\"थँक यू मलुष्टे काका. मी पाहतो काय करायचं ते.\"\nशुक्रवारी सकाळी सगळा स्टाफ ऑफिसमध्ये आला आहे हे पाहून विजय केबिनच्या बाहेर येऊन ऑफिसच्या मधोमध उभा राहिला आणि त्याने मोठ्याने सरवटेला हाक मारली. सगळ्यांनी काम थांबवून चमकून वर पाहिले. सरवटेही हातातले काम थांबवून उभा राहिला. काहीतरी विपरीत घडतंय हे त्याला जाणवलं. हळू-हळू चालत तो विजयकडे आला. तो जवळ आल्यावर विजयने त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला. सरवटेनं प्रश्नार्थक मुद्रेने विजयकडे पाहिले.\n\"तुमच्या बदलीची ऑर्डर आलीय\", विजय शांतपणे त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाला.\nसरवटेच्या डोळ्यात अंगार उसळला आणि तो रागाने विजयकडे पाहात राहिला. विजयही पापण्या न झुकवता त्याच्या डोळ्यांमध्ये पाहात राहिला. सगळा स्टाफ जणू श्वास रोखून पाहात होता. ऑफिसमध्ये टाचणी पडली तर आवाज होईल अशी शांतता पसरली.\n\"तुमच्यावर आणखी काही अ‍ॅक्शन घेऊ नये अशी विनंती मी साहेबांना केली होती\", विजय शांतपणे म्हणाला.\nसरवटेला हळूहळू परिस्थितीची जाणीव झाली. त्याच्या पापण्या झुकल्या, मग्रूरीने पुढं काढलेली छाती आत गेली आणि खांदे पडले. खाली बघून पाय ओढत चालत जाऊन तो जागेवर बसला.\nएका क्लासफोरचं साम्राज्य उधळलं गेलं होतं.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-jesus-loves-jesus-helps/", "date_download": "2019-04-20T16:15:02Z", "digest": "sha1:SWJDJSIESUJCI7GV6BMOTCAEJMTCKBWG", "length": 8763, "nlines": 69, "source_domain": "eevangelize.com", "title": "येशू प्रेम करतो येशू मदत करतो(marathi-Jesus loves Jesus helps) | eGospel Tracts", "raw_content": "\nयेशू प्रेम करतो येशू मदत करतो\nजे थकलेले आणि ओझ्याने लादलेले असे सर्व मजकडे(येशू) या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन (मॅथ्यु 11:28).\nदेवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र(येशू) दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे (जॉन 3:16).\nया गरीब माणसाने परमेश्वराकडे(येशू) मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली (साम34:6).\nदेवाने(येशू) आज्ञा क���ली आणि त्यांना बरे केले. म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. (साम 107:20).\nआई जशी मुलाला आराम देते तसा मी तुम्हांला देईन (इसाया 66:13).\nतू मला विसरू नकोस (इसाया 44:21). परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो(येशू) किती चांगला आहे ते शिका (साम34:8).\nयेशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे (हिब्रु 13:8).\n“मी (येशू) मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते” (जॉन 14:6)\nकारण मनुष्याचा पुत्र(येशू) जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे (ल्यूक19:10).\nकाही लोकांनी त्याला(येशू) आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला (जॉन 1:12).\nशब्द(ख्रिस्त) हा कृपा(दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले (जॉन 1:16).\nपण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो (इसाया 53:5).\n“मी चांगला मेंढपाळ आहे: चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो” (जॉन 10:11).\nपश्चात्ताप करा: कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे (मॅथ्यु 4:17).\nप्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल (ऍक्ट्स 16:31).\nत्यातील प्रत्येकजण माझ्याकडे(येशू) येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन (जॉन 6:37).\nपरमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर(येशू) विश्वास ठेवेल; तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो (साम 91:14)\nमी(येशू) गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन. आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे (जॉन 14:3).\nकारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे (रोमन्स 6:23).\nआम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला (रोमन्स 5:6).\nप्रभु येशू ख्रिस्त या जगात 2000 वर्षांपूर्वी आला. त्याने सर्व लोकांचे भले केले आणि सर्व तऱ्हेचे आजार बरे केले. त्याने देवाच्या राज्याचे वर्णन करणारी गॉस्पेलची शिकवण दिली. तो मेलेल्यांतून उठला ���णि आजही जिवंत आहे. तो काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. त्याच्याकडे जे येतात त्या सर्वांचे तो आजही भले करतो.\n“येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझी पापे क्षमा कर, आणि माझे आजार बरे कर. मला शांतता, विश्रांती आणि आनंद दे. मला अनंतकाळचे जीवन दे आणि आशीर्वाद दे. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dolphinnaturegroup.org/about", "date_download": "2019-04-20T16:46:07Z", "digest": "sha1:R4QD63NMOJ32AB54F7R5X2CL37WJRHJT", "length": 3748, "nlines": 33, "source_domain": "www.dolphinnaturegroup.org", "title": "Dolphin Nature Research Group, Sangli", "raw_content": "\nडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, सांगली\nचर्चा सत्र, जागृतीपर व्याख्याने\nविध्यार्थ्यांसाठी एक दिवसीय निसर्ग मित्र कार्यशाळा.\nपर्यावरण प्रदर्शन, वन्यजीव माहिती प्रदर्शन , औषधी वनस्पती माहिती प्रदर्शन, इ.\nप्रदूषण विरोधी मोहिम आणि सणांमुळे होणाऱ्या प्रदुषणं विषयी जागृती निर्माण करणे.\nप्रदूषण विरोधी मोहिम आणि सणांमुळे होणाऱ्या प्रदुषणं विषयी जागृती निर्माण करणे.\nविविध वृक्ष बिया गोळा करणे आणि रोप निर्मिती कशी करावी याविषयी प्रशिक्षण\nनिसर्ग विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,विविध बिया संकलन स्पर्धा,वन्यजीव माहिती संकलन प्रकल्प स्पर्धा.\n२००४ मध्ये ‘बेस्ट नेचर क्लब’ पुरस्कार:-विश्व प्रकृती निधी - भारत या जगभर पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थे मार्फत.\n२०११ मध्ये वसुंधरा मित्र पुरस्कार:-किर्लोस्कर ग्रुप द्वारे वसुंधरा चित्रपट मोहोत्सव २०११ मध्ये मा.सौ. सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण (मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी) यांच्या शुभ हस्ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2019-04-20T16:16:13Z", "digest": "sha1:LGUVHK72E2D6PMTE5MF3TTMJAGVQUCAP", "length": 3589, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मानवी विकास निर्देशांक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मानवी विकास निर्देशांक\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nजगातील देशांची यादी (मानवी विकास निर्देशांकानुसार)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:५१ वाजता केला गेला.\nये��ील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%9D", "date_download": "2019-04-20T16:13:48Z", "digest": "sha1:TN6CCSHQCJDPYSHC5NQXYMOZ2CFFBOJ7", "length": 16927, "nlines": 391, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सगळे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\n(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nमागील पान (जौनपूर जिल्हा) | पुढील पान (झुनझुनु (लोकसभा मतदारसंघ))\nझहूर अहमद चौधरी मैदान\nझांसी की रानी(दूरचित्रवाहिनी मालिका)\nझांसी की रानी (दूरचित्रवाहिनी मालिका)\nझाकिर हुसैन अल्लारखाँ कुरेशी\nझायेद बिन सुल्तान अल नाह्यान\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान\nझारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)\nझारखंड विधानसभा निवडणूक, २०१४\nझारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस\nझाशी राणी चौक मेट्रो स्थानक\nझिंग चिक झिंग (मराठी चित्रपट)\nझिंग चिक् झिंग (मराठी चित्रपट)\nझिंबाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे\nझिंम पोरी झिंम हि (कादंबरी)\nझिने एल अबिदिन बेन अली\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००-०१\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे\nझिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१०\nझिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७\nझिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ\nझिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९\nझिम्बाब्वे महिला फुटबॉल संघ\nझिम्बाब्वे महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ\nझिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\nझिम्बाब्वे राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nझिम्बाब्वेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nझिम्बाब्वेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nझी मराठीवरील मालिकांची यादी\nझील के उस पार (१९७३ हिंदी चित्रपट)\nझुंजार चषक (क्रिकेट स्पर्धा)\nझुंजार चषक (क्रिकेट स्पर्धा )\nमागील पान (जौनपूर जिल्हा) | पुढील पान (झुनझुनु (लोकसभा मतदारसंघ))\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%AA", "date_download": "2019-04-20T16:24:25Z", "digest": "sha1:J7MMMWXVTRMTYIKWQK67YWB55YVFNPBA", "length": 5427, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विश्वशांती स्तूप - विकिपीडिया", "raw_content": "\nविश्वशांती स्तूप हे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील, गिताई मंदिराजवळील पांढऱ्या रंगाचे एक मोठे स्तूप आहे. या स्तूपाच्या चार बाजूवर बुद्ध मूर्ती बसवलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या पार्कसह एक लहान जपानी बौद्ध विहारही आहे. स्तूपाजवळ एक मंदिर आहे जेथे सार्वत्रिक शांततेसाठी प्रार्थना केली जाते. हे स्तूप इ.स. १९९३ मध्ये खुले गेले आहे,[१] जगभरात बनवल्या गेलेल्या सुमारे ८० शांती पॅगोड्यांपैकी हे एक आहे.[२] महात्मा गांधींना प्रेरणास्थान मानणाऱ्या फुजिरी गुरुजींचे हे स्वप्न होते. जपानच्या आण्विक बॉम्बची प्रतिक्रिया म्हणून हे राजगीरमधील रत्नागिरी टेकडीवर बांधलेले हे पहिले आणि सर्वाधिक प्रसिद्ध विश्वशांती स्तूप आहे.[३]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6", "date_download": "2019-04-20T17:21:28Z", "digest": "sha1:6Y2CNTSA2K27TCPFSOSZ4QUWR32PAJVZ", "length": 6155, "nlines": 189, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:मराठी शब्द - Wiktionary", "raw_content": "\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► अंत्याक्षरानुसार मराठी शब्द‎ (१२ क)\n► आद्याक्षरानुसार मराठी शब्द‎ (१ क)\n► मराठी उभयान्वयी अव्यये‎ (२ क)\n► मराठी केवलप्रयोगी अव्यये‎ (११ क)\n► मराठी नामे‎ (४ क, १६४ प)\n► मराठी क्रियापदे‎ (१६ क)\n► मराठी क्रियाविशेषण‎ (१२ क)\n► मराठी शब्दयोगी अव्यय‎ (२२ क)\n► मराठी सर्वनाम‎ (६ क)\n► मराठी विशेषणे‎ (१० क, ३६ प)\n\"मराठी शब्द\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण १०२ पैकी खालील १०२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०११ रोजी ०४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/school-closure-decision-is-right-say-vinod-tawade-277116.html", "date_download": "2019-04-20T16:48:21Z", "digest": "sha1:Y4ZVHYZQK3WZWO5CM2VUR6SIAZIJ4HEB", "length": 15730, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच'", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n'शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच'\n'शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच'\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nमहाराष���ट्र 3 hours ago\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nVIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...\nVIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं\nगजराज भडकले आणि मारुती कारला चिरडले, VIDEO व्हायरल\nVIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO: काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांच्यावर गडकरींची टीका, पाहा काय म्हणाले\nVIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय\nVIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर\nVIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण\nभिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल\nकाळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...\nVIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का\nVIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल\nVIDEO: बिग बॉसमधील स्पर्धकांनी केला संजय निरुपमांचा प्रचार\nVIDEO: पाण्यासाठी भाजप नगरसेवकाचं अभियंत्याच्या टेबलवर झोपून आंदोलन\nकांचन कुल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO\nVIDEO: रावसाहेब दानवे माझी मेहबूबा: अर्जुन खोतकर\nVIDEO: मुंबईत ट्रकखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू\nVIDEO: पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी\nSPECIAL REPORT : साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mahant-namdev-shastri-bhagwangad/", "date_download": "2019-04-20T16:30:32Z", "digest": "sha1:UQCBPJ4HNNFCCKHA2PTHGLGLAH3GE2QX", "length": 31646, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ ह��ीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान मुख्य बातम्या भगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत\nभगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत\nकराड यांनी घेतली बैठक, आंदोलन सुरू झाल्याची घोषणा\nभगवानगड एका जातीचा नाही : नामदेवशास्त्रींची टीका\nपाथर्डी (प्रतिनिधी)- पुण्यतिथीनिमित्त भगवान गडावर भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, गडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड वंजारी समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मेळावा घेणार होते. मात्र आरक्षण मेळाव्यावरून नामदेव शास्त्री यांनी विरोध व्यक्त केल्याने, वाद होणार हे निश्चित होते.\nयाप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. या सर्व परिस्थितीत पाथर्डीला भगवान बाबांची 122 वी पुण्यतिथी पार पडली. वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घेण्यात यावे यासाठी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. त्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला होता. त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे होती. मात्र, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने\nया ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अखेर वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून फुलचंद कराड भगवान गडावर दाखल झाले होते. यावेळी भगवान बाबांच्या समधीचे दर्शन घेतले, कार्यकर्त्यांसोबत अवघ्या काही मिनिटाची बैठक पार पडून, कराड यांनी प्रतिकात्मक बैठक घेतल्याचे सांगून 16 सप्टेंबरला पुण्यात व्यापक मेळावा घेऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवानगडावर येऊन मंदिराच्या आत आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन ती अवघी दोन मिनिटात गुंडाळली.\nकराड यांची भगवान गडावर बैठक होऊ देऊ नये अशी मागणी नामदेवशास्त्री यांनी प्रशासनाकडे केल्या नंतर प्रशासनाने जमावबंदी आदेश गडावर लागू केला होता. मात्र आपण बैठक घेतली असून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन आत्तापासून सुरु झाल्याचे नंतर पत्रकारांशी बोलताना कराड यांनी जाहीर केले. यावेळी नामदेवशास्त्री यांच्यावर सुद्धा कराड यांनी टीका केली.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भगवानगडावर फुलचंद कराड हे बैठक घेणार असून ती रद्द करावी अशी मागणी दोन दिवसांपूर्वी गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी केली होती. ही मागणी करताना कराड यांची ही कृती म्हणजे हा एका राजकीय कटाचा भाग असून या मागे पंकजा मुंडे यांचा हात असल्याचा आरोप मुंडे यांचा नामोल्लेख टाळून नामदेवशास्त्री यांनी केल्याने आज भगवानगडावर नेमके काय होणार याकडे भगवानबाबा भक्तांचे लक्ष लागून राहिले होते.\nसकाळ पासूनच गडाकडे येणार्‍या दोन बाजूच्या रस्त्यावर व भगवानगडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान कराड हे जवळपास दीडशे कार्यकर्त्यांसमवेत गडावर दाखल झाले. कोणतीही घोषणाबाजी न करता ते गडावरील मंदिरात शांततेत गेले व बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांनी कार्यकर्त्यांना खाली बसवत आज आपण बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून आजपासून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन सुरु झाल्याचे जाहीर करत बैठक आटोपती घेतली.\nयानंतर गडाच्या बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले कि वंजारी समाजाला एन. टी. मध्ये टाकल्याने केवळ दोन टक्के आरक्षण मिळाले असून त्या मुळे वंजारी समाजावर अन्याय झाला आहे. पुन्हा एकदा आमचा समावेश ओबीसीत करावा. भगवानबाबा आमचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मंदिराच्या आवारात बैठक घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनाला कोणाही राजकीय नेत्याचा पाठिंबा नसून पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत.या विषयावर मी त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोललेलो नाही.\nआम्ही आमच्या पद्धतीने लढत आहोत. मराठा समाजाचे आंदोलन सुद्धा नेत्यांशिवाय झाले आहे. सरकार जरी आमचे असले तरीही त्यांनी लवकर आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते मिळवू. आंदोलनाची सुरवात गडावरून सुरु करताना गडावर वाद निर्माण करण्याचा आपला हेतू नाही. गडावरील स्टेज नामदेवशास्त्री यांनी पाडत येथे माईक बंदी करून स्वतःची आचारसहिंता लागू केली आहे. मी येथे मते मागण्यासाठी आलेलो नाही.एखाद्या गावात पाटलाच्या वाड्यावर बैठक होऊन तेथे सुद्धा मते मागितली जातात मात्र त्यामुळे आचार संहितेचा भंग होत नाही मग मी बैठक घेतली तर भंग कसा होतो.\nगडावर होणारा दसरा मेळावा नामदेवशास्त्री यांनी बंद केला मग वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर ते येथे मेळावा घेऊन देणार नाही हे न समजण्या इतका मी दुधखुळा नाही मात्र एक दिवस असा येईल की वंजारी समाजाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर आरक्षणाच्या मागणीसाठी उतरल्यानंतर स्वतः नामदेवशास्त्री या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे आपल्याला पहावयास मिळेल.\nया वेळी गोविंद शिंगारे,अंकित मुंडे,परमेश्वर मुंडे,बाळू आढाव,सुनील गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती.\nकराड यांच्या आरोपांविषयी बोलताना नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानगड हा जातीपातीच्या विरहित आहे. हा गड केवळ एका समाजाचा नसून तो सर्व समाजाचा आहे. या ठिकाणी बैठका घेऊन किंवा मेळावा आयोजित करून कोणीही गडाच्या शांततेचा भंग करू नये.\nदेवस्थान व भगवानबाबांच्या भक्तांना वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे असून तो एक प्रकारचा अपराध आहे. एखाद्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गड नसून तो शुद्ध वारकर्‍यांचा आहे. हे ठिकाण सामाजिक नसून ते अध्यात्मिक आहे.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भगवानगडावर मेळावा आयोजित केला असल्याचे आपल्याला वृत्तपत्रातील बातम्यातून समजल्याने आपण प्रशासनाला मेळावा होऊ देऊ नये असे पत्र दिले. आज प्रशासनाला मोठा ताण सहन करावा लागला असून प्रशासनाने गडाला जी साथ दिली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी असल्याचे शेवटी नामदेवशास्त्री म्हणाले.\nपुण्यात ठरणार पुढील दिशा –\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुणे येथे 15 सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली असून त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल.आम्हाला आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व पंकजा मुंडे यांना देणार असल्याचे यावेळी कराड यांनी सांगितले.\nPrevious articleपारोळ्यात शॉर्टसर्किटने घराला आग\nNext articleसात लाखांचा गुटखा जप्त\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभगवानगडाला पंकजा मुंडेंचे आव्हान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/64389dangar-samaj-agitation-in-pune-64389/", "date_download": "2019-04-20T16:28:01Z", "digest": "sha1:34YOY2B5JYZWLPL75UQG2PROTWAEPPIC", "length": 5809, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : धनगर समाजातील एक लाख महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार राख्या - MPCNEWS", "raw_content": "\nPune : धनगर समाजातील एक लाख महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार राख्या\nPune : धनगर समाजातील एक लाख महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार राख्या\nएमपीसी न्यूज- मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद नंतर आज (शुक्रवार) धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पुण्यात कौन्सिल हॉलच्या बाहेर धरणे आंदोलन केले जात आहे. धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, यासाठी धनगर समाजातील एक लाख महिला राखी पाठवणार आहेत.\nअसे असेल धनगर समाजाचे आंदोलन\n@ 10 ऑगस्टला पुण्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण\n@ 14 ऑगस्टला राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर एकदिवसीय मोर्चा व ठिय्या\n@ 24 ऑगस्ट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा\n@ 8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे महामेळावा\nAkurdi : रविवारी आकुर्डीत साकोसाचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विशेष पुरस्कार\nNigdi : सर्व धर्मांची शिकवण समानता आणि मानवता शिकविते – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181954-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Vi_Improved", "date_download": "2019-04-20T17:20:23Z", "digest": "sha1:OLSHRVZU7OBZ3HA2YVPGQYYQGVBC5IG2", "length": 2863, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Vi Improved - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :Vi Improved\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181955-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?start=7400", "date_download": "2019-04-20T16:38:38Z", "digest": "sha1:DKBM6VEM7A52ULE7YSTKHXAKMWVK67KD", "length": 4212, "nlines": 156, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\n8 धोकादायक ब्लॅकहेट एसइओ तंत्रज्ञानाचा साम्लाट चेतावणी देते\nSemalt एक्सपर्ट 301 पुनर्निर्देशित आणि 302 पुनर्निर्देशनांमधील फरक स्पष्ट करतो\nSemalt Advice: कसे खराब ब्लॅकहॅप एसइओसारखे दिसते आणि ते कसे टाळायचे\nSemalt एक्सपर्ट एक आकर्षक सर्च इंजिन पुनरावलोकन देते\nदुय्यम: Wordfence सुरक्षा आपल्या वर्डप्रेस साइट संरक्षण कसे\nवर्डफेंस सिक्युरिटी प्लगइन - Semalt एक्सपर्ट आपल्या वर्डप्रेस वेबसाइटवर सुरक्षित कसे कर��वे ते सांगते\nरेफरल स्पॅम रिमूव्हल समजावलेला Semalt एक्सपर्ट\nमिसमेट सांगते कसे Botnet मालवेअर लढा\nSemalt: ऑनलाईन उपस्थिती सुधारण्यासाठी दहा युक्ति\nSemalt एक्सपर्ट Google Analytics मध्ये रेफरल स्पॅम सह डील कसे निर्दिष्ट करते\nसमतुल्य: Google Analytics आणि WordPress मध्ये भाषा स्पॅम अवरोधित कसे करावे आणि का\nSemalt एक्सपर्ट नॉई पासून Google Analytics मुक्त कसे माहित\nGoogle विश्लेषिकी फिल्टरसह स्पॅम वाहतूक कसे सोडवायचे - Semaltेट एक उत्तर उघड\nSemaltेट सादर Google Analytics फिल्टरचे मुख्य प्रकार\nहा अॅड वर्ल्ड किंवा ग्राहकांना आपण कसे प्रेम करावे हे - Semalt एक्सपर्ट पासून विपणन धोरणे\nवेबसाइटसाठी दादर आणि बटन स्पॅम - मिमलट्रेटसह आपल्या व्यवसायाचे संरक्षण करा\nGoogle Analytics च्या प्रोफाइल फिल्टर करण्यासाठी semalturate मार्गदर्शक\nGoogle Analytics मध्ये फिल्टरसाठी मिमल करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती\nSemalt एक्सपर्ट: केवळ मोबाइल ट्रॅफिक कसे पाहावे ते येथे आहे\nमोबाइल अनुप्रयोग संरक्षण आपल्या व्यवसायासाठी हे इतके महत्त्वाचे का आहे - Semalt उत्तर माहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181956-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T16:26:02Z", "digest": "sha1:QMXKL7WP7JLXXGKHOKH6AZS6UYUVT2VO", "length": 12325, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'एमएचटी-सीईटी' नोंदणीसाठी लिंक सुरू - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘एमएचटी-सीईटी’ नोंदणीसाठी लिंक सुरू\nपुणे – राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करण्यासाठी लिंक उद्यापासून (दि. 1) सुरुवात होणार आहे, असे राज्य सीईटी सेलने संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध केले आहे. “एमएचटी-सीईटी’ यंदापासून ऑनलाईन होणार आहे.\nराज्य सीईटी सेलने नुकतेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतचे परिपत्रकही जाहीर झाले. अभियांत्रिकी, कृषी आणि अभियांत्रिकी या तीनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाईनद्वारे होत होती. यावर्षी ही परीक्षा ऑनलाईनद्वारे पहिल्यांदाच घेण्यात येत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“एमएचटी-सीईटी’ यावर्षी 2 मे ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार असल्य���चे राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकात नमूद आहे. या परीक्षेसाठी प्रथमत: राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यात प्राथमिक माहिती भरावयाचे आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना “एमएचटी-सीईटी’ परीक्षेला बसता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n“एमएचटी-सीईटी’सह बॅचरल ऑफ फाईन आर्ट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणीस दि. 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. एमएएच-एएसी-सीईटी 2019 असे या सीईटीचे नाव आहे. दरम्यान, दोन्ही अभ्यासक्रमाच्या सीईटीस नोंदणीस सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचे सविस्तर कालावधी लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181956-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:33:47Z", "digest": "sha1:6OPZSLPWZP3FPC6LEW6OHTTMXMPOBJFL", "length": 13358, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणीकपातीला विरोध करण्याचा निर्णय - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाणीकपातीला विरोध करण्याचा निर्णय\nपाण्यासंदर्भात पुण्यात सर्वपक्षीय बैठक\nपुणे – पाणीकपातीचा विषय अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, पाण्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. मात्र पाणीकपातीला विरोध करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकमी पाऊस आणि त्या अनुषंगाने पाण्याचा काटकसरीने वापर या पार्श्‍वभूमीवर पाणीकपात करण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यातच पुणे शहरालाही कमी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच, उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता पाणी कपात करावी लागणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी अनेकदा केले होते.\nपाणी कपातीवरून शहरात पाण्याचे राजकारण रंगले आणि त्याला विरोध सुरू झाला. जलसंपत्ती नियामक मंडळानेही महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला. महापालिकेनेही जलसंपदा विभागाकडून मिळणाऱ्या पाणीवाटपाचे फेरनियोजन केले. ऐन दिवाळीत पाणीकपातीचे संकट पुणेकरांवर ओढवले. तसेच अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी महापालिका प्रशासन घेऊ शकते, अशी स्थिती आहे.\nत्यावेळी शहरातील अन्य पक्षांच�� प्रमुखांबरोबर बैठक घेऊन समन्वयाने निर्णय घेण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. मात्र, दिवाळीपासून ही बैठक लांबली. अखेर बुधवारी या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना तसे निरोपही महापौर मुक्ता टिळक यांनी पाठवले आहेत. रात्री साडेआठ वाजता न. चि. केळकर रस्त्यावरील लोकमान्य सभागृहात ही बैठक बोलावण्यात आली आहे.\nबैठक वादळी ठरण्याची चिन्हे\nया बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असेल तर आमचा याला विरोध असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी घेतली आहे. कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांचीही हीच भूमिका आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पाण्यासंदर्भातील बैठक वादळी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181956-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T16:15:06Z", "digest": "sha1:XXT2FV3BOWXL6TU2AV5BIUV4V5BCK7LT", "length": 5556, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोसम नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nमोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.\nमोसम नदीचे खोरे सुपीक आहे. या खो‍ऱ्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे मुख्यत्वे नगदी पिके घेतली जातात.\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१६ रोजी १३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181956-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mega-block-on-express-way-on-friday-18th-jan-83651/", "date_download": "2019-04-20T16:46:48Z", "digest": "sha1:MD7DOUV6BKA3VVCAYFZZDCLZOD2LAUB4", "length": 6685, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा मेगा ब्लॉक - MPCNEWS", "raw_content": "\nExpress Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा मेगा ब्लॉक\nExpress Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा मेगा ब्लॉक\nएमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि. 18) दुपारी 12 ते 2 या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्याच्या अगोदर 17/000 किलोमीटर येथे ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी)तर्फे कमान बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई-पुणे या मार्गावरील दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे.\nदरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार (जुना मुंबई-पुणे महामार्ग)वर वळविण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक चिखले ब्रिजपासून मागे थांबविण्यात येणार आहे.\nमुंबई-पुणे मार्गावरील सर्व प्रवासी वाहनचालकांनी शेडूग फाटा-आजिवली चौक-दांड फाटा-चौक (कर्जत) फाटा-खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खालापूरमार्गे परत खालापूर टोल नाक्यावरून पुण्याच्या दिशेने या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलीस पनवेल विभागाकडून करण्यात आले आहे.\nkatraj : पतंग उडवताना टेरेसवरून पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nPimpri: अजितदादा जेलमध्ये जातीलच; भाजप प्रदेशाध्याक्षांचा पुनरुच्चार\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181957-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/post-bmc-election-alliance-politics-by-fadnavis/", "date_download": "2019-04-20T17:12:47Z", "digest": "sha1:J7WRMCJP2GUFLVYHVYVCCGTEGJV6DFMB", "length": 21305, "nlines": 128, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nफडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nएका छोट्या राज्याचा वाटावा एवढा अवाढव्य आर्थिक पसारा मुंबई महा नगरपालिकेचा आहे. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं हे महत्व ओळखून शिवसेनेची पाळंमुळं मुंबईत घट्ट रोवून ठेवली आहेत. एक तर स्वतः बाळासाहेब हेच चमत्कारिक रसायन. त्यात त्यांना मिळालेली मुंबईतील मराठी सैनिकांची आजन्म साथ – ह्यामुळे “मुंबईत सेनाच” हे ब्रीद श्वास होऊन बसलाय. इतका, की कट्टर भाजप समर्थक आणि इतर वेळी ‘स्थानिक पक्षांनी देशाचं नुकसान केलंय, देशात फक्त राष्ट्रीय पक्षच असावेत’ असं मत असणारे काही मुंबईकर, मुंबई मनपा निवडणूक आली की बरोब्बर, आपोआप ‘मुंबईत सेनाच” हे ब्रीद श्वास होऊन बसलाय. इतका, की कट्टर भाजप समर्थक आणि इतर वेळी ‘स्थानिक पक्षांनी देशाचं नुकसान केलंय, देशात फक्त राष्ट्रीय पक्षच असावेत’ असं मत असणारे काही मुंबईकर, मुंबई मनपा निवडणूक आली की बरोब्बर, आपोआप ‘मुंबईत सेनाच’ ची आरोळी ठोकतात.\nबाळासाहेबांची ही पुण्याई घेऊन उद्धव ठाकरे आता शिवसेना पुढे नेत आहेत. २०१४ लोकसभा निवडून ते आत्ताच्या २०१७ मुंबई मनपा निवडणूक – आतापर्यंत उद्धव ठाकरेंचं कौशल्य, वक्तृत्व उभा महाराष्ट्र आजमावत आला आहे. महाराष्ट्र विधानसभा, कल्याण डोंबिवली मनपा आणि आत्ताच्या मुंबई मनपा निवडणूक ह्या उद्धवजींच्या कौशल्याची चरम परीक्षा बांधणाऱ्या होत्या. त्यात ठाकरे उत्तीर्ण झाले किंवा नाही हे आपापल्या राजकीय ओढयानुसार ठरवलं जाईल. परंतु मुंबई मनपा निवडणूक शिवसेनेच्या वाघाच्या गळ्याशी होती – हे कुणीच नाकारू शकत नाही. आजच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेने ठाकरे ही लढाई जिंकलेत असं वातावरण सेना समर्थकांत दिसत आहे.\nमुख्यमंत्र्यांची घोषणा अशी आहे –\nमहापौर, उपमहापौरपदासह स्थायी, सुधार समित्यांसारख्या कोणत्याही महत्त्वाच्या समित्यांच्या तसेच बेस्टच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढणार नसून केवळ महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक होतो की नाही यावर नजर ठेवणार आहे.\nमहाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार :\nभाजपच्या कोअर समितीची आज बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेनेला भाजपपेक्षा २ जागा अधिक मिळाल्या आहेत. जनतेच्या या कौलाचा भाजप अनादर करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nपण – पुढे –\nत्याच वेळी मुंबई महानगरपालिकेसाठी आयुक्तांसह एक स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.\nअनेक भाजप समर्थकांना हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचा “मास्टर स्ट्रोक” वाटतोय. त्यांच्या मते एकीकडे मुंबई मनपा वर आपला वचक ठेवण्याची आणि शिवसेनेच्या राज्यात सत्तेत असून विरोधी पक्षासारखं वागण्याच्या वर्तनावर उत्तर देण्याची ही युक्ती आहे.\nअनेक कुटुंबांमध्ये साटंलोटं हा जो प्रकार असतो…तसंच काहीतरी.\nसाटंलोटं मध्ये ज्या घरातून आपल्या घरात सून आली आहे, त्याच घरात आपली मुलगी सून म्हणून पाठवली जाते. दोन्ही मुलींचे संसार सुखाने चालावेत ह्यासाठी ही युक्ती असते. तुम्ही आमची लेक खुश ठेवा…आम्ही तुमची सुखी ठेऊ…असा हा bargain असतो\nअगदी हाच प्रकार मुंबईत झाल्याचं दिसत आहे. राज्यात त्रास दिलात तर BMC मध्ये त्रास देऊ…अशी ही तयारी फडणवीसांनी केली असल्याचं अनेकांचं मत आहे.\nपरंतु, ह्यात एक वेगळा, आणखी मोठा राजकीय डाव देखील असू शकतो.\nहा डाव असेल –\n” — चा अदृश्य उपप्रमेय — “सेना मुंबईतच\nह्या तर्काचा आधार आहेत, नुकत्याच पार पडलेल्या महानगर पालिक आणि जिल्हा परिषदांचे निकाल.\nअभ्यासूंसाठी दैनिक लोकमत ने प्रसिद्ध केलेले निवडणूक निकाल पुढे देत आहोत –\nसर्वच आकड्यांवरून दिसतंय की भाजपचा वारू चौफेर उधळत आहे. मुंबईत देखील उधळलाच, फक्त “शतप्रतिशत” होऊ शकलं नाही. पण इतर मनपा आणि जि प बघता, भाजपचा शतप्रतिशत अश्वमेध योग्य दिशेने दौडत आहे असं दिसतं.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख विरोधी पक्ष हळूहळू अस्ताला लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात, आजपर्यंत “नैसर्गिक मित्र” असलेला शिवसेना हळूहळू नैसर्गिक प्रतिस्पर्धी दिसतोय. त्याला प्रतिस्पर्धी म्हणून हरवायचं असेल, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपलं स्थान बळकट करणं आणि शिवसेनेचं खच्चीकरण करणं ही खेळी उपयुक्त ठरते. ते करण्यासाठी सेनेने समाधानी रहात मुंबईत गुंतून रहाणे भाजपच्या कधीही पथ्यावर पडणार आहे. म्हणूनच हा सेनेचा महापौर होऊ देण्याचं पाऊल.\nकेंद्रात मोदी सरकारने हीच खेळी अरविंद केजरीवालांबरोबर खेळली. आणि ती कमालीची यशस्वी झाल्याची दिसून येतीये.\n२०१४ निवडणुकांपूर्वी – दिल्लीच्या निवडणूक झाल्या. दोनदा. पहिल्यांदा केजरीवालांनी ४९ दिवसांचं सरकार चालवलं…काँग्रेसच्या साथीने. नंतर ७० पैकी ६७ जागा जिंकून दणक्यात निवडून आले. हे सर्व घडलं फेब्रुवारी २०१५ मध्ये.\nहा अरविंद केजरीवालांचा मोठा विजय होता. परंतु त्या नंतरचं राजकारण बघितलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री होणं हे केजरीवालांसाठी लॉन्ग टर्म लोढणं होऊन बसलं.\nदिल्लीची जबाबदारी घेऊन बसलेल्या केजरीवालांना दिल्ली विरुद्ध केंद्र अशी लढाई समोर वाढून ठेवली गेली. शिवाय लोकसभा निवडणुकीत, नुकतेच मुख्यमंत्री झालेले केजरीवाल आता पंतप्रधान होऊ इच्छितात…ह्यांची क्रेडिबिलिटी काय आहे…आधी ४९ दिवसांचं सरकार चालवलं, आता मुख्यमंत्री होऊन स्वतःला सिद्ध करायचं सोडून पंप्र होऊ इच्छितात – हा त्यांच्याविरुद्धचा मजबूत युक्तिवाद वापरला जाऊ लागला. वापरणारे होते, अर्थातच, स्वतःचं कर्तृत्व वाजवून वाजवून सांगणारे नरेंद्र मोदी.\nअश्या प्रकारे केजरीवालांना दिल्लीत अडकवून, मोदींनी आपल्याविरुद्ध देशपातळीवर उभा राहू शकेल असा सक्षम विरोधी संपवून टाकला होता – तेवढ्या पुरता तरी.\nआपल्यापेक्षा फक्त २ जागा अधिक असलेल्या ठाकरेंना, विना लढत मुंबई महानगर पालिका देण्यात, फडणवीसांचा हाच लॉन्ग टर्म प्लॅन दिसत आहे.\n“मुंबईत सेनाच” – चं हळूहळू “सेना फक्त मुंबईतच” — असं होईल काय – हे येणारा काळ ठरवलेच.\nपण तसं होऊ नये असं वाटत असेल तर सेना नेतृत्वाला फार सावधगिरीने पावलं उचलावी लागतील हे मात���र नक्की.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ते का गरजेचे आहे\nस्मरण चित्र -देव आनंद\nह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो\nमोदींमुळे “लोकशाही खतरे में” खरंच हे पहा पुरावे, आणि तुम्हीच ठरवा\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nOne thought on “फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय\nIPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nबहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात\nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nतुमच्या इमेलवर सारखे स्पॅम मेल्स कुठून व का येतात\nपैसे झाडाला लागलेत का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nलहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’\nलिबरलांच्या सेनापती, अरुंधती रॉय ह्यांचं “जंगलावरील आक्रमण” : पर्यावरणप्रेमी इकडे लक्ष देतील का\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nअमिताभने रंगवलेल्या अँथोनी गोन्सालवीस मागचा खरा ‘अँथोनी गोन्सालवीस’\n“बचेंगे तो और भी लडेंगे” म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी\nवाळूसारख्या वस्तूचा सुद्धा चालतो काळाबाजार कसा तो जाणून घ्या \nलडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो\nयोगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण\nमुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nयोगगुरु बाबा रामदेव यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या धक्कादायक गोष्टी\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nमहागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181957-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/welcome-mamata-to-sp-bsp/", "date_download": "2019-04-20T17:02:26Z", "digest": "sha1:ES3L3X5KCDYEOXTPITJQJNDM33SGJLO4", "length": 11064, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ममतांनी केले सपा-बसपा आघाडीचे स्वागत - Dainik Prabhat", "raw_content": "\nममतांनी केले सपा-बसपा आघाडीचे स्वागत\nकोलकाता: उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या आघाडीचे तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्वागत केले आहे. ही आघाडी उत्तर भारतातातून भाजपला उखडून टाकेल असे त्या म्हणाल्या. ही एक चांगली राजकीय घडामोड आहे असेही त्यांनी नमूद केले.\nममता बॅनर्जी या स्वत: भाजपच्या कट्टर विरोधक असून त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी कोलकात्यात याच महिन्यात एका रॅलीचे आयोजन केले आहे. त्यांच्या आघाडीत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष हे दिसणार नसले तरी ममतांनी त्यांच्यातील आघाडीचे स्वागत केले आहे. भाजपला सत्तेवरून घालवण्यासाठी उत्तरप्रदेशातील या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते अशी त्यांची धारणा होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\n५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन\nचुकून ‘बसपा’ ऐवजी ‘भाजप’ला मत दिल्याने मतदाराने कापले स्वतःचे बोट\nसुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांना खेचले कोर्टात\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचण���त \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181958-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/sayli-paranjpe-writes-travel-blog/", "date_download": "2019-04-20T16:16:37Z", "digest": "sha1:LI4LPLRM7U4F7W47V7YHCLPRE4ICGTLA", "length": 29212, "nlines": 122, "source_domain": "bigul.co.in", "title": "‘शुद्ध’त्वाचे अवशेष – बिगुल", "raw_content": "\nकोकॅशस पर्वतांच्या प्रदेशातून भारतीय उपखंडाकडे स्थलांतरित होऊन आलेल्या आर्यांबद्दल पहिल्यांदा वाचलं होतं ते इतिहासाच्या पुस्तकात. पाचवीच्या पाठ्यपुस्तकात काहीशी त्रोटक स्वरूपात आणि पुढे अकरावीत काहीशा विस्तृत स्वरूपात ही माहिती होती. मुळात मला इतिहास नेहमीच खूप इंटरेस्टिंग वाटत आला आहे पण ज्यांना तो काहीसा रुक्ष वाटतो त्यांच्यासाठीही ही माहिती सुरस, चमत्कारिक होती. स्थलांतर ही बाबच अत्यंत रोचक आहे. त्यात हालचाल आहे, नवीन काहीतरी शोधण्याचा ध्यास आहे. जबरदस्तीने झालेली स्थलांतरंही त्यावेळी दु:खद वाटत असली, तरी त्यातही जगण्याचा निश्चय आहे आणि तो या दु:खाहून खचितच मोठा आहे.\nकाही हजार वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आर्यांनी (ते मुळात इथलेच असे दावेही आहेत पण तो वेगळा विषय आहे) विकसित केलेली संस्कृती याबदद्ल नेहमीच प्रचंड फॅसिनेशन वाटत आलं आहे. अर्थात कोणताही घटनाक्रम आपल्यासोबत चांगल्या-वाईट दोन्ही बाजू घेऊन येतो. आर्य आणि अनार्य, त्यातून आलेली वंशश्रेष्ठत्वाची भावना, त्यातून निर्माण झालेला संघर्ष हे सगळंही एका अर्थाने अपरिहार्यच. माणसं त्यातूनही पुढे जात राहतात, संघर्षाचे जुने मुद्दे मागे पडतात, नवे निर्माण होतात. हे चक्र अव्याहत सुरूच राहतं, अर्थात वेगवेगळ्या पातळ्यांवर. कोणे एके काळी एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या आर्य आणि द्रविडांमध्ये पुढे रोटीबेटी व्यवहारही होऊ लागले. त्यांच्या संकरांतून आख्खेच्या आख्खे समुदाय निर्माण झाले आणि वाढले. तरीही कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात आजही आर्य-अनार्य वाद जागा आहेच. वंशश्रेष्ठत्वाची भावना जागी आहेच. ती कुठेतरी वंशशुद्धत्वाच्या आग्रहाला जन्म देतेच.\nअलीकडेच लदाखला गेले असताना या वंशशुद्धतेचं अस्वस्थ करणारं दर्शन घडलं. लदाखच्या खालच्या भागातल्या आर्यन व्हॅलीबद्दल ओझरतं काही ऐकलं होतं. म्हणजे या भागातल्या काही खेड्यांमध्ये आजही ‘मूळचे आर्य’ लोक राहतात वगैरे. लदाखला गेलो तेव्हा नवऱ्याचा एक मित्र या भागातून सायकलिंग करून आला होता. त्याने या आर्य लोकांसोबत काढलेला एक फोटो दाखवला. गोरेपान रुबाबदार लोक पण सगळे जवळपास सारखेच. त्यांच्या रुबाबदार रुपासोबतच हे सारखेपण फोटोतही जाणवत होतं. का कोण जाणे एक अस्वस्थ उत्सुकता मनात जागी झाली. त्याचवेळी आर्यन व्हॅलीत दोन-तीन दिवसांनी आर्यन फेस्टिवल होणार आहे असं कळलं. बघू तरी काय आहे म्हणून तिकडे गेलो.\nलदाखच्या खालच्या भागात श्रीनगरच्या दिशेने जायला लागल्यानंतर ही आर्यन व्हॅली आहे. एका बाजूला सिंधूचा आक्रमक खळाळता प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला पर्वत यांच्यामधल्या दाह, हामू, गारकोन, दरस्तिक वगैरे खेड्यांमध्ये हे आर्य राहतात. या समुदायाला दर्द अशा नावाने ओळखलं जातं. दर्द हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. पर्वतरागांत राहणारे असा त्याचा अर्थ आहे. आपण शुद्ध आर्यवंशीय आहोत असा दावा या समुदायाचा आहे. काही इतिहासकारांच्या मते इसवीसनपूर्व ३२७ सालाच्या आसपास भारत मोहिमेवर आलेल्या अलेक्झांडरच्या सैन्यातल्या काही तुकड्या गिलगिट आणि परिसरात (गिलगिट आता पाकिस्तानात आहे) राहून गेल्या. त्यांचीच ही प्रजा. मात्र, ते लोक आर्य वंशाचे आहेत याबद्दल फारसे दुमत नाही.\nतर आर्य भारतात उपखंडात आले आणि पुढेपुढे जात राहिले, त्यांचा तिथल्या स्थानिकांशी संबंध आला, त्यातून संकर झाले. काही समूह मात्र इथेच राहिले आणि पिढ्यानुपिढ्या वंशशुद्धता जपत राहिले असं काहीतरी.\nलदाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या त्या आर्यन फेस्टिवलमध्ये सामील होण्यासाठी दर्द लोकांचे जथ्थेच्या जथ्थे आले होते, येत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिज्जूंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. एकंदर आयोजनात फारसा भपका वगैरे नव्हता. पारंपरिक पोशाखातले वेगवेगळ्या वयोगटांचे दर्द यात सहभागी झाले होते. दर्द लोकांनी आर्यन व्हॅलीत आपली मूळ संस्कृती जतन केली आहे याबद्दल उद्घाटक रिज्जू यांच्यासह उपस्थितांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. भरपूर फुलं, पाठीमागे शेळ्या-मेंढ्यांच्या कातडीसदृष वस्त्र लावलेले. दर्द लोकांची पारंपरिक खाद्यसंस्कृती, विविध प्रसंगांना ते म्हणत असलेली गाणी या सगळ्याचं दर्शन महोत्सव घडवत होता. मला मात्र राहूनराहून ते एका साच्यातून घडवल्यासारखे भासणारे चेहरे अस्वस्थ करत राहिले. विविधतेलं सौंदर्य बघण्याची सवय असलेल्या डोळ्यांना हा एकसारखेपणा बोचत राहिला.\nदर्द लोकांची दाह आणि हानू ही खेडी पर्यटकांना बघण्यासाठी खुली आहेत. आम्ही दाहच्या दिशेने गेलो. या काही खेड्यांमध्ये मिळून साडेतीन हजारांच्या आसपास घरं आहेत. कोकॅशस पर्वतरांगांतून आर्यांचे काही जथ्थे युरोपात गेले तर काही आशियात आले असं म्हटलं जातं. आर्यन व्हॅलीतल्या दर्द लोक बऱ्याच बाबतीत युरोपीयनांसारखे आहेत. हे सगळे लोक गौरवर्णीय, धारदार नाकांचे, निळ्या डोळ्यांचे आणि उंचपुरे, मजबुत बांध्याचे आहेत. ते स्थानिक स्तरावर पिकवलेल्या द्राक्षांपासून वाइन तयार करतात, कोणत्याही कृत्रिम खताच्या वापराशिवाय ठराविक पिकं घेतात. या भागातले जर्दाळू लदाखमध्ये अन्य कुठेही मिळणाऱ्या जर्दाळूंच्या तुलनेत चविष्ट असतात, कारण, ते सेंद्रीय पद्धतीने पिकवले जातात. नैसर्गिक खतासाठी ते शेळ्या-मेंढ्या पाळतात. सूर्याच्या भ्रमणानुसार ते नवीन वर्ष साजरं करतात. मिनारो ही त्यांची स्थानिक बोली आहे आणि यात अनेक भाषांचं मिश्रण आहे. हे लोक सहसा पारंपरिक पोशाखातच असतात. त्यांचे खास सण आहेत. वंशाचं तथाकथिक शु���्धत्व जपण्यासाठी बाहेर लग्न वगैरे करण्यावर कडक निर्बंध आहेत. वगैरे वगैरे. ही माहिती वाचून कळली होती. अठराव्या शतकात एका बौद्ध भिक्खूच्या प्रेरणेने या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पण तरीही त्यांच्या पारंपरिक दैवतांची उपासनाही ते करतात.\nदाहमध्ये आर्य संस्कृतीवर आधारित एक म्युझियम आहे असं तिथली माहिती वाचून कळलं होतं. रस्त्यावर दाखवलेल्या खुणांनुसार आम्ही त्या म्युझियमपर्यंत पोहोचलो पण म्युझियम बंद होतं. थोडी आजूबाजूला चौकशी केली तर ते चालवणारे लोक फेस्टिवलसाठी गेले आहेत असं कळलं. म्युझियमच्या बाजूच्या एका घराच्या ओट्यावर बसलेल्या एका आजोबांनी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत आजीही बसल्या होत्या. मग त्यांच्याशीच थोड्याफार गप्पा मारल्या. तिथली खेडी, त्यांची लोकसंख्या, पद्धती यांबद्दल ते बोलत होते. त्यांचं वय होतं ८९ वर्षं. आजी ८४ वर्षांच्या. (अस्सी में और चार) मुलांसाठी शाळा आहेत, आर्ट्सचं कॉलेजही आहे. मात्र, त्याहून वेगळं किंवा इंजिनीअरिंग, मेडिकल असं शिक्षण घेण्यासाठी काही मुलं आता जम्मू, चंडीगढ, अगदी दिल्लीपर्यंत जाऊ लागली आहेत, असं ते म्हणाले. तुम्हाला हा एकच मुलगा का, असं विचारत, त्यांनी त्यांच्याकडे सगळ्यांना कशी भरपूर मुलं आहेत हेही सांगून टाकलं. समूहाबाहेर लग्नाला मनाई आणि असं करणाऱ्यांना वाळीत टाकण्याची प्रथा असल्याने अनेक मुलं जन्माला घालणं ओघाने आलंच असं मला वाटून गेलं. आजोबा उठून आत गेले आणि माझ्या मुलाला त्यांनी काही जर्दाळू आणून दिले. हे ओले जर्दाळू मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. दुपारी उन्हाच्या वेळी खाल्ले तर बाधतात असंही सांगितलं. फटिंग जातीचे जर्दाळू. फटिंग म्हणजे जर्दाळूतले हापूस हे ज्ञान मला लेहमध्येच मिळालेलं होतं पण गाडीत बसल्यानंतर मी त्यातला एक जर्दाळू खाऊन बघितला तेव्हा आर्यन व्हॅलीतले फटिंग सर्वांत चविष्ट याचा खरोखर प्रत्यय आला.\nआजोबांना चार मुली आणि तीन मुलं. सगळ्यांची लग्नं आजूबाजूच्या खेड्यांतच करून दिली. आता मुलांनाही नातवंडं आहेत असं ते सांगत होते. नवऱ्याने फोटो काढू का असं विचारल्यानंतर उत्साहाने दोघांनी पोज वगैरे दिली. (नंतर आजींनी फोटो काढू दिला त्याचे पैसे मागितले आणि हे पैसे ती मागतेय ते फोटोचे, जर्दाळूचे नाहीत हे आजोबांनी क्लीअर केलं.) इथेही नवरा-बायको��चे चेहरे एका साच्यातून काढल्यासारखे. मला पुन्हा काहीतरी साचल्यासारखं फीलिंग आलं.\nया भागात म्हणे युरोपातून, विशेषत: जर्मनीतून, बाया कन्सेप्शनसाठी येतात आणि इथल्या पुरुषांपासून “प्युअर नॉर्डिक” अर्थात शुद्ध आर्य गर्भ घेऊन जातात, अशी वदंता ऐकली होती. नंतर यावर एक डॉक्युमेंट्रीही बघितली. याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत, ते द्यायला कोणी पुढे येण्याची शक्यता नाही. मात्र, डॉक्युमेंट्रीसाठी बोलणाऱ्या इथल्या लोकांपैकी कोणीही ते फेटाळून लावलं नाही. एकट्या युरोपीयन बाया इथे येऊन बरेच दिवस राहतात हे सत्य आहे असंच सगळ्यांनी सांगितलं.\nत्यात सत्य किती हा मुद्दा वेगळा पण इथल्या लोकांचा वंशशुद्धतेचा हा अट्टाहास, खटाटोप मला समजूच शकला नाही. यांच्यासारखेच अनेक समूह पुढे पुढे जात राहिले आणि हे मात्र वंशशुद्धी आणि संस्कृतीच्या नावाखाली इथे डबकं करून राहिले आहेत असं काहीसं वाटत राहिलं.\nसेंद्रीय शेती, स्थानिक स्तरावर निर्मिती, आपल्या मूळ जागेशी नाळ जोडलेली ठेवणं हे खरं म्हणजे सगळे सकारात्मक मुद्दे आहेत पण त्यासाठी त्यांनी आखून घेतलेल्या चौकटीमुळे आलेलं एकसुरीपण अस्वस्थ करून जाणारं आहे. कोणत्याही गोष्टीचा आनंद मूळ स्वरूपात घेणं मला खरं तर आवडतं. खाण्या-कपड्याच्या बाबतीत चाटबर्गर किंवा इरकल साडीला टिकल्या लावण्यासारखे प्रकार मला अजिबात आवडत नाहीत पण ही ‘शुद्धता’ मात्र मला संकुचिततेचा अर्क समोर काढून ठेवल्यासारखी वाटली.\nइथली मुलं आणि आता मुलीही शिक्षणाच्या निमित्ताने आर्यन व्हॅली सोडून दूर जात आहेत. तिथे त्यांच्यासमोर काही वेगळ्या शक्यता खुल्या झाल्या तर त्यांना प्रतिसाद देण्याची परवानगी त्यांना नसणार. त्यात कोणी प्रतिसाद दिला, तर आपल्या मूळ जागेची वाट त्यांच्यासाठी बंद होणार. का, तर वंशशुद्धतेचं जतन. क्रूर आहे हे सगळं. हे कोणत्या ना कोणत्या स्तरावर सर्वत्र होत असेलच पण इथे त्याला वंशशुद्धत्वाच्या उदात्ततेची डूब आहे. बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, पोशाख, प्रथा जपणं उत्तम, कारण, यांमुळे जगातलं वैविध्य कायम राहतं. या जतनासाठी एखादा समूह असं साच्यातलं आयुष्य जगत असेल, समूहातल्या सगळ्यांना असं आयुष्य जगावं लागत असेल, तर हे सगळं काळाच्या ओघात नामशेष झालं तरी हरकत नाही, असं काहीतरी वाटत राहिलं. खरं म्हणजे ते नामशेष होणारही नाही, ते ���दलत जाईल आणि ते बदल समजून घेण्यासाठी मानसिकताही तशी बदलत गेली पाहिजे.\nदाहच्या बाहेर पडून श्रीनगर-लेह हायवेला लागल्यानंतर सिंधूच्या खळखळाटाने विचारांची तंद्री भंगली. दर्दांचं ते तथाकथित ‘शुद्ध’ गाव बघून आलेलं मळभ नदीच्या स्वच्छ दर्शनाने काहीसं दूर झालं. दावण सुटलेल्या म्हशीसारखं मोकाट धावणारं सिंधूचं पाणी. तिबेटमधून आलेली ही नदी आक्रमकतेने खळाळत पाकिस्तानात अरबी समुद्राच्या दिशेने निघालेली. आताची स्वच्छंदी, अवखळ सिंधू कराचीला पोहोचेपर्यंत धीरगंभीर आणि विशाल झालेली असेल, तिने आणखी कितीतरी नद्यांना आपल्यात सामावून घेतलं असेल, तरीही ती कोणी वेगळी नसेल, सिंधूच असेल. आर्यांची संस्कृती याच नदीच्या खोऱ्यात विकास पावली म्हणतात आणि नदीसोबत पुढे जात राहिली. काही अवशेष मात्र तिच्यासोबत जाऊ शकले नाहीत पुढे, डबक्यासारखे थांबून राहिले एकाच ठिकाणी, शुद्धतेच्या नावाखाली.\nTags: leh ladakhSayli Pranjpe Blogताजेदेश-विदेशमुख्यलेखसमाज\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181958-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2019-04-20T16:15:12Z", "digest": "sha1:2TJVHEVLCEQ7BT7UFQGDL6S5IL56X4JF", "length": 5978, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जस्टिन बीबर - विकिपीडिया", "raw_content": "\nकॅनेडियन गायक, गीतकार, रेकॉर्ड उत्पादक आणि अभिनेता\nजस्टिन बीबर (इंग्लिश: Justin Drew Bieber, जस्टिन ड्र्यू बीबर ;) (मार्च १, इ.स. १९९४ - हयात) हा कॅनडात जन्मलेला पॉप - र्‍हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे.\nमे २०१७ मध्ये बीबरने मुंबई गीत गायन केले आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील जस्टिन बीबरचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९९४ मधील जन्म\nपॉप गायक व गायिका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181958-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-04-20T17:24:26Z", "digest": "sha1:U2UTHDJ3MRXKLQ76YH6LUBASKYTRABP6", "length": 3416, "nlines": 81, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अधिक - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\nहा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द अधिक\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181958-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-many-more-opportunities-in-tourism-sector/", "date_download": "2019-04-20T16:53:11Z", "digest": "sha1:5LZOA4QPKURU67FVQUDEHMKA562RQSFL", "length": 22662, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पर्यटनात क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी - नितीन मुंडावरे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- ��ंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्���यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News पर्यटनात क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी – नितीन मुंडावरे\nपर्यटनात क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी – नितीन मुंडावरे\nनाशिक, दि. 12 | देशात पर्यटन क्षेत्राचा दिवसेंदिवस वेगाने विस्तार होत असून पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यानी पारंपरिक दृष्टीकोन बाजूला सारून या संधींचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापासून पूर्वतयारी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी केले.\nपुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, प्राचार्य प्र. ला. ठोके, उपप्राचार्य सुनिल हिंगणे आदी उपस्थित होते.\nमुंडावरे म्हणाले, पर्यटन क्षेत्रात चांगले भविष्य घडविण्यासाठी आत्मविश्वास, परिश्रम आणि संवादकौशल्याची नितांत गरज आहे. पर्यटन क्षेत्रात एकूण रोजगाराच्या आठ टक्के संधी उपलब्ध असताना शासकीय सेवेत या तुलनेत अत्यंत कमी संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यटनासारख्या नव्या क्षेत्रात करिअर घडविण्याबाबत विचार करावा.\nपर्यटन क्षेत्रात हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, टूर ऑपरेटर, टूर गाईड, हवाई सुंदरी, भाषांतरकार, निवास व न्याहारी योजना, शेफ, पारंपारिक कला सादरीकरण, सोमेलिअर्स, रिसॉर्ट अशा विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासात व्यक्तिश: लोकराज्यचा फायदा झाल्याचे श्री.मुंडावरे म्हणाले.\nजीवन घडविण्यासाठी जीवनात वाचनाला महत्व असल्याचे प्राचार्य ठोके यांनी सांगितले. डॉ. मोघे यांनी लोकराज्य वाचक अभियान व माहितीदूत उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्यासाठी ‘युवा माहिती दूत’ उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.\nNext articleएक लाखापेक्षा अधिक केळींनी साकारलेले गजवदन; भागविणार गरिबांची भूक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181958-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/jolly-llb-film-rating-is-higher-than-film-sultan-261697.html", "date_download": "2019-04-20T16:21:21Z", "digest": "sha1:ZZQTJOVXATJ4UI67OYBPBYOVHKTKET5M", "length": 14370, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छोट्या पडद्यावर अक्षयची सलमानवर बाजी", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nछोट्या पडद्यावर अक्षयची सलमानवर बाजी\nअक्षयच्या 'जाॅली एलएलबी 2' या सिनेमाने सलमान खानच्या 'सुलतान'ला आणि हृतिक रोशनच्या 'काबील' या सिनेमाला टीआरपी रेटिंगमध्ये मागे टाकलंय.\n29 मे : टीव्हीवरील टीआरपीच्या लढाईत अक्षय कुमारने जॉली बनत सलमान खानला मागे टाकलंय. याबाबत फॉक्स स्टारचे सीईओ असलेल्या विजय सिंग यांनीच एक स्टेटमेंट केलंय. ते म्हणाले की, 'जॉली एल एल बी- २' या अक्षयच्या सिनेमाला टीव्हीवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.\nकाही दिवसांपूर्वीच 'जॉली एल एल बी- २' या सिनेमाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर ठेवण्यात आलेला. या सिनेमाचं प्रसारण स्टार वाहिनीवर करण्यात आलं होतं. आणि आता या सिनेमाचे रेटिंग समोर आलं आहे. त्यानुसार अक्षयच्या या सिनेमाने सलमान खानच्या 'सुलतान'ला आणि हृतिक रोशनच्या 'काबील' या सिनेमाला टीआरपी रेटिंगमध्ये मागे टाकलंय. तर 'जॉली एल एल बी- २' हा सिनेमा हा या टीआरपीच्या रेसमध्ये नंबर-१ ठरलाय.\nया सिनेमाला ३.८३ रेटिंग मिळालीय. तर दुसरीकडे सुलतानला (3.32), ढिशूमला (2.79), द जंगल बुक (2.39), काबिल (2.37) यांना रेटिंग मिळालीय.\nबॉक्स ऑफिसवर अक्षयच्या या सिनेमाने जवळपास १२० कोटींचा गल्ला कमावलेला. तर या सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं होतं, तेच या सिनेमाचा पहिला पार्ट असलेल्या 'जॉली एल एल बी'चेही दिग्दर्शक होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:14:31Z", "digest": "sha1:ZXJ4IKWWRYNNCS7RQSMWA4TOFUMGGI4E", "length": 9640, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिल्डर विरोधात गुन्हा दाखल - Dainik Prabhat", "raw_content": "\nबिल्डर विरोधात गुन्हा दाखल\nपिंपरी – पैसे भरूनही प्लॉट ग्राहकाच्या नावे न केल्यामुळे बी. के. जैन या बांधकाम व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहेश कर्तार बिजलानी (वय-44 रा. पिंपरी कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. बसंत कुमार कपुरचंद जैन उर्फ बी.के. जैन (वय-70, रा. श्रीधननगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बिजलानी यांनी 1990 साली जैन याच्या टेल्को कपूर सहकारी गृहरचना संस्थेत 3 लाख रुपयांना प्लॉट खरेदी केला होता. मात्र पैसे घोऊनही जैन हा मालकी देण्यास टाळाटाळ करीत होता.\nबिजलानी यांनी सतत पाठपुरावा केला असता जैन याने व्यवहारासाठी म्हणून बिजलांनी यांच्यकडून प्लॉटच्या व्यवहाराची कागदपत्रे बिजलानी यांच्याकडून घेतली व त्यावर असलेला 43 नंबरचा प्लॉट चा क्रमांक खोडून त्यावर 1 असा क्रमांक टाकला. त्यानंतर बिजलांनी यांच्याकडून प्लॉट ट्रान्सफरसाठी 6 लाख 55 हजार रुपये घेतले. मात्र अद्याप ताबा दिला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा ब��जार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maldivian-again-india-first-486633-2/", "date_download": "2019-04-20T16:10:36Z", "digest": "sha1:HQCRGZ7XC5DSAYFNKMKBMC6GMT6U2FRI", "length": 23325, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विदेशरंग : मालदिवचे पुन्हा 'इंडिया फर्स्ट' - Dainik Prabhat", "raw_content": "\nविदेशरंग : मालदिवचे पुन्हा ‘इंडिया फर्स्ट’\nमालदिवचे नवीन राष्ट्राध्यक्ष महमंद सोलही यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा भारताचा करून पुन्हा एकदा “इंडिया फर्स्ट’ चा नारा दिला आहे. थोडक्‍यात, सोलही यांच्या काळात भारत – मालदिव संबंध पुन्हा एकदा घनिष्ट होतील अशी आशा करण्यास काही हरकत नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या महिन्यात मालदिवचे नवे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलही हे भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांनी “इंडिया फर्स्ट ‘ चा नारा देवून मालदिव हा भारताचा पारंपारिक व घनिष्ट मित्र असल्याचे नमूद केले. मालदिव हे भौगोलिक व संरक्षणात्मकदृष्ट्‌या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिणेला जवळपास 1200 कोरल बेटांचा समूह असलेले हे राष्ट्र साधारणपणे 115 चौकिमी असून आशियातील लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राष्ट्र आहे.\nमालदिव हा भारताप्रमाणेच पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. वर्ष 1965 ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्वप्रथम “सार्वभौम राष्ट्र’ म्हणून भारताने मालदिवला मान्यता दिली. वर्ष 1972 मध्ये मालदिवची राजधानी व सर्वात मोठे शहर असलेल्या मालेमध्ये भारताचे दूतावास उघडण्यात आले. वर्ष 1978 ते 2008 या कालखंडात मालदिववर अब्दुल्ला गयूम यांनी राज्य केले. गयूम यांच्या 30 वर्षांच्या कार्यकाळात मालदिवचे परराष्ट्र धोरण “इंडिया फर्स्ट’ असेच होते. वर्ष 2008 मध्ये लोकशाहीचे वारे मालदिवमध्येसुद्धा आले. त्यावेळी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महमंद नशीद यांनी बाजी मारून राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. नशीद यांनीही गयूम यांचीच री ओढत “इंडिया फर्स्ट’ चा ���ारा दिला.थोडक्‍यात, मालदिवच्या स्थापनेपासूनच भारताचे मालदिवबरोबरील संबंध चांगले होते.\nवर्ष 1988 मध्ये मालदिवमध्ये झालेल्या अंतर्गत सशस्त्र उठावाच्या वेळी गयूम सरकारच्या विनंतीवरून भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मालदिवमध्ये “ऑपरेशन कॅक्‍टस’ राबविले होते. भारताच्या आयएनएस गोदावरी व आयएनएस बेटवा या नौसेनेच्या जहाजांच्या व लढाऊ विमानांच्या मदतीने भारतीय कमांडोंनी मालदिवमध्ये प्रवेश करून उठाव दडपून टाकला होता. तर वर्ष 2009 मध्ये मालदिव सरकारच्या विनंतीवरून भारत सरकारने मालदिवच्या समुद्री व हवाई सुरक्षेची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) मालदिवची समुद्री सुरक्षा व भारतीय हवाई दल (इंडियन एअर फोर्स) हवाई सुरक्षा करीत आहेत.\nवर्ष 2011 मध्ये भारत-मालदीव-श्रीलंका यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार करण्यात आला. भारताने मालदिवला आत्तापर्यंत 40 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे अंतरिम अर्थसहाय्य देऊ केले असून मालदिवमधील अनेक विकास प्रकल्प भारताने पूर्ण केले आहेत. त्यात इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस प्रशिक्षण संस्था इ. प्रमुख प्रकल्प आहेत. परंतु, वर्ष 2013 मध्ये काही कारणास्तव मालदिवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमंद नशीद यांना द्यावा लागलेला राजीनामा व नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुका यांमुळे 2013 हे वर्ष भारत व मालदिव या उभय देशांसाठी महत्वाचे होते. वर्ष 2013 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष महमंद नशीद यांच्याऐवजी अध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल्ला यमीन हे विजयी झाले. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांच्या मते, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला होता. कारण, निवडणुकीच्या पहिल्या फेरीत प्रचंड मताधिक्‍याने आघाडीवर असलेले नशीद अचानक दुसऱ्या फेरीत मागे पडले व शेवटी पराभूत झाले.\nयमीन यांनी मालदिवच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच भारत-मालदीव यांचे संबंध ताणले गेले. यमीन यांनी अगदी सुरुवातीपासून “चायना कार्ड’ खेळत चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अनेक सरकारी विकास प्रकल्प भारताच्या हातून काढून घेत चीनला दिले. भारत व मालदिव यांच्या संबंधात इतका तणाव निर्माण झाला की, मालदिवच्या सुरक्षेसाठी असले���े भारतीय तटरक्षक दलाची जहाजे व जवान यांना अब्दुला यमीन यांनी मायदेशी जाण्यास सांगितले. भारतीय पत्रकार, नागरिक, पर्यटक यांचा मालदिवचा व्हिसा मोठ्या प्रमाणावरनाकारण्यात आला.\nसरकारी संस्था जसे निवडणूक आयोग, पोलीस, न्यायव्यवस्था यमीन सरकारच्या हातच्या बाहुल्या बनल्या. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यास सुरुवात केली. मालदिवचे माजी राष्ट्राध्यक्ष महमंद नशीद यांच्यावर दहशतवादासंबंधीचा खोटा गुन्हा दाखल करून 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. ते पुढे वैद्यकिय उपचारांसाठी लंडनला गेले व अजून परतले नाहीत. मालदिवमध्ये निर्माण झालेल्या ह्या अस्थिरतेचा फायदा दहशतवादी संघटनांनी घेण्यास सुरुवात केली. अब्दुल्ला यमीन यांच्या काळात मालदिवमध्ये कट्टर इस्लामिक राष्ट्रवाद उदयास आला. मालदिवमधील अनेक तरुण या काळात “इसिस’ संघटनेत सहभागी झाले.\nयमीन सरकारच्या बेलगाम वागण्यामुळे मालदिवच्या जनतेत रोष निर्माण झाला. हा रोष जास्त वाढू नये म्हणून यमीन यांनी वर्ष 2018 च्या सुरुवातीला देशात आणीबाणी जाहीर केली. सर्वोच्च न्यालयाच्या सर्व प्रमुख न्यायाधिशांना तुरूंगात धाडण्यात आले. 45 दिवस चाललेल्या ह्या आणीबाणीचा भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदविल्यामुळे चवताळलेल्या अब्दुल्ला यमीन यांनी भारतावर आगपाखड करण्यास सुरुवात केली.\nवास्तविक पाहता, मालदिवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन हे फक्त चेहरा होते. पडद्यामागचे मुख्य सुत्रधार चीनचे राष्ट्राध्यक्ष व त्यांचे अधिकारी होते. पाकिस्तान सोडून आशियातील अनेक राष्ट्रांचा विरोध असतानासुद्धा यमीन यांनी चीनच्या :वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पाचे समर्थन केले. चीनच्या मदतीने मालदिवमध्ये चीन – मालदिव मैत्री पूल उभारण्यात आला. (दै. प्रभात 13 सप्टेंबर.) परंतु, नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलही यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच पूर्वीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्दबातल करण्याची घोषणा केली. यमीन यांच्या काळात झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची व चीनी कंपन्यांना दिलेल्या कंत्राटाची चौकशी करण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या मते, या सर्व व्यवहारांत घोटाळे झाले असून मालदिव चीनी कर्जाच्या बोझ्याखाली दबला आहे.\nपंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून मोदींनी अनेक राष्ट्रांना भेटी दिल्या. परंतु, मालदिवमध��ये ते गेले नव्हते. इब्राहिम महमंद सोलही यांच्या शपथविधीला उपस्थित राहून मोदी यांनी भारत मालदिवच्या बाबतीत आशावादी असल्याचा संदेश दिला. गेल्या सात वर्षात प्रथमच भारतीय पंतप्रधानांनी मालदिवमध्ये पाऊल ठेवले. राष्ट्राध्यक्ष सोलही यांनीही आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा भारताचा करून “इंडिया फर्स्ट’ चा नारा दिला. आता भारत-मालदिव संबंध पुन्हा एकदा सुधारतील, अशी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलंदर : खेळ मांडला…\nविविधा : संत सोनोपंत दांडेकर\nचर्चा : निवडणूक सुधारणा – काळाची गरज\nधोरण : दुष्काळ आणि ग्रामीण अर्थव्यवस्था\nप्रचाराची पातळी का घसरतेय\nअभिवादन: प्रेम, क्षमा, शांती, विश्‍वासाचा संदेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=title-asc&page=43", "date_download": "2019-04-20T16:44:00Z", "digest": "sha1:WKAIAIDZ5T6QEAXFDY2YRYYZKIMUYJSS", "length": 6033, "nlines": 155, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nकुंभार ऊस रोप वाटिका\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nगुलाब आणि मोगरा या पिका बद्दल माहिती आणि रोपे पाहिजेत गुलाब आणि मोगरा रोपे पाहिजे\nगुलाब आणि मोगरा या पिका बद्दल…\nआम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारचा शेतमाल ( फळे भाजीपाला धान्य कडधान्ये ) शेताच्या बांधावर येऊन उत्तम दराने खरेदी करतो. आपल्या महाराष्ट्रातील ही पहिलीच पहिलीच कंपनी आहे जी भारत सरकार मान्यताप्राप्त कंपनी आहे तुमचामाल विक्री करण्यासाठी हि एक…\nकृषक हिताय मृदा संवर्धनाय एस व्ही अँग्रो सोल्यशन्स् इंदापूर या कंपनीचे डाळिंबाचे शेड्यूल चा वापर करून निर्यात क्षम (रिस्युड्यु फ्री )माल तयार करा.\nकृषक हिताय मृदा संवर्धनाय एस…\nSadguru Agro industries. सद्गुरू ॲग्रो इंडस्ट्रीज आमच्या कडे सर्व प्रकारचे रोपवाटिका साठी लागणारे सिड्लींग ट्रे , कोकोपीट, यांचे उत्पादन करत आहेत. आमच्या कडे योग्य दर्जा सिड्लींग ट्रे 70 98 102 104 चे भाजीपाला व ऊस यासाठी लागणारे सिड्लींग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_752.html", "date_download": "2019-04-20T17:20:57Z", "digest": "sha1:O65VFDW4MD5HBZPDN4ULQUXPLY4XLDN6", "length": 6168, "nlines": 81, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : रूपारूपास्वरूप", "raw_content": "\nरुपानं क्षणभर बाल्कनीतून बाहेर डोकावून बघितलं. \"छ्या, काय नुसती पावसाची पिरपिर त्यात भरीला नाचणार्‍या मुलांचा धिंगाणा.\" तिने फ्रेंच विंडोचं दार सरकवलं आणि ए.सी. ऑन केला. फतकल् मारून ती सोफ्यात बसली. मऊ लुसलुशीत सोफा तिच्या वजनानं दबला. रिमोट हातात घेऊन ती चॅनल सर्फ करत राहिली. खवय्येगिरीचा कार्यक्रम बघून भूक उगा चाळवली. क्लिपनी तोंड आवळून ठेवलेल्या चिप्सच्या पाकीटानं मोकळा श्वास घेतला नि ते आ वासून तिच्याकडे पाहू लागलं. खारट तेलकट चव तिच्या जिभेचा ताबा मिळवण्यात यशस्वी झाली.\nअरूपानी खिडकीचं दार ���ोटून दिलं, पडद्याची बट डोळ्यांवरून बाजूला सारली. पावसाचे तुषार तिच्या संवेदनांना चिंब भिजवून जाऊ लागले. बाहेर पोरं डुंबताना बघून तीही मनानं त्यांच्यातलीच एक बनून गेली. काॅफीचे घुटके घेत घेत, काॅफीतल्या साखरेगत ती त्या पावसात विरघळून गेली.\nस्वरूप उद्याच्या लेसनची तयारी करत होती. रंगचक्राचा पाठ घ्यायचा होता. तिच्या मनात आलं \"कलरव्हीलवर एकमेकांच्या समोरासमोर असणार्‍या रंगांना पूरक (complementary) रंग म्हणतात. आणि विरुद्ध (contrasting) रंग असंपण म्हणतात. विरोधी आणि पूरक हे समानार्थी कसे असू शकतात का यांच्या आमन्यासामन्यातच एक समतोल साधतो आणि वर्तुळ पूर्ण होतं, चक्र सुरू राहातं का यांच्या आमन्यासामन्यातच एक समतोल साधतो आणि वर्तुळ पूर्ण होतं, चक्र सुरू राहातं\" जसा श्रावणातला हा पाऊस ऊन-पावसाची आंधळी कोशिंबीर खेळत राहातो. सगळी चक्र अव्याहत फिरत असतात. पृथ्वीचं फिरणं जितकं नकळत असतं तितकंच नकळत आपण सगळे याच चक्राचा भाग असतो... रूपारूपास्वरूप.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/weight-loss-food/", "date_download": "2019-04-20T17:16:12Z", "digest": "sha1:FU2QFDBZY5NX33NSFEDX43K2KO2FPECK", "length": 2511, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Weight loss food Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nवजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन\nसध्या लोकांना सर्वात मोठी आरोग्य विषयक कोणती समस्या असेल तर ती वजन वाढणे हि आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे बहुतेक लोक…\nWeight Loss Tips Marathi : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे\nआज आम्ही तुम्हाला पोट आणि कमरेची चरबी किंवा जाड पणा कमी करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय सांगत आहोत. आजकाल प्रत्येक…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420181959-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:14:26Z", "digest": "sha1:UNF36MOB43OEASHESSRE5YVNVOOWAHD6", "length": 25055, "nlines": 186, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं ! - Dainik Prabhat", "raw_content": "\nस्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं \nस्वप्नपूर्तीला तारीख असेल आणि ध्येय पक्‍कं असेल तर ते साकार करता येऊ शकतं. यावर “मॉल मार्ट’च्या दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात यांचा पूर्ण विश्‍वास आहे. “स्वप्न + तारीख = ध्येय’ हे सूत्र समोर ठेवूनच त्यांची आजवरची वाटचाल सुरू आहे. एक हजार कोटी रुपयांच्या व्यावसायिक डोलाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्या “मॉल मार्ट’च्या या\nदिलीप ठाकूर हे मूळचे सोळू गावचे. पण शिक्षण मुंबईत झालं. परिस्थिती बेताची त्यामुळं शालेय शिक्षण पेपर टाकून पूर्ण करावं लागलं. एमएसस्सी ऍग्री करायचं होतं; पण सायन्सला ऍडमिशन घेता आलं नाही. म्हणून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून ऍग्रिकल्चर संबंधित एक डिप्लोमा त्यांनी केला. त्यानंतर दोन वर्ष फ्लोरिकल्चर कंपनीत जॉब केला. सोळूमध्ये पेस्टिसाइड आणि बियाणे विक्रीचं दुकान सुरू केलं. त्यानंतर “भाजीपाल्याची रोपवाटिका’ ही नवीन संकल्पना पहिल्यांदाच “माऊली हायटेक नर्सरी’च्या माध्यमातून त्यांनी बाजारात आणली. वांगी, मिरची, टोमॅटो यांची रोपं करून ते विकू लागले अन्‌ इथूनच त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. जुनं घर पाडायला पैसे नसतानाही नवं घर बांधण्याचं स्वप्न पाहून 2004 मध्ये ते पूर्ण केलं. तर 2013 मध्ये मर्सिडिझ घेतली. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आजही अखंड सुरू आहे. तसेच जे करायचे ते उत्कृष्टच करायचे असे ध्येय बाळगूनच त्यांचा उंच भरारीचा प्रवास कायम सुरू असून या वाटचालीचे श्रेय हे संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व टीमसह विश्‍वास ठेवणाऱ्या असंख्य ग्राहकांशिवाय इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.\n“मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत. ती साकारण्यासाठी धडपड केली पाहिजे. तसंच ती भेटेल त्याला सांगितलीही पाहिजे. लोक तुमच्यावर हसतील.. वेडं म्हणतील.. तेव्हा समजा की तुम्ही योग्य दिशेनं चालत आहात…’\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“मॉल मार्ट’चे सर्वेसर्वा दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सांगत होते. आजवर त्यांनी जे जे स्वप्न पाहिलं ते ते इच्छाशक्तीच्या आधारावर पूर्��� केलं आहे. शहरांच्या धर्तीवर निमशहरी भागातील लोकांनाही मॉल संस्कृतीत खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी ठाकूर आणि थोरात या दोघांनी मिळून 2014 मध्ये आळंदीत “मॉल मार्ट’ सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आता केवळ पुण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध उपनगरांमध्ये त्यांना “मॉल मार्ट’चं जाळं विणायचं आहे. 2027 पर्यंत मॉल मार्टच्या 50 शाखा उघडण्याचं आणि त्याद्वारे 500 कोटी व कन्स्ट्रक्‍शनमध्ये 500 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचं त्यांनी ध्येय समोर ठेवलं असून हे ध्येय गाठण्यासाठी त्यांची टीम व त्यांचे असंख्य ग्राहक त्यांच्या पाठिशी आहेत.\nदिलीप ठाकूर आणि संतोष थोरात हे दोघंही एकत्र आले. त्यांनी मनं आणि स्वप्न जुळली आणि व्यावसायिक एकीचा प्रवास सुरू झाला. “मॉल मार्ट’च्या इमारतीचं बांधकाम चालू असताना त्यांनी ठरवलं की इथं मॉल सुरू करायचा. त्यासाठी त्यांना “टीजेएसबी’ बॅंकेनं आर्थिक सहकार्य केलं आणि मॉल मार्टचं स्वप्न साकार झालं. हे सगळं उभं करताना आलेल्या अडचणींबद्दल दोघंही एक शब्दही बोलत नाहीत. कारण त्याबद्दल त्यांना फक्त वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलायला आवडतं.\n“दिलीप ठाकूर यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोचू शकलो.’, असं संतोष थोरात म्हणतात. ठाकूर यांच्याशी बोलताना ते जाणवतंही. ते म्हणतात, “कोणताही व्यवसाय करताना का करांयचा ते स्पष्ट हवे, कसा करायचं ते आपोआप येतं.\nदोघं एकत्र आले तेव्हा हेच व्हाय त्यांनी क्‍लिअर केलं. कारण त्यांच्या मते मूल्य आणि तत्त्वांचा पाया भक्‍कम असेल तरच मोठा व्यवसाय उभा करता येतो. त्यामुळंच “स्वत: पेक्षा कंपनी मोठी पाहिजे’, “गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड करायची नाही’, “व्यवसायात नेहमी अपडेट व अपग्रेड राहिले पाहिजे’, आपल्याबरोबरच आपल्या टीममधील लोकांची सुद्धा स्वप्न पूर्ण करायची’, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करायची’ ही पाच सूत्रे त्यांनी व्यवसाय करताना समोर ठेवली आहेत.\nया मुल्यांवरच दहा हजार स्क्वेअरफूटचा “मॉल’ उभा राहिला आहे. मॉल सुरू केल्यानंतर दोघांनीही “माऊली डेव्हलपर्स’च्या माध्यमातून 2015 मध्ये बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं. “साई समृद्धी’ नावाची 80 फ्लॅटची स्किम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आणखीही काही स्किम त्यांच्या सुरू आहेत. त्यांच्या या दोन्ही व्यवसायाची गेल्या तीन वर्षांत वार्षिक उलाढाल 30 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. 2027 पर्यंत रिटेल्समध्ये 500 कोटी अन्‌ रियल इस्टेटमध्ये 500 कोटी अशी 1000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ही स्वप्नं पूर्ण होणार याबाबत त्यांच्याही मनात कोणतीही शंका नाही. कारण स्वप्नांचा आनंदानं पाठलाग करणं हे दोघांनाही आवडतं. इतकंच नाही तर त्यातच दोघांचं नैसर्गिकपण सामावलं आहे. “यूअर नेचर इज यूअर फ्युचर’ ही त्यांची टॅगलाईन म्हणूनच त्यांच्या स्वप्नांनाही पूरक ठरते.\nमॉलमार्टमध्ये किराणा, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी, भेटवस्तू, साड्या, रेडिमेड कपडे, वधू-वरांची कपडे, बस्त्याच्या साड्या आदी वस्तू ग्राहकांना अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांच्या घराची गरजही “माऊली डेव्हलपर्स’च्या माध्यमातून 1, 2 बीएचके फ्लॅटद्वारे पूर्ण केली जाते. आज मानवाच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. या तिनही गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करण्याचे आळंदी भोसरी परिसरातील ग्राहकांच्या पसंती एकमेव ठिकाण म्हणजे “मॉलमार्ट’.\nसंतोष थोरात हे पिंपळगावचे. सोळू गावाला ते शिकायला होते. जीवन शिक्षण मंदिर इथून त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. वडील मुंबईला असायचे. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. सातवीनंतर ते मुंबईला गेले. दिवसभर पायी फिरून फुलांची विक्री ते करून रात्रशाळेतून दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गिरगावात एक दत्तमंदिर होतं, तिथंच ते राहायचे. त्यानंतर “सेवा मेडिकल लिमिटेड’मध्ये त्यांनी आठ वर्ष नोकरी केली. पण नोकरीत मन रमेना. नोकरी सोडून “साई सागर हॉटेल’ सुरू केलं. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांची साथ मिळाली. दरम्यान डेंग्यूमुळं भावाचा मृत्यू पाहण्याचं दुर्देव त्यांच्या वाट्याला आलं. त्यामुळं प्रचंड निराशा आली. त्यातून व्यावसायिक नुकसानही झालं. पण “रडायचं नाही लढायचं’ हा शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्यांनी स्वतःला सावरलं. पुन्हा नवी उमेद घेत व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. तिथं काम करत असताना त्यांना स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद मिळाली. ही ताकद आज प्रचंड वाढली आहे.\nआळंदीत वाढत असलेली फ्लॅट सिस्टिम आणि आळंदीच्या मूळच्या ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून केलेली रचना\nदिलीप ठाकूर आणि संतोष थोरात हे दोघंही शून्यातून इथपर्यंत पोहोचलेले. त्यांच्याप्रमाणंच अनेक गरजू विद्यार्थी समाजात आज आहेत. त्यांच्यापर्यंत थेट मदत पोहोचावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. या भूमिकेतूनच त्यांनी यंदा 1 लाख रुपयांच्या वह्या वाटल्या.\nवॉल मार्ट इथं येतं तर आपण तिथं का नाही जायचं\nअसा प्रश्‍न विचारून दिलीप ठाकूर व्यवसाय करण्यामागची दूरदृष्टी स्पष्ट करतात. व्यवसाय पोहोचण्यासाठी जागतिक पातळीवर मान्यता असणारं नाव हवं, वॉलमार्टच्या धर्तीवर “मॉल मार्ट’ हे नाव भविष्यातलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी जाणीवपूर्वकच ठेवलं आहे.\nसंकलन: एम. डी. पाखरे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळ��स कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-after-the-meeting-of-the-chief-minister-suddenly-changed-the-tone-of-mahadev-jankar/43563", "date_download": "2019-04-20T17:03:41Z", "digest": "sha1:ZF6ROXAU5UKRMHMHIV5AOPJCKJSHLYXA", "length": 6977, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला \nमुंबई | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आल्याने महादेव जानकर आक्रमक झाले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान बनविण्यासाठी मनापासून काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.\n“तुमचा निर्णय तुम्हाला लखलाभ असो. आम्ही तुमच्यासोबत असलो तरीही आम्ही रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार”, असे महादेव जानकर स्पष्ट केले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर जानकरांची नाराजी दूर झाली आहे. “युतीतील सर्व घटकपक्ष हे एकत्रितपणे काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील. पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मनापासून काम करतील”, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे ट्विट भाजपने केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.\n#LokSabhaElections2019 : रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील भाजपच्या गोटात \nआज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार\nपुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवा \nभारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग\nनिवडणुकांसाठी पुणे पोलीस भाजपला मदत करत आहेत \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/maharashtra?sort=title-asc", "date_download": "2019-04-20T16:11:01Z", "digest": "sha1:XVYLG323NLMJPNJKY5AYYYKSZEW2Y6CM", "length": 6020, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nगांडूळ खत गांडूळ खत\nगांडूळ खत विकणे आहे 9730435603\nगांडूळ खत विकणे आहे …\nफवारणी औषध यंत्र फवारणी औषध यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:- १) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) २) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी…\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो…\nबैलगाडी विकणे आहे बैलगाडी विकणे आहे\n१.आपल्याकडे लोखंडी बैलगाडी आहे. २. बैलगाडीचे संपूर्ण पार्ट व्यवस्थित आहेत.\n100 एकर जमीन विकणे आहे 100 एकर जमीन विकणे आहे\nजमीन विकणे आहे 122 एकर एकसंलग्न सौताडा (रामेश्वर) ता .पाटोदा .जिल्हा .बीड हायवे लगत सौताडा गावापासून सहा किमी अंतरावर जमीन पाच किमी अंतरावर लांबरवाडी सबटेशन 132 / 33 केव्ही जमिनीत जाण्याला थेट 30 फुटी शासकीय रस्ता हायवे पासून जमीनीपर्यंत सर्व 122 एकर…\nजमीन विकणे आहे 122 एकर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/5-plane-crashes-which-changed-aviation-industry/", "date_download": "2019-04-20T16:25:52Z", "digest": "sha1:6B7QKGKXAHKTHVKZ3AUEOLVGV5RDUUDG", "length": 19987, "nlines": 135, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अजब योगायोग...ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास \"सुरक्षित\" झाला आहे...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअजब योगायोग…ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास “सुरक्षित” झाला आहे…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजगात दररोज १ लाखांहून अधिक नागरी विमानं उड्डाण करतात जणू मानवाने तंत्र कौशल्याने कित्येक असाध्य गोष्टी साध्य केल्याची, ही दर दिवशी १ लाखवेळा दिलेली पावतीच.\nपरंतु हा विमानांच्या टेक ऑफ-नि-लँडिंगचा प्रवास अगदीच सुरस, सुगम नव्हता. “हवेत उडू शकणारं वाहन” म्हणून विमान तयार झालं खरं. परंतु नागरी सेवेत अनंत अडचणी, खाचखळगे होते.\nनेहेमीप्रमाणे, माणसाने आपल्या चुकांमधून शिकून, सुधारणा करून ह्या अडचणी कमी कमी करत नेल्या आहेत.\nदुर्दैवाने, ह्या सुधारणांची किंमत अनेकदा “फार मोठी” आहे. परंतु ती किंमत चुकवूनच आपण विमान उद्योगाची दिशा बदलली आहे.\nयेथे आम्ही ५ अश्या विमान दुर्घटनांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी विमान उद्योग कायमचे बदलून टाकले…\n१) एअर कॅनडा फ्लाइट 797 ( मॅक्डोनाल्ड डगलस ड‍िसी 9-32) दुर्घटना :\n2 जून, 1983 साली एअर कॅनडा फ्लाइट 797 चा एक मॅक्डोनाल्ड डगलस डिसी 9-32 टेक्सासहून मॉन्ट्रियलकडे जात होते. क्रू मेंबरला 3 हजार 300 फुटाच्या उंचावरुन विमानाच्या मागील बाजूने धूर निघताना दिसतला.\nवैमानिकाने विमान सिनसिनाटीच्या विमानतळावर उतरवले. त‍त्काळ प्रवाशांना बाहेर काढण्‍याचे प्रयत्न सुरु झाले पण तोपर्यंत आगीमुळे केबिनमध्‍ये विस्फोट झाला.\nया अपघातात विमानातील 46 प्रवाशांपैकी 32 जणांचा मृत्यू झाला. परंतु आग कशामुळे लागले याचे कारण समजले नाही.\nया घटनेनंतर विमानाच्या टॉयलेटमध्‍ये स्मोक डिटेक्टर आणि ऑटोमॅटिक आग विझवणारे यंत्र लावण्‍यात आले. दुसरीकडे जेटलायनर्सच्या आसनांवर अग्निरोधक लेप लावण्‍यात आला.\nविमानाच्या फ्लोरमध्‍ये लायटिंगची व्यवस्था करण्‍यात आली. या मुळे दाट धुक्यातून विमान चालवणे काही प्रमाणात शक्य झाले.\nया घटनेचा परिणाम असा झाला की 1988 मध्‍ये विमानांमध्‍ये अधिक सुरक्षितता आणि अग्निरोधक इंटीरिअर बनवले जाऊ लागले.\n२) टीडब्ल्यूए लॉकहीड सुपर आणि युनायटेड एअरलाइन्स डग्लस डीसी-7 दुर्घटना :\nही दुर्घटना 30 जून, 1956 रोजी घडली.\nटीडब्ल्यूए लॉकहीड सुपर आणि युनायटेट एअरलाइन्स डग्लस डीसी-7 एकमेंकांना ग्रँड कॅनयॉन येथे धडकले. टीडब्ल्यूए लॉकहीड सुपरमध्‍ये 6 क्रू मेंबरबरोबर 64 प्रवाशी होते आणि डग्लस डीसी-7 मध्‍ये 5 क्रू सदस्यांबरोबर 53 प्रवाशी होते.\nया दुर्घटनेत एकूण 128 जण मृत पावले.\nदोन्ही विमाने इंस्ट्रूमेंट फ्लाइट रुल्सने नियंत्रित केले जात होते. दोन्ही वैमानिकांच्या मार्गात बदल झाले. कारण त्यावर एअरवेज कंट्रोलरुमचे नियंत्रण नव्हते. यामुळे दुर्घटना घडली.\nया दुर्घटनानंतर 20 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च करुन एअर ट्रॅफ‍िक कंट्रोल सिस्टिम सुधारणा करण्‍यात आली.\nह्या घटनेनंतर अमेरिकेत आतापर्यंत कुठलेच विमान एकमेकांशी धडकले नाही. 1958 मध्‍ये फेडरल एव्हिएशन एजन्सीची (आता अॅडमिनिस्ट्रेशन) सुरुवात करण्‍यात आली. ती हवाई सुरक्षितेची जबाबदारी घेते.\n३) युनायटेड एअरलाइन्सचे विमान 173 दुर्घटना :\n28 डिसेंबर, 1978 मध्‍ये युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट 173 ओरेगनचे उपनगरीय भागातील पोर्टलँडमध्‍ये दुर्घटनाग्रस्त झाले. ते पोर्टलँडच्या इंटरनॅशनल विमानतळावर उतरवले जाणार होते. विमान तातडीने विमानतळावर उतरवताना ही दुर्घटना झाली.\nमात्र यात आग लागली नाही. विमानात 138 प्रवाशी आणि 8 क्रू मेंबर होते. सर्व क्रू मेंबर्ससह 19 लोकांचा मृत्यू, 21 प्रवाशी जखमी झाले.\nविमानाच्या इंधनावर नजर ठेवणाऱ्या कॅप्टनच्या निष्‍काळजीपणामुळे ही दुर्घटना झाली. दोन्ही इंजिनमधले इंधन संपले होते. इंधन पुरवठा थांबल्यामुळे उतरण्‍याच्या वेळी गिअरमध्‍ये बिघाड झाला आणि तातडीचे लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरला.\nया दुर्घटनेनंतर सर्व क्रू मेंबर्संना कॉकपिटचे प्रशिक्षण देण्‍यात आले. नवा कॉकपिट रिसोर्स मॅनेजमेंट (सीआरएम) अवलंबण्‍यात आला.\nया बरोबरच विमानातील अन्य सदस्यांना तांत्रिक प्रशिक्षण अनिवार्य करण्‍यात आले. या सुधारणांमुळे 1989 मध्‍ये आयोवाच्या सिओक्स सिटीमध्‍ये डिसी-10चे दुर्घटना होता होता क्रू मेंबरने वाचवले.\n४) डेल्टा एअरलाइन फ्लाइट 191 ( लॉकहीड एल-1011-385-1) दुर्घटना :\n2 ऑगस्ट, 1985 रोजी टेक्सासच्या डलासमध्‍ये दुपारनंतर हवामानात बदल झाला होता.\nडेल्टा एअरलाइनच्या विमान 191 ने रनवेवरुन उड्डाण घेतले. या लॉकहीड एल-1011-385-1 मध्‍ये 167 प्रवाशी होते. 800 फुट उंचावर विस्फोट होतो आणि काही सेकंदात विमान खाली कोसळले.\nयात 137 लोक मृत पावले. दुर्घटनेमागे दुर्बल फ्रंटल सिस्टिम असल्याचे सांगितले जाते.\nया दुर्घटनेनंतर नासाने विंड‍शीयर डिटेक्टर रडार बनवले आणि नंतर या घटनांची नोंद झाली नाही.\n५) एअरोमेक्सिको विमान 498 दुर्घटना :\n1956 मध्‍ये ग्रँड कॅनयॉनमध्‍ये दुर्घटनेनंतर एटीसी सिस्टिमने एअरलाइन्सचे वेगवेगळे मार्ग बनवले होते. याने विमान दुर्घटना थांबली. असे असूनही लॉसएंजिल्समध्‍ये 31 ऑगस्ट, 1986 रोजी एक खासगी 4 आसनी पायपर आर्चर विमानला कंट्रोल रुमचे सिस्टिम डिटेक्ट करु शकले नाही.\nएअरोमॅक्सिको डीसी-9 च्या वैमानिकाने मोठी चूक केली होती. उतरवताना ते एलएएक्स विमानाला जाऊन धडकले. या दुर्घटनेत 82 लोकांचा मृत्यू झाला.\nकंट्रोल रुमचे सिस्टिम विमानतळाच्या क्षेत्रात आलेल्या छोट्या विमानाला डिटेक्ट करु शकले नाही.\nनियंत्रित भागात प्रवेश देण्‍यासाठी ट्रान्सपोंडर्सचा प्रयोग सुरु झाला. हे इलेक्ट्रॉनिक मशिन विमानाची स्थिती आणि उड्डाणाची उंचीचे तपशील देते.\nमानवी चुकांचा…मोठी किंमत मोजून शिकलेल्या धड्यांचा…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nप्रिय तुकाराम मुंढे जी, कृपया सावध असा प्रमाणिकपणाचा अहंकार फार वाईट असतो प्रमाणिकपणाचा अहंकार फार वाईट असतो\n नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू ही निव्वळ दिशाभूल\nभारतीय हवाई दलाच्या शूरांनी ८ वेळा ज्या कारणामुळे प्राण गमावलेत ते आपल्यासाठी लज्जास्पद आहे\nOne thought on “अजब योगायोग…ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास “सुरक्षित” झाला आहे…\n‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत\nवारंवार लोन रिजेक्ट होतंय अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे\nनेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”\nसुप्रसिद्ध “मोना लिसा” – स्त्री आणि तिचं चित्र – दोन्हींबद्दल सगळंकाही जाणून घ्या\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\nमाओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय – माओवादी कमांडरचा खुलासा\nअमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nभारतीय सैन्य कल्याण निधीसाठी अर्थसहाय्य मागणारा वॉट्सअप मेसेज खरा की खोटा\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\n“अपना टाईम आयेगा” म्हणत झपाटून ध्येयामागे धावायला शिकवणारा “गली बॉय”\nडीएनए टेस्ट म्हणजे काय ती कशी करतात\nजीवनाच्या अंतिम सत्य – मृत्यू – बद्दल एक असाही विचार, जो सर्वांनी करायला हवा\nमुख्यमंत्री म्हणताहेत – “MSG आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता”\nतुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल\nभारतीयांनो, आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, या मराठी माणसामुळे मिळते\nया मंदिरातील बोलणाऱ्या मुर्त्यांनी आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/abcd-3-nora-fateh/", "date_download": "2019-04-20T16:29:33Z", "digest": "sha1:PT2FSIB7MKEYIWCP4IEELGJJRKZF32DH", "length": 11233, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"एबीसीडी-3'मध्ये नोरा फतेहीची वर्णी? - Dainik Prabhat", "raw_content": "\n“एबीसीडी-3’मध्ये नोरा फतेहीची वर्णी\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रेमो डिसुझा दिग्दर्शित “एबीसीडी-3′ हा चित्रपट येणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यातच कतरिना कैफ बाहेर पडल्यानंतर तिच्या जागी नोरा फतेही हिची वर्णी लागणार आहे. यात ती देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे चित्रपटात वरूण, श्रद्धा आणि नोरा असा ट्रॉंगल पाहण्यास मिळेल.\n“सत्यमेव जयते’ चित्रपटातून नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती या चित्रपटातील “दिलबर’ गाण्याच्या रिमेकमध्ये झळकली होती. प्रेक्षकांमध्ये हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात नोराने बेली डान्स केला होता. तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या अदांची भूरळ प्रचंड मोठ्या प्रम��णात पाहायला मिळाली. ती आता “एबीसीडी-3′ मध्ये दिसणार असल्याने पुन्हा एकदा तिचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“एबीसीडी’ चित्रपटाची सिरीज ही डान्सवर आधारित आहे. आता तिसरा भाग हा देखील डान्सवरच आधारित आहे. यापूर्वी दुस-या सिरीजमध्ये वरूण आणि श्रद्धाची जोडी झळकली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 22 जानेवारीपासून पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n‘विकी कौशल’चा सेटवर अपघात, हनुवटीला १३ टाके पडले\n‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ अनोख्या पद्धतीने लाँच\n‘बाबो’चे ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ गाणे व्हायरल\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्‍ट्रेस’\nअॅक्‍टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/grampanchyat-election-application-ahmednagar/", "date_download": "2019-04-20T16:42:09Z", "digest": "sha1:NWEQA7C3U3DVAHQGY3NDE3X6TJ5GPM43", "length": 23227, "nlines": 285, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "70 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 44 उमेदवारी अर्ज | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल��ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य सं��लनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान सार्वमत 70 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 44 उमेदवारी अर्ज\n70 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 44 उमेदवारी अर्ज\nअर्ज दाखल करण्याची मुदत संपली : सरपंच पदासाठी 434 तर सदस्य पदासाठी एक हजार 610 इच्छुक\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या काल अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 434 अर्ज आले. तर सदस्य पदासाठी एक हजार 610 जण इच्छुक आहेत. यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन हजार 44 जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. 15 तारखेला अर्ज माघारीसाठी मुदत असून याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.\nजिल्ह्यात ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 5 सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जात होते. प्रारंभी अर्ज भरण्याचा वेग कमी होता. परंतु 8 सप्टेंबरनंतर हा वेग वाढला. काल (मंगळवारी) अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी 233, तर सदस्यपदासाठी 959 असे विक्रमी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या 2 हजार 44 झाली. अर्जांची छाननी 12 सप्टेंबरला होणार असून, अर्ज मागे घेण्याचा कालावधी 15 सप्टेंबर (दुपारी 3 पर्यंत) आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.\nअकोले 21 ग्रामपंचायती 197 (सदस्य), 100 (सरपंच).\nसंगमनेर 1 ग्रामपंचायती 14 (सदस्य), 4 (सरपंच).\nकोपरगाव 3 ग्रामपंचायती 89 (सदस्य), 19 (सरपंच).\nश्रीरामपूर 1 ग्रामपंचायती 12 (सदस्य), 1 (सरपंच).\nराहुरी 6 ग्रामपंचायत 221 (सदस्य), 44 (सरपंच).\nनेवासा 17 ग्रामपंचायत 406 (सदस्य), 104 (सरपंच).\nनगर 1 ग्रामपंचायत 30 (सदस्य), 6 (सरपंच).\nपारनेर 2 ग्रामपंचायत 57 (सदस्य), 17 (सरपंच).\nपाथर्डी 10 ग्रामपंचायत 267 (सदस्य), 66 (सरपंच).\nशेवगाव 2 ग्रामपंचायत 67 (सदस्य), 15 (सरपंच).\nजामखेड 4 ग्रामपंचायत 123 (सदस्य), 27 (सरपंच).\nश्रीगोंदा 2 ग्रामपंचायत 127 (सदस्य), 31 (सरपंच).\nएकूण 70 ग्रामपंचायत 1610 (सदस्य), 434 (सरपंच).\nPrevious articleजलयुक्तच्या कामातील त्रृटी गांभीर्याने घ्या\nNext articleगणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shivsena/", "date_download": "2019-04-20T16:49:23Z", "digest": "sha1:NJTTOLL57NG7OYLFZEL2W6Y6YLOOAZ5F", "length": 10731, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shivsena Archives - MPCNEWS", "raw_content": "\nShirur: विकासाचे दावे फोल ठरल्याने विषय भरकटविण्याचा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न – डॉ. अमोल…\nएमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदारांनी 15 वर्षे देशाच्या संसदेत नेतृत्व केले. 15 वर्षात एकही आश्वासन खा���दार पूर्ण करु शकलो नाही. विकासाचे केलेले दावे फोल ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून विषय…\nShirur : शिवाजी महाराजांवरील डॉ. अमोल कोल्हे यांचे बेगडी प्रेम; शिवसेनेचा आरोप\nएमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरील शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रेम बेगडी आहे. त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावर एका चित्रपटासाठी सन 2016 मध्ये 'प्रेमगीता'चे…\nMaval: शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही – सर्जेराव मारनुरे\nएमपीसी न्यूज - देशहित आणि हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे दोघे मतभेद संपवून एकत्र आले आहेत. शहरहित डोळ्यासमोर ठेवून दोघे एकत्र आल्याने…\nNigdi: राष्ट्रवादीकडे कोणताच मुद्दा नाही; मनोमिलनावरील टीकेला खासदार बारणे यांचे उत्तर\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नाही. ज्यांनी आरोप केले. त्यांना राष्ट्रवादीने बाहुले केले आहे. राष्ट्रवादीला बोलायला जागा नाही, अशी टीका मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी…\nMaval: पराभव दिसत असल्यानेच पवार कुटुंबीय 40 डिग्री तापमानात रस्त्यावर -श्रीरंग बारणे\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे कुठेही प्राबल्य नाही. केवळ घराण्यातील माणूस पुढे करुन राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कधीही रस्त्यावर उतरले नव्हते. कार्यकर्त्यांना…\nPimpri : प्रभाग स्तरावर होणार नियोजन; शिवसेना – भाजप नगरसेवकांची संयुक्त बैठक\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचे शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीकडून अत्यंत काटेकोरपणे होणार आहे. प्रभाग स्तरावर कार्यक्रम, कोपरा सभा आणि बैठकींचे नियोजन होणार आहे. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांचे मनोमिलन झाल्यानंतर…\nPimpri : पिंपरी विधानसभेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश\nएमपीसी न्यूज - आगामी लोकसभेच्या धर्तीवर शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. आज शनिवार (दि. ६) रोजी गु��ीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे युवराज दाखले यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभेत जमीर शेख यांच्यासह अनेक…\nPimpri: सीएमचा सांगावा घेऊन गिरीश महाजन आमदार लक्ष्मणभाऊंच्या भेटीला\nलक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय होणारएमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा…\nPimpri : युवराज दाखले यांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा\nएमपीसी न्यूज- भंडारा-गोंदीयातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.या राजीनामापत्रात दाखले यांनी म्हटले आहे की, ”…\nशिवसेनेतील ‘संभाजी’ राष्ट्रवादीच्या गडावर\nदूरचित्रवाणीवरील छत्रपती संभाजी राजे मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182000-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-name-registered/", "date_download": "2019-04-20T16:35:22Z", "digest": "sha1:C2ML7WYLE723X3IKZTC76PJFJQAMBWVD", "length": 11067, "nlines": 59, "source_domain": "eevangelize.com", "title": "तुमचे नांव नोंदले गेले आहे का?(marathi-is your-name registered) | eGospel Tracts", "raw_content": "\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nजेव्हा तुम्ही या जगात जन्म घेतला, तुमच्या पालकांनी तुमच्या जन्माची नोंदणी जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात केली. नंतर पुढे, तुमचे नांव जगातील अनेक विविध ठिकाणी नोंदले गेले, जसे उदाहरणार्थ,\nजेव्हा तुम्हाला शाळेत दाखल केले गेले\nजेव्हा तुमची कामासाठी नो���दणी झाली\nजेव्हा तुम्ही जमीन आणि घरे खरेदी करता\nजेव्हा तुम्ही तुमच्या वाहनांचा विमा घेता\nजेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता\nजेव्हा तुम्ही रेशन कार्ड मिळवता\nजेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्र मिळवता\nजेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी वीजेचे कनेक्शन घेता\nजर तुमचे नांव इतक्या सर्व ठिकाणी या नाशवंत जगात जगण्यासाठी नोंदले गेले आहे, तर स्वर्गाबद्दल काय तुमचे नांव स्वर्गामध्ये आत्ताच नोंदले जाणे आवश्यक नाही का, जर तुमच्या मृत्युनंतर, तुम्हाला तेथे आनंद आणि शांततेत अविनाशी अनंतकाळासाठी राहायचे आहे तुमचे नांव स्वर्गामध्ये आत्ताच नोंदले जाणे आवश्यक नाही का, जर तुमच्या मृत्युनंतर, तुम्हाला तेथे आनंद आणि शांततेत अविनाशी अनंतकाळासाठी राहायचे आहे होय, तुमचे नांव नक्कीच आत्ताच तेथे नोंदले गेले पाहीजे.\nतुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी तुम्ही काय केले पाहीजे तुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी, तुम्ही देवाच्या स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य म्हणून जन्माला आले पाहीजे. या बद्दल आम्ही पवित्र बायबलमध्ये वाचतो, “काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला” (जॉन 1:12). जर तुम्ही प्रभु येशूवर तुमच्या हृदयापासून विश्वास ठेवला आणि त्याला तुमचा स्वतःचा देव आणि उद्धारक म्हणून स्वीकारले, तुम्ही त्याचे मूल व्हाल. तो तोच होता ज्याने क्रुसावर सैनिकांकडून शिक्षा घेतली जी तुम्हाला तुमच्या पापांसाठी व्हायला हवी होती, आणि तुमच्यासाठी तो मरण पावला. तो फक्त मरण नाही पावला पण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केला गेला आणि तेव्हापासून सर्वकाळ जिवंत आहे. जर तुमची पापे एकामागून एक कबूल कराल जी तुम्ही तुमच्या लहानपणापासून केली आहेत, तो तुमची पापे क्षमा करेल आणि त्याचे मुल म्हणून तुमचा स्विकार करेल. तु तुमचे हृदय त्याचा आनंद आणि शांततेने भरून टाकेल. या प्रकारे ज्यांना त्याची मुले बनवले गेले, तो म्हणाला, जेव्हा तो या जगात होता, “तुमची नांवे स्वर्गात लिहीली आहेत याचा आनंद माना” (ल्यूक 10:20). प्रभु य़ेशूवर विश्वास ठेवून जे त्यांच्या पापाची क्षमा प्राप्त करतात त्यांची नांवे स्वर्गात नोंदली जातात. पुढे, जसे बायबल म्हणते, “जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही” (Iजॉन 3:9), प्रभु येश�� अशा लोकांवर या पापी जगात कोणतेही पाप न करता पवित्र जीवन जगण्यास कृपा करतो. पुढे, जेव्हा प्रभु येशू क्रुसावर मरण पावला, त्याने फक्त तुमची पापेच वाहीली नाहीत तर तुमचे आजारही वाहीले. म्हणून जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांना असाध्य आजारांपासूनही मुक्ती मिळते आणि निरोगी जीवन जगतात.\nअसे असल्यामुळे, त्या नांवांचा काय शेवट होतो ज्यांची नांवे स्वर्गात नोंदली गेलेली नाहीत मृत्युनंतर, न्याय होईल त्या दिवशी त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी होतील त्याची चिंता करून, लिहीले गेले आहे, “आणि जर कोणाचे नांव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते” (रिव्हिलेशन 20:15).\nयेशूचे रक्त तुम्हाला क्षमा देते – तुमची पापे नष्ट करते. त्याचा क्रुस तुम्हाला आशीर्वाद देतो – तुमचा शाप नष्ट करतो. त्याच्या जखमा तुम्हाला तुमच्या आजारातून बरे करतात. त्याचे मरण तुम्हाला धाडस देते – तुमची मृत्युबद्दलची भीती नाहीशी करते. प्रभु येशूच्या जीवनातून तुम्हाला अनंतकाळचे जीवनही मिळते. तुमचे नांव या पृथ्वीवर नाही, तर जीवनाच्या त्या पुस्तकात लिहीले जाईल जे स्वर्गात आहे. आजच प्रभु येशूकडे या म्हणजे तुम्हाला ती खरी शांतता आणि आनंद मिळेल जो हे जग देऊ शकत नाही, आणि तुमच्या मृत्युनंतर स्वर्गात प्रवेश करण्याची सवलतसुद्धा मिळेल. प्रभु येशूवर विश्वास करून खाली दिलेली प्रार्थना म्हणाः\n“प्रभु येशू, मी तुझ्यामध्ये विश्वास करतो आणि माझे पूर्ण जीवन तुला वाहत आहे. मला शुद्ध कर आणि तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या सर्व पापांपासून मला शुचीभूर्त कर. मला तुझे मुल म्हणून स्विकार आणि माझे नांव स्वर्गात आत्ताच नोंदणी कर. यापुढे, माझ्या सर्व दिवशी मी तुझे मूल म्हणून जगेन. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क कराःcontact@sweethourofprayer.net\nतुम्ही तुमचा अनंतकाळ कोठे घालवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%9F%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-20T17:02:24Z", "digest": "sha1:EATGLHD6W32RIHOIPGQUZ6QQ54HRRNAM", "length": 12767, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनेक वर्षांपर्यंत शटडाऊन चालू ठेवण्याची आपली तयारी : ट्रम्प यांनी धमकावले विरोधकांना - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनेक वर्षांपर्यंत शटडाऊन चालू ठेवण्याची आपली तयारी : ट्रम्प यांनी धमका��ले विरोधकांना\nवॉशिंग्टन: मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या प्रस्तावाला सरकारी निधी देण्यास विरोधकांनी नकार दर्शवल्यामुळे अमेरिकेत शटडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन आठवडे हा अंशत: शटडाऊनचा प्रकार सुरू असून त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तथापि विरोधकांनी आपल्या सीमा भिंतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर पुढील कितीही वर्ष हा शटडाऊन कायम ठेवण्याची आपली तयारी आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. वेळ प्रसंगी आपण या सीमा भिंतीच्या प्रस्तावासाठी अमेरिकेत राष्ट्रीय आणिबाणी घोषित करू आणि हा प्रकल्प तडीला नेऊ अशी ताठर भूमिकाही त्यांनी घेतली आहे.\nव्हाईट हाऊस मध्ये आज या शटडाऊनच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्‌यासाठी कॉंग्रेस नेत्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. पण त्याही बैठकीत कोणत्याच बाजूने नमते न घेतल्याने पेच प्रसंग सुटू शकला नाही त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी शटडाऊन कितीही वर्ष सुरू ठेवण्याची धमकी विरोधकांना दिली आहे ही बाब अगदी खरी आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएका डेमोक्रॅट सदस्याने सांगितले सरकार पुन्हा सुरू व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे अध्यक्षांना आम्ही सांगीतले पण ट्रम्प यांनी सरकार वर्षानुवर्ष बंद राहिले तरी आपल्याला काही फरक पडत नाही अशी ताठर भूमिका अध्यक्षांनी घेतली. मेक्‍सिकोतून अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखणे आणि या घुसखोरांकडून होंणारे स्मगलिंग आणि मादकद्रव्यांचा व्यापार रोखणे हाच आपला एकमेव उद्देश आहे त्यासाठी मला सीमेवर सिमेंट क्रॉंकिटची पक्की भिंत घालायची आहे असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ\nपाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार\nज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्‍त केला खेद\nचीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला\nखाशोगी हत्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी\nपाकिस्ताना��ील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट\nमालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/petrol-dizel-price-nitin-gadkari/", "date_download": "2019-04-20T16:25:10Z", "digest": "sha1:U5B7G2DMPJIUX4P23MIJY4NHFXOXVZPK", "length": 21316, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": ".. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्��ेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावल�� पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आवर्जून वाचाच .. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल-...\n.. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी\nछत्तीसगड – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी छत्तीसगड येथील चरोदामध्ये एका सभेला उपस्थित होते. तेथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, छत्तीसगडकडे मोठ्या प्रमाणावर जैवीक इंधन निर्माण करण्याची क्षमता आहे. पर्यायी इंधनाचा वापर केल्यामुळे आपण पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहणार नाहीत. देशात विविध ठिकाणी पेट्रोलिअम मंत्रालय इथेनॉलचे प्रकल्प सुरू करत असल्यामुळे डिझेल ५० रुपये तर पेट्रोल अवघ्या ५५ रुपये प्रति लिटर दराने मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात भाषण देताना दिली आहे.\nइथेनॉलचे देशातील ५ ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून लाकडाच्या वस्तू आणि कचऱ्यापासून यात इथेनॉल बनवले जाईल. जेथे याचा भाताचा पेंढा, गहुचा पेंढा, ऊस आणि मुन्सिपल वेस्ट यांच्यावर प्रक्रिया करून इंधन निर्माण केले जाईल. यामुळे डिझेल केवळ ५० रुपये आणि पेट्रोल केवळ ५५ रुपये प्रति लीटर दरात मिळेल, असे गडकरी यावेळी म्हणाले. सुमारे ८ लाख कोटी रूपयांचे डिझेल आणि पेट्रोल देशात आयात केले जाते.\nPrevious articleनंदुरबार ई पेपर ( दि. 11 सप्टेंबर 2018)\nNext articleकुपवाडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशनदरम्यान दोन दहशतवादी ठार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nइलेक्शन नॉनव्हेज थाळी @240\nसाखरेचा हमीभाव 3100 रुपये करण्याच्या हालचाली\nराहुल गांधींच्या वक्तव्याला गडकरींचे प्रत्युत्तर\nधोपावकर, सोमण, सय्यद जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी\nपेट्रोल, डिझेलची दरवाढ सलग १४ व्या दिवशी कायम\nपेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/injured-mohindar-amarnath-hits-six-on-first-ball/", "date_download": "2019-04-20T16:52:59Z", "digest": "sha1:HE5CMNLOTYPEGS3TAS4II6J3SUVTC5U3", "length": 18900, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "डोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nक्रिकेटच्या सामन्यांची सध्या रेलचेल सुरू आहे. टेस्ट क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, टी-ट्वेन्टी क्रिकेट इतकं कमी होत की काय म्हणून वेगवेगळ्या लीग्स. पण चाळीशी पार केलेल्या एखाद्या क्रिकेटप्रेमी ला विचारा, तुमचं आवडतं क्रिकेट कोणतं\nक्षणाचाही विचार न करता ‘कसोटी’ क्रिकेट असं उत्तर येईल, सोबत क्रिकेटच्या आजच्या स्वरूपावर एक दोन टिप्पण्या आणि थोडा नाराजीचा सूर पण ऐकायला येऊ शकतो.\n(त्या नंतर होणारी चर्चा, तिचा काळ, वेळ, आवेग ही पूर्ण तुमची जबाबदारी राहील बर का आम्ही म्हणजे इनमराठी त्याला जबाबदार राहणार नाही.. आम्ही म्हणजे इनमराठी त्याला जबाबदार राहणार नाही..) त्यांच्या म्हणण्यात तथ्य ही असेल, त्याला आधार देणारे किस्सेही ते सांगतील, हा किस्सा देखील असाच मजेदार आहे, ऐका.\nमोहिंदर अमरनाथ हे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार, ज्याने भारतीय संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला आणि अंतिम सामन्यातील चिवट अशा २६ धावा आणि ७ षटकात १२ धावा देऊन घेतलेल्या ३ विकेट्स आणि सामनावीराचा पुरस्कार.\nभारतीय संघाच्या ८३ च्या विश्वचषकातील संघाच्या चिकतीला जर एका शब्दात सांगायचं असेल तर तो म्हणजे, मोहिंदर अमरनाथ.\nज्याच्या गोलंदाचीच वर्णन त्याचा कप्तान कपिल,\n“आळसावलेली, निवांतअशी शैली, जणू काही पहाटे फिरायला गेलाय” अशा शब्दात करतो.\nस्वतःच्या फलंदाजीचा तंत्राबद्दल विचारलं असता, “हे सगळं वाडीलांकडून आलंय” अस सांगणारा मोहिंदर. जेंव्हा मैदानात उतरत असे तेंव्हा जगातल्या प्रत्येक गोलंदाजला हवी असे ती त्याची विकेट. मग हेल्मेट नसलेल्या त्या काळात विकेट मिळवायचं हुकमी शस्त्र म्हणजे, बाऊन्सर.\n८३ च्या संघाचं अस एक वर्णन ऐकायला मिळतं ते म्हणजे सगळे ‘अनलकी’.\nया सगळ्यांत दुर्दैवी म्हणजे अनलकीइस्ट म्हणजे अमरनाथ. ८३ च्या विश्वचषकाआधी भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला. पाच सामन्यांच्या मालिकेत मोहिंदर अमरनाथ ला संघात घेण्यात आलं. हा त्याचा चौथा संघप्रवेश होता.\nअखूड टप्प्याच्या चेंडूवर बिचकणारा मोहिंदर आपल्या वडिलांच्या म्हणजे लाला अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात काही बदल करून आला होता. त्यातील पहिला बदल होता, स्टंप समोर उभं राहायची पद्धत जिला म्हणतात Two eyed stance. थोडक्यात चंद्रपॉल थांबायचा ना, काहीसा तसा.\nया दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला.\nतिसरा सामना पावसाने रद्द झाला. चौथ्या सामन्यात मैल्कम मार्शल, माइकल होल्डिंग आणि एंडी रॉबर्ट्स यांच्या समोर अमरनाथ सोडता एकही फलंदाज ३० धावांची रेष ओलांडू शकला नाही.\nअमरनाथ ने ९१ धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाने २७७ धावांची आघाडी घेतली होती. भारत सामना हारणार हे स्पष्ट दिसत होत. अशा वेळी भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली.\nगावसकर १९ धावा करून बाद झाला. गायकवाड सोबत अमरनाथ चांगला जम बसवतोय अस दिसत असतानाच माइकल होल्डिंग ने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. आधीच आखूड चेंडू खेळण्यात अडचण येणाऱ्या अमरनाथ च्या तो हनुवटीवर आपटला. अमरनाथ कोसळला.\nत्याच्या शर्टवर रक्ताचे ओघळ सांडले. तिथून त्याला थेट दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या सोबत होता लक्ष्मण शिवरामकृष्णन. अमरनाथ च्या चेहऱ्यावर सहा टाके पडले. रक्ताचे पडलेले डाग साफ करून अर्ध्यातासात अमरनाथ ड्रेसिंग रूममध्ये येऊन बसला.\nएंडी रॉबर्ट्स ने बलविंदर संधू ला पायचीत पकडले. भारताची पाचवी विकेट पडली. अमरनाथ ड्रेसिंग रुम मध्ये उभा राहिला, त्याने बॅट घेतली, तू खेळू शकशील का यावर त्याने फक्त मान डोलवली आणि तो चालायला लागला.\nशिवरामकृष्णन त्याच्या मागे त्याचा छाती आणि पोटाला झाकणारा पॅड घेऊन धावत होता. १८ धावांवर थांबलेली आपली खेळी त्याने पुढे सुरू केली.\nप्रत्येकवेळी कुणामुळेतरी झाकोळला गेलेला क्रिकेटमधील खरा जंटलमन\nभारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणाऱ्या मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं\nयानंतर अस सांगितलं जातं की माइकल च्या त्याने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर पूल चा फटका मारत थेट षटकार ठोकला. सांगितलं जातं एवढया साठीच की त्या सामन्यात दुसऱ्या डावात एकही षटकाराचा उल्लेख नाही\nपरंतु सहा टाके पडल्या नंतर पुन्हा फलंदाजीला येऊन तशाच आखुड आपटलेल्या चेंडूंवर ८० धावा करणं यातच अमरनाथच्या मानसिक ताकदीचा अंदाज येतो.\nयानंतर झालेल्या पाचव्या सामन्यात पुन्हा पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीतल्या तंत्राचा अस्सलपणा पुन्हा सिद्ध केला.\nया दौऱ्यात त्याने ५९४ धावा केल्या. त्याची सरासरी होती ६६.४४ आणि त्यात दोन शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. हा दौरा आणि या खेळी म्हणजे योगायोग नसून ८३ च्या विश्वचषकाची ‘नांदी’ होती हे थोड्याच दिवसात जगाला कळणार होत.\nक्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← स्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा →\nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nबॅट्समनला ‘शून्यावर बाद करण्याची’ सेंच्युरी ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या\nडकवर्थ लुईस नियम काय आहे आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो\nबीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nजपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : कामाबद्दलचे अफलातून नियम\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nतुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का\nलहान मुलांचा आहार कसा असावा\nकवटीतून पाणी पिणाऱ्या कापालिक साधूंचं धक्कादायक वास्तव\nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\nदारू पिल्यानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक का दिसतं\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nपंडित नेहरुंशी निगडीत ९ गोष्टी – ज्या तुम्हाला माहिती नसतील\nया पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nकोणत्याही आधाराशिवाय उभा असलेला हा आहे जगातील सर्वात उंच क्रूस \nगडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे\nनेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे\n“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1322873/", "date_download": "2019-04-20T16:45:07Z", "digest": "sha1:2DH4SYTFJO2Z34PAEFPBHGCDKDWVRICW", "length": 2909, "nlines": 71, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Raavi Events & Entertainment डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 12\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 12)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/cm-kamalnath-income-tax-departments-raid-in-more-than-50-locations-in-three-states/45392", "date_download": "2019-04-20T16:46:48Z", "digest": "sha1:C7LYJPFFVDFRMVN54HH7S22IKRTCUH2J", "length": 6518, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "कमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nकमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी\nनवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून देशातील ३ राज्यांत तब्बल ५० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या जयनगरमधील घरावर रात्री तीन वाजताच्या सुमारास आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाने मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ त्याचप्रमाणे गोवा आणि दिल्लीतील ३५ ठिकाणी छापे टाकले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १५ अधिकारी अद्याप प्रवीण कक्कड यांच्या घराची झडती घेत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांच्यासह कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. दिल्लीच्या आयकर विभागाने रात्री उशिरा तब्बल ५० ठिकाणी छापे टाकले आहेत.\nउर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप\nआधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री \nअन् संजय राऊत यांनी ‘ते’ ट्विटच डिलीट केले\n#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे\nकाय होतास तू काय झालास तू , भाजपची बोचरी टीका\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2015/", "date_download": "2019-04-20T16:49:43Z", "digest": "sha1:EYNMDG4JQZNOEVJCLK4FXR43WY5LUP7J", "length": 11055, "nlines": 171, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nगजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला.\nत्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली.\nराघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला.\nचहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आवारातल्याच देवीच्…\nअनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ----------\nकुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो.\nयेऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे.\nहे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्रेन’, सुप्रसिद…\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nसात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...\nऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं.\nहा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. ---------…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T17:23:41Z", "digest": "sha1:WMSXKSOIMNZMOQB42CTOVGD2S7N52E2L", "length": 2962, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "शनी - Wiktionary", "raw_content": "\nकृपया या शब्द लेखाचा/विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी नमुना लेख,चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१० रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/chief-air-marshal/", "date_download": "2019-04-20T16:21:20Z", "digest": "sha1:LKZ3YTZHB2WF42NGZBGS4BP464REZNRR", "length": 7178, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Chief Air Marshal Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === भारतीय वायुसेनेचे पहिले चीफ एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी ह्यांची\nयाला जीवन ऐसे नाव\nएका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भारत हळहळला होता…\nअर्जन सिंग हे एअर फ़ोर्सचे एकमेव असे ऑफिसर आहेत, ज्यांना फाईव्ह स्टार रँक देण्यात आला होता.\nरस्त्यावर भजी विकण्यापासून ते प्रचंड मोठे उद्योगसाम्राज्य उभा करणारा उद्योगपती \n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nभारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nया आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका\nबियर ही नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nइंदिरा यांना ‘गांधी’ हे आडनाव कसे मिळाले याबाबत प्रचलित आहेत ३ दावे\nगुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स \nUSB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय\nरमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण\nउत्कंठेच्या टोकावर नेऊन श्वास रोखायला लावणारे “स्मार्ट” चोरीवरील सर्वोत्तम ११ चित्रपट\nतुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\nबी एस सी, एमबीए करून चक्क टॅक्सी ड्रायव्हर स्वप्न पूर्तीसाठी असाही धाडसी मार्ग\nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-20T16:50:50Z", "digest": "sha1:XSSRJEAE4IV2IW64GG6RJ4FD6QZJKVIP", "length": 14739, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोल्हापुरात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nघरासमोर सुरू होता लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष\nकोल्हापूर: सौते (ता. शाहूवाडी) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव ज्ञानदेव वारंग (वय ५५) यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी (ता.३१) रात्री साडे आठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. शाहूवाडी पोलिसांत सोमवारी रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव ज्ञानदेव वारंग यांचे सौते (ता. शाहूवाडी) येथे राहते घर व किरकोळ किराणा विक्रीचे दुकान आहे. पत्नी, मुलगा भरत यांच्यासह ते येथे वास्तव्यास होते. तर त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. केशव वारंग हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील दुसऱ्या मजल्यावर गेले याचवेळी घरासमोरच्या चौकात गावातील तरुण मंडळी लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करीत होते. दरम्यान केशव वारंग यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. परंतु घरासमोर चौकात सुरू असलेल्या जल्लोषामुळे कोणालाही या गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. जेवणाच्या निमित्ताने रात्री नऊ वाजता भरत याने वडिलांना हाक मारली परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने भरत याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सदरची धक्कादायक घटना समोर आली.\nयावेळी बंदुकीची गोळी छातीत झाडून घेऊन वडील केशव वारंग हे ��ेडवरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने मुलगा भरतसह त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिसरातही घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे हेही सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळावरील बंदूक ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. याचवेळी घरगुती करणातून केशव वारंग अनेक दिवसांपासून निराश होते, असा जबाब त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे.\nमृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाल्यानंतर सौते येथे मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शाहूवाडी उपविभागाचे प्रभारी अधिकारी अनिल कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रानमाळे हे अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएनआयएचे देशभरात छापे : महाराष्ट्रातून एकाला अटक\n लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\n#LIVE: सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र : राज ठाकरे\nलाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न\nअभिनेते प्रकाश राज यांनी केला राजू शेट्टींचा प्रचार\nभाजप दहशतवादाविरोधात लढण्याचे केवळ ढोंग करत आहे- नवाब मलिक\nबारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे\nभाजपाचाच आतंकी चेहरा समोर आला- नवाब मलिक\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रध��न मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/khadse-zoting-samiti-report-264387.html", "date_download": "2019-04-20T16:57:30Z", "digest": "sha1:M4S6SWRQVZWJPHNBUP5HJSUMYR3HIY3E", "length": 16268, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खडसेंवर 'एसीबी'ची टांगती तलवार कायम?", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nखडसेंवर 'एसीबी'ची टांगती तलवार कायम\nभोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणी न्या. दिनकर झोटिंग समितीने आपला अहवाल सरकारला सादर केलाय. त्यात खडसेंविरोधात फौजदारी कारवाई न करण्याचे संकेत दिले गेल्याचं बोललं जातंय, जरी समजा झोटिंग समितीच्या अहवालातून खडसेंना क्लीनचीट मिळाली तरी खडसेंवर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार यापुढेही कायम असणार आहे.\nमुंबई, 5 जुलै : भोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणी न्या. दिनकर झोटिंग समितीने आपला अहवाल सरकारला सादर केलाय. त्यात खडसेंविरोधात फौजदारी कारव���ई न करण्याचे संकेत दिले गेल्याचं बोललं जातंय, पण एसीबीने खडसेंविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल करून घेतली असल्याने त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे. त्यामुळे खडसेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काहिशी साशंकता व्यक्त केली जातेय.\nमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये जमीन खरेदी केल्याची बाब दडवून ठेवली होती. ही बाब उघड होताच त्यांना गेल्यावर्षी मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. याच गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. याच समितीचा चौकशी अहवाल नुकताच सरकारला सादर झालाय. या अहवालात खडसेंना क्लीनचीट दिली गेलीय की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या अहवालात खडसेंवर मंत्रीपदाचा गैरवापर केल्याबाबत काही ताशेरे ओढले असल्याचे समजते. पण फौजदारी कारवाईबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेले नसल्याचं सांगितलं जातंय.\nत्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्ची पुन्हा सुरू झालीय पण भोसरी एमआयडीसी गैरव्यवहार प्रकरणातच एसीबीने हेमंत गावडे यांची तक्रार यापूर्वीच दाखल करून घेतलेली आहे. त्यामुळे जरी समजा झोटिंग समितीच्या अहवालातून खडसेंना क्लीनचीट मिळाली तरी खडसेंवर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार यापुढेही कायम असणार आहे.\nदरम्यान, सरकारला चौकशी आयोगाचा अहवाल मिळाला आहे. त्याचा अभ्यास करून उचित निर्णय घेतला जाईल आणि तो योग्य वेळी जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: khadse reportzoting samitiएकनाथ खडसेखडसेंचं पुनरागमन\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/good-work/", "date_download": "2019-04-20T16:52:32Z", "digest": "sha1:4HKQ2EL6RDPFO4MAPQATDWBBDQ6AEPD4", "length": 2857, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "Good Work Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : पेट्रोकेमिकल क्षेत्रातील योगदानाबाबत चिराग खळदे आणि प्रा. जितेंद्र सांगवे यांना…\nएमपीसी न्यूज - पेट्रोकेमिकल क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील दोन वैज्ञानिकांना एकत्रित 'नॅशनल इनोव्हेशन पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा भारतीय तंत्रज्ञान संस्था…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/80326-semalt-what-are-buttons-and-dadar-bots-for-websites-and-how-do-they-block-them", "date_download": "2019-04-20T16:42:29Z", "digest": "sha1:MKN2VKX2SQBB3YLCONA6K4D6ODD6N4CO", "length": 7860, "nlines": 29, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Semalt: वेबसाइटसाठी बटन्स आणि दादर बॉट्स काय आहेत आणि त्यांना कसे अवरोधित करावे?", "raw_content": "\nSemalt: वेबसाइटसाठी बटन्स आणि दादर बॉट्स काय आहेत आणि त्यांना कसे अवरोधित करावे\nGoogle Analytics वाहतूक अहवालातून जात असताना, लक्षात घेण्यासारख्या गोष्टींपैकी एक हे स्पष्ट रहदारीचे स्त्रोत आहे. काहीवेळा, काही स्त्रोतांमुळे इतरांपेक्षा मोठ्या संख्येने रहदारी निर्माण होऊ शकते. जवळून पाहण्याने, लक्षात घ्या की या दोन मधील नंबर रेफरल्स: darodar.com, आणि buttons-for-website.com जीएच्या अहवालांशी संबंधित त्यांच्याशिवाय, या साइट्सबद्दल आपण आधी कधीही ऐकलेले नाही अशी शक्यता आहे आणि ते इतके रहदारीत का आणतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.\nहे सारांश देण्यासाठी, दोन डोमेन रेफरर स्पॅम म्हणून ओळखल्या जाणारी युक्ती वापरतात - scannable fake id. Semaltट मधील अग्रगण्य तज्ज्ञ, मॅक्स बेल यांनी रेफरल स्पॅम मागे ही अशी कल्पना मांडली आहे की साइटना एका विशिष्ट साइटवरून त्यांना प्रोत्साहित करण्याची इच्छा असलेल्या साइटवर अनेक दुवे निर्माण होतात. जेव्हा शोध इंजिन्स नोंदी क्रॉल करते, तेव्हा त्यांना हे रेफरल सापडतात आणि त्यांना अंतिम अहवालांमध्ये समाविष्ट करा. याचा नकारात्मक परिणाम असा होतो की वाहतूक कोणतेही वैध नाही आणि वेबसाइटसाठी निर्णय घेताना मार्ग बदलू शकतो.\nसर्व दुवे एखाद्या विशिष्ट साइटवर परत निर्देश करतात म्हणून, साइट इतकी रहदारी का संदर्भित करते याबद्दल उत्सुक असू शकते. जीए अहवालातील URL वर क्लिक केल्यानंतर ते रेफरर वेबसाईटवर पुनर्निर्देशित करतात, जे नंतर नवीन भेट म्हणून अनुवादित करतात. स्पॅमिंग साइटसाठी, अनफिटिंग मालकांपासून मिळणारे हिट ऑर्गेनिक असतात.\nसुदैवाने, संकेतस्थळवरील खर्या अर्थाने धोका नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, साइटवरील रहदारीच्या संदर्भात गोळा केलेला सर्व डेटा अवैध आहे कारण हा नंबरसह खराब होतो. परिणाम हा एक तिरस्करणीय अहवाल आहे जो साइटवर चालू असलेल्या गोष्टींचे वास्तविक चित्र रंगवत नाही. थोडक्यात, बाऊन्स रेट शून्यावर ऑन-साइटच्या वेळेसह 100% होतात.\nसाइटच्या कार्यक्षमतेचे अधिक वास्तववादी चित्र मिळवण्यासाठी वेबसाइटसाठी बटणे आणि दादरदारांना ब्लॉक करणे आवश्यक आहे. समस्या सोडविण्याशी संबंधित अधिकतर लेख Google Analytics मधील तुलनेने नवीन \"बॉट फिल्टरिंग\" वैशिष्ट्याच्या वापराचे वर्णन करतात. दृश्य सेटिंग्ज अंतर्गत, Google ने एक साधा चेकबॉक्स जोडून वापरकर्ता अनचेक केलेले किंवा तपासासाठी निवड रद्द करू शकतो. या पर्यायाच्या अनुभवावरून, हा लेख निष्कर्ष असे गृहीत धरतो की बॉट फिल्टरिंग पर्याय दोन रेफरर स्पॅमर्सना फिल्टर करणार नाही: दारोदार.com, आणि buttons-for-website.com.\nजंक वाहतूक चालना देण्यासाठी वेबसाइटसाठीचे बटन आणि दादरला अवरोध करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे एक कस्टम फिल्टर वापरणे. खालील प्रक्रिया वापरा:\n1 Google Analytics उघडा आणि एडमिन टॅबवर क्लिक करा.\n2 उजव्या स्तंभातील दिसणार्या दृश्य पर्यायमध्ये सबमेनू सादर करणे आवश्यक आहे जेथे \"नवीन दृश्य तयार करा\" संकेत आहे. तज्ञांनी कस्टम फिल्टरच्या निर्मितीवर सल्ला दिला आहे जेणेकरून प्रक्रियेच्या शेवटी एक अनियंत्रित दृश्य राहतो जे सर्व कच्चा डेटा तुलना करते.\n3 फिल्टरला एक नाव द्या.\n4. फिल्टर टॅबमध्ये, + नवीन फिल्टर पर्याय निवडा.\n5 नवीन फिल्टरसाठी वेगळे नाव वापरा. ​​\n6 फिल्टर प्रकार कस्टम असावा\n7. निर्धारीत अंतर्गत फिल्टर क्षेत्रामध्ये रेफरल वापरा आणि प्रथम रेफररचे नाव (वेबसाइटसाठी-बटणे) इनपुट करा.\n9 Darodar.com साठी स्टेप 5 मधून पुनरावृत्ती करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/akurdisakosa-award-ceremony-on-sunday-64387/", "date_download": "2019-04-20T16:27:23Z", "digest": "sha1:Q6M7P4QJINESR5QT4GZMONVQNAN7OJXR", "length": 7093, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Akurdi : रविवारी आकुर्डीत साकोसाचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विशेष पुरस्कार - MPCNEWS", "raw_content": "\nAkurdi : रविवारी आकुर्डीत साकोसाचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विशेष पुरस्कार\nAkurdi : रविवारी आकुर्डीत साकोसाचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विशेष पुरस्कार\nएमपीसी न्यूज – साकोसा वासियांकडून इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती साकोसाचे सुनील जाधव यांनी दिली.\nआकुर्डी येथील खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित राहणार आहेत.\nयावेळी धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांना सातारा भूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांना सांगली भूषण पुरस्कार, पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकचे सचिव व्ही. एस. काळभोर यांना जीवन गौरव पुरस्कार, होमिॉपेथिक डॉ. शैलेश देशपांडे यांना समाजभूषण पुरस्कार, जीएसटीचे उपायुक्त रमेश फडतरे, लालासाहेब शिंदे, पुणे ग्रामीणच्या सहआयुक्त वैशाली जाधव-माने, हिंदुराव कलंत्रे यांना विशेष कार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.\nLaxman JagtapMahesh Landgeवैशाली जाधव-मानेव्ही. एस. काळभोरहिंदुराव कलंत्रे\nPimple Saudagar : जननी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घरेलू कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य वाटप\nPune : धनगर समाजातील एक लाख ��हिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार राख्या\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90626014830/view", "date_download": "2019-04-20T16:40:33Z", "digest": "sha1:RENFYOSIGXFE2NBCKYOJY66MVD57Z62Y", "length": 23283, "nlines": 184, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १६", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १६\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ यतिरुपे श्रीदत्त अक्कलकोटी वास केला ॥१॥\nजे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत \n निर्वाह करीत नौकरीने ॥३॥\n तालुक्यात इटिया गाव सुंदर हरीभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ॥४॥\nते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे माता - बंधू राहती ॥५॥\n ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी ॥६॥\n तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामीते ॥७॥\nयासी सात दिवस झाले काही अनुभव न आले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देउनि ॥९॥\nहरीभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले ॥१०॥\nत्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे ॥११॥\n बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥\n मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना ॥१३॥\n यासी करावी युक्ती एक तुमचा होउनी मी मालक तुमचा होउनी मी मालक लिहून देतो पेढीवर ॥१४॥\n तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी ॥१५॥\n मारवाडी आला आनंदे ॥१६॥\n वृत्त निवेदन केले ॥१७॥\n त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥\n पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ ऐसे जे का समर्थ \n जन्म सार्थक करु की ॥२१॥\n पूजन करीत भक्तीने ॥२२॥\n न लवती तयांची ॥२३॥\n शिव, राम, मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले ॥२४॥\n तिघे केले एकरुप ॥२५॥\nमग समर्थे त्या वेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥\n॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥\n तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ ॥२८॥\n॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥\n मग पंडिता जवळ घेवोन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते ॥२९॥\n॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥\n त्यांचे काय करावे म्हणोनी \n समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर ॥३१॥\n स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥\n उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया ॥३३॥\n ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥\n गोड न लागती संसारवार्ता चैन नसे क्षणभरी ॥३५॥\n बहुत अंतरी सुखावले ॥३७॥\n त्या श्री चरणीं अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥\n दिधल्या नाही कोणाते ॥३९॥\n मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥\n मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥\nम्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी ॥४२॥\nमग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेवोनी तया वेळी परिधान केली सत्वर ॥४३॥\n किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥\nधरु नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करु अन्य काज जन भजना लावावे ॥४५॥\n चित्ती तुवा न धरावा ॥४६॥\n धन्य धन्य ते स्वामीसुत धन्य स्वामी दयाळ ॥४८॥\nबहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती ढोंग माजविती बहुत ॥५०॥\nतयांचा उपदेश न फळे आत्मरुपी मन न वळे आत्मरुपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची ॥५१॥\nतयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोटभरु उतरतील ते कैसे ॥५२॥\nअसो हरीभ��ऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलाविले \n तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवोनी ॥५५॥\n दुःख लागेल भोगावे ॥५६॥\n आपणा काय आठवले ॥५७॥\n बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसारसुखासी दुःखडोही का पडता ॥५९॥\n सेवावे वन तपार्थ ॥६०॥\n उचित नसे आपणा ॥६१॥\n जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी तरी मग सांगा कोणी \n अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन आपण वाहिली असे आण आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी ॥६३॥\n भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥\n मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही ॥६५॥\n ऐसे कोण म्हणेल ॥६६॥\n यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे ॥६७॥\n अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥\nआशा, मनीषा, भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी \n तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह \n दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा ॥७३॥\n तिये दिधले शुभ्र वस्त्र \n मठ स्थापिला असे पाही हरीभाऊ होऊनी गोसावी \nधन्य धन्य ते स्वामीसुत गुर्वाज्ञेने झाले विरक्त परी जन त्याते निंदित नाना दोष देवोनी ॥७७॥\n त्याचे फळ प्राप्त झाले सदगुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख ॥७८॥\nइति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥\n’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.\nबोधपर अभंग - ४८३१ ते ४८४०\nबोधपर अभंग - ४८२१ ते ४८३०\nबोधपर अभंग - ४८११ ते ४८२०\nबोधपर अभंग - ४८०१ ते ४८१०\nबोधपर अभंग - ४७९१ ते ४८००\nबोधपर अभंग - ४७८१ ते ४७९०\nबोधपर अभंग - ४७७१ ते ४७८०\nबोधपर अभंग - ४७६१ ते ४७७०\nबोधपर अभंग - ४७५१ ते ४७६०\nबोधपर अभंग - ४७४४ ते ४७५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2689625", "date_download": "2019-04-20T17:02:11Z", "digest": "sha1:5FOBYED63KLDGM3QC2N3ZZSVX6CRDUBD", "length": 10986, "nlines": 37, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "सममूल्य: सोशल मीडियाचा वापर कसा करावा? एसइओ मूलभूत गोष्टी: सोशल मीडियाचा वापर कसा करावा?", "raw_content": "\nसममूल्य: सोशल मीडियाचा वापर कसा करावा एसइओ मूलभूत गोष्टी: सोशल मीडियाचा वापर कसा करावा\nसामाजिक मीडिया प्रयत्नांना आपल्या एसइओ धोरणाचा एक भाग असावा. लोकप्रियतेत सोशल मीडियाचा वापर वाढला म्हणून Google आणि ���तर शोध इंजिन्स आता त्यांना दुर्लक्ष करू शकले नाहीत. हे आपल्या एसइओ सह सोशल मीडियावर संबंध अधिक आणि अधिक आपल्या साइटच्या लोकप्रियता अर्थ असा की. याचे कारण सोपे आहे: जर लोक आपल्याबद्दल ऑनलाइन किंवा ऑफलाइन चर्चा करतात, तर आपण विषयाशी संबंधित आहात. या व्यतिरिक्त, आपण या संभाषणांबद्दल जाणून घेऊ इच्छित असाल - transport offerte telecom. या पोस्टमध्ये, Semaltेट आपल्याला सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी काही मुलभूत टिपा देते.\nसामाजिक माध्यम कसे वापरावे\nSemaltेट या आपल्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीला सुधारण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपण काही टिपा वापरु शकता:\n1. आपले खाते जिवंत ठेवा\nसोशल मिडियाच्या वापरातील सर्वात महत्वाची सल्ले म्हणजे तुमचा खाते 'जिवंत' ठेवणे आवश्यक आहे. आपण नियमितपणे पोस्ट केल्याचे सुनिश्चित करा. आपल्या नवीन ब्लॉग पोस्ट्सची संमिश्र सुरुवात चांगली सुरुवात आहे, परंतु लोकांना आपण काय काम करीत आहात किंवा आपल्याला कोणत्या रूची आहेत हे देखील कळू द्या आपण सुट्टीत असाल तर आपण दूर असलेल्या वेळेसाठी शेड्यूल पोस्ट केल्यास किंवा आपण परत कधी पोहोचाल हे लोकांना कळवा. काही काळानंतर, आपण विद्यमान सामग्रीसह आपल्या वेबसाइटवर लोकांना काढण्यासाठी जुनी सामग्री पोस्ट करू शकता.\n2. मोहक उद्दीष्ट लिहा\nजेव्हा आपण सोशल मीडियावर आपला ब्लॉग पोस्ट शेअर करण्याचा निर्णय घेता, तेव्हा लोकांना आकर्षित करण्यासाठी एक लहान आणि आकर्षक उतारा निवडणे किंवा लिहिणे सुनिश्चित करा. उदाहरणार्थ, आपण सर्वात महत्वाचे वाक्य किंवा आपल्या पोस्ट किंवा आपण ब्लॉग पोस्टचा परिचय शेअर करणे निवडू शकता, आपल्याला असे वाटते की ते पुरेसे मोहक आहे आपल्याला दुव्यावर क्लिक करून संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी लोकांना या मजकुराची आवश्यकता आहे आणि एकदा ते तेथे आले की लोक आपल्या वेबसाइटवरील इतर पृष्ठांवर सहजपणे नेव्हिगेट करू शकतात याची खात्री करा.\nआपण आपल्या सोशल मिडिया खात्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट सामायिक करू शकता. बिंदू 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आपण आपली ब्लॉग पोस्ट सामायिक करू शकता, परंतु आपण लहान बातम्या, व्हिडिओ किंवा केवळ काही (मागे-पडद्याच्या) चित्रे सामायिक करू शकता. मिमल प्रकारचे पोस्ट आमच्या ब्रँडला अधिक मजेदार आणि वैयक्तिक बनवू शकतात.\nकोणत्या माध्यमाद्वारे सोशल मीडियावर चांगले काम करता येईल हे ठरवण्यासाठी आपण दृश्ये, समभाग आणि पसंतींच्या संख्येचे विश्लेषण केले पाहिजे. अर्थात, आम्ही बर्याच दृश्यांचा आणि बरेचदा प्राप्त झालेल्या पोस्ट्स प्रकार सामायिक करण्यास सल्ला देतो.\nआपण आपली पोस्ट सामाजिक मिडियावर सामायिक केल्यास, आपल्याला देखील टिप्पण्या प्राप्त होऊ शकतात. मीठ या निरीक्षण करणे विसरू. आपण लगेच या टिप्पण्या हाताळू नये.\nअधिक वाचा: 'आपल्या ब्लॉगवर टिप्पण्या कशी हाताळायच्या' »\n5. छान चित्रे वापरा\nकाही सोशल मीडिया (Pinterest आणि Instagram) साठी हे सर्व इलस्ट्रेशन आहेत. पण मिमल व्हिज्युअल सामग्रीवर देखील खरोखर महत्वाचे आहे. ते आपली पोस्ट कोणाच्या वेळेत इतर सर्व पोस्टमधून उठतात आणि क्लिकथ्रूला वाढवू शकतात.\nआपण Yoast एसइओ प्रीमियम वापरता तेव्हा आपण आपला ब्लॉग पोस्ट किंवा उत्पादन पृष्ठ कसे दिसेल हे तपासू शकता, Facebook आणि Semalt वर सामायिक करण्यापूर्वी हे किती सोपे आहे ते पहा\n6. समुदायाचा भाग व्हा\nआपण एखाद्या विशिष्ट समुदायात किंवा निचलनामध्ये सक्रिय असल्यास, आपण त्या क्षेत्रातील इतर स्वारस्यपूर्ण लोकांना लवकरच शोधू शकाल त्यांना देखील समतुल्य आणि त्यांच्याशी संवाद साधू शकता, यामुळे आपले आणि त्यांचे प्रेक्षक वाढू शकतील.\n(हॅश) टॅगचा स्मार्ट वापर देखील आपल्या वाढीस मदत करू शकतात. उदाहरणार्थ आपण एखाद्या इव्हेंटमध्ये असल्यास, आपल्या पोस्टमध्ये त्या इव्हेंटसाठी हॅशटॅगचा समावेश करा, जेणेकरून त्या इव्हेंटसाठी शोधण्यात येणारे प्रत्येकजण त्यास ओलांडतील. विशिष्ट स्वारस्ये किंवा तंत्रज्ञानासाठी हॅशटॅग देखील आहेत. काही लोक कदाचित एखाद्या विशिष्ट हॅशटॅगवर पोस्ट केलेल्या सर्व गोष्टीस रेट करतात, जे आपल्या पोस्टला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे पण ओव्हरबोर्डवर जाऊ नका Semalt ला एक पोस्ट आवडतो जो निरनिराळ्या प्रकारच्या हॅशटॅगसह भरलेला असतो.\nसोशल मीडिया प्रत्येक (ऑफ-पेज) एसइओ धोरणाचा एक मुख्य पैलू आहे. आणि, हे नक्कीच आपला बराच वेळ वापरेल. पण, तो वाचतो आणि आपण याबद्दल विचार केला तर, सोशल मीडिया आणि ब्लॉगिंग हे बर्याच पैलूंमधे समान आहेत.\nवाचन सुरू ठेवा: 'सोशल मीडिया रणनीती: जिथे सुरू' »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maharashtra-kesri-bala-shaikh-to-be-felicitated-by-tathawade-villagers-83368/", "date_download": "2019-04-20T16:26:46Z", "digest": "sha1:NASAAZABZLJREWU77WUQFRDUHM5EXFNY", "length": 8219, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tathawade : महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे- संदीप पवार - MPCNEWS", "raw_content": "\nTathawade : महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे- संदीप पवार\nTathawade : महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे- संदीप पवार\nमहाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख यांचा सत्कार; ताथवडे ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार रुपयांची मदत\nएमपीसी न्यूज – महाराष्ट्राची संस्कृती असलेला कुस्ती हा क्रीडा प्रकार टिकला पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न व्‍हायला पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे युवानेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.\nताथवडे ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल पैलवान बाला रफिक शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप पवार बोलत होते. ग्रामस्थांच्या वतीने शेख यांना १ लाख ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पवार, उद्योजक राजाभाऊ पवार, जालिंदर फेंगसे, संतोष रिठे, स्वप्नील भांडवलकर आदी उपस्थित होते.\nयावेळी संदीप पवार म्हणाले, बुलढाण्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत उतरणारा बाला रफीक हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा आहे. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. गेल्या पाच पिढय़ा कुस्तीची परंपरा या शेख कुटुंबीयांनी जोपासली. वडील आझम शेख यांनी मुलांच्या कुस्तीसाठी गांभीर्याने मेहनत घेतली. बाला रफीक हा त्यांचा तिसरा मुलगा. पहिल्या दोन मुलांनीही कुस्तीमध्ये नशीब अजमावून पाहिले. परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मग, शेख कुटुंबीयांनी बाला रफीकच्या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. शेख कुटुंबियांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे यश आता त्यांना मिळाले आहे. महाराष्ट्राची ओळख असलेली कुस्ती जोपासली जावी म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न व्‍हायला पाहिजेत. त्यासाठी राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.\nPune : पुण्यात चालकावर आता ‘रोडिओ’ रोबोटची नजर ; वाहतुक नियमन करणाऱ्या रोबोटची चाचणी यशस्वी\nChinchwad : एकाच रुग्णावर दुर्मिळ मेंदूविकाराच्या पाच शस्त्रक्रिया यशस्वी; आदित्य बिर्ला रुग्णालयाचे यश\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/na-ramdas-athavale-nagar-statement/", "date_download": "2019-04-20T17:13:01Z", "digest": "sha1:JAFJV6NH5OUM6EIAN3N2MHA3G4OVRRJT", "length": 28560, "nlines": 277, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ���याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान सार्वमत दलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार\nदलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार\nरामदास आठवले : नगर जिल्ह्यात दलितांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत व्यक्त केली चिंता\nअहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात दलित समाज बांधवांवर होणार्‍या अन्यायाच्या घटनांची आकडेवारी वाढली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सवर्ण समाजाच्या व्यक्तीला तातडीने न्याय मिळतो; परंतु दलितां���ा न्याय मिळण्यास विलंब होत आहे. दलित शब्दाच्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली असून याविरोधात नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नगर येथे दिली.\nनगर येथे आरपीआय संघटना मजबुतीकरणासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवार 11 सप्टेंबर रोजी नगर दौर्‍यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनील साळवे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयकांत पोटे, रमेश मकासरे, संभाजी भिंगारदिवे, संजय पगारे, विजयकांत चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले, आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. सवर्ण समाजाकडून दलितांवर 395 कलम लावले जातात. यामध्ये संबंधीत व्यक्ती आरोपी जर नसेल तरी त्यास जामीन मिळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागतो. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. याबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशा घटना होऊ नयेत, त्यांना लगाम बसावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हे सरकार दलितांविरोधी नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा साध्य केला जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.\nदलितांवर होणार्‍या अन्यायकारक घटना या दुर्दैवी आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जावा, यासाठी काही समाजकंटकांकडून प्रयत्न केले जाऊ लागले होते. यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये व निरपराध व्यक्तीला यामध्ये गोवले जाऊ नये याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. समाजात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी सवर्ण व दलित समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे.\nदलित अत्याचार विषयवार राजकारण नको\nदेशात दलितांवर घडत असलेल्या घटनांना राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. यामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होतो. सत्ता व सरकार कोणाचे असो; या घटना आजही घडतच आहेत. अ��ा घटनांचे राजकारण न करता अशावेळी विरोधक, सत्ताधारी, विनाशासकीय संस्था, यांनी एकत्र येत या घटना रोखल्या पाहिजे. गेल्या चार वर्षांत सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे.\nआम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलिसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्षलवादी विचारसरणी असणार्‍यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये, असे आठवले म्हणाले.\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात असलेले संभाजी भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असे प्रतिपादन आठवले याची केले. तसेच भिडे यांनी संविधानविरोधी भूमिका बजाविण्याचे काम केले आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. अशा व्यक्तीवर कारवाई केली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असे आठवले यांनी म्हटले आहे.\nPrevious articleहुमणीग्रस्त ऊस उत्पादकांनी भरपाईसाठी आंदोलनाची तयारी ठेवावी\nNext articleनिमगाव खैरी-नाऊर रस्त्यासंदर्भात हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगांधी-नेहरूंचे तंत्रज्ञान मोदींना काय समजणार \nमोदींच्या नेतृत्वात देशात परिवर्तन\nखा. गांधींना बोलू दिले नाही, हीच भाजपची संस्कृती का\nनिकशी लग्न करेल असं कधीच वाटलं नव्हतं : प्रियंका चोप्रा\nसोडून गेलेल्यांना जशास तसे उत्तर\nसमान्यांच्या हिताला मोदी सरकारकडून बाधा\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90626014706/view", "date_download": "2019-04-20T16:38:41Z", "digest": "sha1:TYKQJGMYNYRC5EGYQLKTPI3KEXRNDFIQ", "length": 14994, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १५\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ नलगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन \n चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची ॥२॥\n निश्चये तारिती समर्थ ॥३॥\n जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही ॥४॥\n वेडा म्हणती तयांसी ॥५॥\n हे नसेचि जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करिती काही न जाणती जनवार्ता ॥६॥\nकोणासी भाषण न करिती कवणाचे गृहा न जाती कवणाचे गृहा न जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची ॥७॥\n सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि व्रन दोन्ही जया सारखी ॥९॥\n ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामीभक्ती जन हासती तयाते ॥१०॥\n दीन स्थिती तयाची ॥११॥\n पुरे न पडे त्यामाझारी अठराविश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना ॥१२॥\nतो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात \n ज्ञानी झाला तो तत्त्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे ॥१७॥\n पाप, ताप आणि दैन्य हारका \n तत्काळ मस्तकी तयाचे ॥१९॥\n कुटिल जन तयाते ॥२१॥\n वेडा झाला निश्चये ॥२२॥\n म्हणे घर बुडाले ॥२३॥\n आता काय करावे ॥२४॥\n वेड काय लागले ॥२५॥\n नसे चाड कोणाची ॥२६॥\nऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान चित्त देउनी ऐकावे ॥२७॥\n तव झाली असे रात घोर तम दाटले ॥२८॥\n भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले ॥२९॥\n क्रूर श्वापदे ओरडती ॥३०॥\n वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक ॥३१॥\n न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती \nतो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ \n तो दिसत सर्पमय ॥३५॥\n समर्थ काय बोलल�� ॥३६॥\nभिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ॥३७॥\n बसाप्पा भय सोडूनी त्वरित करी घेवोनि अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी ॥३८॥\n तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले ॥३९॥\n समर्थ एका देऊळी ॥४०॥\n तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ॥४१॥\n प्रेमाश्रू नयनी वहाती ॥४२॥\n घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे ॥४३॥\n तेहि अंतरी सुखावे ॥४४॥\n गोष्ट साक्ष देतसे ॥४५॥\nअसो तो बसाप्पा भक्त संसारसुख उपभोगीत रात्रदिन '' श्री स्वामी समर्थ '' मंत्र जपे त्यादरे ॥४६॥\nपाप, ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती ॥४७॥\n सादर होउनी ऐकावे ॥४८॥\n नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गोड हा ॥४९॥\nश्री स्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/", "date_download": "2019-04-20T17:20:15Z", "digest": "sha1:KIWFREQGNXOCAH2FDWF5ISBGP7OPPNZO", "length": 66405, "nlines": 633, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj:होम", "raw_content": "\nऐसी कैसी जाहली साध्वी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय.\nजोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.\nबॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल.\nएक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रचाराच्या दरम्यान अस्वस्थ असणारे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे आज थोडे निर्धास्त असू शकतील. पण काँग्रेसचे दुसरे बडे नेते अशोक चव्हाण मात्र अजूनही अस्वस्थच असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी चाललीय. पण त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या दोन्ही जागांवर जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. तर विदर्भात शेतकऱ्यांची नाराजी निर्णायक ठरतेय.```\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nविदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय.\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nफक्त मराठा समाजच सरंजामदार कसा\nखुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग\nनागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे\nसेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो\n‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम\nयुरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपरभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.\nविजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का\nऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं ते कार्तिकला कसं मिळालं\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nलवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nअशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभाजपचे सुधाकर शृंगारे असोत किंवा काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, दोघेही लातूरकरांच्या फारशा परिचयाचे नाहीत. तरीही त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. कारण ही लढत या उमेदवारांमधली नाहीच. भाजपसाठी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनी आपले राजकीय खुंटे मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सगळी ताकद पणाला लावलीय.\nऐसी कैसी जाहली साध्वी\nजोतिब��च्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत.\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकलेचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध असतो. कलेतून शोषित वंचितांची जाणीव व्यक्त होऊ शकते. तसंच शोषकांचं, जुलूम करणाऱ्यांचं गुणगानही ऐकू येऊ शकतं. कलाकार जनतेच्या बाजूने उभे राहू शकतात, तसंच ��त्तेची चाकरीसुद्धा पत्करू शकतात. ते आपली गाऱ्हाणी घेऊन मंत्र्यांचे उंबरठे झिजवू शकतात. तसंच बलाढ्य सत्तेच्या विरोधात बंडाची पताकासुद्धा फडकवू शकतात.\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nजगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी.\nपोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र लढ्याचा टर्निंग पॉईंट\nनयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात\nविकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत\nमाणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nदारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन\nजेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर\nचौकीदार ऑल इज वेल\nतर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज १५ एप्रिल. मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांचा जन्मदिन. भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nराज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र लढ्याचा टर्निंग पॉईंट\nवाचन वेळ : १८ मिनिटं\nजगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून ९९ वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी.\nयवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nयवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता.\nचंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nउमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.\nऐसी कैसी जाहली साध्वी\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा\nएक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप ज��र लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.\nप्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता\nमुंह मे राम, बगल में वोट\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nलोकसभा निवडणूक ऐन भरात आलेली असताना यंदाची राम नवमी आज साजरी होतेय. गेल्या तीसेक वर्षांच्या निवडणुकांमधे राम, राम मंदिर यांनी मुद्यांनी दुसऱ्या सगळ्या मुद्यांना ओवरटेक केलंय. पण यंदाच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचारात तितकासा दिसत नाही. सत्ताधारी भाजपही आता रामाच्या मुद्यावर सायलेंट झालीय.\nनागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनागपूरमधे २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्के मतदान जास्त होताना दिसतंय. आता कोणतीही लाट नसताना इतकं मतदान बुचकळ्यात पाडणारं आहे. नितीन गडकरींच्या विकासाच्या प्रेमात पडून शहरी मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलंय की या विकासापासून दूर असणाऱ्या वंचितांनी नाना पटोलेंना मतदान करून आपला निषेध नोंदवलाय\nविनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन.\nजोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nप्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक\nमुंह मे राम, बगल में वोट\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nवाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\n१५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nविरार लोकल आज १५२ वर्षांची होतेय. कधीकाळी दुर्गम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता मुंबईचा अविभाज्य भाग झालाय. हे अतूट नातं तयार होण्यात लोकलने खूप मोठा हातभार लावलाय. लोकलमुळे या भागातली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत फेरबदल झालेत. या बदलांचा घेतलेला हा वेध.\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nगांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख.\nवाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री\nवाचन वेळ : १० मिनिटं\nआधुनिक हिंदी साहित्यातले प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी हिंदी कथा लेखनात नवा प्रवाह आणला. त्यांच्या मैला आंचल, परिती कथा, ऋणजल धनजल आदी कथासंग्रह, कादंबऱ्या खूप गाजल्या. दुसऱ्या जगण्याचा आदर्श घालून देणारी ‘रसूल मिस्त्री’ ही १९४६ मधे प्रसिद्ध झालेली त्यांची कथा तर आजही तितकीच समकालीन आहे.\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nप्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख.\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nमहात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही.\nबॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात\nविजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल\nऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं ते कार्तिकला कसं मिळालं\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\n१५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं\nविनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार\nआयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का\nपुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप\nलिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत.\nऐसी कैसी जाहली साध्वी\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा\nजोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nबॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात\nएक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nफक्त मराठा समाजच सरंजामदार कसा\nखुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग\nनागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे\nसेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो\n‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम\nयुरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nविजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल\nऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं ते कार्तिकला कसं मिळालं\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमु�� आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nऐसी कैसी जाहली साध्वी\nजोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र लढ्याचा टर्निंग पॉईंट\nनयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात\nविकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत\nमाणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nदारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन\nजेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर\nचौकीदार ऑल इज वेल\nतर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र लढ्याचा टर्निंग पॉईंट\nयवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का\nचंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत\nऐसी कैसी जाहली साध्वी\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा\nएक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nलातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nसोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन प���यांची शर्यत\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nहोय, या सत्तेला आमचा विरोध आहे\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nप्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक\nमुंह मे राम, बगल में वोट\nनागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे\nविनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार\nजोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी\nडॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nप्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक\nमुंह मे राम, बगल में वोट\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nवाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\n१५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nवाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nबॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात\nविजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल\nऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं ते कार्तिकला कसं मिळालं\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\n१५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं\nविनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार\nआयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का\nपुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप\nलिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nजळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले\nमाजी खासदारांच्या पेन्शनवर होतोय अव्वाच्या सव्वा खर्च\nआधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल\nसर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात\nवारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-118062500025_1.html", "date_download": "2019-04-20T16:43:24Z", "digest": "sha1:MXZJ6YOWD7BZMXYU6PBZNFKNSBGFIUCD", "length": 16511, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल 26.06.2018 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : व्यापार क्षेत्रविस्तृत होईल. भौतिक सुख प्राप्त होईल. स्वाध्यायात रूचि. सुखद संदेश प्राप्त होतील.\nवृषभ : मित्रांच सहयोग आणि आश्वासन मिळेल. स्वत:ची आर्थिक स्थितित बचत आणि विनियोजनचे अवसर. कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक.\nमिथुन : महत्वाकांक्षा उन्नतिसाठी प्रेरित करतील. प्रयत्न करत रहा. अभीष्ट सिद्धिने लाभ मिळेल. मान-सन्मान मिळेल.\nकर्क : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.\nसिंह : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.\nकन्या : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील.\nतूळ : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.\nवृश्चिक : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.\nधनू : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.\nमकर : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.\nकुंभ : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.\nमीन : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.\n10 अश्या वस्तू आहे ज्या शनिवारी खरेदी करु नये\nयावर अधिक वाचा :\nआपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा ���टू शब्दांचा उपयोग...Read More\n\"आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल....Read More\nएखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक...Read More\nआज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने...Read More\nआर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे....Read More\nआज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या...Read More\n\"आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही...Read More\nएखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nविड्याच्या पानांमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळते\nपान खाण्याची परंपरा आमच्या देशात बरीच जुनी आहे. पाहुण्यांना पान खाऊ घालून विद्ध करणे, शुभ ...\nविवाहाच्या वाटेवर : सप्तपदी\nघरात एकदा लग्न आहे म्हटलं की सारं घरच लग्नमय ���ोऊन जातं. कार्यलय, विविध वस्तूंची खरेदी, ...\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1240725/", "date_download": "2019-04-20T17:17:51Z", "digest": "sha1:2H6GTKHC4COTUCDETETWAPRQP6T2IVCZ", "length": 2963, "nlines": 75, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Platinum Events & Wedding Planner डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 22\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस, डोली\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 22)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेट��र्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/priye-hashtag-trending-on-social-media-facebook-twitter-258197.html", "date_download": "2019-04-20T16:52:38Z", "digest": "sha1:OKAIDCKQRJG23MNJHPQCBP2UI4OKIGU6", "length": 14615, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खे���ाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nफेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ\n#प्रिये तू माझी लेट झालेली #लोकल\nमी तुझा वैतागलेला प्रवासी..\nतु इंडियन प्रिमियर लीग\nतर मी रनजी मॅचेस #प्रिये\nतू शांत संध्याकाळ #प्रिये\nसध्याची तरूणाई ती आणि मी या दोन शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतीये. तसा ट्रेंडच सोशल मीडियावर सुरू झालाये. फक्त तू आणि मी... या दोन शब्दांत आपले विचार मांडण्याची आणि आपल्या भावना सांगण्याची चढाओढ नेटकऱ्यांमध्ये लागली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून आशाच काही 'आठवले स्टाई'च्या कवितांचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू असून फेसबुक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #प्रिये या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत.\nया हॅशटॅगचा जनक आणि त्यामागची कल्पना काय आहे, हे कोडंच आहे... पण असं म्हणतात की, नुकतच पार पडलेल्या हास्य कवी संमलेनात डॉ. सुनील जोगी या कवीने सादर केलेल्या 'मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्‍यार नहीं है खेल प्रिये' या कवितेमुळे हा ट्रेंड सुरू झाला आहे.\nसोशल मीडियावर \"आली लहर, केला कहर\" सारख या ही हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी तर हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.\nया आधीही '#sixwordstories', '#amarphotostudio' या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी उचलून धरलं होतं, आता 'प्रिये'ही तसंच काही झाल्याचं पाहायला मिळतंय.\nतर मी हापूस आंबा#प्रिये\nतु चैत्रातली प्रसन्न सकाळ..\nमी दुपारचा उदास वणवा #प्रिये..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182002-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/ashok-chavans-candidature-is-valid-all-objections-denied/44053", "date_download": "2019-04-20T16:45:58Z", "digest": "sha1:CJHYZG4ANGT3LG6PMUWOW2GG5ZZAGJYR", "length": 7145, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nअशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nअशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप\n काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी (२५ मार्च) नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन अपक्ष उमेदवारांकडून अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी (२७ मार्च) रात्री याबाबतचा निकाल जाहीर केला. यावेळी अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे म्हणत म्हणत त्यांच्या उमेदवारी अर्जावरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांना या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे.\nअशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळून लावल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या दिवशी चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अशोक चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात २०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात १ कोटी ५६ लाख ५७ हजार, आणि ८७ लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होते. परंतु यावेळी त्याचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. म्हणून, या २ अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतले होते.\nमोदी है तो मुमकीन है \nजम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार\nप्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार \nगडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू\nराजीनामा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/kasarwadi-fire-took-place-in-shops-87102/", "date_download": "2019-04-20T16:30:11Z", "digest": "sha1:UTLLYABOGUERWUFD5BUIMJDHFEJT4V5C", "length": 5451, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kasarwadi : भंगाराची दोन दुकाने जळून खाक - MPCNEWS", "raw_content": "\nKasarwadi : भंगाराची दोन दुकाने जळून खाक\nKasarwadi : भंगाराची दोन दुकाने जळून खाक\nएमपीसी न्यूज – कासारवाडी येथे लागलेल्या आगीत भंगार वस्तूंची दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी रात्री कासारवाडी येथे घडली.\nअग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील रेल्वे गेटजवळ असलेल्या भंगाराच्या दोन दुकानांना आग लागल्याची वर्दी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार भोसरी, रहाटणी यांचा प्रत्येकी एक आणि पिंपरी मुख्य अग्निशामक केंद्राचे दोन असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल�� नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.\nPune : उद्योगविश्व आणि सांस्कृतिक संबंध ‘ विषयावर राष्ट्रीय परिषद\nPune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-technews-now-easy-to-go-app-for-womens-safety-launch-starting-from-nashik/", "date_download": "2019-04-20T16:36:32Z", "digest": "sha1:N5EUUWH3SBYOCWMLPJKMS3R4EWHD3CHL", "length": 24972, "nlines": 266, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : आता महिलांच्या सुरक्षेसाठी 'Easy To Go App'; नाशिकपासून सुरवात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News Video : आता महिलांच्या सुरक्षेसाठी ‘Easy To Go App’; नाशिकपासून सुरवात\nVideo : आता महिलांच्या सुरक्षेसाठी ‘Easy To Go App’; नाशिकपासून सुरवात\nनाशिक : महिलांच्या सुरक्षेसाठी संगमनेर येथील रोहित मोरे या युवकाने Easy To Go App नावाचे अँप तयार केले आहे. महिलांवरील वाढत्���ा अत्याचारांना आळा घालण्यासाठी या ऍपचा उपयोग महिलांना होणार आहे.\nऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करतांना महिलांना विनयभंग, छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. शासनाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यापैकी या अँपची भर पडली आहे. .\nऑफिस, सार्वजनिक ठिकाणे, येथे महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी या ऍपचा उपयोग होत आहे. एका क्लिकवर आता काेणत्याही गरजू महिला, मुलींना या अपद्वारे मदत मिळू शकेल. Easy to Go App यासाठी तयार करण्यात आले आहे. ऑफिसच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी, असुरक्षित ठिकाणहून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी, कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी संगमनेर येथील वडगावपान येथील रोहित मोरे या तरुणाने केलेली ही उपाययोजना फायद्याची ठरणार आहे. यामध्ये पुरुषांनाही या ऍपची मदत होणार आहे. स्मार्ट फोनवर हे अ‍ॅप महिलांना उपलब्ध होईल. या अँपची सुरवात नाशिक शहरातून करण्यात येणार आहे. मंगळवार (ता.०५) रोजी अँपचे उदघाटन करण्यात येणार आहे.\nअसा होईल ऍपचा वापर या अँप मध्ये महिला प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरापासून Easy To Go या कंपनी मार्फत दुचाकी घेण्यासाठी अथवा सोडण्यासाठी येईल आणि तेही कंपनीची महिला कर्मचारी ही सेवा पुरवतील म्हणजे यातून महिलांची सुरक्षा देखील वाढेल आणि ने आण करणाऱ्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल. तसेच हाच नियम पुरुष प्रवाशांना असेल यात देखील पुरुषांना पुरुषच PICKUP/DROP ची सेवा पुरवतील.\nEasy to go या अँप मध्ये जोडण्यासाठी http://www.easytogo.co.in/join-your-form/ या लिंक च्या द्वारे join होऊ शकतात. अँप इन्स्टॉल केल्यानंतर मो. क्रमांक, इमेल, नाव आणि छायाचित्र प्रविष्ट करा. त्यानंतर आपली नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला हे अँप वापरता येईल. याप्रमाणेच पुरुषही नोंदणी करू शकतील. विशेषकरून महिलांना यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या अँपमधील काही नफा हा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तसेच बेटी बचाव बेटी पढाव आणि इतर उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे.\nमी महिंद्रा मध्ये डिसाईन इंजिनिअरिंगला असतांना घरी जाताना प्रवासादरम्यान महिलांना त्रास सहन करावा लागतो. सुरक्षा, असुविधा अशा बऱ्याच गोष्टींना तोंड द्��ावे लागते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी Easy To Go App हे अँप नाशिकमध्ये येत्या ५ फेब्रुवारीला लाँच करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेची काळजी घेताना त्यांना यापुढे प्रवास करावयाचा असल्यास ते या अँपचा वापर करू शकतात.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : बुधवार, 30 जानेवारी 2019\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjps-elusive-technique-of-propaganda-using-the-series-congress-allegations/45549", "date_download": "2019-04-20T16:47:59Z", "digest": "sha1:AAMIKTIQ4JKVFFNAUVEI67GN5YZDMJS6", "length": 9634, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nमालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप\nमुंबई | आचारसंहिता भंग आणि जाणीवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवून भाभीजी घर पर है, तुझसे है राबता या मालिकांच्या निर्माते व कलाकारांसह भाजपविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.\n“निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजपकडून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपकडून छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ व अॅन्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधील दृश्य पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे म्हणून आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे सोपवले आहेत”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.\nसदर मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधा-यांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. पेड न्यूज ही देखील याच प्रकारात मोडते. त्यामुळे पेड न्यूजच्या धर्तीवर या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात तथा आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, तसेच मालिकांचे निर्माते आणि कलाकारांसोबतच भारतीय जनता पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा ही अशी माग��ी सावंत यांनी केली आहे.\n#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध\n… मग आम्ही पण बघतो कि काश्मीरमध्ये भारताचा झेंडा कोण फडकवितो \n#LokSabhaElections2019 : शिवसेनेपुढे जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा\nनगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी\nबुजुर्ग आडवाणी यांचा अपमान झाल्याची छाती पिटण्याची निदान काँग्रेसला गरज नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bs-3-vehicles-list-in-india-257224.html", "date_download": "2019-04-20T16:18:52Z", "digest": "sha1:B2GH5Z3JKNCC4QGGYHNWSLXAGHSU5UXZ", "length": 15570, "nlines": 233, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोणत्या गाड्यांवर किती सूट ?", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्र��इकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nकोणत्या गाड्यांवर किती सूट \n31 मार्च : एरवी दसरा, दिवाळीला असते तशी गर्दी आज गाड्यांच्या शोरूममध्ये होती. कारण बीएस-3 गाड्यांच्या किंमतीवर देण्यात आलेली सवलत... यामुळे गाड्यांच्या किंमती भरपूर कमी झाल्यात. पुणे, नाशिक, नागपूर या तीनही ठिकाणी ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. नागपूर आणि पुण्यात तर गाड्यांचा स्टॉक संपल्यामुळे शोरूम बंजद कराव्या लागल्या. नागपूरमध्ये एका शोरूममधून एकाच दिवसात सहाशे गाड्यांची विक्री झालीये. गाड्यांच्या किंमतीत जवळपास 12 ते 22 हजारांपर्यंत सूट मिळतीये\nकोणत्या गाड्यांवर किती सूट आहे \n1) ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर - 12 हजार 500 रु. सूट\n2) HFडिलस्क सिरीज - 5 हजार रुपये सूट\n3) स्प्लेंडर प्रो - 5 हजार सूट\n4) ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 - 7 हजार 500 ��ूट\n5) अॅक्टिव्हा 3G -13 हजारपर्यंत सूट\n6) सीबीआर स्पोर्ट्स बाईक - 22 हजार हजारपर्यंत सूट\n7) होंडा नवी - 20 हजारापर्यंत सूट\nकाय आहे गाड्यांची बंपर सूट \nबीएस-3 इंजिन असलेल्या सगळ्या गाड्यांवर\n5 ते 20 हजारांपर्यंत सूट\nबीएस म्हणजे भारत स्टॅंडर्ड स्टेज, प्रदूषणाचं\nकेंद्रानं दिलेलं मानक म्हणजे बीएस\nबीएस मानक हे भारतातल्या सर्व वाहनांसाठी\nलागू आहे, युरोप, अमेरिकेतही अशी मानकं\nप्रदूषणावर नियंत्रणासाठी वेळोवेळी बीएस\nमानकं ठरवण्यात येतात, आता बीएस-4 लागेल\nआता सूट असलेल्या बीएस-3च्या गाड्या\nनंतर चालू रहाणार, ग्राहक विकूही शकतो\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/cricket/", "date_download": "2019-04-20T16:25:07Z", "digest": "sha1:PPEVYOYCDAUQPBTZ4BMMQUMS5B2XMNEG", "length": 38949, "nlines": 316, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "cricket Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनिवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण\nह्या संघाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जास्त विश्वासार्ह आहे.\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का\nह्या सर्वांच्या डिक्शनरीमध्ये नो बॉल हा शब्दच नव्हता\nयाला जीवन ऐसे नाव\nसचिन आणि अझरूद्दीन मधल्या कडवट शीतयुद्धाच्या कथा\nत्याने मधल्या फळीत खेळणाऱ्या ���चिनला खेळावरून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने अनेकदा ओपनिंगला जायला सांगितले.\nयाला जीवन ऐसे नाव\nक्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं\nक्रिकेटच्या इतिहासातील रेकॉर्ड्स कदाचित येणाऱ्या क्रिकेटर्सना तोडणे खूप कठीण आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nतो या कथेवर लघुपटाची निर्मिती करण्यासाठी काम करत आहे.\nबॅट्समनला ‘शून्यावर बाद करण्याची’ सेंच्युरी ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या\nसुरुवातीला डग वॉल्टर्स ह्यांनी ग्लेन मधील प्रतिभा ओळखली. त्यानंतर ग्लेनने सिडनीला जाऊन ग्रेड क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.\n‘रणजी ट्रॉफी’ या नावामागची तुम्हाला माहित नसलेली कहाणी\nप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि समीक्षक नेव्हिल कार्ड्स यांनी एकदा रणजीबद्दल म्हटले होते की, “रणजी हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णमध्य आहेत”.\nचॅपेलने आपल्या भावाला अंडरआर्म बॉल टाकायला सांगितला, तेव्हापासून अंडरआर्मवर बंदी घातली गेली\nहे सगळे झाल्यानंतर चॅपेल बंधूंनी आपल्या कृत्याची सार्वजनिक रित्या माफीही मागितली.\nयाला जीवन ऐसे नाव\nद वॉल “फ्रेंड फिलॉसॉफर गाईड” द्रविडच्या वाढदिवसानिमित्त संझगिरींचा अप्रतिम लेख\nराहुलच्या वडलांबरोबर गप्पा मारताना एखादा व्हिस्कीचा प्याला आम्ही भरला की, तेवढ्यापुरती घराची सात्त्विकता भंग व्हायची.\nयाला जीवन ऐसे नाव\nआता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल.. कारण माझे गुरू आता तिथेही पोहचले आहेत.\nहा खेळ त्यांच्या शिष्याने इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता रमाकांत आचरेकरांची प्रशिक्षक पदाची कारकीर्द सचिन शिवाय अपूर्ण आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nरिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये\n“जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी चांगला खेळ केला म्हणून, मला ५०० रुपयांचं एक बक्षीस मिळालं होतं. तेव्हा मी २५ ओव्हर मध्ये २० रन्स देऊन ९ विकेट घेतले होते. माझ्या या कामगिरीमुळे खुश झालेल्या माझ्या मामाने मला ५०० रुपये दिले होते. तो आमच्या टीमचा कॅप्टन होता. तेव्हा ५०० रुपये मिळाल्याचा तो क्षण आणि आता २.६ करोड रुपये मिळवून देणारा हा क्षण…या दोन क्षणांमध्येच मी घडलो. हे दोन क्षण माझ्या आयुष्यातील अमुल्य क्षण आहेत.”\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nमोहिंदर अमरनाथ हे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार\n“दलित” म्हणून हिणावलेला, ब्रिटिशांना “चॅलेंज” करणारा हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार\nदलित असल्याने उत्तम खेळाडू असून देखील त्यांना कर्णधार होण्याची संधी देण्यात आली नाही.\nवाडेकरने गावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं तर गॅरी सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं\nप्रत्येक वेळी गॅरी सोबर्स सुनील गावस्करच्या खांद्याला स्पर्श आवर्जून करत असे.\nख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === क्रिस गेल क्रिकेट विश्वातील एक फार मोठे नाव बनले\nयाला जीवन ऐसे नाव\nचषक जिंकल्यानंतर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब होतो\nधोनीच्या विशिष्ट नेतृत्वगुणांबद्दल बोलले जाते की धोनी बाकी खेळाडूंच्या अंगी असलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या कडून करवून घेतो.\nहिंदुस्थानची इंग्लंडात “गरुड” भरारी : द्वारकानाथ संझगिरींचा अप्रतिम लेख\nआज सुभाष गुप्ते खेळत असता तर त्याने आजच्या फलंदाजांना दिवसातून दोनदा क्लिन बोल्ड काढलं असतं\nभीतीने पराभूत झालेला सेहवाग तर त्याच भीतीवर विजय मिळवणारा पार्थिव…एक विलक्षण अनुभव\nबिचकत खेळणाऱ्या पार्थिव ने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. अन आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…\nयाला जीवन ऐसे नाव\nविनोद कांबळीचं अपयश : राजकारण, सचिनची लॉबिंग की हरवलेला फॉर्म\nप्रतिभा असूनही कांबळी वर अन्याय झाला अशी एक भावना क्रिकेटचाहत्यांमध्ये आहे किंवा कांबळी हा एक कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nकधी कधी त्यांच्याकडे धनदांडग्या व्यक्तींकडून शरीर सुखाचीदेखील मागणी केली जाते.\nयाला जीवन ऐसे नाव\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\nपुन्हा एकदा त्याने चिडून विचारलं, ‘‘हे सर्व कधी थांबेल’’ मी त्याला म्हटलं, ‘‘तुझ्यासारखी माणसं तुमच्या ���ाजकारणात बहुसंख्य झाल्यावर.’’\nयाला जीवन ऐसे नाव\nसँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते\nत्याने एक विशिष्ट प्रकारचे चॉकलेट खाऊन आपल्या लाळेने चेंडूवर शाईन आणण्याचा प्रयत्न केला होता.\nयाला जीवन ऐसे नाव\nएकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय\nएकेकाळचा उत्कृष्ट खेळाडू आज एक सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो आहे.\nक्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल\nसामन्यादरम्यान बॉल खराब होतो, तेव्हा त्याच्या जागी जो बॉल वापरला जातो तो नवीन नसतो.\nस्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज\nस्लिप्स ही अत्यन्त महत्वाची जागा क्रिकेटमध्ये असते. आणि त्यासाठी खास प्रशिक्षण, मानसिकता लागते.\nयाला जीवन ऐसे नाव\nसुनील गावसकरांनी आपल्या आईबद्दल सांगितलेला हा किस्सा तुम्ही वाचायलाच हवा\nकोणत्याही महान व्यक्तीसाठी तो एक क्षण असतो जो त्याचे अख्ख जीवनच बदलून टाकतो.\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nआता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या ‘सेंच्युरिअन’मध्ये. जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील “पर्थ पिच” ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही\nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nजीत रावल हा न्युझीलंडकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी येतो.\nइज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…\nभारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेट टीमचे “अच्छे दिन” : डोळे दिपवणारी पगारवाढ\nश्रेणी – A च्या खेळाडूंच्या पगारामध्ये सरळ सरळ १० कोटींची वाढ झाली आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nखराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला\nसचिनला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये मिळाले.\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nक्रिकेटच्या पीच वर राज करणारा विराट सोशल मिडीयावर देखील राज करतो\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nया सगळ्या परिवर्तना���ा एक दुवा आशिष नेहरा आहे. प्रत्येक टप्प्यावर तो होता. आणि जेंव्हा होता, तेंव्हा प्रामाणिकपणे होता. आयुष्यातला शेवटचा बॉल त्याने टाकला आणि हा संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला.\nयाच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…\nयो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते.\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nचेंडू हा एकाच टप्प्यामध्ये फलंदाजापर्यंत पाहोचला पाहिजे, एक टप्याच्यावर चेंडूचा टप्पा पडल्यास तो नो – बॉल दिला जाईल.\nजर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही\nमारिओ, म्हणजे बेस्ट फ्रेंड… हा विडीओ गेम खेळणे आणि त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं .\nशोएब अख्तर च्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण\nप्रत्येकवेळी त्याने विकेट घेतल्यानंतर एखाद्या स्वच्छंद आकाशात उडणाऱ्या पक्षाप्रमाणे असणाऱ्या त्याच्या स्टाईलमागचे खरे कारण जेव्हा त्याने ट्विटरमार्फत आपल्या चाहत्यांना सांगितले\nपहा रवी शास्त्रींच्या मर्जीतले नवीन प्रशिक्षक झहीर, द्रविड पेक्षा किती दिग्गज आहेत ते\nमर्जी सांभाळताना आपण कुणाची निवड करतोय, त्याची पूर्वीची कामगिरी काय, आपण संघाला यात किती महत्त्व देतो ह्या गोष्टी किती गौण आहे हे समोर आलं.\nकोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय\n‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.\nडकवर्थ लुईस नियम काय आहे आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो\nबऱ्याचदा या नियमाबद्दल क्रिकेट वर्तुळात नाराजी नाट्य देखील रंगलेलं आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमृत्युच्या दाढेतून परतलेला भारताचा जिगरबाज खेळाडू – युवराज सिंह\n१६ ऑक्टोबर २००३ रोजी तो भारताकडून पहिली कसोटी खेळला.\nतुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले\nजेव्हापासून Overarm बॉलिंगची पद्धत सुरु झाली तेव्हापासूनच Third Man ची ही संकल्पना अस्तित्वात आली.\nक्रिकेट मॅच फिक्स होतात असं वाटतं\nअसंख्य उदाहरणे देता येईल आणि संपूर्ण मॅच फिक्स असते, टीम पैसे खाते यांसारख्या थोतांडांना केराची टोपली ���ाखवता येईल.\nटीम इंडियाचा शहाणा मुलगा- अजिंक्य रहाणे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मनानी कितीही पुणेकर असलो तरी नेहमीच मुंबई क्रिकेटसाठी\n“बेटा ,बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === लेखक – किरण माने, “माझ्या नवऱ्याची बायको” ह्या\nयाला जीवन ऐसे नाव\nसचिन तेंडूलकरबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === सचिन तेंडूलकर… क्रिकेटचा देव म्हणून अख्ख क्रिकेटविश्व ज्याची पूजा\nIPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ‘मनमोहन देसाई’ टाईप एखाद्या ‘फुल्टू फिल्मी’ सिनेमात टाकण्यासाठी\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आपल्याकडे क्रिकेटवेड्यांची काही कमी नाही. भारतात कुठेही जा\nवसीम अक्रममुळे वकार युनिसचं षड्यंत्र फसलं आणि कुंबळेने १० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === भारतीय क्रिकेट मध्ये गोलंदाजांचा वरचष्मा फार कमीवेळा दिसलाय. वरचष्मा\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतीय रन मशीन सध्या मुंबई वरून दिल्लीला शिफ्ट\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nMDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….\nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nउदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nसुषमा स्वराज यांचा बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nआपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल\nफेसबुक आपल्याला फसवतंय – इंटरनेट न्युट्रलिटी ���ाचवा – Save The Internet\nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात\nजपानी लोकांमधील “अॅनिमेटेड कॅरेक्टर्स” सोबत लग्न करण्याचं खूळ\nभगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई\nकंप्युटरइतक्याच जलद गतीने गणितं सोडवणाऱ्या शकुंतला देवींची कथा\nनदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nचॉकलेट अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये रॅप केलेलं का असतं\nदोन सरली…तीन उरली : मोदी सरकारसमोरील निवडणुकांचा ताळेबंद\nफेसबुकवर उजव्या बाजूला “ट्रेंडिंग टॉपिक” दिसतात ना ते कसे येतात जाणून घ्या\nहिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\n“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182003-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2685178", "date_download": "2019-04-20T16:47:34Z", "digest": "sha1:XMISXCJ6SCQU23RO3IRAOKQSRSRUQYE5", "length": 6355, "nlines": 35, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मोबाइल ऍप पुश नोटिफिकेशन ड्राइव्ह 90-दिवस रिटेंशन मिल्टल 180%", "raw_content": "\nमोबाइल ऍप पुश नोटिफिकेशन ड्राइव्ह 90-दिवस रिटेंशन मिल्टल 180%\n3 9 दशलक्षांपेक्षा जास्त मोबाईल वापरकर्ते डेटाचे विश्लेषण केल्यानंतर, मोबाईल विपणन प्रदाता करुनाला मोबाईल अॅप्सच्या सरासरी 30, 60 आणि 90-दिवसांचे अवधारण दर दुप्पट केल्याने पुश सूचना प्राप्त झाल्या आहेत.\nनिवड केलेल्या वापरकर्त्यांसाठी, पुश नोटिफिकेशन वापरकर्त्यांना पुश सूचना प्राप्त न करणार्या 10.1 टक्के धारणा दरापेक्षा पुश सूचना प्राप्त करणार्यांना 27 - transportieren waschmaschine mit.6 टक्के धारणा दराने सरासरी 90-दिवसांच्या धारणा दर 180 टक्क्यांनी वाढवले.\n\"निवडक वापरकर्त्यांसाठी, सरासरी 30-दिवसांच्या प्रेक्षकांची धारणा दर 125 टक्क्यांनी वाढली आहे.\"\nSemaltेट डेटामध्ये 30-दिवस आणि 60-दिवसांच्या धारणा दरमध्ये सरासरी वाढीसह सरासरी वाढ झाली आहे, पुश सूचनांना 30 दिवसांच्या धारणा दरांमध्ये 125 टक्के वाढीसह आणि 60 दिवसांच्या धारणा दरांमध्ये 150 टक्के वाढीसह.\n30, 60 आणि 90-दिवसांच्या धारणा दर\nअँड्रॉइड सरासरी ऑप्ट-इन दराने 78% iOS ला मागे टाकत आहे, परंतु आयओएस केवळ 46% ऑप्ट-इन रेट पाहतो. दोन्हीमधील असमानता अंशिकरित्या वापरकर्त्यांनी Android डिव्हाइसवर संदेशन साठी स्वयंचलितपणे निवडल्याच्या घटनेचे श्रेय दिले जाऊ शकते, परंतु Android अॅप परवानगी प्रक्रियेतील बदलांमुळे त्या टक्केवारीवर प्रभाव पडेल.\nएकूणच, कहूनामध्ये पुश सूचनांसाठी सरासरी निवड दर 62 टक्के आहे. Semalt नंबर्स मते, सरासरी ग्राहकांना त्यांच्या फोनवर 33 अॅप्स असतात, परंतु केवळ 12 दैनिक वापरतात\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्व काही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nऍपल: आईओएसएपॅल: आयपैड ऍपल: आईफोनचॅनलः मोबाइल मार्केटिंगगूगलः एंड्रॉइडगूगलः गुगल प्ले गुगल: मोबाईलमोबाइल मार्केटिंगमोबाइल मार्केटिंग: अॅप इंडेक्सिंग अँड डीप लिंक्सःस्टॅटिक्सः मोबाइल मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-maval-news-488974-2/", "date_download": "2019-04-20T16:12:06Z", "digest": "sha1:6ZZLKXUEASDGXDFYUW3KCW322JQPCFF2", "length": 10460, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग - Dainik Prabhat", "raw_content": "\nमावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग\nपवनानगर – महावितरणाच्या लाक्षणिक उपोषणामुळे पिंपरी-चिंचवडला हायड्रोद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला. पवना धरण्याच्या पाटबंधारे विभागच्या वतीने “आऊटलेटद्वारे पहाटे साडेपाच वाजल्यापासून 400 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nतसेच दररोज पवना धरणातू��� पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्‍यासाठी 1200 क्‍युसेक्‍सने सहा तास पाणी सोडले जाते. पण महावितरण कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक उपोषण असल्याने हे पाणी “आऊट लेट’द्वारे सोडलेले पाणी पिंपरी-चिंचवडला पोहचण्यासाठी 10 तास लागतील “आऊट लेट’द्वारे 400 क्‍युसेकने 18 तास विसर्ग सुरू राहणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाशिवाय पाटबंधारे विभागाच्या वतीने ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्या प्रकल्पाना योजना लाक्षणिक उपोषण असल्यामुळे पाणी खबरदारीने वापरण्यासाठी सुरुवात केली आहे, असे माहिती ए. एम. गदवाल यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाईन शॉपमधून 60 हजारांची चोरी\nशटर उचकटून साठ हजारांची चोरी\nपिंपरी : घराचा कोयंडा उचकटून चोरी\nअश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी ��धी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-young-lady-takes-sucide-at-olakaiwadi-85446/", "date_download": "2019-04-20T17:20:49Z", "digest": "sha1:NVWA5ON4YSRHR26YYLDYGME26RX52AXO", "length": 6729, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : ओळकाईवाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : ओळकाईवाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nLonavala : ओळकाईवाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nएमपीसी न्यूज – लोणावळा येथील ओळकाईवाडी या गावातील एका तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्वेता परशुराम गायकवाड (वय २१) असे युवतीचे नाव आहे. गुरुवारी दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.\nयाबाबत परशुराम धर्मा गायकवाड (वय ५३, रा. ओळकाईवाडी, ता.मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार परशुराम गायकवाड हे सकाळी ९.३० वाजता आपल्या कामाला गेले, तेंव्हा श्वेता ही घरीच हाती. दुपारी अडीच वाजता ते जेवणासाठी घरी आले तेंव्हा त्यांना घराचे दार उघडे असल्याचे आणि घरात कोणीच नसल्याचे दिसले. त्यांनी बेडरूममध्ये बघितले असता त्याठिकाणी श्वेता हिने फॅनला ओढणी बांधून त्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.\nयाबाबत तिने गळफास का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट समजले नसून आपला कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, संतोष शेळके हे करीत आहे.\nSangvi : सराईत आरोपी मनीष राठी तडीपार; सांगवी पोलिसांची एका आठवड्यातील दुसरी कारवाई\nPune : अमेझॉनचे गिफ्ट लागल्याचे सांगत महिलेची 53 हजारांची फसवणूक\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्द���न ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_508.html", "date_download": "2019-04-20T17:19:50Z", "digest": "sha1:GKH7RHZWU72UNGRSZRY3QOKVITD3ER5R", "length": 9473, "nlines": 100, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : ऋतुगंध समिती परिचय", "raw_content": "\nगेली ११ वर्षे महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सदस्य. यापूर्वी देखील १-२ वर्षे ऋतुगंध समितीत काम केले आहे. मंडळाच्या इतर उपक्रमांत सहभागी होऊन काही कार्यक्रमांसाठी निवेदन लिहिले व केले आहे. गुंतवणूक क्षेत्रात काम करत असताना लेखन करण्याचा छंद जोपासला आहे. तसेच मंडळाच्या 'शब्दगंध' या कविगटाचे ते सक्रिय सभासद आहेत. ह्याव्यतिरिक्त इंटरनेटवरील काही संकेतस्थळांवर हौशी लेखन करत असतात.\n३ वर्षांपासून ऋतुगंध समितीमध्ये सहभाग. ऋतुगंधच्या blog ची जबाबदारी सांभाळताना लेखक सूची तयार केली. सिंगापूरमधील वास्तव्यात मंडळाच्या (आणि भारतीय संस्कृतीशी निगडित इतर संस्थांच्या) विविध कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग. सिंगापूर सोडल्यानंतरही ऋतुगंधच्या माध्यमातून मंडळाशी बांधिलकी जपली आहे. वाचन, खेळ, भारताचा आणि मराठ्यांचा इतिहास, गड-किल्ले ह्यांची विशेष आवड आहे.\nमागील वर्षापासून ऋतुगंध समितीमध्ये कार्यरत. एमबीए (मार्केटिंग) मध्ये शिक्षण व मीडिया इंडस्ट्री व डिजिटल मार्केटिंग मध्ये १० वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी मराठी वृत्तपत्रात उपसंपादक व ऑनलाईन वेब पोर्टलसाठी मराठी भाषातज्ज्ञ म्हणून कार्य केले आहे. लेखनाची आणि साहित्याची विशेष आवड असल्याने पत्रकारितेची पदविका प्राप्त. प्रवास, फोटोग्राफी, 'आर्ट अँड क्राफ्ट' हे खास छंद जोपासले आहेत.\nमाग��ल वर्षीसुद्धा त्यांनी ऋतुगंधमधे काम केले आहे. व्यवसायाने अ‍ॅटोमेशन ईंजिनीअर असून लेख आणि कविता लिहिण्यात विशेष रुची आहे. TheBetterIndia आणि RiseForIndia या ऑनलाईन माध्यमात ते सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहितात. तसेच, Shivprabha Charitable Trust मध्ये सदस्य आहे.\nऋतुगंध टीम मधीलच नवीन सदस्य नसून, सिंगापुर मध्येही नवीनच आहेत. ब्लॉग ऑपरेशन्स आणि गरज पडल्यास जनसंपर्क ह्या प्रमुख जबाबदाऱ्या. डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर आहे. आवडते छंद वाचणे, प्रवास करणे आणि फोटोग्राफी हे आहेत. त्या व्यतिरीक्त केशभूषा आणि रंगभूषा ह्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. MMS वाचनालयाच्या कामांमध्ये देखील सहभाग आहे.\nमागील ४ वर्ष मंडळाची सदस्य असून मंडळाच्या अनेक कार्यक्रमात फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहे. यंदा ऋतुगंध टीम मधे आहे. फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद आहे.\nUnknown १९ सप्टेंबर, २०१८ रोजी १२:२५ म.उ.\nसिंगापूरमध्ये स्थायिक मराठी लेखकांचे कथासंग्रह व कांदबरी आत्मचरित्र अशी पुस्तके प्रकाशित आहेत का असेल कृपया त्वरीत माहिती पाठवा अशी विनंती कारण माझा पीएच. डी. चा विषय'अनिवासी भारतीय मराठी साहित्याचा अभायास'असा आहे\nkishore kakade २७ जानेवारी, २०१९ रोजी २:२४ म.उ.\nकृपया आपला सिंगापूरचा पत्ता व फोन नंबर मिळेल का . बेळगावहून माझे मित्र तिकडे पोचताहेत . कांही हवे असल्यास कळवा . किशोर मधुकर काकडे 9449858618\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/nrw-datenschutzbeauftragte-segnet-ausweis-scans-der-deutschen-post-ab/", "date_download": "2019-04-20T17:16:56Z", "digest": "sha1:Z4NDNNEWQF6VBFNUDB36IM3W3XOCJEJE", "length": 8501, "nlines": 108, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "NRW-Datenschutzbeauftragte segnet Ausweis-Scans der Deutschen Post ab - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nटिप्पणी करने वाला पहला व्यक्ति बनें\nउत्तर छोड़ दें उत्तर रद्द करे\nआपको होना चाहिए में लॉग इन एक टिप्पणी पोस्ट करने के लिए.\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए अप्रैल 2019 मार्च 2019 फरवरी 2019 जनवरी 2019 दिसंबर 2018 नवंबर 2018 अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 अप्रैल 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2019 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1240613/", "date_download": "2019-04-20T16:21:16Z", "digest": "sha1:6MK4EMRUZ5MYLCU5KZOCXF7C3D3JD3EO", "length": 2971, "nlines": 75, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Limelight Events & Wedding Planners डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 72\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस, डोली\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 72)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/shakti-missions-praised-the-whole-country-prime-minister-modi-violated-the-code-of-conduct/44017", "date_download": "2019-04-20T16:44:59Z", "digest": "sha1:VGSJKP5NSPVO4B6ASRS2D26LC5K367HA", "length": 7936, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शक्ती मिशन'चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nशक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nशक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले की, भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑर्बिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. शक्ती मिशनचे संपूर्ण देशभरात कौतुक होत असताना मात्र तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे ट्विट आहे.\nया ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधत टीका केली आहे. मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना मिशन शक्तीच्य यशाची माहिती दिली. याचा अर्थ भाजपला ऑक्सीजनची गरज आहे. भाजपची बुडत्या बोटीला मिशन शक्तीचा आधार मिळाला आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींकडून निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे.\nVijaysinh Mohite Patil Vs Sanjay Shinde | माढ्यातून भाजपकडून विजयदादांना उमेदवारी \nप्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण\nशशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच \nमध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार\nनरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-igatpuri-the-jagar-program-of-the-shiv-sena-womens-association-concluded-in-mangalagauri/", "date_download": "2019-04-20T16:33:37Z", "digest": "sha1:GPSZALHVP2FVILN44SX5PGUSVSAI2E66", "length": 22649, "nlines": 279, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान नाशिक Video : शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न\nVideo : शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न\nइगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीचा भव्य मंगळागौरीचा जागर कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.\nकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राखी मुथा, सीमाताई इंदुलकर, चारुशीला इंदुलकर, तालुका महिला प्रमुख अलका चौधरी, शहर प्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सायली शिंदे, शीतल चव्हाण, विधानसभा संघटक परिणीता मेस्त्री, जयश्री शिंदे, आशा गांगुर्डे आदी उपस्थित होत्या.\nकार्यक्रमाची सुरुवात गणपती ईशस्तवनाने करण्यात आली. यावेळी मंगळा गौरी जागरमध्ये शिवसेनेच्या वतीने प्रथमच महिलांसाठी खुले व्यासपीठ झाल्याने महिलांमध्ये आनंदी वातावरण दिसून आले. यात झिम्मा फ���गडी, अगोटे पागोटे, एक हाताची फुगडी, दंड फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, असरट पसरट केळीचे पान, झिम्मा, भोवर भेंडी, अडगळ गुम पडगळ गुम, अशा विविध पौराणिक मंगळा गौरीच्या खेळांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.\nयावेळी नगरसेविका उज्वला जगदाळे, मीनाताई खातळे, रोशनी परदेशी, आशाताई सोनवणे, आरती कर्पे, गीता मेंगाळ, महिला आघाडी पदाधिकारी सरोज राठी, सुनीता गोफणे, चारुशीला आराईकर, सुरेख मदगे आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/semalt-alt", "date_download": "2019-04-20T17:08:58Z", "digest": "sha1:P6O5FQQZ5EZVEMSHNCH2D4R56UTCL2CT", "length": 7560, "nlines": 26, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Semalt सह Alt टॅग्ज आणि शीर्षक टॅग ऑप्टिमाइझेशन", "raw_content": "\nSemalt सह Alt टॅग्ज आणि शीर्षक टॅग ऑप्टिमाइझेशन\nलोकांना मजकूर वाचणे आणि त्यांना वाचण्यासाठी आकर्षित करणे हे लोक टेक्स्टमध्ये प्रतिमा समाविष्ट करण्याचा पर्याय आहे. फ्रॅंक अॅगागॅले, द Semaltेट कस्टमर सिक्युरिटी मॅनेजर, म्हणतात की आपण नेहमी ज्या प्रतिमा ठेवणार आहात त्या alt attributes ला जोडल्या पाहिजेत. Alt आणि शीर्षक टॅग्ज शोध इंजिन स्पायडरसाठी आपल्या व्हिज्युबिलिटी वाढविण्यासाठी क्रॉल करण्यासाठी मजकूर वाढवतात - vps argentina gratis. Alt टॅग आपण शब्दांमध्ये प्रतिमेत सर्वकाही दर्शवतो.\nalt टॅग्ज आणि शीर्षक टॅग\nAlt आणि शीर्षक टॅग तांत्रिकदृष्ट्या टॅग्ज नाहीत आणि त्या पृष्ठावरील प्रतिमाच्या सामग्री आणि फंक्शनची केवळ माहितीच देऊ शकतात. पडदा वाचक देखील अंध टॅपवर अवलंबून आहेत जे अंध आणि दृष्टिहीन लोकांसाठी प्रतिमा आहे त्याबद्दल वर्णन करतात.\nअशा प्रकारे, सर्व प्रतिमांमध्ये Alt टॅग असणे आवश्यक आहे. ते केवळ आपल्या एसईओ तयार करत नाहीत तर पोस्टमध्ये प्रतिमा वापरणे समजून घेण्यासाठी दृष्टिहीन लोकांना मदत करतात. शीर्षक विशेषता लेखांमध्ये असणे आवश्यक नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये ते फायदेशीर ठरु शकतात. तथापि, त्यांना सोडून बाहेर आपल्या लेख दुखापत नाही.\nजे लोक प्रतिमा वापरून केवळ पोस्टचे दृश्य अपील वाढवतात ते असे करणे थांबवा.या कारणांमुळे ते सीएसएसमध्ये असले पाहिजेत आणि एचटीएमएल लेखांमधे नाहीत. की आपण प्रतिमा बदलता, नल विशेषतेचा वापर करा, ज्याचे वर्णन रिक्त ठेवते.जर पडदा वाचक अशा एखाद्या इमेजवर अल्टॅटा टॅगवर येतात, तर ते त्यास सोडतील.\nAlt मजकूर आणि एसइओ\nGoogle आग्रह धरतो की त्याच्या वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांचे alt ग्रंथ तयार केले पाहिजेत कारण त्यावर त्यांच्यासाठी खूप मूल्य असते. उदाहरणार्थ, Yoast एसइओ सामग्री विश्लेषणानुसार, आपल्याकडे आपल्या टॅगची गुणवत्ता वाढवणा-या कीवर्ड किंवा वाक्यांशावर लक्ष केंद्रित केलेल्या alt टॅगसह किमान एक प्रतिमा असणे आवश्यक आहे. तथापि, वापरकर्ते तसे करीत असताना, ते सर्व alt टॅगमध्ये स्पॅम स्पॅमला नये. Alt आणि शीर्षक टॅग्जमध्ये कीवर्ड असतात जे उच्च गुणवत्तेशी आणि संबंधित प्रतिमांसह हाताने जातील.\nकीवर्डवर प्रतिमा शोधण्यात मदत करणारे एक कीवर्ड असल्यास, त्यास alt मजकूरमध्ये समाविष्ट करणे लक्षात ठेवा.\nवर्डप्रेस मध्ये Alt आणि शीर्षक गुणधर्म\nआपण Alt आणि शीर्षक टॅग वापरू शकता जेथे दुसरी जागा एक त्यांच्या वर्डप्रेस पोस्ट वर अपलोड की प्रतिमा आहे जर मालक त्याच्या / तिच्या प्रतिमांसह एक जोडण्याचे विसरत असेल तर वर्डप्रेसने शीर्षक टॅगला डीफॉल्ट alt टॅग म्हणून लागू केले आहे. हे शीर्षक वर्णन म��ून शीर्षक मजकूर कॉपी करते आणि alt टॅग विशेषतामध्ये पेस्ट करते. हे रिक्त Alt विशेषता सोडण्यापेक्षा अधिक चांगले आहे, परंतु तरीही आपल्या साइटची प्रवेशक्षमता सुधारण्यात अद्याप कमकुवत आहे.\nएक माहितीपूर्ण Alt टॅग तयार करण्यासाठी वेळ घ्या आणि आपल्या प्रतिमा पोस्टमध्ये समाविष्ट करा वर्डप्रेस इंटरफेस आपल्याला व्यक्तिशः इमेज वर क्लिक करून आणि संपादन निवडा क्लिक करून आपल्याला एक वैकल्पिक मजकूर जोडू देते.\nप्रतिमा एसईओ आपल्या लेख आणि त्यानंतरच्या पोस्ट फायदा घेऊ शकतात एकमेव मार्ग आहे की आपण योग्य लहान तपशील मिळेल तर. शिवाय, आपण आपल्या सामग्रीतून दृष्टिहीन लोकांना बाहेर सोडणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182005-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/giridhar-pande", "date_download": "2019-04-20T17:04:28Z", "digest": "sha1:2QJ36CJSCXG5JQCSTC3QMWHQ6WU4JLOZ", "length": 12173, "nlines": 347, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक गिरीधर पांडे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nगिरीधर पांडे ची सर्व पुस्तके\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182005-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/daton-ke-darmyan-gap/", "date_download": "2019-04-20T17:20:27Z", "digest": "sha1:2W4WO3S7LP4VH753XW2CJ4AAEK7X2EPH", "length": 7805, "nlines": 83, "source_domain": "www.marathigold.com", "title": "दातांमध्ये गैप असलेल्या व्यक्ती मध्ये असतात या 10 खासियत", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/astrology/दातांमध्ये गैप असलेल्या व्यक्ती मध्ये असतात या 10 खासियत\nदातांमध्ये गैप असलेल्या व्यक्ती मध्ये असतात या 10 खासियत\nप्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि त्याच सोबत प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण देखील वेगळी असते. एवढेच नाही तर प्रत्येकाच्या दातांची ठेवण देखील वेगवेगळी असते. कोणाचे दात मोठे असतात तर कोणाचे लहान, कोणाच्या दातांमध्ये गैप असतो तर कोणाचे एकमेकांचा चिटकून असतात. ही सगळी नैसर्गिक बनावट असते आणि ज्याच्या दातांची बनावट जशी आहे तशी तो स्वीकारण्याचा प्रयत्न करतो.\nअनेक लोकांच्या दातांमध्ये गैप असतो किंवा ओबड-धाबड रचना असते, अश्या लोकांना लोक आकर्षित मानत नाहीत पण ज्यालोकांच्या दाता मध्ये गैप असतो ते नशिबाचे मोठे धनी असतात. कारण यांच्या मध्ये ज्या खासियत असतात त्या इतरांमध्ये नसतात.\nसमुद्र्शास्त्रा अनुसार दातांमध्ये गैप असल्यामुळे खरतर अशी व्यक्ती मध्ये अनेक खासियत असू शकतात. अनेक लोकांना ते आकर्षित वाटत नाहीत पण जर तुम्हाला या लोकांची खासियत समजली तर तुम्ही यांच्या सोबत मैत्री करण्यास उत्सुक बनाल.\nसमुद्रशास्त्रा अनुसार ज्या लोकांच्या दातांमध्ये गैप असतो ते समान स्वभावाचे असतात आणि असे लोक दुसऱ्या लोकांना समजून घेतात. असे लोक आनंदाने आपले जीवन जगणे जाणून असतात.\nएक समान आकाराच्या चमकदार दातांची व्यक्ती पेक्षा दाताम्ध्ये गैप असलेली व्यक्ती जास्त रचनात्मक असते आणि अश्या लोकांना पैसे सांभाळणे चांगले माहित असते.\nज्यालोकांच्या समोरील दाता मध्ये गैप असतो ते बुद्धिमान असतात. ते काही वेगळे करण्यात विश्वास ठेवतात आणि आपल्या प्रत्येक कामास पूर्ण करूनच थांबतात.\nयाच सोबत ज्या लोकांच्या दातांमध्ये गैप असतो ते उर्जावान असतात आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या कामांना ते आपल्या मेहनतीने पूर्ण करतात. त्यामुळे असे लोक मोठे यश मिळवतात.\nअसे लोक खेळकर स्वभावाचे असतात. असे लोक कधीही हार मानत नाहीत आणि स्वता आनंदी राहतात सोबतच दुसऱ्याला आनंदी कसे ठेवावे हे देखील यांना माहित असते.\nज्या लोकांच्या दातांमध्य�� गैप असतो असे लोक भरपूर बडबडे असतात. ते कोणत्याही विषयावर दीर्घकाळ बोलू शकतात किंवा वाद घालू शकतात आणि आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ते जिंकतात.\nज्या लोकांच्या दातांमध्ये गैप असतो असे लोक मोकळ्या विचाराचे असतात आणि आपल्या मनातील भावना सांगण्यात संकोच करत नाहीत.\nरविवार 09 डिसेंबर : आज या चार राशींना मिळणार छप्परफाड आनंद, तर दोन राशीसाठी कठीण दिवस\nसोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nश्रीकृष्णा ने धनलाभ होण्याचे सांगितले सोप्पे उपाय, कोणत्या 5 वस्तू घरामध्ये ठेवल्याने वायफळ खर्च होत नाही\nविष्णू कृपेने या 6 राशींना मिळणार विशेष लाभ, मिळणार बढती, दूर होणार वाईट दिवस\nशुक्रवार 12 एप्रिल : बुध ग्रह करत आहेत मीन राशी मध्ये प्रवेश, 7 राशीच्या जीवनावर होऊ शकतो परिणाम\nगुरुवार 11 एप्रिल : दत्तगुरूंच्या कृपेने या 3 राशींच्या जीवनामध्ये येणार सुख-समृद्धी\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182005-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/criticism-of-cm-devendra-fadnavis-on-sharad-pawar/43671", "date_download": "2019-04-20T17:10:37Z", "digest": "sha1:FFZWXG553QWOMXPHD4DBL5ZSZUKQUMH6", "length": 9705, "nlines": 99, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nमाढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमाढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे \nमुंबई | भाजप-शिवसेनेच्या युतीचा नारळ आज (२४ मार्च) अखेर कोल्हापुरात फुटला आहे. कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर भाजप-सेनेची सभा झाली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अने�� दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “माढ्यातील ओपनिंग बॅट्समनने देखील माघार घेतली असून आता तो संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. इतकेच नव्हे तर “आमचे कपडे उतरवणारा अद्याप जन्माला आलेला नाही”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली आहे.\nकाय म्हणाले देवेंद्र फडणवीस \nमाढ्यातून ओपनिंग बॅट्समनने देखील माघार घेतली. आता ते संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहेत.\nतुमच्या १५ वर्षांपेक्षा जास्त काम आम्ही ५ वर्षांमध्ये करून दाखवले आहे.\n५६ पक्षांच्या भरवश्यावर देश चालत नाही\nदेश चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते\nवर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आम्ही केले\nशेतकरी, सामान्यांच्या पाठीशी आमचे सरकार\nआपल्याकडे खूप बोलघेवडे लोक आहेत\nहल्ली बारामतीचा पोपट देखील खूप बोलायला लागला आहे\nआमचा कपडे उतरवणारा जन्माला आला नाही, फडणवीसांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका\nपश्चिम महाराष्ट्रातील सामना युती १० -० च्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही\nएक विचारधारा सैनिकांसमोर नतमस्तक होते दुसरी विचारधारा सैन्याकडे एअर स्ट्राईकचे पुरावे मागते\nएअर स्ट्राईकचे पुरावे केवळ दोनच जण मागतात. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरे म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी\nसूर्याकडे पाहून थुंकले तर थुंकी स्वतःच्याच अंगावर पडते\nआम्ही इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी असू तर राष्ट्रवादी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहोत\nपित्रोडा यांच्या एअर स्ट्राईकवरील वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षांवर सडकून टीका\nये भारत घुसेगा भी, और मारेगा भी\nकुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, मुख्यमंत्र्यांची पाकिस्तानवर टीका\nमोदींनी सांगितले बदला घ्या, मोदींमध्ये ताकद होती. मोदींनी आदेश दिले आणि सैन्याने कारवाई केली.\nआम्ही कदाचित चुकू पण बेईमानी करणार नाही.\nवसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nआता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते \nदुसऱ्या टप्प्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान\nसध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू \nकॉंग्रेसच्या आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182005-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2019-04-20T16:14:46Z", "digest": "sha1:4S3LRVXIQLC2TAKQEIKSJI26FZDID4WQ", "length": 6200, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे\nवर्षे: १७५१ - १७५२ - १७५३ - १७५४ - १७५५ - १७५६ - १७५७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ३ - जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.\nमार्च ११ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकिल.\nमार्च ६ - हेन्री पेल्हाम, ईंग्लंडचा पंतप्रधान.\nइ.स.च्या १७५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-04-20T16:59:43Z", "digest": "sha1:VKSK25CWECOIIEJ23ZL47E5CZDDNWW42", "length": 6564, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तैलरंगचित्रण - विकिपीडिया", "raw_content": "\nलिओनार्दो दा विंची याने तैलरंगात रंगवलेले चित्र \"मोनालिसा\" (इ.स. १५०३-०६)\nतैलरंगचित्रण (इंग्लिश: Oil painting, ऑइल पेंटिंग ;) ही तैलरंगांनी चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणाऱ्या तेलाच्या माध्यमात रंग मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन युरोपात वि��ेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.\nतैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये अफगाणिस्तानात भारतीय व चिनी चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर युरोपात प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.\nओईल पेंटिंग टेक्निक्स.कॉम - तैलरंगचित्रणातील तंत्रे (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१३ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T16:33:01Z", "digest": "sha1:IGSMNKWBZVA6J645UA5ZHQPX6EBX5735", "length": 4091, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रांक्वियो बार्नेता - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-20T16:21:14Z", "digest": "sha1:4X34J4QFIRLXGNAPYZSSIR5W4T6JUBX7", "length": 22597, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेमबाजीत सौरभला सुवर्ण पदक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; त���न दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश��चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान क्रीडा नेमबाजीत सौरभला सुवर्ण पदक\nनेमबाजीत सौरभला सुवर्ण पदक\n आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज सौरभ चौधरीने आज आणखी एका विक्रमाची नोंद केली. चांगवेनमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये स्वतःचा रेकॉर्ड मोडून सौरभने ज्युनिअर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.\nइंडोनेशिया येथील आशियाई स्पर्धेत सौरभ चौधरीने गोल्ड मेडल पटकावले होते. सौरभ चौधरीसोबतच भारताचा युवा नेमबाज अर्जुन सिंग चिमाने सुद्धा कांस्य पदक पटकावले आहे. कोरियाच्या लिम होजिला रौप्य पदक मिळाले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय सौरभने 245.5 अंकासह जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. स्वतःच्या नावावर असलेला आणि गेल्यावर्षी जून महिन्यात बनवलेला वर्ल्ड रेकॉर्ड सौरभने आज मोडीत काढला. गेल्या महिन्यात सौरभने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.\nत्यावेळी त्याने 240.7 गुण मिळवले होते. आशियाई स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला कांस्य पदक मिळाले होते. तर पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या सौरभने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आज आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल मिळवून आपण ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन असल्याचे सौरभने दाखवून दिले आहे.\n16 वर्षीय सौरभने पात्रता फेरीमध्ये 581 गुणांची कमाई करत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. यानंतर अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नापासूनच सौरभने आघाडी कायम राखत सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकूच सुरु केली. सुवर्णपदकाच्या शर्यतीसाठी सौरभसम���र कोरियाच्या होजिन लिमचं आव्हान होतं. मात्र शेवटच्या प्रयत्नानंतर होजिनच्या खात्यात 243.1 गुण जमा झाले,\nआणि सौरभने विश्वविक्रमी कामगिरी करत 245.5 गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केलं. याचसोबत सौरभ चौधरीने आपल्या सहकार्‍यांसह सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसर्‍या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढलेल्या आहेत.\nPrevious articleखान्देश व्यापारी संघटनेची स्थापना\nNext articleभारत – इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nविश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/catering/1323723/", "date_download": "2019-04-20T17:14:57Z", "digest": "sha1:ID35Q4Y3GNMY4GXN6UINPH3HEG4Z4AFL", "length": 1715, "nlines": 43, "source_domain": "agra.wedding.net", "title": "लग्नाचे केटरर Ambika Caterers, आग्रा", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nआग्रा मधील Ambika Caterers केटरर\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/raj-thackeray-will-campaign-for-congress-ncp-candidates-sources-said/44985", "date_download": "2019-04-20T16:52:14Z", "digest": "sha1:AYU5SLOFEFISDCZKXBONNAIGU5XYNVVC", "length": 7717, "nlines": 90, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार ,सूत्रांची माहिती", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nराज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nराज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती\nमुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे ८ ते ९ प्रचार सभा देखील घेणार आहे. सोलापूर, नांदेड आणि सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणेसह अन्य ठिकाणी मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळणार आहे.\nराज ठाकरे थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन पक्षाकडून करण्यात येत आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लोकसभा लढवणार नसल्याचे सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी निवडणुकीत भाजपला मतदान करू नका असा प्रचार मनसे कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.\nलोकसभा मतदारसंघात राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता\nसोलापूर – सुशिलकुमार शिंदे\nनांदेड – अशोक चव्हाण\nनाशिक – समीर भुजबळ\nबारामती – सुप्रिया सुळे\nउत्तर मुंबई – ऊर्मिला मातोंडकर\nईशान्य मुंबई – संजय दीना पाटील\nउत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त\nCongressfeaturedLok Sabha ElectionsMNSNCPpublic campaign meetingsRaj Thackerayकाँग्रेसप्रचार सभामनसेराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकShare\nवायनाडच्या लोकांनी एकदा अमेठीत येऊन पाहावे अन् सावध व्हावे \nमी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही \nगुजरातमध्ये शिक्षणाचा व्यापार | हार्दिक पटेल\nकुणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात तोडून टाका \nभाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/dsks-investors-wanted-to-file-fri-against-dsk-273339.html", "date_download": "2019-04-20T16:17:59Z", "digest": "sha1:VLW4AYFMM3T2K7KSK54C76EPRLYMKLVP", "length": 14564, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डीएसकेंचे गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयावर", "raw_content": "\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं ��हे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nडीएसकेंचे गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयावर\nडीएसके ग्रुपमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेत, त्यातल्या काहींनी आज थेट पुण्यातलं आर्थिक गुन्हे शाखेचं कार्यालयच गाठलं. डीएसकेंविरोधात जोपर्यंत एफआयआर दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही.\nपुणे, 01 नोव्हेंबर : invester, आमचे लाखो रुपये अडकलेत, कुणाच्या घरात लग्न आहे तर कुणाच्या आईचं ऑपरेशन आहे, अशा भावना गुंतवणूकदार व्यक्त करतायेत.\nडी एस कुलकर्णींनी आपला शब्द पाळला नाही, ते फक्त या तारखेला पैसे देतो, त्या तारखेला देतो,त्यांचं हेच सुरूय, अशी त्यांची तक्रार आहे. डीएसके यांची मालमत्ता जैसे थे ठेवावी, असा अर्ज आम्ही करू, असं आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिलंय.\nनोटबंदीमुळे बांधकाम व्यवसायात मंदी आली, आणि त्यात भर म्हणजे माझा अपघात झाला. त्यामुळे स��ळेच अचानक पैसे मागू लागले, अशी डीएसकेंची भूमिका आहे.\nजवळपास ३७ वर्ष डीएसके यांनी बांधकाम क्षेत्रात मोठं नाव केलं. ऑटोमोबाईल, शिक्षण असे अनेक व्यवसायही सुरू केलं, ते भरभराटीलाही आणले. डीएसकेवर पुणेकरांचा भरोसा होता. त्या आधारावरच जवळपास ८ हजार पुणेकरांनी त्यांची आपल्या आयुष्याची जमापुंजी फिक्स डिपॉजिट म्हणून गुंतवली. काहींनी गृहप्रकल्पामध्ये पैसे गुंतवले पण गेल्या अनेक महिन्यापासून डीएसकेकडून ना व्याज मिळतंय, ना मुद्दल परत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: उर्मिला मातोंडकरांनी नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली, बायोपिकबाबत म्हणाल्या...\nपवना धरणात खेळताना घसरला पाय, इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू\n29व्या वर्षी पार्थ पवार आहेत 20 कोटींचे मालक\nVIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर\nभाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहीत आहेत - अजित पवार\nपुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, घरातून जप्त केल्या इलेक्ट्रिक गन, डेटोनेटर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182007-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/narayan-rane-participants-sangharshyatra-at-ratnagiri-260847.html", "date_download": "2019-04-20T17:04:38Z", "digest": "sha1:SFHJARR7R2XVSLHPFFBBCTE3IITINV3X", "length": 15293, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघर्षयात्रेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची आता पलटी", "raw_content": "\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nसंघर्षयात्रेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची आता पलटी\nस्वत:चाच पक्ष या संघर्षयात्रेत सहभागी असताना राणेंनी या संघर्षयात्रेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.\n17 मे : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी पलटी मारली. काही दिवसांपूर्वी संघर्षयात्रेवर टीका करणारे राणेंना संघर्षयात्रेत भाग घेऊन सरकारवर तोफ डागली.\nसंघर्षयात्रेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची टीका राणेंनी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेबद्दल तिसऱ्या टप्प्यानंतर राणेंनी मतप्रदर्शन केलं. स्वत:चाच पक्ष या संघर्षयात्रेत सहभागी असताना राणेंनी या संघर्षयात्रेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.\nसंघर्षयात्रेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचं राणेंचं म्हणणं होतं. त्याच चौथ्या टप्प्यातल्या कोकणातल्या संघर्षयात्रेत त्यांनी भाग घेतला. इतकंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील अशी गर्जनासुद्धा केली.\nआता प्रश्न उरतो संघर्षयात्रेवर प्रहार करणारे राणे एवढे बदलले कसे..गेल्या काही दिवसांतल्या राणेंच्या घडामोडींकडे पाहिलं तर ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती. अहमदाबादमध्ये राणेंनी मुख्यमंत्र्यांसह अमित शहांची भेट घेतली. भाजप प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह काँग्रेसमधल्याच नेत्यांना अंगावर घेतलं. पण राणेंची भाजपसोबतची डील जमली नाही आणि म्हणूनच त्यांना बॅकफूटवर जावं लागलं. म्हणूनच काही दिवसांपूर्वी स्वत:च्याच पक्षावर प्रहार करणारे राणे आता सरकारवर तोफ डागतायत. राजकारणात टायमिंग कधी बदलेलं हे आणि कोण कधी पलटी मारेल सांगता येणं कठीण..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressnaryan ranesangharsh yatraकाँग्रेसचिपळूणनारायण राणेसंघर्षयात्रा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2019-04-20T16:13:16Z", "digest": "sha1:3TBT5LYHI5OD6EL3Z2HEWF4ZMYYYZTSQ", "length": 4694, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १५९२ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १५९२ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १५९२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/lakshami/", "date_download": "2019-04-20T17:14:39Z", "digest": "sha1:GAGSK55E6A7VZ55VJURDZDZIMBTRPRG5", "length": 2820, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "lakshami Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nका नाही टिकत तुमच्या घरात पैसे, जाणून घ्या काय आहे कारण\nमाणसाच्या आयुष्याचा वास्तुशास्त्रासोबत जवळचा संबंध असतो. वास्तू संबंधित अश्या अनेक मान्यता आहेत ज्या मानवी जीवनावर प्रभाव करत असतात. अश्यातच काही…\nशुभ लाभ होण्यासाठी धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या 3 वस्तू, जाणून घ्या काय खरेदी करावे\nधनत्रयोदशी दिवाळीच्या दिवसातील एक महत्वाचा दिवस आहे. यादिवशी प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी काही ना काही आवश्य खरेदी करतात.…\nमाता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर लागोपाठ तीन शुक्रवार करा हे काम, होईल धनवर्षा\nधनाची देवी माता लक्ष्मी आहे. असे मानले जाते कि माता लक्ष्मीच्या पूजेने दारिद्र्य दूर होते आणि सुख-सौभाग्य प्राप्ती होते. विशेषतः…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1363859/", "date_download": "2019-04-20T16:57:35Z", "digest": "sha1:ZNR24W4E4JARSF6VFYAMJGE2Q52VAG4Y", "length": 2894, "nlines": 73, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Kunjamal & Sons Wedding & Event Decorator डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 14)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-04-20T17:19:33Z", "digest": "sha1:5D5EAJRGVCG4ONYUEJTUCEAZHOTSJYNN", "length": 3103, "nlines": 68, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "रेसिंग - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :रेसिंग= खेळाचा एक प्रकार\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०११ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T16:28:00Z", "digest": "sha1:QI6XZSWLZTODMHV5HHLS7AASGP76CUW3", "length": 10531, "nlines": 175, "source_domain": "bigul.co.in", "title": "महाराष्ट्र – बिगुल", "raw_content": "\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nराज ठाकरे बोलतात त्यात गैर ते काय\nसांगली : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं कोडं. या माणसाच्या मनाचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. ते जे बोलतात...\nनागनाथअण्णा असते तर, पेटल�� असतं पाणी\nसांगली : आज नागनाथअण्णा असते तर राजकारण चुलीत घालून दुष्काळी भागाचं पाणी पेटवलं असतं. माणसाला प्यायला पाणी नाही आणि अंगात...\nआम्ही अजून जात पाळतो- अस्पृश्यताही…\nबाबासाहेब आंबेडकरांचा १२८वा जयंती दिन पार पडला. त्यांनी समाजासमोर ठेवलेले जातीअंताचे लक्ष्य अजूनही विंधले गेलेले नाही. जातीचा कलंक नष्ट होण्याऐवजी...\nजेव्हा “खंजिरा” लाही गुलाब फुटतात…\nसांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील जोरदार बॅटिंग करतील आणि विजयाचा सिक्सर मारतील..असा सिक्सर शरद पवार यांनी मारणं.. आणि शरद पवार...\nनासिकराव तिरपुडे यांची ब्रॅण्ड न्यू एडिशन\nप्रशांत पवार बरोबर ४१ वर्षापूर्वी याच दिवसात महाराष्ट्रात एक ‘तंबाखूतला बंबाखू’ उगवला होता. नाव त्याचे नासिकराव तिरपुडे. असे नाव दुसर्‍या...\n‘डोल्यापुरते फकीर’; भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर का\nआषाढी एकादशीपूर्वी पुण्यातून जेव्हा पालख्या बाहेर पडतात. तेव्हा वारकर्‍यांच्या अवती - भवती जी गर्दी जमलेली असते. तेही उभा टिळा लावतात....\nनरेंद्र पाटील यांचा शिवसेना मुक्काम किती दिवसांचा\nप्रशांत पवार एकेकाळी सातारा जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, दादासाहेब जगताप, केशवराव पवार हे या...\nसांगलीत तणाव होतोय ‘व्हायरल’\nसांगली लोकसभा मतदारसंघ नुसता उन्हाच्या झळानंच तापलाय असं नाही तर, तो आता सोशल मिडीयावरुन होणार्‍या क्लिपांमुळेही भयंकर तापला आहे. रोज...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढी पाडव्यादिवशी झालेले भाषण ऐकणाऱ्या पाहणाऱ्या कुणाच्याही तोंडून ‘वाह राज’ असे उद्गार निघाल्याशिवाय...\nसांगली : पडळकरांच्या उमेदवारीनं निवडणूक रंगतदार\nसांगली : रणशिंगं राहिलं पण साधी पिपाणी पण ज्या मतदारसंघात वाजत नव्हती तो सांगली लोकसभा मतदारसंघ आता या भकास वातावरणातून...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-04-20T16:14:56Z", "digest": "sha1:A2HRJEVD4H5Z6CBSM2JHDQ37ZKV7EECA", "length": 6035, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को - विकिपीडिया", "raw_content": "\nएफ.सी. लोकोमोटिव मॉस्को (रशियन: Футбо́льный клуб \"Локомоти́в\" Москва́) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.\nएफ.सी. अम्कार पर्म • एफ.सी. आन्झी मखच्कला • एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त • एफ.सी. कुबान क्रास्नोदर • एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा • एफ.सी. क्रास्नोदर • एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग • एफ.सी. डायनॅमो मॉस्को • एफ.सी. तेरेक ग्रोझनी • एफ.सी. तोम तोम्स्क • एफ.सी. रुबिन कझान • एफ.सी. रोस्तोव • एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को • एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद • एफ.सी. स्पार्ताक मॉस्को • पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१८ रोजी ०२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2013/", "date_download": "2019-04-20T17:21:23Z", "digest": "sha1:IOHZ47SFJGXIVZUIGNG5VGGMHLDHUDOT", "length": 7241, "nlines": 126, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : 2013", "raw_content": "\nसंपादकीय ................... अमिता डबीर\nअध्यक्षांचे मनोगत ....................राजश्री लेले\nMMS वार्ता .................... सुनीती पारसनीस\nमुलाखत – सुधीर मोघे .....कौस्तुभ पटवर्धन, मुक्ता पाठक शर्मा\nमाझी सखी, माझी सय - आकाशवेडी ....................मुक्ता पाठक शर्मा\nमी आणि कुसुमाग्रजांची कविता ....................चिन्मय दातार\nमहाकवी सावरकर .................... वृंदा टिळक\nदिव्यत्वाची जेथ प्रचिती ....................वनिता तेंडुलकर-बिवलकर\nकविश्रेष्ठ केशवसुत ....................नंदकुमार देशपांडे\nमला उमगलेली जनाबाई ....................विनया दीपक मिराशी\nश्री समर्थ रामदास आणि श्रीमत् दासबोध…. ....................निरंजन भाटे\nमराठी कवितेचे बेमिसाल त्रिकूट ....................मोहिनी केळकर\nपलाश ....................मुक्ता पाठक शर्मा\nधूर... ....................मानसी सगदेव मोहरील\nछोटीसी बात ....................भवान म्हैसाळकर\nकवितेचा नातेसंबंध ....................माधव भावे\nशतकी शब्दगंध ....................प्राजक्ता नरवणे\nप्रतिभा कवीची ....................दीपा परांजपे\nकवी, कविता आणि विडंबन ....................निरंजन नगरकर\nइंग्रजी माध्यमातील .... ....................रमा अनंत कुलकर्णी\nमराठी गझल – मराठी शायरी ....................मनीषा भिडे\nगीतगोविंदकार कवी ....................जयदेव धनंजय बोरकर\nमहाकवी भारतीयार ....................हेमांगी वेलणकर\nमृता प्रीतम ....................वृंदा टिळक\nप्रियकांत मणियार ....................हेमांगी वेलणकर\nगौरी देशपांडे ....................यशवंत काकड\nनासिर काझमी ....................गौतम मराठे\nमाझ्या लेन्समधून ....................सलोनी फणसे\nविद्या येई घमघम... ....................अनुष्का नरगुंद\nराष्ट्रोद्धारक स्वामी विवेकानंद ....................गिरीश टिळक\nभविष्यवेध-(१) भविष्याच्या पाऊलखुणा ....................निरंजन नगरकर\nखजिना माहितीचा ....................शौनक डबीर\nकावळा आणि बगळा ....................प्रतिमा जोशी\nआजी आजोबांची गोष्ट ....................वैशाली गरुड\nफिलिपिनो कविता ....................हेमांगी वेलणकर\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_549.html", "date_download": "2019-04-20T17:19:02Z", "digest": "sha1:6XGAGH3PEPPASXKZRUKISK7NZ4LQIG4A", "length": 8229, "nlines": 135, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : दिवाळी: पारंपरिक आणि आधुनिक", "raw_content": "\nदिवाळी: पारंपरिक आणि आधुनिक\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nघराघरात साफसफाईची धांदल उडाली,\nरंगा-यांची चांदी चालू झाली,\nताई,माई,अक्का,वहिनीची गडबड सुरू झाली,\nबच्चेकंपनीला मजा आली, सुट्टीच लागली\nऐका हो ऐका,वाजत गाजत दिवाळी आली\nधान्यांनी मजेमजेत शेकून घेतले,\nमाऊलीच्या जात्यावर दळूनही घेतले.\nखमंग भाजणी पट्कन झाली तयार,\nपण तिला सो-यात जायची वाट बघावी लागणार\nनाजुक साजुक करंजी लाजली,\nकानवल्यांना छानशी मुरडही पडली.\nशेवेचा चवंगा हलकेच तरंगला,\nनि चकल्यांवर सरसरून काटाच फुलला\nचिवड्याचे सारे सवंगडी जमले,\nबेसनाच्या लाडवांत बेदाणे खोचलेले,\nखारी नि गोड चव पुरविती लाडके शंकरपाळे\nअनरशांची किनई मिजासच भारी,\nनखरे त्यांचे संभाळतांना दमते गृहिणी बिचारी\nपण एकदाचे करून झाले की वेगळीच खुमारी,\nसुगरणपणाची ही एक पावतीच खरी\nसोनपापडी,सुतरफेणी बालूशाही पाहुणे म्हणून येती,\nचौळाफळी,मोहनथाळ हे विशेष गुजराती,\nसुबकशा रांगोळ्या अंगणे सजविती,\nवसुबारसेपासूनच पणतीच्या वाती उजळती\nडाएट बिएट तुम्ही आम्ही विसरलेलेच बरे,\nछानशा फराळाचा फडशा पाडून टाकू मिळून आपण सारे\nऐकतोस का रे डियर,रस्त्यावरच्या गर्दीत फार अडकते माझी कार,\nका कोण जाणे लोकांना दिवाळीचा उत्साहच फार\nसारखी तर खरेदी चालूच असते, नवीन कपडे कशाला\nमस्त जीन्स घालावी, हवा असेल तेव्हा शर्ट तेवढा बदला\nकसले हे मातीचे दिवे, तेलाचे डाग पडतात,\nवेळ कुठेय रांगोळी काढायला, स्टिकर तर मिळतात\nप्लॅस्टिक पेंट लाऊन घर केलय चकचकीत\nपाण्याच्या शिडकाव्यानेही दिसते टकटकीत\nआकाशकंदील बनविणे रिकामटेकड्यांचे काम,\nइंपोर्टेड माळेने दिसत़ो तामझाम\nफळीवरचे डबे कधीच विकून झाले,\nमाझ्याकडे तर पर्लपेटच आहे बाई सगळे\nSo called फराळ असतो तेलकट न् तुपकट\nआमच्या सारख्या dietfreak ना नाही काही आवडत\nहां, ह्या निमित्ताने ऑफिस असते रिकामे\nआले कोणी तरी धीमेच चालतात कामे\nम्हणे घरोघरी द्यायची फराळाची ताटं, असते पद्धत,\nअहो आता शेजारी कोण आहेत हेच नाही कळत\nफटाक्यांनी होते कितीतरी pollution\nपोरांच्या आईवडिलांना मात्र उगीच टे़ंशन\nह्यापेक्षा online book करून हवे ते मागवावे,\nफ्रेंडसबरोबर enjoy करत unwind व्हावे\nनवल वाटते काही जणांचे nostalgic होतात\nनि चान्स बघून तिथेही मजेत असतात\nदिवाळी काय दरवर्षी येते नि जाते,\nहनीला मस्का मारून यंदाचे डेस्टीनेशन ठरवते......\nफोटो सौजन्य : स्नेहा मुक्कावार\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/maharashtra?page=50", "date_download": "2019-04-20T16:37:14Z", "digest": "sha1:SRT6LEM6E4REOSG55JZ2SLVM7PQ5SSL3", "length": 5761, "nlines": 156, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - Maharashtra - krushi kranti", "raw_content": "\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nकुंभार ऊस रोप वाटिका\nशेतीसाठी जमीन शेतीसाठी जमीन\nसातारा जिल्ह्यात 10 एकर जमीन हवी कराड तालुका असल्यास योग्य, शामगाव,मसूर,उंब्रज पाटण तालुका ही चालेल\nसातारा जिल्ह्यात 10 एकर जमीन…\nगांडुळ खत गांडुळ खत\nगांडुळ खत फळबाग कडधान्ये शेती नर्ससी तसेच घरगुती पारसबाग साठी युपयुक्त 7028625368\nगांडुळ खत फळबाग कडधान्ये शेती…\nशेतकऱ्यांच्या फायद्याचे आज माणूस चंद्रावर पोहोचला असला तरीही आपल्या बळीराजाला शेतामधील मोटर चालू-बंद करण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत अथवा मोटरबाईक ने जावे लागते. बरेचदा हा रस्ता खडकाळ असतो, पावसाळा असला तर चिखल पण असतो. बरेचदा रात्री पण शेतात जाव लागते…\nबैल जोडी विकणे आहे बैल जोडी विकणे आहे\nउत्तम अशी बैल जोडी विकणे आहे ज्यांना घ्यायची असेल त्यांनी त्वरित संपर्क करावा\nउत्तम अशी बैल जोडी विकणे आहे…\nBio Power वापरल्या नंतर 72 तासामध्ये रिझल्ट मिळतो.\nBio Power वापरल्या नंतर 72…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2018/05/unique-to-new-zealand.html", "date_download": "2019-04-20T17:06:53Z", "digest": "sha1:YYQKVNGREL4WIEG2ELAY43IFA22BQKTH", "length": 69699, "nlines": 199, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "न्यूझीलंड-२ : Unique to New Zealand... हे फक्त इथेच", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nन्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.\nन्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.\nनेटवर न्यूझीलंडमधल्या विविध things to do शोधायला गेलं की पहिल्या २-४ सर्च-रिझल्ट्समध्ये हमखास TripAdvisor ची लिंक असायचीच. सुरूवातीला आम्ही न्यूझीलंड टूरिझम खात्याच्या लिंक्स तेवढ्या उघडून पहायचो. इतर लिंक्सकडे तसं दुर्लक्षच करायचो. मग कधीतरी एकदा TripAdvisor वर क्लिक केलं गेलं; आणि मग हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं. TripAdvisor तुम्हाला विचारतं- कशा प्रकारचं टुरिझम हवंय नेचर्स अँड पार्क्स बघायची आहेत का नेचर्स अँड पार्क्स बघायची आहेत का लहान मुलांना आवडेल असं काही हवंय का लहान मुलांना आवडेल असं काही हवंय का शॉपिंगमध्ये रस आहे का शॉपिंगमध्ये रस आहे का अ‍ॅडव्हेंचर करायचंय का... ते पाहिलं आणि ‘युरेका\nTripAdvisor वरची सर्वाधिक उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे त्या-त्या ठिकाणी जाऊन आलेल्यांनी लिहिलेले reviews. हळूहळू ते वाचायला लागलो. पुढेपुढे तर लहान मूल जसं घरातल्या इतरांनी काहीही सांगितलं तरी एकदा ‘हो, आई’ करत आईला विचारून खात्री करून घेतं, तसंच व्हायला लागलं. एखाद्या ठिकाणा��द्दल नेटवर अन्यत्र काहीही दिलेलं असू दे, TripAdvisor वर त्याबद्द्ल काय दिलंय हे बघण्याची गरज वाटायला लागली; अमुकतमूक जागेचे फोटो पाहिल्यावर तिथे जावंसं वाटलं तरी त्या जागेचं TripAdvisorचं रेटिंग पाहिल्याशिवाय त्याबद्दल निर्णय घेणे बरं वाटेना. मग कामातून ५-१० मिनिटांचा ब्रेक घेऊन किंवा वेळी-अवेळी, रात्री-बेरात्री अशी शोधाशोध करायला बरं म्हणून त्यांचं app फोनवर डाऊनलोड केलं. देखते देखते ये दोस्ती प्यार में बदल गयी... आणि अंतिमतः TripAdvisor मुळे आम्ही Unique to NewZealand अशा तीन गोष्टी पाहू शकलो. त्यातली एक, म्हणजे वेलिंग्टनमधल्या एका अप्रतिम जंगलात पाहिलेले पक्षी; दुसरे, ख्राईस्टचर्चजवळच्या अकारोआ (Akaroa) इथले चिमुकले हेक्टर डॉल्फिन्स; आणि तिसरे... त्याचीच स्टोरी आधी सांगते.\nन्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या रोटोरुआनजीक एक अत्यंत लोकप्रिय, चुकवू नये असं ठिकाण आहे - ‘Waitomo Glow Worm caves’. या प्रकारचे ग्लो-वर्म्स जगभरात फक्त न्यूझीलंडमध्येच पाहायला मिळतात, असं कळलेलं होतं. त्यामुळे काही झालं तरी ग्लो-वर्म्स पाहायचेच हे नक्की होतं; वायटॉमो short-list केलेलंही होतं. पण, TripAdvisor मुळे त्यात एक झकास ट्विस्ट आला.\nप्लॅनिंगदरम्यानची गोष्ट. जाण्या-येण्याची विमानतिकिटं, हॉटेल-बुकिंग्ज, अंतर्गत प्रवासाची विमान-तिकिटं एवढं पूर्ण करून व्हिजासाठी अर्ज केलेला होता. व्हिजा आला की (आणि आला तर) मग बाकीचं ठरवू असं म्हणून stand-by mode वर होतो. पण दरम्यान दुनिया की कोई ताकद मला TripAdvisor वर बागडण्यापासून रोखू शकत नव्हती.\nतर अशीच एक दिवस तिथे हॉकिटिकाबद्द्ल काय काय दिलंय ते सहज बघत होते. आमचं तिथल्या हॉटेलचं location, तिथून सिटी-सेंटर किती लांब आहे, खादाडीची ठिकाणं, तिथला बीच कसा आहे, वगैरे, वगैरे. तर अचानक आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच एक जागा मार्क केलेली दिसली; त्या जागेचं नाव होतं ‘Glow Worm Dell’. मी लगेच त्या ठिकाणाचा सर्च मारला. तर कळलं, की तिथेही ग्लो-वर्म्स पाहता येणार होते. एकाने reviews मधे लिहिलेलंही होतं, की ‘वायटॉमोला जाण्यापेक्षा इथे जा; सेम तसेच ग्लो-वर्म्स पाहता येतात, ते देखील अगदी शांतपणे आणि मुख्य म्हणजे फुकटात’ मी ताबडतोब हॉकिटिकातून बाहेर पडून वायटॉमोत शिरले. तिथल्या ग्लो-वर्म्स केव्‌जबद्दल लोकांनी भरभरून आणि चांगलेच रिव्ह्यूज लिहिले होते; पण ‘तिथे खूप गर्दी असते, त्या केव्‌जमधून इतक्या पटापटा लोकांना नेऊन आणतात की समाधान होत नाही, त्या मानाने पैसे खूपच घेतात,’ असा सर्वसाधारण सूर दिसत होता. मग मी वायटॉमोला कसं जायचं वगैरे शोधलं. रोटोरुआतून तिथे बसनं जावं लागणार होतं. साधारण दीड-दोन तासांचा प्रवास. आम्ही दोघंही motion-sickness चे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शक्यतो बसप्रवास टाळण्याकडे आमचा कल असतो. पण ग्लो-वर्म्ससाठी आम्ही ते देखील केलं असतं. मात्र आता TripAdvisor नं ते टाळण्याचा पर्याय दाखवला होता. त्यामुळे व्हीजा आल्यावर आम्ही पहिलं काय केलं तर वायटॉमोवर फुली मारून टाकली. त्यामुळे आमचा रोटोरुआतला किमान अर्धा दिवस वाचला; पैशांचीही बर्‍यापैकी बचत झाली. शिवाय, रोटोरुआला जाणारे आपल्याकडचे समस्त पॅकेज-टूरवाले जिथे ‘नेतातच’, तिथे ‘जायचंच नाही’ असा थोडासा माजही करता आला\n” - हॉकिटिकाच्या आय-साईटमधली मुलगी आश्चर्यानं आम्हाला विचारत होती.\nन्यूझीलंडमधला तो आमचा ११वा दिवस होता. आता आम्ही त्या परक्या देशात on our own फिरायला ‘तय्यार’ झालेलो होतो. काळजीपूर्वक, इकडच्या-तिकडच्या खुणा लक्षात ठेवत फिरण्याचं सुरूवातीचं प्रमाण बरंच कमी झालं होतं. पर्यटकांसाठीच्या छोट्या-छोट्या सोयीही इतक्या व्यवस्थित दिसल्या होत्या की रस्ता चुकू म्हटलं तरी चुकणार नाही, याचा आत्मविश्वास आला होता. किवी इंग्रजी आपल्याला व्यवस्थित समजतंय, आपल्या भारतीय इंग्रजीला समोरून लगेच प्रतिसाद येतोय, हे ध्यानात आल्यानं बेधडक रस्त्यातल्या एखाद्याला ‘ओ दादाऽ, या रस्त्यान्‌ समुद्रावर जाता येतंय का’ हे विचारायला लागलो होतो. (गूगल-मॅप्स दिशा दाखवतं, पण असे विचारत विचारत रस्ते शोधण्याची मजा त्यात नसते.) एका ठिकाणाचा निरोप घेऊन निघालं की पुढच्या ठिकाणचं आय-साईट कुठे आहे ते फोनवरच्या नकाशात शोधून ठेवायचं, त्या ठिकाणी पोचलं की हॉटेल चेक-इन करून आय-साईटपर्यंत शक्यतो चालतच जायचं, हे आमचं ठरून गेलेलं होतं. (आम्ही निवडलेल्या सर्व हॉटेल्सची चेक-इनची वेळ दुपारची असल्यामुळे हे शक्यही व्हायचं.) चालत जाण्याचा मोठा फायदा म्हणजे हॉटेलच्या आसपासचा परिसर आपोआप बघून व्हायचा; खादाडीची ठिकाणं कळायची; स्थानिक बसस्टॉप्स वगैरे दिसायचे; त्या-त्या ठिकाणच्या गारठ्याचा, वार्‍याचा अंदाज यायचा; (एकंदर न्यूझीलंडमध्ये सगळीकडेच बेक्कार वारा होता’ हे विचारायला लागलो होतो. (गूगल-मॅप्स दिशा दाखवतं, पण असे विचारत विचारत रस्ते शोधण्याची मजा त्यात नसते.) एका ठिकाणाचा निरोप घेऊन निघालं की पुढच्या ठिकाणचं आय-साईट कुठे आहे ते फोनवरच्या नकाशात शोधून ठेवायचं, त्या ठिकाणी पोचलं की हॉटेल चेक-इन करून आय-साईटपर्यंत शक्यतो चालतच जायचं, हे आमचं ठरून गेलेलं होतं. (आम्ही निवडलेल्या सर्व हॉटेल्सची चेक-इनची वेळ दुपारची असल्यामुळे हे शक्यही व्हायचं.) चालत जाण्याचा मोठा फायदा म्हणजे हॉटेलच्या आसपासचा परिसर आपोआप बघून व्हायचा; खादाडीची ठिकाणं कळायची; स्थानिक बसस्टॉप्स वगैरे दिसायचे; त्या-त्या ठिकाणच्या गारठ्याचा, वार्‍याचा अंदाज यायचा; (एकंदर न्यूझीलंडमध्ये सगळीकडेच बेक्कार वारा होता एकवेळ थंडी परवडली, पण तो बोचरा वारा नको असं व्हायचं.) थोडक्यात, त्या जागेचा एकूण ‘फील’ यायचा. तर तसंच, हॉकिटिकाच्या आय-साईटमध्ये गेलो होतो. तीन दिवसांच्या मुक्कामात निवांतपणे काय काय करता येईल ते पाहत होतो; आणि तिथली क्लार्क मुलगी आम्हाला विचारत होती - “What made you stay here for 3 days एकवेळ थंडी परवडली, पण तो बोचरा वारा नको असं व्हायचं.) थोडक्यात, त्या जागेचा एकूण ‘फील’ यायचा. तर तसंच, हॉकिटिकाच्या आय-साईटमध्ये गेलो होतो. तीन दिवसांच्या मुक्कामात निवांतपणे काय काय करता येईल ते पाहत होतो; आणि तिथली क्लार्क मुलगी आम्हाला विचारत होती - “What made you stay here for 3 days” त्यावर तिला ‘मेरीऽ मर्रऽऽजी’ असं उत्तर देण्याचा मोह होत होता. चूक तिचीही नव्हती. कारण बहुतेक पर्यटक हॉकिटिका नाहीतर ग्रेमाऊथमध्ये एखादा दिवस थांबून पुढे ‘Franz Josef’ या स्की-रिसॉर्टला, तिथली Fox Glacier बघायला जातात. (ग्रेमाऊथ रेल्वे स्टेशनवरून आम्ही फ्रान्झ जोसेफचीच बस पकडली होती; आणि हॉकिटिकाला बसमधून उतरणारे आम्ही दोघंच होतो.) फ्रान्झ जोसेफचा प्रवास ४ तासांचा, वळणावळणाचा; त्यामुळे आम्ही अगदी नाईलाजास्तव त्यावरही फुली मारली होती. हे सगळं तिला कुठे सांगत बसणार” त्यावर तिला ‘मेरीऽ मर्रऽऽजी’ असं उत्तर देण्याचा मोह होत होता. चूक तिचीही नव्हती. कारण बहुतेक पर्यटक हॉकिटिका नाहीतर ग्रेमाऊथमध्ये एखादा दिवस थांबून पुढे ‘Franz Josef’ या स्की-रिसॉर्टला, तिथली Fox Glacier बघायला जातात. (ग्रेमाऊथ रेल्वे स्टेशनवरून आम्ही फ्रान्झ जोसेफचीच बस पकडली होती; आणि हॉकिटिकाला बसमधून उतरणारे आम्ही दोघंच होतो.) फ्रान्झ जोसेफचा प्रवास ४ तासांचा, वळणावळणाचा; त्यामुळे आम्ही अगदी नाईलाजास्त��� त्यावरही फुली मारली होती. हे सगळं तिला कुठे सांगत बसणार त्यामुळे आम्ही ‘We just love beaches, you know...’ असं म्हणून तिला स्की-रिसॉर्टवरून बीचवर आणून सोडलं. मग तिनंही त्याचा नाद सोडून दिला आणि पाहियाच्या ख्रिससारखंच आम्हाला हवं होतं ते सगळं ५-१० मिनिटांत मार्गी लावून दिलं. मुख्य म्हणजे, हॉकिटिकातल्या त्या गप्पीष्ट काकूंशी दुसर्‍या दिवशी आमची गाठ घालून दिली. त्यांनीच आम्हाला तिथल्या आसपासच्या परिसराची सैर घडवून आणली. एकीकडे हॉटेललगतचा शांत समुद्रकिनारा होताच अधूनमधून डोकावायला.\nया सगळ्यात मध्येच कधीतरी ती glow worm dell बघायची होती. मध्येच कधीतरी म्हणजे रात्रीच्या अंधारातच. पण ती जागा समोरच होती; मग काय, कधीही जाऊ शकतो, असं करता करता २ दिवस संपले. वायटॉमोची cave आणि ही dell, दोन्हींत काय फरक, असा प्रश्न पडला होता. Cave म्हणजे गुहा, हे माहिती होतं. Dell म्हणजे झाडा-वेलींनी बंदिस्त झालेली जागा, असं गूगलनं सांगितलं. हा अर्थ समजल्यावर पहिला मध्यमवर्गीय विचार काय आला, तर रात्रीच्या अंधारात थेट तिथे शिरण्यापूर्वी दिवसाउजेडी ती जागा एकदा बघून घेऊ. आणि हॉकिटिकातून निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिकडे वळलो.\nहायवेच्या अलीकडे आमचं हॉटेल, आणि पलीकडे ती झाडांची गुहा. हायवेवरून गाड्या रोरावत धावत होत्या. न्यूझीलंडमध्ये आल्यापासून जिथे जिथे रस्ता ओलांडायची वेळ आली होती तिथे ईमानेइतबारे सिग्नल शोधून, तिथल्या खांबावरचं बटण दाबून, रस्ता ओलांडण्यासाठीचा कर्णकर्कश आवाज सुरू झाला की, आणि संपायच्या आत, रस्ता ओलांडला होता. तो आवाज नसताना रस्ता ओलांडायची ही पहिलीच वेळ होती. तेवढी २-४ मिनिटं उगाच बरं वाटलं; आपल्या देशात असल्यासारखं. बाकी, तिथेही आपल्यासारखा राईट हॅण्ड ड्राईव्हचाच नियम आहे, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये वेगळं काही वाटत नाही... शिस्त सोडल्यास असं ट्रॅफिकमध्ये काही वेगळं न वाटण्याचा एक माफक (आणि मौखिक) प्रसाद आम्हाला पाहियात मिळाला होता. तिथे एक दिवस सकाळी हॉटेलमधून बाहेर पडून रस्त्याला लागलो होतो. तो हायवे नव्हता, तरी अशाच गाड्या रोरावत धावत होत्या. नेहमीच्या सवयीने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत होतो, म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या दिसतात. तर, एका वळणावर समोरून एक सुसाट गाडी आली. आम्हाला उजव्या बाजूने चालताना पाहून तो गाडीवाला बुवा सपशेल हैराण झाला. मात्र गाडीचा वेग अजिबात कमी न करता तो खिडकीतून हात बाहेर काढून, डोळे मोठे करून ‘टीss दी आद साss’ असं काहीतरी ओरडत दिसेनासा झाला. ते किवी उच्चारांतलं ‘Take the other side…’ होतं हे आम्हाला त्यानंतर उमगलं. मग लक्षात आलं, की त्या रस्त्याला फक्त डाव्या बाजूलाच फूटपाथ होता आणि तो बुवा आम्हाला तिथून चालायला सांगत होता. त्याचा चेहरा पाहता त्यापुढे त्यानं आम्हाला २-४ शिव्या हाणल्या असल्याचीही दाट शक्यता होती; पण त्याच्या गाडीचा वेग इतका होता, की त्या शिव्या पुढे भलत्याच कुणावर तरी जाऊन धडकल्या असणार. त्यानंतर रस्त्यावर पाऊल टाकलं, की आधी फूटपाथच्या शोधार्थ नजर भिरभिरायची. तर, इतके ते शिस्तशीर आणि नियमबद्ध रस्ते...\nहॉकिटिकातला तो हायवेही तसाच. पण हायवे असला आणि शिस्तशीर असला तरी तो सिंगल लेनचाच होता; पळत तो ओलांडला, आणि त्या Dell च्या तोंडाशी गेलो. एक बारीकशी पायवाट आत जात होती. आत गर्द झाडीने वेढलेली जराशी गोलाकार छोटीशी बंदिस्त जागा होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना छोटं रेलिंग लावलेलं होतं. मान पूर्ण वर केली तरच आकाश दिसत होतं. जरावेळ तिथे नुसतेच उभे राहिलो… चहूबाजूंनी गर्द झाडं, झुडुपं… ते ग्लो-वर्म्स इथे नेमके कुठे असतील, रात्रीच्या अंधारात इतक्या झाडीत आपल्याला दिसतील का, कालच यायला हवं होतं का, म्हणजे जरा सराव होऊन आज परत व्यवस्थित पाहता आले असते का, आज रात्री नाही दिसले तर काय, उद्या सकाळी इथून निघायचंय, रोटोरुआला न जाऊन चूक तर नाही ना केली… या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला आणखी ३-४ तासांनी मिळणार होती...\nरात्री जेवण उरकून, सामानाची बांधाबांध करून ठेवून दहा-साडे दहाला परत बाहेर पडलो. हायवेवर काळोख, गाड्या तशाच रोरावत धावत होत्या. Dell च्या दिशेनं एक-दोघं रस्ता ओलांडून हॉटेलच्या आवारात शिरताना दिसले. न राहवून त्यांना विचारलं- Could you see the glow worms त्वरित प्रतिसाद आला - Yep, they’re there, just fantastic आणि संध्याकाळच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका दमात मिळाली.\nउत्साहात रस्ता ओलांडून तिथे गेलो. तिथे २-३ गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. काहीजण आत जाताना दिसत होते, काही आतून बाहेर येत होते. एकूण तेव्हा तिथे १५-२० जण तरी होते. त्यात ४-५ तरुण मुलींचा एक ग्रुपही होता. आमच्या पाठोपाठ आत शिरताना त्यातल्या एकीनं आतल्या दिशेला बोट दाखवत मला विचारलं ‘glow worm’ मी हसून मान डोलावली. मी त्या क्षणी ग���लो-वर्म्सपेक्षा त्या मुलींचाच विचार करत होते. त्या इतक्या रात्री निर्धोकपणे भटकू शकत होत्या त्याचा मला फार म्हणजे फार हेवा वाटत होता.\nपायवाटेनं आत शिरलो. संध्याकाळी येऊन गेलो होतो, तरी अंधारात पुढे पाऊल टाकताना बिचकायला होत होतं. आसपास माणसं असल्याचं फक्त जाणवत होतं. पण इकडे तिकडे पाहिलं की नुसता काळा अंधार, बाकी काहीच नाही… साधारण निम्मं अंतर आत आल्याचा अंदाज घेऊन एका जागी थांबलो. ग्लो वर्म्स जवळ जाऊन पाहिले तर दिसतात, की लांबून पाहायला हवेत; त्यांच्या ‘ग्लो’चा आकार केवढा असतो, म्हणजे आपल्या काजव्यांएवढे असतात, की त्याहून लहान, की मोठे… बरेच प्रश्न पडले होते. अंधारात काय शोधायचं हे माहित होतं; पण काय दिसणार आहे हे माहित नव्हतं अंधाराला नजर सरावायला हवी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं… फार गंमतीशीर २-४ मिनिटं होती ती… अंधारात डोळे फाडफाडून नुसतं इकडे तिकडे बघत होतो… आणि एका क्षणी तो अंधार ठिकठिकाणी चमचमायला लागला अंधाराला नजर सरावायला हवी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं… फार गंमतीशीर २-४ मिनिटं होती ती… अंधारात डोळे फाडफाडून नुसतं इकडे तिकडे बघत होतो… आणि एका क्षणी तो अंधार ठिकठिकाणी चमचमायला लागला आपल्या काजव्यांहूनही अगदी चिंटूकले, मंद निळसर दिवे, तिथे जिकडे तिकडे सगळीकडे होते आपल्या काजव्यांहूनही अगदी चिंटूकले, मंद निळसर दिवे, तिथे जिकडे तिकडे सगळीकडे होते ज्या क्षणी डोळ्यांना ते दिसायला लागले तो क्षण अजूनही मला आठवतोय. कमाल transition होतं ते ज्या क्षणी डोळ्यांना ते दिसायला लागले तो क्षण अजूनही मला आठवतोय. कमाल transition होतं ते आपण संध्याकाळी आलो तेव्हाही हे दिवे इथेच होते; गेली २-४ मिनिटंही असेच होते, फक्त आपल्याला दिसत नव्हते; या विचाराने भारी वाटलं. एकाच जागी काय उभं राहायचं, म्हणून जरा पुढे गेलो, गोल फिरलो, पुढे, मागे, सगळीकडे निळसर चिमुकले डॉट्स; ते दृश्य असलं अफाट होतं की कार्टून्ससारखं माझ्या डोळ्यांतही निळसर ठिपके उमटायच्या बेतात होते. वास्तविक ते वर्म्स त्यांच्या भक्ष्याला आकर्षून घेण्यासाठी चमकत असतात. आपले काजवे त्यांच्याहून बरेच प्रखर म्हणायला हवेत. काजवे इकडेतिकडे उडतात; हे वर्म्स एका जागी स्थिर असतात; खडकांना नाहीतर झाडांच्या फांद्यांना लटकतात. आम्ही त्यांचे फोटो काढण्याचे १-२ निष्फळ प्रयत्न केले आणि सोडून द��ले. १५-२० मिनिटं डोळे भरून ते दृश्य पाहिलं आणि तिथून निघालो. बाहेर Dell च्या तोंडाशी एका फलकावर त्या ग्लो-वर्म्सची वैज्ञानिक माहिती दिलेली होती. माहिती वाचण्यासाठी तिथे व्यवस्थित दिवा वगैरेही होता. पण आम्ही तिथे थांबलो नाही; ती माहिती काय नंतर नेटवरही वाचता आली असती; त्या क्षणी आतल्या अंधारात जे पाहून आलो होतो तेच डोळ्यांसमोर असू दे असं वाटत होतं...\nटाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा तिजा होता; पण अनुभव म्हणून पहिल्या नंबरचा\nCut to ६ दिवस आधी, वेलिंग्टन...\nहॉटेलपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावरच्या आय-साईटमध्ये शिरलो होतो, ‘झीलँडिया’ची चौकशी करायला. TripAdvisor नं आम्हाला या ‘झीलँडिया’च्या दिशेला अक्षरशः ढकललं होतं. ती जागा इथून किती लांब आहे, तिथे जायला बस बरी पडेल की टॅक्सी, वगैरे आमच्या नेहमीच्या प्रश्नांना हसतमुख उत्तर मिळालं - ‘You’ll get a free ride there; the bus leaves from there, every morning at 9:00...’ यातलं पहिलं ‘there’ झीलँडियासाठी होतं, आणि दुसरं, आम्ही उभे होतो तिथून १०-२० पावलांवरच्या बस-स्टॉपसाठी. आमचा दुसर्‍या दिवसाचा to & fro प्रश्नच एका क्षणात मिटला होता.\nआय-साईटकडून ‘वेळेच्या आधी १५ मिनिटं हजर रहा’ अशी प्रेमळ सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी पावणे नऊला दुसर्‍या ‘there’पाशी जाऊन उभे राहिलो. त्यादिवशी रविवार होता; वाटलं होतं, तिथे आणखी काहीजण नक्की असतील. पण कुणीच नव्हतं. रविवारमुळेच कदाचित रस्ते अगदी सामसूम होते; मुंबईतल्या फोर्टच्या एखाद्या गल्लीत उभं असल्यासारखा भास होत होता. तशाच दगडी इमारती, खिडक्यांना कमानी, वगैरे. क्वचित एखादी गाडी जाताना दिसत होती; क्वचित कुणीतरी पायी चालत जाताना दिसत होतं; हवेत चांगलाच गारठा होता; बोचरा वारा होता; आणि त्या free-ride चा पत्ता नव्हता. थंडीत अंमळ कुडकुडतच उभे होतो. नक्की इथेच यायचं होतं ना, बस दुसरीकडून कुठूनतरी निघून गेली नसेल ना, वगैरेही करून झालं. पण तिथल्या बस-स्टॉपसारख्या खांबावर ‘Zealandia Pickup’ असं स्वच्छ लिहिलेलं होतं. त्यामुळे ती जागा सोडायची नाही असं ठरवलं होतं. अजूनही स्टॉपवर, त्या फूटपाथवर, त्या रस्त्यावर आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. शेवटी सव्वा-नऊला एक मोठी पिक-अप व्हॅन अवतरली. व्हॅनवर बाहेर झीलँडियाचा लोगो दिसला. ‘फ्री’ पिक-अपच्या मानाने गाडी एकदमच टकाटक निघाली. ड्रायव्हर तसा ‘अंकल कॅटेगरी’तला वाटला; भरघोस दाढी, मिश्या; आडदांड शरीर; त्यानं आतून दार उघडलं आणि आम्ही गाडीत पाय ठेवायच्या आधीच उशीर झाल्याबद्दल खणखणीत आवाजात आमची माफी मागितली. आमचा पुढचा पाय पुढे, मागचा मागे राहिला. ‘काय काका, लगेच सॉरी वगैरे कशाला रविवारचं चालायचंच जरा इकडे-तिकडे...’ यातलं काहीही बोलून उपयोग नव्हता; कारण काकांना १५ मिनिटांच्या उशीरानं अगदी मेल्याहून मेल्यासारखं झाल्याचं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. गाडी निघाली; काकांनी उशीराचं स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली - गाडी सकाळी सुरू होईना, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता; वगैरे वगैरे. जरा वेळानं त्यांना जाग आली, की झीलँडियाची प्राथमिक माहिती यांना सांगायला हवी. गाडीत पर्यटक असे आम्ही दोघंच होतो. तरी त्यांनी गगनभेदी आवाजात बोलायला सुरूवात केली -\nनव्वदच्या दशकात वेलिंग्टनमधल्या जिम लिंच नामक निसर्गसंवर्धकाच्या डोक्यात एक कल्पना आली, की शहराच्या मध्यात अशी एक जागा तयार करावी जी न्यूझीलंडच्या स्थानिक प्राण्या-पक्ष्यांसाठी असेल. मात्र त्याला तिथे प्राणीसंग्रहालय करायचं नव्हतं. नैसर्गिक अधिवास हवा होता. ४-५ वर्षं त्यानं चिकाटीनं याचा पाठपुरावा केला; एका विस्तृत जंगलसदृश विभागाला कुंपण घालण्यात यश मिळवलं; आणि न्यूझीलंडमधून अस्तंगत होऊ घातलेल्या पक्ष्यांच्या, पाली-सरड्यांच्या काही जातींना जाणीवपूर्वक तिथे आणून सोडलं. आज त्या बर्‍याच काहीशे एकरांवर एक अप्रतिम, नैसर्गिक जंगल तयार झालं आहे. सुरूवातीला त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं; “आता त्याला ‘झीलँडिया - प्राईड ऑफ वेलिंग्टन’ म्हणतात.” काकांनी एका झोकदार वळणावर शेवटचं वाक्य इतक्या प्राईडनं उच्चारलं, की स्वतः जिम लिंचही तितक्या अभिमानानं कधी बोलला नसेल.\n१५-२० मिनिटांत झीलँडियापाशी पोहोचलो. ड्रायव्हर काकांचं बोलणं ऐकण्याच्या नादात गाडीच्या खिडकीतून वेलिंग्टनमधली मजा बघायची मात्र राहिली.\nतिकीट काढून आत शिरलो. तिथेही फिरण्याचे काही पर्याय होते - २ तास, ४ तास, गायडेड टूर, इ. आम्ही ४ तासांचा पर्याय निवडला. एकतर, त्यादिवशी आम्ही दुसरं काहीही करणार नव्हतो; आणि दुसरं, काकांनी आम्हाला परतीची वेळ दुपारची तीनची सांगितली होती. त्यामुळे हाताशी भरपूर वेळ होता.\nतिकीट देणार्‍या मुलीनं तिकिटासोबत झीलँडियाची माहिती देणारं एक फोल्डर ह���तात कोंबलं. तसंच एक फोल्डर ड्रायव्हर काकांनीही दिलं होतं. (न्यूझीलंडमधून निघेपर्यंत अशी इतकी फोल्डर्स, बुकलेट्स आणि नकाशे जवळ साठले, की परतल्यावर त्या जोरावर Travel to NewZealand चं माहितीकेंद्रही उघडता आलं असतं.)\nतिकीटं घेऊन पुढे झालो, तर झीलँडिया स्टाफपैकी एक मावशी येणार्‍या पर्यटकांना प्राथमिक माहिती देत होत्या. Rather, ती माहिती ऐकल्याशिवाय त्या कुणाला पुढेच जाऊ देत नव्हत्या असं दिसलं. मग काय, आमच्या पुढचा ग्रूप पुढे सरकेपर्यंत निमूटपणे थांबलो. त्या मावशी तसं का करत होत्या हे थोड्याच वेळात समजलं. झीलँडिया जंगलात शिकारी प्राणी किंवा पक्ष्यांची अंडी खाणारे साप-उंदीर इत्यादी प्राणी अजिबात नाहीत. म्हणजे ते जंगल जाणीवपूर्वक अशा प्राण्यांपासून मुक्त ठेवलं गेलं आहे. तर, त्या मावशी तिथे येणार्‍या प्रत्येकाकडची बॅग, पर्स, पिशवी जे काही असेल ते स्वतः जातीने तपासत होत्या. कुणाच्या बॅगेत घरचे पाळलेले उंदीर किंवा साप नाहीत ना, हे पाहत होत्या. ‘घरनं कुणी साप-उंदीर कशाला बरोबर आणेल’ ही माझ्या मनातली शंका मावशींना स्पष्ट ऐकू गेली बहुतेक. कारण त्या चेहर्‍यावरचं स्मितहास्य तसंच ठेवत पण जरा यांत्रिकपणे ‘Believe me, people bring along such pets... What if a rat jumps out... we just can’t afford it here’ असं म्हणाल्या. बोलता बोलता आमच्या सॅकमध्ये पार आतपर्यंत हात कोंबून आतल्या वस्तू उलट्यापालट्या करून, मग सॅक बाहेरून चाचपून, दाबून बघून त्यांनी मनाचं समाधान करून घेतलं आणि आम्हाला पुढे जाऊ दिलं. पुढे बराच वेळ ‘बॅगेत उंदीर’ या नुसत्या कल्पनेनंच मला कसंसं होत होतं. पण ती कसंसं करणारी कल्पना बाजूला सारून झीलँडियानं कधी मनाचा ताबा घेतला ते कळलंच नाही.\nपुढचे ४ तास आमच्या अवतिभोवती घनदाट जंगल आणि चहूबाजूंनी विविध पक्ष्यांचं अखंड मंजूळ कूजन, इतकंच होतं वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा गोंगाट नाही; ढगाळ हवा, वेलिंग्टन-स्पेशल बोचरा गारठा, हिरवी शांतता, व्यवस्थित आणि भरपूर दिशादर्शक असणारे विविध मार्ग... पायांची साथ असेल तितकं आपण नुसतं भटकायचं; अधेमध्ये जरावेळ टेकायला बाक दिसत होते; पक्ष्यांची माहिती देणारे फलक होते; मात्र त्या माहितीचा मारा केलेला नव्हता.\nपायवाटांवर बर्‍याच ठिकाणी जाड वाळू टाकलेली होती. त्यातून चालणार्‍या पावलांचे आवाज आणि विविध दिशांनी विविध पक्ष्यांचे आवाज... बहुतेक सगळे पक्ष्यांचे आवाज अन��ळखीच; पण अगदी वेगळे आणि लक्षात राहणारे. बहुतेक सगळे पक्षी केवळ जगाच्या त्या भागात आढळणारे; काही तर केवळ न्यूझीलंडमध्येच असणारे - किया, टुई, पुकुपुकू; ही नावं लक्षात राहिली कारण त्यांचं कूजन फार वेगळंच आणि सुंदर होतं. पाहियापासून ते आवाज ऐकत आलो होतो; त्यांच्या विशिष्ट धाटणीमुळे ते कानांनी अगदी लक्षात ठेवले होते. ते केवळ याच देशात आढळणारे पक्षी आहेत हे झीलँडियात फिरताना समजलं आणि काहीतरी अडव्हेंचरस केल्यासारखी कॉलर ताठ करून घ्यावीशी वाटली. कानांचा वेध घेणारं एखादं कूजन ऐकू आलं की पावलं आपोआप थबकायची; वाळूतल्या पावलांचाही आवाज थांबावा आणि फक्त त्या पक्ष्याचा आवाज ऐकत उभं राहावं असं वाटायचं.\nठिकठिकाणी पक्ष्यांसाठी खास घरडी, फीडर्स ठेवलेले होते. तिथे आसपासचे पक्षी माणसांना न बुजता अगदी समोर, शेजारी येऊन बसत होते. ‘पक्ष्यांना खायला घालू नये’च्या सूचना सगळीकडे होत्या; सगळीकडे त्या पाळल्या जात होत्या. एखादा पक्षी अगदी समोर येऊन बसला, की त्याला निरखावं, की डोळे मिटून फक्त त्याचा आवाज ऐकावा, की त्याचे फोटो काढावेत, असा प्रश्न पडत होता. पैकी फोटो काढण्याचा विचार सोडून देणे हे सर्वात सोपं होतं. ते आम्ही केलं. पक्ष्यांची एक से एक कूजनं कानांनी पीत, मनात साठवत जंगलात भटकत राहिलो.\nवाटेवर अनेक लहान-मोठी तळी होती. प्रत्येक तळ्याची काहीतरी कथा होती. कथा म्हणजे पुराणकथा अशा अर्थानं नव्हे, तर संवर्धनाची गोष्ट अशा अर्थानं. अमूक तळ्याचं पाणी सजीवसृष्टीसाठी घातक बनलं होतं, मग शास्त्रज्ञांनी त्या पाण्यावर हे-हे प्रयोग केले, त्या पाण्यात अमूक प्रकारचं शैवाल चांगलं निपजलं, मग त्यावर गुजराण करणारे किडे तिथे आले, त्या किड्यांमागोमाग अमूक पक्षी आले... एवढं वाचलं की आपसूक नजर समोरच्या पाण्याकडे वळायची आणि तिथे ते पक्षी बसलेले दिसायचे. आधी आपलं त्यांच्याकडे लक्ष कसं गेलं नाही या विचारानं नवल करत आपण त्यांना निरखायचं आणि पुढे व्हायचं; हे सगळं आपोआप घडत होतं. तळ्यांच्या कथा तशा तिथे फलकांवर लिहिताना त्या लोकांना हे अपेक्षित होतं की नाही माहिती नाही; पण त्यामुळे मजा येत होती.\nपुढची ५०० वर्षं ते जंगल तसंच ठेवायचं असं जिम लिंच अँड कंपनीनं ठरवलं आहे, म्हणे त्या ५०० वर्षांपैकी एका कणभर टाईम-स्लाईसमध्ये त्या जंगलाला आपले पाय लागले; ‘संवर्धन’ म्हणजे का��� त्याचा किलबिलता डेमो आपण पाहू शकलो; या विचारानं ‘पंख बिना उडूं..ऽऽ’ झालं. TripAdvisorचं ऐकलं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. हाँगकाँग-ऑकलंड विमानात शेजारच्या बाईनं अगदी आवर्जून सांगितलं होतं, की मोठ्या शहरांच्या बाहेरचा न्यूझीलंड बघा; शहरांमध्ये वेळ घालवू नका. हे खरंच; पण मी त्यात भर घालून म्हणेन, झीलँडियासारख्या अपवादांकडेही लक्ष ठेवा.\nतर, टाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा इजा होता; पण अशी काही यादी आपल्या खाती जमा होणार आहे हे तेव्हा मनात रजिस्टर व्हायचं होतं...\nते झालं पुढे २ दिवसांनी, ख्राईस्टचर्चमध्ये.\nCut to Akaroa, ख्राईस्टचर्चपासून दोन-अडीच तासांचा निसर्गसुंदर बसप्रवास करून आम्ही आता क्रूझमधून निघालो होतो, ‘हेक्टर डॉल्फिन्स’ पाहायला.\nआमच्या दोन्ही बाजूंना लांबवर उंचच्या उंच खडक; समोर दूरवर दोन्ही बाजूंनी विंचवाच्या नांगीच्या टोकासारखे एकमेकांच्या दिशेला येऊन थांबलेले होते. दोन्हींच्या मधल्या साधारण २ किमीच्या ‘फटीतून’ दक्षिण पॅसिफिक समुद्राचं पाणी आत शिरलेलं. काय सुरेख पाणी दिसत होतं ते... निळ्या-हिरव्या रंगाचं बोटवाला आसपासची भौगोलिक माहिती सांगत होता. मध्येच एकदा त्यानं डाव्या बाजूला अगदी खडकापाशी बोट नेऊन जरावेळ थांबवली. आम्ही लगेच बोटीच्या काठाशी उभे राहून खाली पाण्यात, किनार्‍यावर बघायला लागलो. वाटलं, आपला हेक्टर डॉल्फिन्सचा स्टॉप आला की काय. पण बोटवाला खाली नव्हे तर वर पाहायला सांगत होता. अक्षरशः अंगावर येणारा तो अजस्त्र खडक म्हणजे कैक वर्षांपूर्वी साचलेला लाव्हारस होता. ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमुळे त्याचे एकावर एक असे ३-४ तरी जाड थर साचलेले होते. त्या थरांच्या मधल्या सीमारेषा अगदी स्पष्ट दिसत होत्या.\nदोन थरांच्या वयातलं अंतर किती असेल कोण जाणे; एकूण ती रचना तयार होऊनच लाखो वर्षं झालेली; पण सर्वात वरचा थर सर्वात तरूण आणि अगदी खालचा सर्वात म्हातारा, म्हणून दोन्हींत पटकन काही फरक करता येतो का असं पाहायचा प्रयत्न केला; पण जमलं नाही. हलणारी बोट, असह्य बोचरा वारा, ही कारणंही होतीच.\nआम्ही त्या २ किमी फटीच्या जसजसे जवळ जात होतो, तसतसा वार्‍याचा वेग अचाट होत होता. हा पॅसिफिक समुद्रातला ‘roaring forties’चा प्रदेश आहे हे बोटवाल्याकडून कळलं आणि वार्‍याने त्रासलेल्या आमच्या चेहर्‍यांचा ��चानक ट्रान्सफर-सीन झाला.\nबोटीत एक पामेरियन-टाईप दिसणारं कुत्र्याचं पिल्लू होतं. बोटीवरच्या कर्मचार्‍यांसारखाच एक गणवेश त्या पिल्लालाही घातलेला होता. म्हटलं, जरा अतीच लाड त्या पिल्लाचे. पण तसं नव्हतं. ते पिल्लू म्हणजेही ‘क्रू’चा एक भागच होतं. कसं कारण डॉल्फिन्स जवळ आले की त्यांचं आपांपसांतलं कम्युनिकेशन या पिल्लालाही समजणार होतं. बोटवाल्याच्या म्हणण्यानुसार ते पिल्लूच आपल्याला डॉल्फिन्स कुठे असतील ते सांगणार होतं. आणि तसंच झालं. इतका वेळ उगीच इकडे तिकडे करणार्‍या त्या पिल्लाचे कान अचानक ताठ झाले. अचानक कुठल्यातरी कामगिरीवर निघाल्यासारखं ते हुशारीनं कशाचा तरी वेध घ्यायला लागलं; बोटवाल्यानं आधी सांगून ठेवलेलंच होतं, पाण्यात डॉल्फिन्स शोधू नका; त्यापेक्षा पिल्लाकडे लक्ष ठेवा. बघताबघता ते पिल्लू वाघ मागे लागल्यासारखं सुसाट वेगाने बोटीवर इकडे तिकडे धावाधाव करायला लागलं. आणि थोड्याच वेळात एकेक करत ते डॉल्फिन्स आमच्या बोटीच्या आसपास दिसायला लागले. आधी एकेकटे आणि मग जत्थ्याने. फिक्या करड्या रंगाचे, तुकतुकीत कांतीचे, बोटीहून अधिक वेगाने पाण्यात पोहत होते; डॉल्फिन-स्पेशल गोलाकार उडी मारत होते.\nकैर्‍या आणि बाळकैर्‍या यांच्या आकारात जितका फरक तितकाच आपल्या माहितीचे मोठे डॉल्फिन्स आणि हेक्टर डॉल्फिन्स यांच्यातला फरक. हे चिमुकले आकाराचे डॉल्फिन्स जगभरात केवळ न्यूझीलंडमधल्या अकारोआच्या पाण्यातच दिसतात. इतके छोटेसे, गोंडस ते मासे; त्यांना असा काही uniqueness जपण्याची खरं म्हणजे काही गरज नव्हती. जगभरात ते जिथे जिथे गेले असते तिथे सगळीकडे त्यांच्यावर spotlight पडलाच असता; पण तरी त्यांचं आपलं अकारोआ एके अकारोआ त्यांच्यासाठी आमच्यासारख्यांना जीव मुठीत धरून दोन-अडीच तासांचा बसप्रवास करायला TripAdvisor नं भाग पाडलं होतं...\nयानंतर तीनच दिवसांनी आम्ही हॉकिटिकातले ग्लो-वर्म्स पाहणार होतो; बाकी कशाच्याही आधी TripAdvisor ला ‘5-star rating’ देणार होतो. गंमत म्हणजे आम्ही पाहिलेल्या या तीन Unique to NewZealand गोष्टींपैकी एकाचेही धड फोटो आम्हाला काढता आले नाहीत. पण त्या गोष्टी होत्याही तशाच; हौशी फोटोग्राफर्सना सहजी कॅमेरात पकडता न येणार्‍या...\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nमध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.\nMunich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)\nकधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.\nपुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182008-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2011/11/", "date_download": "2019-04-20T16:13:16Z", "digest": "sha1:WCFZPEMKYHALEGJIX2R3UFSSJSV6D2VH", "length": 5579, "nlines": 139, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'\nदि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.\nमूळ लेख इथे वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का तर, याचे उत्तर आहे ‘हो.’\nदहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झपाटल्यावर योजनेची आखणी,…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2686842", "date_download": "2019-04-20T16:36:06Z", "digest": "sha1:VKUXIG422VGJ55Q65ALJHDKZGACZO7TH", "length": 1265, "nlines": 24, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Semalt रत्न साठी दुवा माइनिंग", "raw_content": "\nSemalt रत्न साठी दुवा माइनिंग\nजर आपण ती चुकवली तर, अलीकडेच खनिज GeoCities बॅकलिंक्स बद्दल एक चां��ले पोस्ट होते. हे सर्व भौगोलिक साइट्स बंद करण्याबरोबरच काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि उपयुक्त संभावनांसाठी 'खाण' या लिंकसाठी काही सुंदर बॅकलिंक्स तयार करण्यात आले होते.\nमी पूर्णपणे सहमत आहे आणि तसे करण्यास प्रोत्साहित करतो. मजा तरी तरी थांबत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253755.html", "date_download": "2019-04-20T17:06:45Z", "digest": "sha1:GUYADBDVOIGXZ5UMZWETRAVDAEOIX2VX", "length": 12579, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरोगसी कशाला? लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अ���ी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\n लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी\n07 मार्च : सपाचे आमदार अबू आझमी यांची पुन्हा एकदा जीभ घसरलीय.करण जोहरला सरोगसीनं दोन मुलं झाली,यावर आझमींनी टीका केलीय.\nमुलं हवी होती तर लग्न करायचं होतं आणि लग्न होत नसण्याला कोणती समस्या कारणीभूत असेल, तर आम्हाला सांग किंवा डॉक्टरांकडे जा, असं वक्तव्य आझमींनी केलंय.कायदा वगैरे मला सांगू नका. सरोगसीची संकल्पनाच मला पटत नाही, असं ते म्हणाले. पुढे जाऊन ते असंही म्हणाले की, सरोगसीपेक्षा मूल दत्तक घ्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: abu azamअबू आझमीकरण जोहरसरोगसी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/02/", "date_download": "2019-04-20T16:13:06Z", "digest": "sha1:Q425VDWAIIZWFYJL4R2MXQCFFAJOABV2", "length": 8260, "nlines": 153, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nमी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी.\nमागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे का तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा अरे, काय हे इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे\nकॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, \"चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा द���सतो ते बघून येऊ\"\nसुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे\nसध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं.\nगेला आठवडाभर त्या बराक ओबामाच्या शपथविधीनं आणि निबंधानं डोकं पकवलं. वीस लाख लोक जमले होते म्हणे त्या शपथविधीच्या जागी दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nसुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T16:38:30Z", "digest": "sha1:NYADL2FFJNOFOTETSKDZDIQVGWCKOPL2", "length": 10410, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनुराधपूरा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nअनुराधपूरा जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nप्रांत उत्तरी मध्य प्रांत\nग्राम निलाधरी विभाग ७०२[१]\nप्रदेश्य सभा संख्या १८[२]\nक्षेत्रफळ ७,१७९[३] वर्ग किमी\nश्रीलंकेच्या उत्तरी मध्य प्रांतामधील अनुराधपूरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ७,१७९[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार अनुराधपूरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,४५,६९३[४] होती.\n३ संदर्भ व नोंदी\n२००१ ६,७६,०७३ ५,०७३ ४४३ ६१,९८९ १७९ २७९ १,६५७ ७,४५,६९३\n२००१ ६,७०,९६३ ३,४५९ ६२,७९७ ६,२६६ २,०७३ १३५ ७,४५,६९३\nअनुराधपूरा जिल्हयात १ महानगरपालिका, १८[२] प्रदेश्य सभा आणि २३[१] विभाग सचिव आहेत. २३ विभागांचे अजुन ७०२[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.\n↑ a b \"जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\". Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n^ \"Anuradhapura District Secretariat\". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ४ जुलै २०१४ रोजी मिळविली).\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-04-20T16:48:07Z", "digest": "sha1:ONQ6KOV724I4Q42GUPPTKLPNUW77FLE4", "length": 22502, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रेल्वेतून कबूतरांची तस्करी, पाचजण ताब्यात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिन���- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra रेल्वेतून कबूतरांची तस्करी, पाचजण ताब्यात\nरेल्वेतून कबूतरांची तस्करी, पाचजण ताब्यात\n ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून उच्च जातीचे कबुतरे घेवून जाणार्‍या पाच संशयीतांना नंदुरबार लोहमार्ग पोलीसांच्या पथकाने सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत वनविभागाकडून संशयीतांची चौकशी करण्याची कार्यवाही सुरू होती.\nसंशयीत आरोपी मोहम्मद फजल अन्सारी (60) , मोहम्मद इरफान (45), मोहम्मद सईद कुरेशी (40), मोहम्मद रफीक अहमद मन्सुरी (35), फरकान शेख (25) सर्व राहणार सुरत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ताप्तीगंगा एक्यप्रेसमून आरोपी 9 विविध पिंजार्‍यांमध्ये उच्च जातीच्या कबुतरांना घेवून जात असल्याची माहिती मिळाली. यात साधारणत दोन लाख किंमतीचे 400 कबुतर असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.\nदरम्यान संशयीतांकडून प्राथमिक माहिती घेतली असता कबुतर पाळण्याची आवड असल्याने ते सुरत येथे घेवून जात असल्याचे संशयीतांकडून सांगण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीसांनी वनविभागाला याबाबत माहिती कळवल्यावर वनविभागाचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, वनपाल संजय पाटील व वनसंरक्षक कल्पेश अहिरे यांनी आरोपींची चौकशी करीत कबुतरांची पाहणी केली. दरम्यान, अनेक वेळा सट्टा खेळण्यासाठी तसेच जुगारासाठीही कबुतरांचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nत्यामुळे यामागे मोठी टोळी आहे काय, नेमके कबुतर कोठून आणले. याबाबत वनविभागाकडून चौकशी करण्यो तयेत आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकात एपीएस विकास थोरात, एएसआय जी.एच.काळे, योगेंद्र मोरे, पुरूषोत्तम खेराटकर, राज��ंद्र घोराडे, विवेकानंद माळी इतर कर्मचार्‍यांच्या समावेश होता. वनविभागाकडून रात्री उशिरापर्यत आरोपींची चौकशी व पुढभ्ल कार्यवाही करण्याठत येत होती.\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-125/", "date_download": "2019-04-20T16:20:46Z", "digest": "sha1:5FOPIRXG3PSZ3P5EITBQ6N6UJDW7X2VL", "length": 37487, "nlines": 275, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न करावा : आमदार सुरेश भोळे/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न करावा : आमदार सुरेश भोळे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धु���े दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फ��सबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न करावा : आमदार सुरेश भोळे\nपरमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न करावा : आमदार सुरेश भोळे\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय जळगाव विभागाचा युवक महोत्सव\nजळगाव दि.1 : जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काय मिळेल हा नशिबाचा भाग आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न आपण केला तर नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जळगाव विभागाचा युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवारंग युवक महोत्सवाची सुरूवात महाविद्यालयाच्या प्रांगणात जल्लोषात झाली. यावेळी व्यासपीठावर जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, संगीता निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, उपाध्यक्ष अविनाश रायसोनी, परिसंस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अगरवाल, प्राचार्य डॉ. ए.जी.म्ॉथ्यु, विद्यार्थी विकास संचालक प्रा.सत्यजित साळवे, प्रा.पवन पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा.रफिक शेख, युवारंग युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.राजकुमार कांकरीया आदी उपस्थित होते.\nप्रारंभी महाविद्यालयाच्या रेणूका पंडीत या विद्यार्थीनीने बहिणाबार्इंची कविता सादर केली. पुढे बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, संस्कार आणि संस्कृती आपल्या खान्देशाने टिकवून ठेवलेली आहे. या युवक महोत्सवात आपण सादर करीत असलेल्या कला या खान्देशापुरत्या मर्यादीत न ठेवता राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहा.\nआज या आनंदोत्सवात आपण सहभागी झालात याचे श्रेय आई-वडील, गुरू आणि मित्र यांना द्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चांगले मित्र मिळवा, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी या आपण मित्राजवळच सांगतो तेव्हा निस्वार्थी व चांगले मित्र नेहमी जवळ ठेवा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.\nमनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विद्याथ्र्यांना विविध स्पर्धांमध्ये नौपुण्य सादर करा. जोश, उत्साहासोबतच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित �� राहता येणाज्या निवडणूकीत मतदान करण्याचे युवावर्गाला आवाहन केले. पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी युवारंग हा आनंदोत्सव आहे. अभ्यासापासून थोडे दूर राहून आनंद देणारा हा महोत्सव आहे. यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो.\nभरपूर आनंद लुटा यामुळे उर्जा प्राप्त होते. ही उर्जा योग्य कामासाठी वापरल्यास आनंदी जीवन जगण्यास मदत मिळते. निसर्ग आणि संगीत यापासून सात्वीक आनंद मिळतो हा आनंद ज्यांनी घेतला तो कधीही दु:खी होत नाही, ज्यावेळी शक्य आहे तेव्हा आनंद लुटा, यशस्वी व्हायचे असेल तर आनंद महत्वाचा आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर म्हणाले की, आजची युवा पिढी ही भारताची ताकद आहे आणि हीच भारताला शक्तीशाली बनवेल ज्यामुळे भारत हा आदर्श देश असेल. भारत प्रगतशील होत आहे तो केवळ सकारात्मक विचार करणाज्या युवा पिढी मुळे. विद्याथ्र्यांनी वौचारिक प्रगल्भता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे यासाठी विविध कलागुणांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nमहाविद्यालयाच्या संचालिका प्रा.प्रिती अगरवाल यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, युवारंग हा युवकांच्या कला गुणांना वाव देणारा महोत्सव आहे. कला आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळविण्याची अशा महोत्सवामुळे मिळते. कला ही माणसे जोडायला, संस्कृतीचे जतन करायला व तिचे रक्षण करायला शिकवते तेव्हा कला जोपासण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.\nप्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. जळगाव विभागातील या युवक महोत्सवात 39 महाविद्यालये 570 विद्याथ्र्यांनी या युवक महोत्सवात सहभाग नोंदविला. सुत्रसंचालन रंगकर्मी हर्षल पाटील यांनी तर आभार समन्वयक प्रा. राजकुमार कांकरीया यांनी मानले. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रशांत चौधरी यांने सहभागी स्पर्धकांना महोत्सवाची शपथ दिली. विविध रंगमंचास प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.प्रिती अग्रवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, अविनाश रायसोनी, प्रितम रायसोनी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी भेटी दिल्या.\nमहाविद्यालयाच्या प्रांगणात सात रंगमंच तयार करण्यात आले असून सकाळी 8.30 वाजेपासून प्रत्येक रंगमंचावर विद्याथ्र्यांनी आपल्या कला सादर करण्यास सुरूव���त केली. अगदी प्रसन्न वातावरण व सुंदर नियोजन यामुळे विद्याथ्र्यांचा आनंद द्विगुणीत होत असल्याचे दिसत होते. फावल्या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात गटा-गटात विद्याथ्र्यांचा चमू रंगीत तालीम करताना दिसून येत होते.\nदुपारच्या सत्रात युवारंग महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, दीपक बंडू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप पाटील म्हणाले की, जाती-पाती पलीकडे माणूस उभा करायचा असेल तर युवक महोत्सवातून त्या विचारांचे दर्शन तरूण मित्रांकडून घडते. विद्यापीठाच्या अशा उपक्रमांमुळे खानदेशातून कलावंत निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दीपक बंडू पाटील यांनी कलावंताना शुभेच्छा दिल्या.\nरंगमंच निहाय सादर केलेल्या कलाप्रकाराचा तपशिल\nरंगमंच क्रमांक 1:- मिमिक्री या कलाप्रकारात प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिनेकलावंत नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, निळू फुले, गुलशन ग्रोवर, धमेंद्र, सनी देवोल आदींच्या आवाजात सादरीकरण केले. या कलाप्रकारात एकुण 11 महाविद्यालयांनी सादरीकरण केले. याच मंचावर विडंबन नाट¶ कलाप्रकारात भ्रष्टाचार, ते दोन थेंब, स्ॉनीटरी न्ॉमकिनविषयी समज-गौरसमज, शेतकरी आत्महत्या, स्वयंवर आजच्या युगातले, बीगबॉस, दुष्काळ, आला दिवस गेला दिवस, रूदाली, मधु वेड संजू, काळी पिशवी आदी विषय हाताळले. मुकनाट¶ कलाप्रकारात 14 तर समुह लोकनृत्य कला प्रकारात 14 महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला.\nरंगमंच क्रमांक 2:- सुगम गायन (भारतीय) या कलाप्रकारात 17 महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला याच मंचावर शास्त्रीय गायन , समुह गीत (पाश्चिमात्य) समूह गीत (भारतीय) आदी कलाप्रकार सादर झाले.\nरंगमंच क्रमांक 3:- काव्यवाचन – या कलाप्रकारात शेतकज्यांची आत्महत्या, भारत माता, वो लडकी मुझे पसंद है आदी विषयावर 18 महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी काव्यवाचन केले. याच मंचावर वादविवाद कलाप्रकारात आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत काय या विषयावर 18 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. तर वक्तृत्व या कलाप्रकारात माणसातील माणसे ओळखा या विषयावर 22 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.\nरंगमंच क्रमांक 4 :- फोटोग्राफी या कलाप्रकारात 13 महाविद्यालयांनी सहभाग घेतला, शास्त्रीय वादन सुरवाद्य या कलाप्रकारात 04 व ���ास्त्रीय वादन तालवाद्य या कलाप्रकारात 04 महाविद्यालयांनी हमीर, यमन, मारूपीहाग, मालकंस हे राग प्रकार हाताळले.\nरंगमंच क्रमांक 5:- सुगम गायन या कला प्रकारात 10 महाविद्यालयांनी, भारतीय लोकगीत या मुरली वाजतो कान्हा, बुरगुंडा होईल तुला, राधे तुला पुरतो घोंगडीवाला, खंडेरायाच्या लग्नाला, सुया घे धामन घे, महूवा झरे रे महूवा झरे आदी गीते सादर केली एकुण 15 महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदविला होता. लोकसंगीत कलाप्रकारात 06 महाविद्यालये तर शास्त्रीय नृत्य कलाप्रकारात 06 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.\nरंगमंच क्रमांक 6 :- चित्रकला या कलाप्रकारात 15 विद्याथ्र्यांनी, व्यंगचित्र कलाप्रकारात 08 विद्याथ्र्यांनी, स्पॉट पेंटींग कलाप्रकारात 08 तर रांगोळी कलाप्रकारात 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.\nरंगमंच क्रमांक 07 :– मेहंदी या कलाप्रकारात 27 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, इन्स्टॉलेशन या कलाप्रकारात 14 विद्याथ्र्यांनी तर कोलाज कलाप्रकारात 14 विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला.\nउद्घाटन प्रसंगी प्रा.रमेश माने लिखीत व प्रा.संजय पत्की यांनी संगीतबध्द केलेल्या युवारंग गीतावर तरूणाईचा जल्लोष उर्जा देणारा होता.\nसुगरणीचे खोपे हे महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आले होते.\nस्वच्छ भारत अभियानाचे पोस्टर देखील महाविद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले होते.\nरक्तदान जनजागृती विषयीचे पोस्टर लावण्यात आले आहेत.\nPrevious articleगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nNext articleसई ताम्हणकरच्या ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-ganesh-festival-inspection-of-ganesh-mandalstahsildars-in-the-district/", "date_download": "2019-04-20T17:08:09Z", "digest": "sha1:H2SLCD3Z3ARLW34NBT7YSCLSIVKRC7D2", "length": 24208, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात तहसीलदारांमार्फत होणार गणेश मंडळांची तपासणी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नां���े\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News जिल्ह्यात तहसीलदारांमार्फत होणार गणेश मंडळांची तपासणी\nजिल्ह्यात तहसीलदारांमार्फत होणार गणेश मंडळांची तपासणी\n न्यायालयाने गणेश मंडळांकरिता नियमावली ठरवून दिली आहे. मात्र अनेक गणेश मंडळांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. मात्र जिल्हा प्रशासनाने तहसीलदार, उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत गणेश मंडळांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेश मंडळांवर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.\nसार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली अनेक गणेश मंडळे शहरातील मध्यवस्तीतील महत्त्वाच्या रस्त्यांवरच गणेश मंडपाची उभारणी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच शिवाय मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांवर दबाव आणला जातो. अनेक मंडळे अग्निशमन व्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कुठल्याही उपाययोजन तेथे उपलब्ध करत नाहीत. त्यामुळे अनेकदा आपत्तीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार सांगितल्यानंतरही मनपा, नगरपालिकांच्या वतीने, पोलिसांकडूनही अपेक्षित कारवाई केली जात नसल्याने थेट न्यायालयातच तक्रार दाखल झाली. न्यायालयाने गतवर्षी त्याबाबत मंडळांसाठी नियमावली जाहीर करत त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यां���र दिली.\nत्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदार, त्या-त्या प्रांताधिकार्‍यांकडून मंडळांकडून या नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी केली जात आहे. त्याच आधारावर महापालिकेकडून संबंधित मंडळांना मंडप उभारणीची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या हद्दीतील मंडळांची तपासणी आता तहसीलदारांकडून केली जात आहे. त्याचा अहवाल महापालिकेला दिला जाणार असून त्यानंतर मनपा त्यावर निर्णय घेईल. तसाच एक अहवाल शासनालाही दिला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nसार्वजनिक उत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यादृष्टीने गुन्हेगारांची तडीपारी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने दोन दिवसांत बैठक घेऊन लागलीच संबंधित गुन्हेगारांची तडीपारी जारी केल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यापूर्वीच तडीपार केलेल्या गुंडांचीही तपासणी केली जाणार आहे. ते नियमित ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्यात हजेरी लावतात की नाही याबाबतही खात्री केली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.\nPrevious articleजिल्ह्यात 27 हजार लाभार्थ्यांनी घेतला पोर्टेबल रेशनकार्डचा लाभ\nNext article‘भारत बंद’चा एसटीला फटका 3 हजार फेर्‍या रद्द\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/smart-economics-behind-an-unlimited-buffet/", "date_download": "2019-04-20T17:10:14Z", "digest": "sha1:BYK2NEM3EWLQDUACP2KUNB5FQLKFJIKX", "length": 23453, "nlines": 206, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकाही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते.\nConsumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो.\nआणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया\n१) बुफेची किंमत कशी ठरते\nसाधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका.\nBBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns. साधारण ५०० रुपये किलो. म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.\n२) वेलकम ड्रिंक, सूप चे मायाजाल\nसगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो.\nगोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, पोट रिकामं असलं तरी.\nसूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.\n३) वेटर, एक उपद्रवी सैनिक\nतुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. ��ेणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते.\nअपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा.\n५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.\nकित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. डोक्यावरून पाणी, ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो.\n स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.\nकितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.\nकितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.\nतुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. १० रुपये किलोचा बटाटा “तंदूर आलू” म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले ऑर्गझमीक आनंद घेत असतात. पनीर खा, स्वीट खा, फळे खा … काहीही खा\nतुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.\nतेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे.\nआणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या…कुणाचं काहीही जात नाही\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← विविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nमहागडी हॉटेल्स : एका रात्रीचं भाडं आपल्या महिन्याच्या खर्चाहून अधिक\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nMay 9, 2018 इनमराठी टीम 0\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\n16 thoughts on “अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)”\nलेका भारतात कोण लाल मांस खात\nछानपैकी लवकरात लवकर जा, वेळेपूर्वी गेलात तरी चालतय मजा, आनंद लुटायचा असेल तर सर्व पदार्थ नीट पाहून घ्या. आईस्क्रीम सर्वात शेवटी खा, अर्थात अधून मधून चव चाखायला हरकत नाही, पण थोडेसेच \nसुरुवातीला फायबरयुक्त फळे, सॅलड थोडेसे नावापुरते खा म्हणजे नंतर पोटाला त्रास होणार नाही. मग वळा, तुमच्या आवडीच्या गोड पदार्थांकडे, एकाच वेळी दोन गोड पदार्थ खायची मजा काही औरच, जसे की रबडी जिलेबी, कुल्फी आमरस, बर्फी आईस्क्रीम वगैरे वगैरे, मनसोक्त खा, हां पाणी अजिबात पिऊ नका अधून मधून तिखट पदार्थांकडेही चक्कर टाका, जसे की कटलेट, कोथिंबीर वडी, मसाला पापड अधून मधून तिखट पदार्थांकडेही चक्कर टाका, जसे की कटलेट, कोथिंबीर वडी, मसाला पापड अर्धापाऊण तास मस्त चरून झाले की आईस्क्रीम घेऊन कुठेतरी शांत जागी बसून पोटाला आराम द्या. थोडं वॉशरुम जाऊन या अर्धापाऊण तास मस्त चरून झाले की आईस्क्रीम घेऊन कुठेतरी शांत जागी बसून पोटाला आराम द्या. थोडं वॉशरुम जाऊन या असा तासदीड तास घालविला की मग थोडा पांढरा भात, वरण जोडीला एखादी भाजी तोंडीला लावायला जरूर घ्या, तहान लागल्यास एखादं सुप ट्राय करा असा तासदीड तास घालविला की मग थोडा पांढरा भात, वरण जोडीला एखादी भाजी तोंडीला लावायला जरूर घ्या, तहान लागल्यास एखादं सुप ट्राय करा मग वळा भेळ, पाणीपुरी, डोसा काउंटर कडे, सगळं थोडं थोडं नक्की टखा मग वळा भेळ, पाणीपुरी, डोसा काउंटर कडे, सगळं थोडं थोडं नक्की टखा मधूनच पुनः स्वीट डेझर्टस कडे जाऊन ताव हाणाच. चुकूनही रोटी, नान, चपाती, पुरी यांना स्पर्शही करू नका, हे पदार्थ सर्वात शेवटी ठेवा, आईस्क्रीमच्या अगोदर मधूनच पुनः स्वीट डेझर्टस कडे जाऊन ताव हाणाच. चुकूनही रोटी, नान, चपाती, पुरी यांना स्पर्शही करू नका, हे पदार्थ सर्वात शेवटी ठेवा, आईस्क्रीमच्या अगोदर असा परत तासभर घालवा, नक्��ी बघा वेटर तुम्हांला येऊन विचारणार, साहेब, सर कसं वाटले जेवण, झालं की नाही.. त्याला विचारा की काउंटर्स केव्हा बंद होतात ते असा परत तासभर घालवा, नक्की बघा वेटर तुम्हांला येऊन विचारणार, साहेब, सर कसं वाटले जेवण, झालं की नाही.. त्याला विचारा की काउंटर्स केव्हा बंद होतात ते तोपर्यंत एक दोन वेळा वॉशरूमला जाऊन याच तोपर्यंत एक दोन वेळा वॉशरूमला जाऊन याच हे सगळं स्वतःची कपॅसिटी पाहून करा हे सगळं स्वतःची कपॅसिटी पाहून करा (सर्वात पहिला येऊन सर्वात शेवटी जाणारा तुम्ही विजेता होण्याचा प्रयत्न करा)\nसुपर, खूप छान, उपयुक्त माहिती\nबफे जेवणात अन्नाला फार किंमत नसतेच. खर्च असतो डेकोरेशन चा. उदा. अन्न तांब्याच्या भांड्यात आहे की स्टीलच्या, प्लेट्स किती मोठ्या आहेत मालामाई न च्या की चिनी मातीच्या, नॅपकिन कागदी की कापडी, वाढायचे चमचे स्टिल चे की आणखी काही. वगैरे.\nआगदी बरोबर आहे खुप महत्वाची माहिती दिली या लेखा द्वारे\nSecurity guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार\nभाजपच्या आजच्या सर्व मुद्द्यांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका)\nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nतुमच्या नखावर असलेले अर्धचंद्र तुमच्याबद्दल काय गुपित सांगत असतात\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nएका वेश्येमुळे स्वामी विवेकानंदांना स्वतःच्या ‘संन्यासी’ असण्याची खात्री पटली…\nAustralia मधलं जमिनीखालचं शहर \nरेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय \nभाजप-पीडीपी आघाडी तुटण्यामागची ही आहेत खरी कारणं\nसमस्या अनेक उपाय एक : बस्स हे इतकंच करा आणि थायरॉईड ते कॅन्सरशी लढण्यास सज्ज व्हा…\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nपाकिस्तान इतका सुंदर असेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती\nशेअरहोल्डर्स आणि स्टेकहोल्डर्स मध्ये बरेच जण गफलत करतात, जाणून घ्या नेमका फरक\nप्राचीन भारत : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश वाचा गौरवशाली अज्ञात इतिहास\nकोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)\nरोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nएअर होस्टेसच्या चमचमत्या आयुष्याचे कधीच समोर न येणारे पडद्यामागील वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1018737/", "date_download": "2019-04-20T16:44:30Z", "digest": "sha1:6HZXU6OC4ZAMD5KJ6EBGYWD6JJMMF5QU", "length": 3072, "nlines": 79, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Photo World Films हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nआग्रा मधील Photo World Films फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 14)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1221775/", "date_download": "2019-04-20T16:41:32Z", "digest": "sha1:JEOP7UVSLIXTVHYPU4OHC3KEC26UOD4H", "length": 2996, "nlines": 79, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Om Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 37\nआग्रा मधील Om Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 37)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2015/04/", "date_download": "2019-04-20T17:01:44Z", "digest": "sha1:U3AFJ677YTG3TCYFQY3I7VWGC2EJWZLJ", "length": 8055, "nlines": 159, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nसात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...\nऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं.\nहा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. ---------…\nफक्‍त एक घर तर घ्यायचं होतं.\nया ‘फक्‍त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता...\nआपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. \"तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला\" असं तिचं म्हणणं.\n\"म्हणजे तेच ते ना\nहे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते.\nअसा साध्या साध्या शब्दांचाही कीस पाडणार्‍या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या ��रच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्‍त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आहे. चंदाच…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-77/", "date_download": "2019-04-20T16:19:33Z", "digest": "sha1:ZMR7VM2OM5LRMDKMXNA5Y3IH5QWHIHIC", "length": 23138, "nlines": 272, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "साडे नऊ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# दे�� कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान नाशिक साडे नऊ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त\nसाडे नऊ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त\nआतंरराष्ट्रीय विमानतळावर कर चुकवून विक्री\nनाशिक|प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर चुकवून महागड्या स्कॉच आणून शहरातील प्रतिष्ठित, उच्चभ्रु व्यक्तींना विक्री करणारर्‍या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ ने जेरबंद केले आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कर चुकवून आणलेला दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. संशयितांकडून ९ लाख ५० हजार रुपयांची स्कॉच आणि १ चारचाकी व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.\nनरेश पेरुमल नागपाल आणि किरपाल फत्तेचंद नागपाल (दोघे रा. देवळाली कॅम्प) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.\nराज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान विरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप आदींच्या भरारी पथकाने द्वारका परिसरातून नरेश नागपाल यास ताब्यात घेतले.\nत्याच्याकडील झडतीत केवळ परदेशात विक्रीसाठी मान्यता असलेल्या महागड्या स्कॉचचा साठा आढळून आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर किरपाल नागपाल याच्याकडून त्याने हा साठा खरेदी केल्याचे उघडकीस आले.\nत्यानुसार पथकाने किरपाल याच्या घरात आणि वाहनांची पाहणी केली असता १ लिटर क्षमतेच्या ११० नामांकित स्कॉच आढळून आल्या. या स्कॉचची किंमत ९ लाख ५० हजार रुपये आहे. दोघांच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कर चुकवून स्कॉचचा साठा शहरात आणला जात असल्याचे समोर आले आहे.\nहा साठा शहरातील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित लोकांना कमी किंमतीत विक्री केला जात होता. त्यामुळे शासनाचा महसुल बुडत आहेे. त्याचीे उत्पादन शुल्क विभागामार्फत शहानिशा सुरु आहे.\nPrevious articleपाण्यासाठी पंचायतीला टाळे\nNext articleविद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र इमारती : पालकमंत्री गिरीश महाजन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nतरण तलावात पोहोण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nसिन्नर : मुसळगाव एमआयडीसीत भीषण आग\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/congress-organize-an-exibition-to-attack-modi/", "date_download": "2019-04-20T16:16:33Z", "digest": "sha1:EQZLTNM4N7QB5VDEG3KWV6C4A2ZEQRHL", "length": 11788, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं\": काँग्रेसचं 'प्रदर्शन'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्या देशातील राजकीय वातावरणाला वेगळाच रंग चढलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकाला दोष देण्याचे प्रसंग सततचा चर्चेचा विषय झाले आहेत. सगळ्याच राजकीय नेत्यांचा एखाद्या मोहीमेवर असल्याप्रमाणे नवनवीन मुद्दे घेऊन अव्याहतपणे टीकास्त्रांचा मारा सुरु आहे.\nकाही मुद्द्यांवरून समाजात संभ्रम निर्माण होतोय, काहींवरून वादही होतात. पण सगळ्यात जास्त होतेय ते मनोरंजन. रोज काहीतरी नवीन विषय आणि नवीन पद्धतीने मनोरंजन अशी काहीशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे.\nयाचाच एक नवीन प्रकार पुण्यात बघायला मिळाला. सोनिया गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बालगंधर्व कलादालनात कॉंग्रेसच्या काळात झालेला देशाचा विकास दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे आहे.\n‘लय झाली मन की बात, येऊन पहा काम की बात’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. अर्थातच या शीर्षकामुळे प्रदर्शन नक्की केलेला विकास समोर आणण्यासाठी आहे की उणेदुणे काढण्यासाठी हा प्रश्न पडतोच. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रदर्शनातील काही छायाचित्रे बघून नक्कीच मिळेल.\nया प्रदर्शनाचे उदघाटन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.\nIndiaआता याला प्रत्युत्तर म्हणून कोणता नवीन चर्चेचा विषय समोर येतो आणि तो किती मनोरंजक असेल याचा विचारच करायला नको.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मुलींनो…तुमची दुर्दम्य महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई →\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण : मोदी सरकारचा नवा निर्णय\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nनॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\n2 thoughts on ““मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’”\nविझणारा दिवा थोडा भडकुन मग विझतो. काँग्रेस पक्षाचीही तशीच परीस्थिती झाली आहे.\n GP3 Race जिंकणारा अर्जुन मैनी ठरला पहिला भारतीय\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nकधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वैचारिक व राजकीय प्रवास : राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचा इतिहास\nदुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श\nपिकनिकचा संपुर्ण आनंद लुटण्यासाठी ह्या छोट्या गोष्टी विसरू नका\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nहे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\n – सोप्या शब्दात महत्वाचं\n“मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nनास्त्रेदमसच्या ह्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या, आता “ट्रम्प” भाकिताची वेळ आलीये\nतेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड\nसेक्सनंतर स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात पण पुरुषांना त्याची कल्पनाही नसते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182009-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2694466", "date_download": "2019-04-20T16:46:07Z", "digest": "sha1:UNLCR7TLQE6HKQKKK5HS5VC5G3BHNSYC", "length": 5047, "nlines": 28, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "शॉपिंग ट्रॅफिक चाबूक अप 36% रुपांतरण अधिक साम्लन चढणे असताना", "raw_content": "\nशॉपिंग ट्रॅफिक चाबूक अप 36% रुपांतरण अधिक साम्लन चढणे असताना\nहा अहवाल Semaltेट या कंपनीच्या डेटावर आधारित आहे जो जाहिरात रिटेल व्यवसायाद्वारे ऑनलाइन किरकोळ व्यवहारांवर डेटा गोळा करतो, ज्यामुळे ब्रॅण्ड मोठ्या किरकोळ विक्रेत्यांच्या वेबसाईटवर जाहिराती चालवण्यास परवानगी देतात.\n2 9 सप्टेंबरच्या बेंचमार्क आठवड्याच्या तुलनेत, ई-कॉमर्स साइटवरील रहदारी 61% वाढली आहे, कारण ग्राहक कल्पना विचारतात, त्यांच्या सुट्टीच्या भेटवस्तू शॉपिंग सूच्या संकलित करतात आणि कदाचित काही किंमत तुलना करतात. आधीच्या आठवड्यापेक्षा तुलनेने क्षार 36% वाढला होता, दर्शविणारी क्रिया गंभीरपणे तापवत आहे - venta de vps para mu online server.\nमागील आठवड्यांपासून रूपांतरण दर सरासरी 5% वाढली होती कारण अधिक ब्राउझर्स खरेदीदारांना रूपांतरित करत असतात. बेंचमार्क आठवडय़ात मिश्ट्रिक ते 1 9% होते.\nहुकलोगिक विश्लेषकांचा विश्वास आहे की ट्रेंड असे सूचित करतात की ग्राहक खरेदीच्या हंगामाच्या सुरुवातीला बर्याच संशोधनांचे आयोजन करीत आहेत, परंतु खरेदी-न थांबता करण्यापूर्वी पूर्व-थँक्सबिविंग आणि Semalt हॉल डीलच्या प्रवासासाठी वाट पाहत आहेत - चांगल्या किंमती किंवा भत्ता सुरक्षित ठेवण्याच्या आशा.\n(1 9) लेखक बद्दल\nपामेला पार्कर (2 9)\nपामेला पार्कर मार्केटिंग लॅण्ड, मॅरटेक टुडे व सर्च इंजिन भूमी येथे कार्यकारी वैशिष्ट्ये संपादक आहेत. 1 99 8 पासून या विषयावर त्यांनी नोंदवलेली आणि लिहिलेली डिजिटल मार्केटिंगवर तिने आदरणीय अधिकार दिला आहे. ती ClickZ चे माजी व्यवस्थापकीय संपादक आहे आणि फेडरेशन मिडिया पब्लिशिंगमध्ये स्वतंत्र प्रकाशकांना त्यांच्या साइट्सची कमाई करण्यास मदत करत होते.\n(1 9) लोकप्रिय कथा\nफेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोचा साठी पाहण्यायोग्य केवळ इंप्रेशन मोजले सुरू करणे\n40 ब्रँड लोगो मागे गुप्त अर्थ\nसीएमओला 2018 च्या व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे\nआपल्या मार्केटिंग टीम + 2 वर आपण आवश्यक असलेल्या 6 भूमिका ज्या आपण कदाचित विचार केला नसेल\n(1 9) संबंधित विषय\nचॅनेल: रिटेल ई-वाणिज्यघोळ विक्रेता रिटेल स्तंभसामग्री: ऑनलाइन खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/mamata-ruining-peoples-lives-and-west-bengals-culture/45408", "date_download": "2019-04-20T16:48:48Z", "digest": "sha1:3O6K4I5TJFJXCSXLW6J3IHOZPHL7APZF", "length": 7254, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर ��्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत \nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या ताब्यात देऊन ममता यांनी लोकांचा अपेक्षा भंग केला आहे. ममता यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. रविवारी (७ मार्च) कूचबिहारमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, असा गंभीर आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे.\n“ममता या आता प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांची झोप उडाली आहे. स्पीड ब्रेकर दीदींनी राज्याच्या विकासाला ब्रेक लावला”, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे. “ममता दीदींना धडा शिकवण्यासाठीच लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तुम्ही आम्हाला केंद्रात सत्ता दिलीत तर दीदींना झुकण्यावाचून पर्यायच उरणार नाही. त्यांना विकासकामे करावीच लागतील. त्या कोणत्याही प्रकारे आपली मनमानी करू शकणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले आहे”, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.\nभाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे \n…तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती \nकमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती\nदिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन\nमहाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक म��े वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/maharashtra?sort=price-desc", "date_download": "2019-04-20T16:13:16Z", "digest": "sha1:CI33ZFCJLCQ6GLCBJUHJX3IXGRCXTZ6T", "length": 6045, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nकुंभार ऊस रोप वाटिका\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nबागायती जमीन विकणे आहे बागायती जमीन विकणे आहे\n15 एकर बागायती शेती आहे नदीची 5इंची ची पाईप लाईन आहे 3 विहीर आणि 2 बोर आहेत स्वतंत्र 5 एकर मध्ये दॄक्षाची बाग आहे आणि बाकी जागेत ऊस आहे.\n15 एकर बागायती शेती आहे नदीची…\nजमीन भाड्याने देणे आहे Land on rent\nजमीन भाड्याने देणे आहे Land…\nशेतजमीन विकणे आहे शेतजमीन विकणे आहे\nअहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज या गावी बागायती 11 एकर शेतजमिनी विकने आहे. दौंड आणि काष्टी शहरापासून 10 किमी. अंतरावर. विहीर बागायत आहे तसेच भीमा नदी पासून अवघ्या 1500 ft अंतरावरती आहे. स्वतःचा रस्ता आहे. तसेच सगळे clear document आहे.\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला…\nविकणे विकणे शेत जमिन विकणे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253765.html", "date_download": "2019-04-20T16:46:39Z", "digest": "sha1:TGLF6RHSO2K6OUAY46PJMXZBUTIMROHY", "length": 15421, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानभवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद���दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nविधानभवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात\n07 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गाजवला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या गेटबाहेर 'कांदा आणि तूरडाळ फेको' आंदोलन करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. स्वत: स्वाभिमानीचे नेते आणि खासदार राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी देत निदर्शने करणाऱ्या या आंदोलकांना आवर घालताना पोलिसांनाही नाकीनऊ आले. त्यानंतर शेट्टी यांच्यासह या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nविधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह 'कांदा फेको' आणि 'तूरडाळ फेको' आंदोलन केलं. आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. दरम्यान या आंदोलनासाठी सदाभाऊ खोत अनुपस्थित असल्याने शेतकरी संघटनेतील तसंच खोत -शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी सुरूवात झाली असून शेतमालाच्या भावावरुनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी कांद्यासाठी कार्यकर्त्यांसह विधान भवनाजवळ आंदोलन केलं.\nदरम्यान, या आंदोलनावर बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सारवासारव केली. 'हे आंदोलन माझ्याविरोधात नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. तसंच हे आंदोलन आहे. आमच्यात संवाद आहे. कम्युनिकेशन गॅप नाही,' अशी सारवासारव खोत यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raju shettysadabhau khotभाजपराजू शेट्टीसदाभाऊ खोतस्वाभिमानी शेतकरी संघटना\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2018/07/", "date_download": "2019-04-20T17:21:49Z", "digest": "sha1:GOHGM4OC6JFN5XWPGR66H5UGQ5ZJOFFQ", "length": 4302, "nlines": 99, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : July 2018", "raw_content": "\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २\nआर्टिस्टची गॅलरी - अश्विनी कुलकर्णी\nकुक्कुरजन्म - निरंजन नगरकर\nजीवन मे एक बार आना सिंगापूर - श्रीपाद वासुदेवराव बक्षी\nदु:ख म्हणजे नक्की काय असतं\nग्रीष्म - निर्मला नगरकर\nआव्हाने - सुवर्णा माळी पायगुडे\nथंडीत फुटलेला घाम - स्नेहल केळकर\nतेथे कर माझे जुळती - मोहना कारखानीस\nझेप - नीला बर्वे\nमुलाखत - कॅप्टन जोगळेकर\nपूर - निरंजन भाटे\nएकला चालो रे - अर्चना रानडे\nग्रीष्म-वर्षा - वैशाली वर्तक\nमंथन - नंदिनी नागपूरकर\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182011-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-83757/", "date_download": "2019-04-20T17:14:17Z", "digest": "sha1:R5PZRYRYCX2KUUTFMVTVLOKE2W4745LY", "length": 6892, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune - पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार - MPCNEWS", "raw_content": "\nPune – पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार\nPune – पूर्ववैमनस��यातून तरुणावर कोयत्याने वार\nचौघांविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर ससूनमध्ये उपचार सुरु\nएमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. 1७) पहाटे साडेचारच्या सुमारास मंगळवार पेठ येथील शाहीर अमर शेख चौक येथून शिवाजीनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर घडली आहे.\nयाप्रकरणी साहिल अशोक रजपुत (वय 21,रा. मंगळवार पेठ) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी साहिल आणि त्याचा मित्र लक्ष्मण मोरे हे रात्री उशिरा डेक्कन येथे नाश्ता करून त्यांच्या आणखी एका मित्राला घेऊन शाहीर अमर चौकाकडून शिवाजीनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवरून जात होते.\nदरम्यान, त्यांच्या समोरून ट्रक आल्याने त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर चारजण त्यांच्याजवळ आले. फिर्यादी साहिलचे त्यांच्यासोबत पूर्वी काही कारणांमुळे वाद झाले होते. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी साहिलवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी साहिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सी. एस. लोहकरे हे करीत आहेत.\nChinchwad : चिंचवडला पवनामाई महोत्सवाचे रविवारी आयोजन\nkudalwadi : व्हॉलीबॉल स्पर्धेत रेहमानी स्पोर्टस क्लब संघ विजेते\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना यु���ीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182011-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T17:13:31Z", "digest": "sha1:6AEQDYLDJVQZXAWR7FBBB27VP5REFC75", "length": 4356, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "लेख सूची | आजचा सुधारक", "raw_content": "\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम) - - प्रभाकर नानावटी\nघरोघरी अतिरेकी जन्मती - - आशिष महाबळ\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक - - प्रशांत शिंदे\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही - - दिवाकर मोहनी\nमंजूर नाही - - प्राजक्ता अतुल\nनिवडणुका, धर्म आणि जात - - डॉ. राजीव जोशी\nराजकारणातील आततायीपणा - - अमेय तिरोडकर\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना - - प्रद्युम्न सहस्रभोजनी\nभारतातील लोकशाहीचे सिंहावलोकन - - ‘अतुल’\nमानवजातीचे डोळस संमीलन - - राम बापट\n - - मीरा नन्दा\nविवेकी विचारांची मुस्कटदाबी - - प्रभाकर नानावटी\nठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन - - नागनाथ कोत्तापल्ले\nमानवी बुद्धी आणि ज्ञान - - य. ना. वालावलकर\nविवेकवाद विकसित करण्यासाठी… - - दत्ता देसाई\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने… - - राहुल वैद्य\nसमानतेचे अवघड गणित - - कुमार केतकर\nइस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण - - डॉ. राम पुनियानी\nसंघ बदलला की दलित विचारवंत - - बी. व्ही. जोंधळे\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2019-04-20T17:20:36Z", "digest": "sha1:XRUK2OOSZWH7TV7P7HJCBWXYHGQMC7LC", "length": 9678, "nlines": 170, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अकथित - Wiktionary", "raw_content": "\n१.१.५ भाषांतर करताना घ्यायची काळजी\n१.१.६ शब्द केव्हा वापरावा\n१.१.७ शब्द केव्हा वापरू नये\n१.१.१२ संधी व समास\n३.२ तत्सम उच्चारणांचे इतर शब्द\nसंस्कृत (संस्कृतः) : अकथित\nहिन्दी (हिन्दी) : अकथित\nप्रकार : नामसाधित विशेषण\nएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)\nनपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)\nकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या\nसंस्कृत (संस्कृत) : अकथित\nहिन्दी (हिन्दी) : अकथित; अनकहा; अनकही; अनकहे\nभाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]\nशब्द केव्हा वापरू नये[संपादन]\nभारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य वीरांची शौर्यगाथा आजही अकथित आहे.\nअ + कथित; कथित हे विशेषण कथन या नामापासून तयार होते. साऱ्यांचा उगम संस्कृत भाषा.\nविरुद्धार्थी शब्द : कथित\nएकवचन / द्विवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)\nनपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)\nकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या\nहिन्दी (हिन्दी) : अकथित; अनकहा; अनकही; अनकहे\nएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)\nनपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)\nकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या.\nसंस्कृत (संस्कृत) : अकथित\nअ + कथित; मूळ संस्कृत शब्द.\nतत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]\nमराठी (मराठी) : अघटित\n४ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-politics-ncp-congress/", "date_download": "2019-04-20T16:10:20Z", "digest": "sha1:ATGA2QP3F73QRHCG5W5MA4I3LFGMHSVK", "length": 26035, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘बंद’तून उघडले आघाडीचे दार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nLive : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्��ेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोद��� सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आवर्जून वाचाच ‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nआ. संग्राम म्हणाले, त्यांचा ‘निकाल’ लावा\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यास दोन्ही पक्षांतील नेते सकारात्मक आहेत. परंतु प्रस्ताव कोणी द्यायचा, असा सवाल सध्या उभयतांमध्ये आहे. मात्र, चर्चेची कोंडी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी फोडली आहे. काँग्रेसने पाळलेल्या बंदमध्ये सहभागी होत त्यांनी आघाडीसाठी आम्ही सज्ज असल्याचे संकेत दिले. मात्र, काँग्रेसच्या कुंपणावर बसलेल्यांता अगोदर निकाल लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.\nमहापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी कमिटी नेमली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी महापालिकेच्या आखाड्यात उतरण्याची घोषणाही केली. दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल की कशी याचा निर्णय घेण्यासाठी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी कमिटी नेमली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी महापालिकेच्या आखाड्यात उतरण्याची घोषणाही केली. दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल की कशी या प्रश्नांचे उत्तर संग्राम जगताप यांनी आज जाहीरपणे दिले. आपल्याला आघाडी करायची, मात्र काँग्रेसच्या दलबदलूंचं काय करायच या प्रश्नांचे उत्तर संग्राम जगताप यांनी आज जाहीरपणे दिले. आपल्याला आघाडी करायची, मात्र काँग्रेसच्या दलबदलूंचं काय करायच ते अगोदर करा असं सांगत आघाडीचे संकेत दिले. महागाई विरोधात पुकारलेला भारत बंदच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसने आज कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढत तेथे निदर्शने केली. मनसे, रिपाईदेखील यात सहभागी झाले. कलेक्टर कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत संग्राम जगताप यांनी मनोगत व्यक्त केलं.\nजगताप म्हणाले, काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठींबा आहे. देशात महागाई दिवसांगणिक वाढत आहे. महागाई रोखण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. मराठा आरक्षण आंदोलनावेळी राज्यातील सत्ताधारी पोलीस संरक्षणात फिरत होते. खिशात घातलेले राजीनामे बाहेर कधी येणार असे सांगत त्यांनी शिवसेनेलाही चिमटा घेतला. आजच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आजी-माजी-भावी नगरसेवक सहभागी झालेत. तुमचे काँग्रेसचे मात्र मोजकेच उपस्थित आहेत. तुमचे नगरसेवक सकाळी एकासोबत, दुपारी दुसर्‍यासोबत अन् रात्री तिसर्‍याच्याच गाडीत दिसतात. त्यांचं काय करायचं ते एकदाचं करून टाका. आपल्याला महापालिकेत आघाडी करायची आहे. त्याआधी ‘त्यांच काय करायचं ते करा’ असे सांगत आमदार जगताप यांनी त्यानंतर लगेचच निर्णय घेण्याचे जाहीरपणे सांगितले.\nकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, निखील वारे, उबेद शेख, कुलदिप चव्हाण, नगरसेवक मुद्दसर शेख, सविता मोरे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप, शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अविनाश घुले, महिलाअध्यक्ष रेश्मा आठरे, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभिजीत खोसे, ऋषी ताठे, आंबादास गारूडकर, मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अभिषेक मोरे, युनायटेड रिपाईचे अशोक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nभारत बंदमध्ये शिवसेनेने सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सकाळी संपर्क केला. त्यानंतर सेनेने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं अहमदनगर शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली नव्हती.\nकाँग्रेसने भारत बंदचा नारा दिला असला तरी नगरमध्ये मात्र बंद पाळला गेला नाही. सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. एस.टीने मात्र आपल्या सगळ्या फेर्‍या बंद केल्या. बाहेरगावच्या बसेस तेवढ्या ये-जा करत होत्या. तालुक्यात बंद पाळला गेला. नगरमध्ये मात्र असा बंद झाला नाही. कलेक्टरांना निवेदन देत नगरात निदर्शने झाली. त्यामुळं जिल्ह्यात संमिश्र बंद तर शहरात निदर्शने असे चित्र दिसून आले.\nPrevious articleचार दिवस आव्वाज\nNext articleएटीएममधून पैसे चोरणारा जेरबंद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\n‘नगर लोकसभे’साठी अखेरचे दोन दिवस\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळ��ण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nLive : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2692249", "date_download": "2019-04-20T16:23:15Z", "digest": "sha1:6O7TW56B6W7FK5FLTWWRWLYQO67N5P4R", "length": 11302, "nlines": 54, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "डुप्लिकेट Semalt", "raw_content": "\nआपल्या ऑनलाइन व्यवसाय आपल्या देशात चांगले करत असल्यास, आपण आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तारत विचार करू शकता. नवीन मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी एसइओ मध्ये काही अतिरिक्त गुंतवणूकीची आवश्यकता आहे. बहुभाषिक एसइओबद्दल चांगले विचार करणे सुरू करा, जर तुम्हाला खात्री आहे की आपले संकेतस्थळ इतर देशांमध्ये आढळेल आणि त्याचा उपयोग केला जाईल\nवाचा: \"बहुभाषिक एसईओ काय आहे\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, तांत्रिक एसईओ\nटॅग्ज: सामग्री लेखन, सामग्री डुप्लिकेट, hreflang, बहुभाषिक एसइओ\nSemalt पृष्ठे अशी पृष्ठे आहेत जी आपल्या एसइओमध्ये जास्त योगदान देत नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, ही पृष्ठे आपल्या अभ्यागतांसाठी थोडीच मूल्यवान आहेत. आपल्या साइटवरील वेगवेगळ्या प्रकारच्या कमी दर्जाची पृष्ठे असू शकतात, कधीकधी ते जाणूनदेखील पातळ सामग्री प्रमाणे - थोडे माहिती असलेले पृष्ठ - आणि डुप्लिकेट सामग्री - प्रदर्शित पृष्ठे - logiciel de pointage personnel gratuitous.\nवाचा: \"कमी दर्जाची पृष्ठे आणि त्यांचे निराकरण कसे करावे\"\nटॅग्ज: सामग्री लेखन, डुप्लिकेट सामग्री, Google पांडा\nआम्ही नुकत्याच केलेल्या बदलांमध्ये कसा बदलतो कॉम एक दुकान म्हणून चालवले जाते आणि कसे होस्ट केले जाते. त्या प्रक्रियेमध्ये, आम्ही चुकून आमच्या रोबोट काढल्या. txt फाईल उघडली आणि उघडलेल्या मक्याचा सापळा बनविला. या पोस्टमध्ये, मिमलट तुम्हाला दाखवतो की स्पायडर ट्रॅप काय आहे, तो समस्याग्रस्त आहे आणि आपण कसा शोधू शकतो आणि त्याचे निराकरण करा .\nवाचा: \"स्पायडर ट्रॅप बंद करणे: क्रॉल अकार्यक्षमतेचे निराकरण\"\nटॅग्ज: क्रॉल निर्देश, डुप्ल���केट सामग्री\nआपण मोठ्या आणि व्यस्त वेबसाइट चालवत असता, आपण आपली काही सामग्री पुन्हा वापरू शकता तर ते व्यावहारिक आणि वेळ-बचत आहे. वेब पृष्ठावरील सामग्रीचा सारांश करण्यासाठी मेटा वर्णने आणि उतारे दोन्ही संक्षिप्त परिच्छेचा वापर करतात तर, दोन्हीसाठी समान मजकूर वापरणे सुलभ असू शकते. पण आपण ते कसे करू\nवाचा: \"योओस्ट विचारा: मेटा वर्णने आणि उतारे\"\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, वर्डप्रेस\nटॅग्ज: Yoast विचारा, डुप्लिकेट सामग्री\nआमच्या मेटाडेटा मालिकेच्या पहिल्या पोस्टमध्ये, मी आपल्या साइटच्या मधील मेटा टॅग्जवर चर्चा केली पण आपल्या साइटच्या एसईओवर प्रभाव टाकू शकणार्या मध्ये आणखी मेटाडेटा आहे. या दुसऱ्या पदावर, आम्ही दुवा rel metadata मध्ये जा. ब्राऊझर आणि सेमील्टला सूचना देण्यासाठी आपण लिंक रिलायब मेटाडेटा वापरू शकता, उदाहरणार्थ एएमपी आवृत्तीकडे निर्देशित करण्यासाठी .\nवाचा: \"मेटाडेटा आणि एसइओ भाग 2: लिंक रिलायन्स मेटाडेटा\"\nटॅग्ज: एएमपी, सामग्री डुप्लिकेट, साइट स्पीड\nआपण एक ईकॉमर्स साइट असल्यास, आपण आपल्या श्रेणी पृष्ठे आणि आपले उत्पादन पृष्ठे कसे अनुकूल शकता विचार कदाचित. आपल्या श्रेणी पृष्ठावर आणि आपल्या उत्पादन पृष्ठांवर आपल्याकडे समान सामग्री असू शकते आपल्या वेबसाइटच्या एकाधिक पृष्ठांवर आपल्याला समान सामग्री असल्यास, प्रथम कोणत्या रँक लावावी हे कळेल आपल्या वेबसाइटच्या एकाधिक पृष्ठांवर आपल्याला समान सामग्री असल्यास, प्रथम कोणत्या रँक लावावी हे कळेल किंवा ते डुप्लिकेट होऊ शकते .\nवाचा: \"Yoast विचारा: माझ्या दुकानावर डुप्लिकेट सामग्री समस्या\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, ईकॉमर्स, तांत्रिक एसइओ\nटॅग्ज: Yoast, डुप्लिकेट सामग्री, एसइओ खरेदी\nसोशल मीडिया आपल्या मार्केटिंग नीतीचा केवळ एक महत्वाचा भाग नाही, परंतु आपल्या एसइओ धोरणाबद्दलही हे महत्वाचे आहे. लिंक्डइन पब्लिशिंग प्लॅटफॉर्म शमल्ट हा तेथे अनेक कंटेंट पब्लिशिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आपण इतर प्रकाशकांकडून कथा आणि बातम्या वाचू शकता आणि आपण आपली स्वत: ची सामग्री प्रकाशित करू शकता. पण आपण प्रकाशित करू शकता .\nवाचा: \"Yoast विचारा: लिंक्डइन पल्सवर डुप्लिकेट सामग्री\"\nटॅग्ज: Yoast विचारा, डुप्लिकेट सामग्री\nआपण आपल्या पोस्ट किंवा पृष्ठांवर क्लिक-थ्रू रेट वाढवू इच्छिता शिल्प उत्कृष्ट उतारे या व्हिडिओमध्��े नमस्ते समजावून सांगतो की मुख्य महत्त्वाचे का आहेत.\nवाचा: \"योओस्ट विचाराः उतारे वापरण्याचे महत्त्व\"\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, वर्डप्रेस\nटॅग्ज: Yoast विचारा, सामग्री लेखन, सामग्री डुप्लिकेट\nडुप्लिकेट सामग्री Google ला भ्रमित करू शकते आपली सामग्री आपल्या किंवा इतर वेबसाइटवरील एकाधिक पृष्ठांवर असल्यास, Google ला प्रथम काय रँक करायचे आहे हे माहिती नाही. डुप्लिकेट सामग्री शक्य तितकी प्रतिबंधित करा. आमच्या Semaltल एसइओ प्लगइनच्या प्रगत> आरएसएस विभागात, .\nवाचा: \"स्वतः: डुप्लिकेट सामग्री तपासणे\"\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, तांत्रिक एसइओ\nटॅग्ज: डुप्लिकेट सामग्री, कसे\nजर भिन्न url वरील सामग्री समान असेल तर सर्च इंजिन्सना माहित नसते की शोध परिणामात कोणता url दर्शविला जातो. आम्ही याला डुप्लिकेट सामग्री समस्या म्हणतो. आणि आपल्या क्रमवारीत दुखू शकते सेमॅट अधिक वेळा आपण विचार करतो पेक्षा. उदाहरणार्थ, www किंवा non www आवृत्त्यांच्या परिणामांबद्दल कधीही विचार करावा का\nवाचा: \"Yoast: www आणि डुप्लिकेट सामग्री विचारा\"\nकॅटेगरीज: सामग्री एसइओ, तांत्रिक एसइओ\nटॅग्ज: Yoast विचारा, डुप्लिकेट सामग्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/nigdi-divakar-one-man-show-award-ceremony-on-sunday-64381/", "date_download": "2019-04-20T16:27:45Z", "digest": "sha1:5LADLJQ4YAQW4ALDW3OWWCYLZ26PYUW3", "length": 7244, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi : कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी\nNigdi : कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी\nएमपीसी न्यूज – नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील 93 नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. अंतिम फेरी रविवारी (दि.12) निगडी-प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेचं यंदाचं हे चौथे वर्ष आहे.\nपिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेची प्राथमिक फेरी चार केंद्रांवर पार पडली. प्राथमिक फेरीत 500 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याच दिवशी रविवारी सायंकाळी पाच वाजता मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे. ज्ञानप्रबोधिनीचे शिक्षण समन्वयक शिवराज पिंपुडे, नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अमित गोरखे, अखिल भारतीय नाट्य परिषद���चे कार्यकारी सदस्य कीर्ती मटंगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.\nस्पर्धकांचा वाढता उत्साह पाहता यावेळी सिटी प्राईड, प्राधिकरण हे एक जास्तीचे केंद्र जाहीर करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड विभागातील प्राथमिक फेरी अविष्कार बालभवन, चिंचवड, मधुश्री कलाविष्कार, निगडी, भारतीय जैन संघटना विद्यालय, संत तुकारामनगर आणि ब्लू रीड्‌ज पब्लिक स्कुल, हिंजवडी या चार केंद्रांवर पार पडल्या, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली.\nPrakash Parkhiकीर्ती मटंगेकै. दिवाकर स्मृती नाट्यछटाप्रकाश पारखी\nChinchwad: दहावी व बारावीतील गुणवंताचा ‘युनिक स्टुडंट’ पुरस्काराने रविवारी गौरव\nPimple Saudagar : जननी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घरेलू कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य वाटप\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2019-04-20T17:24:49Z", "digest": "sha1:SVP5UGKIVTSAGWURYZUHFMAKOX3BDM4V", "length": 2869, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वीण - Wiktionary", "raw_content": "\nहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द विना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब���ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/private-bus-collapsed-in-25-feet-deep-in-torangana-ghat/43614", "date_download": "2019-04-20T16:48:16Z", "digest": "sha1:T7LEYTTS3KL4GNCT53XCEUCELKVCWL5D", "length": 6051, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nतोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली\nतोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली\nपालघर | मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली आहे. यात ४ प्रवासी ठार झाले असून ४५ जखमी झाले आहेत. जखमींना त्र्यंबकेश्वरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल होऊन बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.\nही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. सर्व भाविक गुजरात येथील असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतल बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.\n#LokSabhaElections2019 : कन्हैया कुमार बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात\nLokSabha Elections – 2019 | निवडणुकांच्या रंगी रंगल्या बाजारपेठा, नेत्यांच्या मुखवट्यांची चलती\nनारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्या बाबत सस्पेंन्स कायम\nइको-फ्रेंडली साहित्याला मागणी, सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांची गर्दी\nपरळीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाच���यला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2012/10/", "date_download": "2019-04-20T17:06:30Z", "digest": "sha1:XCUNV527AEGAHJ5VJTUSE76QK6ZTVVX3", "length": 8381, "nlines": 153, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परीचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके’\nपूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो.\nपण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात.\n‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितकेच …\nनाते : भक्तीचे आणि मातीचे\nमायबोली गणेशोत्सव-२०१२ साठी लिहिलेला लेख\nगणपती आले. आता दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असेल. \"गणपती बाप्पा मोरया\" च्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून जाईल. भक्तीरसाला उधाण येईल. गणेशोत्सवाशी संबंधित काहीही लिहायचे झाले, तर त्याची सुरूवात अशीच करायची पध्दत आहे. पण multitaskingच्या जमान्यात केवळ भक्ती एके भक्ती करून भागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशभक्तीशिवाय इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. भर रस्त्यांत मांडव उभे करावे लागतात; मांडवाच्या अलिकडच्या-पलिकडच्या शंभर मीटरच्या परिसरात दिव्यांची रोषणाई करावी लागते; त्यासाठी राजरोस वीजचोरी करावी लागते; रोषणाईत उजळून निघतील असे स्थानिक राजकारण्यांचे चेहरे असलेले मोठाले फ्लेक्स टांगावे लागतात; परिसरातल्या नागरिकांकडून वर्गणी उकळावी लागते; त्याबदल्यात दहा दिवस लाऊड-स्पीकरवर आरत्या, भक्तीगीतं आणि अभक्तीगीतं जोरजोरात वाजवून त्यांना जेरीस आणावे लागते. यंदा तर दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या पेहरावाकडे लक्ष ठेवण्याच्या कामाचा अतिरिक्त बोजा त…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परीचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके’\nनाते : भक्तीचे आणि मातीचे\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182013-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-20T16:44:14Z", "digest": "sha1:OTQZDK5ISDEIP6PNE7AOAJYDHCU7QIDX", "length": 13434, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे? - Dainik Prabhat", "raw_content": "\nमंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे\nअजित पवार ः नोबल फार्मर्स्‌ 2019 या पीक प्रात्यक्षिक व पीक परिसंवाद समारोप\nनारायणगाव, दि.7 (वार्ताहर) – मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे, शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घोषणा केली ते साडेचार वर्षे काय झोपले होते काय, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायणगाव येथे केली.\nनारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आयोजित नोबल फार्मर्स-2019 या पीक प्रात्यक्षिक व पीक परिसंवाद समारोप आणि तात्यासाहेब भुजबळ कृषी सन्मान वितरण समारंभ 2018-19 प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार शरद सोनवणे, युवा नेते अतुल बेनके, “विघ्नहर’चे चेअरमन सत्यशील शेरकर, बापूसाहेब भुजबळ, किशोर दांगट, पांडुरंग पवार, शरद लेंडे, देवदत्त निकम, विष्णु हिंगे, गुलाब पारखे, अंकुश आमले, महेश ढमाले, बाळासाहेब खिलारी, राजश्री बोरकर, तान्हाजी बेनके, विनायक तांबे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार��याध्यक्ष अनिल मेहेर, रवींद्र पारगावकर, अरविंद मेहेर, डॉ.आनंद कुलकर्णी, सुरेश संचेती, नंदा डांगे, सोमजी पटेल, सुजित खैरे, एकनाथ शेटे, डॉ. संदीप डोळे, तान्हाजी वारूळे, शशिकांत वाजगे, रत्नदीप भरविरकर, रमेश जुन्नरकर, देविदास भुजबळ, ऋषीकेश मेहेर, प्रशांत शेटे, राहुल घाडगे आदी उपस्थित होते.\nपवार पुढे म्हणाले की, केंद्र शासनाकडे कांदा निर्यातीचे धोरण नाही. 2900 दराने साखर विक्रीचे धोरण आहे; परंतु या दराने कुणीही टेंडर भरत नाही. कांद्याला 200 रुपये अनुदान दोतात या अनुदानात काय होणार आही, अशी टीका त्यांनी केली.\nयावेळी वळसे पाटील म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रामुळे जुन्नर तालुक्‍याच्या विकासात भर पडली आहे. जिल्ह्यात एकच कृषी विज्ञान केंद्र असावे असा नियम असताना शरद पवार यांची विशेष मर्जी जुन्नर तालुक्‍यावर असल्याने कृषी विज्ञान केंद्राची मान्यता मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मेहेर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील ढवळे यांनी केले, तर रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.\nमोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जीएसटी, नोटबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. मोदीची डिग्री फेल, चहाचा धंदा फेल, नोटबंदी फेल, चार्टर इंडिया फेल, सर्व काही फेल झाल्यानंतर आता राफेल, त्यामुळे जनता अच्छे दिन कब आयेगे हा विचार करीत नसून, ये दिन कब जायेगे असा विचार करीत आहे.\n– छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक��र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/special-show-on-tiheri-talak-257691.html", "date_download": "2019-04-20T16:18:37Z", "digest": "sha1:UDVVQETHWXN4EP5KEOLWTM4U6LLBIKHJ", "length": 11564, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष कार्यक्रम - तिहेरी तलाकचं जोखड", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भ���जपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nविशेष कार्यक्रम - तिहेरी तलाकचं जोखड\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/review-of-marathi-film-krutant-84084/", "date_download": "2019-04-20T17:22:22Z", "digest": "sha1:FVMYJHGAR4ANRXJMPTX5SBVPP5DAV7M2", "length": 10212, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "चित्रपट “ कृतांत , नियती आणि वास्तव यांचा संघर्ष - MPCNEWS", "raw_content": "\nचित्रपट “ कृतांत , नियती आणि वास्तव यांचा संघर्ष\nचित्रपट “ कृतांत , नियती आणि वास्तव यांचा संघर्ष\nएमपीसी न्यूज- माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या कष्टाचे सारे काही मिळवीत असतो, त्यासाठी नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते, आपण जीवन जगत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. इतरांच्या साठी वेळ काढायला हवा, आपल्याला तीच माणसे उपयोगी पडतात अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित “ कृतांत “ ह्या सिनेमाची कथा सादर केली आहे.\nही कथा आहे सम्यक, रेवा आणि त्यांच्या कुटुंबियांची, सम्यक हा तरुण तडफदार मुलगा एका मोठया कंपनीत चांगल्या पदावर काम करीत असतो. त्याला त्याच्या कामापुढे काहीच सुचत नाही, त्याची आई त्याला सांगते कि आपल्या गावी एक दिवस जाऊन येऊया पण तो तयार नसतो, पण दिवस त्याचे मित्र बाहेर गावी पिकनिक ला जायची योजना आखतात, आणि सम्यक ला आग्रह करतात, कसाबसा तो तयार होतो. त्याचे मित्र पिकनिक ला पुढे जातात आणि सम्यक आपले काम उरकून तेथे जाण्यास निघतो, पण वाटेत एका जंगलात फसतो तिथे याला एक अवलिया व्यक्ती भेटते आणि कथानकाचे नाट्य सुरु होते, तेथून चित्रपट गूढता येऊ लागते, नेमके काय होते ते सिनेमात कळेल.\nसम्यक ला भेटलेली व्यक्ती हि नेमकी कोण असते. ती त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगते, कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी काही काळ “ थांबणे “ गरजेचे असते, त्याव्यक्ती चा पेहराव विचित्र, केस पिंजारलेले, ती व्यक्ती सांगते, आपले जीवन नियती ठरवीत असते, तिच्या मनातले कोणालाच कळत नाही, ती आपणाला अनेकदा पुढील घटना काय आहेत ह्याची जाणीव करून देते पण आपण तसेच पुढे जातो आणि पुढे गेल्यावर मागे मिळालेल्या संकेताची आठवण होते पण तो पर्यंत उशीर झालेला ���सतो. कर्मयोग आणि तत्वज्ञान ह्यावरती सिनेमा भाष्य करतो. प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करावयास हवे असा संदेश कळत न कळत दिलेला आहे.\nसंदीप कुलकर्णी यांनी अनोळखी व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारलेली आहे, त्याचे एकटेपण, निसर्गाविषयी ची आपुलकी इत्यादी भावना त्यांनी सुरेख दाखवली असून त्याला साथ सुयोग गोऱ्हे यांनी दिलेली आहे, त्याच बरोबर सायली पाटील, विद्या करंजीकर यांनी त्यांच्या भूमिका ठीक केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दिग्दर्शक दत्ता भंडारे यांचा काही ठिकाणी गोंधळ झालेला जाणवतो, कथेला उत्सुकता आणताना अनेकदा कथा एकाच ठिकाणी फिरत राहते त्यामुळे सिनेमाला गती कमी मिळालेली आहे. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे हे मात्र जाणवते. एकंदरीत चित्रपट ठीक आहे. वेगळ्या विषयावरील वेगळा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\nरेनरोज फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली असून निर्माते मिहीर शहा हे आहेत. कथा-पटकथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन दत्ता भंडारे यांचे आहे. शरद मिश्रा हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी विजय मिश्रा यांनी सांभाळलेली असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांच्या गीतांना विजय गावंडे यांनी संगीत दिले आहे. या मध्ये संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, सायली पाटील, विद्या करंजीकर, फैझ यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.\nPune : रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर’ चे उद्घाटन\nSangvi : नवी सांगवीत बुधवारपासून ज्ञानगंगा व्याख्यानमाला\n‘द ताश्कंद फाईल्स’ ढवळून टाकणारे वास्तव\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित\nचौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय\nनूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित\nचित्रपट “ सावट , एक वेगळा भयपट “\nबहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/meaning-behind-indian-roads-milestones/", "date_download": "2019-04-20T16:12:54Z", "digest": "sha1:HLAOQBZHFN72VX67VKCFDKGFSQAXSOQX", "length": 14559, "nlines": 218, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "विविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजितकी धम्माल रेल्वेने प्रवास करताना येते त्यापेक्षा काहीशी जास्त मज्जा रस्त्याने प्रवास करता येते, या मताशी कदाचित तुम्ही देखील सहमत व्हाल, बस असो, कार असो वा आपली लाईफ पार्टनर असलेली बाईक असो. कश्यानेही प्रवास करा, रस्त्यावरचा तो प्रवास संपूच नये असं वाटतं. तर मंडळी अश्या या अविस्मरणीय प्रवासादरम्यान तुम्ही देखील कितीतरी रस्ते पालथे घातले असतील.\nया रस्त्यांवरून कितीतरी डोंगर, वृक्ष, गावे आणि मुख्य म्हणजे दगडांनी तुम्हाला सोबत दिली असेल. अहो दचकू नका, रस्त्यावर पडलेल्या दगडांबद्दल नाही तर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अंतर दर्शवणाऱ्या दगडांची गोष्ट करतोय. ज्यांना आपण मैलाचे दगड म्हणूनही संबोधतो.\nबरं तर या दगडांबद्दल एक गोष्ट तुम्ही हेरली आहे का, या दगडांचा रंग वेगवेगळ्या रस्त्यांवर बदललेला आढळतो. कधी तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पट्टीचे दगड दिसतात, तर कधी हिरव्या रंगाचे दगड दिसतात. चला जाणून घेऊया काय आहे या मागचे कारण\nपिवळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:\nहे दगड दर्शवतात की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करत आहात. या रंगाचे मैलाचे दगड केवळ राष्ट्रीय महामार्गावरच आढळून येतात.\nहिरव्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:\nहे दगड दर्शवतात की तुम्ही राज्य महामार्गावरून (State Highway) प्रवास करत आहात. हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.\nनिळ्या किंवा काळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:\nतुम्ही ज्या रस्त्यावरून जात आहात आणि तेथे तुम्हाला निळ्या किंवा काळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड दिसले की समजून जायचं आपण एखाद्या शहराच्या किंवा जिल्ह्याच्या दिशेने जात आहोत. हे रस्ते जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येतात.\nनारंगी रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:\nजो रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आला आहे त्यावर असे नारंगी रंगाची ��ट्टी असलेले मैलाचे दगड आढळून येतात.\nआहे की नाही रंजक माहिती\nमग पटापट शेअर करा आणि इतरांनाही सांगा की\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nअनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा) →\nभारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी\n23 thoughts on “विविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nखुपच छान आणि महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद\nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nरिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम\nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”\nभारतातल्या ह्या देवळांत चक्क राक्षसांची पूजा केली जाते\n“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र\nशेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या मराठमोळ्या परमवीर चक्र विजेत्या सैनिकाची थरारक कथा\nसमुद्री लुटारू – ज्याने फक्त “सर्वांच्या हॅट” चोरण्यासाठी जहाजावर हल्ला चढवला होता\nशिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा, अनेकांना नं उमगलेला ‘अर्थ’…\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nतुमच्या लहानग्याला पाळणाघरात ठेवताय त्याच्या या फायद्यांचा आणि तोट्यांचा विचार केलाय का\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\nअसतोस “उरी” तू जेव्हा: तिरंगा उराशी कवटाळलेला, अंतर्मुख करणारा हुतात्मा राणेंच्या पत्नीचा फोटो\nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nभारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळ ‘हाच’ दोर वापरला जातो\nमोबाईल फोनचा आकार आयताकृतीच का असतो \nमिहिर सेन: पंचमहाद्वीपांतील सातासमुद्रांवर राज्य करणारा भारतीय जलतरणपटू \n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\nह्या ��० देशांत पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD/", "date_download": "2019-04-20T17:15:49Z", "digest": "sha1:JX5WHS73JCSNV3KD2C2MFV5LOM43OCAC", "length": 2939, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "धनलाभ Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n9 में 2018: महाकालीच्या विशेष कृपेने चमकेल या राशींचे भाग्य, बनतील धनवान\nवेळोवेळी आम्ही तुम्हाला राशींच्या संबंधित माहिती आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून त्या राशींच्या बद्दल…\nया पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nपैश्याचे महत्व ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याला किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला विचारावे. कारण पैसे नसल्यावर ज्या वेदनेला आणि समस्यांना…\nरात्री झोपण्याच्या अगोदर करा हा तोडगा, त्यानंतर आयुष्यात कधीही पैश्यांची कमी होणार नाही\nया जगामध्ये पैसे अत्यंत महत्वाची वस्तू आहे आणि अनेक लोकांना पैश्यांची कमी असते. ज्योतिष शास्त्रा अनुसार जेव्हा घरामध्ये कोणत्याही प्रकारची…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-20T16:29:14Z", "digest": "sha1:IGDFGJ2VWOH7M5QG2JX2SEXH5XLOTNLD", "length": 26894, "nlines": 171, "source_domain": "bigul.co.in", "title": "टाटा मेमोरियलचा मेमोरेबल अनुभव – बिगुल", "raw_content": "\nटाटा मेमोरियलचा मेमोरेबल अनुभव\nकॅन्सरचे निदान झाल्यावर बहुतेकांना हादरा बसतो. मात्र, त्यातून बाहेर येऊन सजगपणे उपचार करवून घेण्याविषयी आणि यात मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलने दिलेल्या अविस्मरणीय अनुभवांविषयी.\nहे लिहिण्याचे उद्दिष्ट सामाजिक जाणीव हे आहे.\nखरे तर मी हे काम नेहमीच, वास्तवात मला भेटणाऱ्या लोकांना सांगून करतं असतेच.\nपण आपल्याला प्रत्यक्ष भेटणाऱ्या लोकांचा परीघ हा मर्यादित असतो. म्हणून ठरवले की आज हा विषय इथे मांडायलाच हवा.\nनिदान एका व्यक्तीला जरी माझ्या या लेखनाचा उपयोग झाला, तरी मी कुठेतरी सामाजिक ऋण फेडायला थोड्या अंशानी का होईना पुरी पडले, याचे आत्मिक समाधान मला मिळेल.\nहा विषय मला आलेल्या अनुभवांना धरून मी मांडणार आह��. जो अनुभव मला लोकांचा निरागसपणा बघितल्यावर बैचैन करतो.\nमी कर्करोग (कॅन्सर) या विषयाला आज हात घालणार आहे.नजो माझा स्वानुभव म्हणा तसेच मला भेटलेल्या इतर पेशंटचे अनुभव म्हणा (जे खूप क्लेशदायी आहेत) यावरचा हा लेख आहे.\nसुरवात आपणं रोग उद्भवण्यापासून करू. मी क्रमांकानुसार रोगाची आणि पुढील घटनाक्रमांची माहिती देत जाईन, जी तुम्हाला समजण्यास सोपी जाईल. मी कोणी डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबधित व्यक्ती नाही. पण एक पेशंट आणि इतर समदु:खी लोकांची हितचिंतक म्हणून हा माझा प्रयास आहे.\n१) जेव्हा एखादा शारिरीक बदल (ताप, डायरिया, कफ, खोकला, पाळीचा त्रास, शौचामार्गे रक्त जाणे, स्तनात वेदना, स्तनामध्ये गाठ, शौचास साफ न होणे, भूक न लागणे, वजन धडाधड विनाकारण कमी होणे, शरीराच्या कोणत्याही भागावर अचानक गाठ/फोड येणे इत्यादी) अशा गोष्टी जर आठ ते दहा दिवसापेक्षा जास्त रहात असतील, तर घरगुती उपाय न करता चांगल्या निष्णात (स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडे जावे.\nडॉक्टरना पेशंटने स्वत: होऊन कॅन्सरची शक्यता आहे का, असे विचारावे.\nकॅन्सर तपासणीच्या टेस्ट कराव्यात का, हा प्रश्न करावा.\nजरी डाँक्टरनी काही गरज नाही, नाँर्मल आहे सर्व असे सांगितले तरी आणखीन एक- दोन निष्णात डॉक्टरांकडे जाणे.\n(बऱ्याच केसेसमध्ये सुरवातीच्या डॉक्टरांचे निदान चुकल्याने पेशंट मरणाच्या दारात गेलेली उदाहरणे मी टाटात पाहिली आहेत, आणि नात्यात आणी ओळखीतही)\n२) कॅन्सर आहे हे समजल्यानंतर माणूस नखशिखांत हादरतोच (मीही हादरलेच होते) पण तेव्हा मनाची तयारी करण्याशिवाय पेशंट आणि त्याचे जीवलग यांच्यापुढे कोणताही दुसरा पर्याय नसतोच.\nम्हणून शक्य तितक्या लवकर मनाला खंबीर बनवायचे आणि हे स्वत:लाच करावे लागते.\n3) शक्यतो या गोष्टींचा गवगवा नात्यामध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये करू नये. (ज्या लोकांची तुम्हाला मदत होईल, या परिस्थितीतून बाहेर पडायला, त्यांनाच ही गोष्ट सांगावी)\nकारण अशा वेळी लोकांची मदत कमी आणी उपद्रव अधिक होतो.\nखूप जणांना तर पेशंटशी काय बोलावे, हेदेखील समजत नसते.\nपेशंटचे मनोबल वाढण्याऐवजी, पेशंट आणखीन खचला जाईल अशी वक्तव्ये अनावधानाने होतात.\n४) हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. या मुद्द्याला मनावर अधोरेखित करा, ही माझी कळकळीची विनंती आहे.\nजेव्हा एखादा इन्फेक्शन झालेला अवयव काढायची गरज असते, तेव्हा स्वाभाविक पेशंटचे घरचे असा विचार करतात, लवकरात लवकर ऑपरेशन करून कॅन्सर झालेला भाग बाहेर काढून फेकावा, म्हणजे त्याचा ठिकाणी होणारा संसर्ग लगेच रोखला जाऊ शकतो. (मला दुर्दैवाने इथे नमूद करावे वाटते हा समज अवैद्यकीय लोकांचाच नाही तर कितीतरी डॉक्टरांचाही आहे.)\nआणि याचे उदाहरण माझ्या सख्ख्या दिराचे आहे.\nतेव्हा आम्हालाही या रोगाच्या ऑपरेशनची खरी प्रक्रिया काय आहे, हे माहीत नव्हते हे माझ्या दिराचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.\nइतके रामायण लिहिण्याचे कारण, जेव्हा मी या चक्रात अडकले आणि माझं सुदैव म्हणा मी इथे तिथे प्रयोग पशू न बनता, टाटाला पोहचले तेव्हा मला जे माझ्या डॉक्टरनी सांगितले, तेव्हा मी खाली नमूद केलेली ऑपरेशनची प्रक्रिया आम्हाला समजली.\nमी अभिमानाने आणि कृतज्ञ भावनेने डॉक्टराचे नाव इथे लिहीत आहे.\nत्यांचे नाव डॉक्टर राजेंद्र केरकर. हे माझ्यासाठी अक्षरश: देवाच्या जागी आहेत.\nत्यानी मला यमाच्या पाशातून हिसकावून आणले आहे. असो.\nते म्हणाले, करुणा तुझे रिपोर्ट संशयास्पद आहेत पण खात्रीशीर नाहीत (कॅन्सर असण्याबाबत) म्हणून मी तुझे लगेच ऑपरेशन करू शकतो. पण जर खात्रीशीर रिपोर्ट असते, तर मी तुझ्या कॅन्सरची आक्रमकता बघून तुला किती केमो किंवा रेडिएशन द्यायचे हे ठरवले असते. तेवढ्या केमो आणि रेडियेशनने त्या कॅन्सरची आक्रमकता शिथील केली असती (जसे आपण डासांना किंवा झुरळांना पेस्ट कंट्रोलने मारतो तसे) आणि मग तुझे ऑपरेशन केले असते.\nपण माझा नवरा टेन्शनमध्ये असल्याने बोलून गेला की डॉक्टर, माझ्या भावाचे तर मंगळूरला कन्फर्म कॅन्सर (तोही फुप्फुसाचा) हे काही न करता ऑपरेशन केले.\nडॉक्टर हताशपणे हसले आणि म्हणाले हीच स्टेप चुकीची कित्येक ठिकाणी घेतली जाते आणी मग गुंतागुंत वाढण्याची शक्यता कैकपट वाढते.\nमाझे रिपोर्ट संशयास्पद आहेत ही खात्री असूनदेखील, ऑपरेशनच्या आदल्या रात्री डॉक्टरानी आपल्या असिस्टंट डॉक्टरांकडून मला निरोप पाठवला.\nसध्या तरी तुझे रिपोर्ट मला तुला ऑपरेट करायची परवानगी देत असले तरी, जर उद्या ओपन केल्यानंतर मला जरा जरी शंका आली की कॅन्सर मी समजतो त्यापेक्षा पुढे गेला आहे, तर मी त्याला हात लावणार नाही.\nतुझे पोट शिवणार तुला ओटीतून बाहेर काढणार आणि मग केमो, रेडिएशन जे काही ठरेल ती ट्रीटमेंट देणार आणि मगच ऑपरेट करणार.\nतसे लिहिलेल्या फॉर्मवर माझी सही घेतली.\nही आजकालची आधुनिक कॅन्सर ऑपरेशनची पद्धती आहे.\nम्हणून कॅन्सर खात्रीशीर असताना, केमो किंवा रेडिएशन जे काही त्या कॅन्सरवर ठरणारी सुरुवातीची ट्रीटमेंट घेतल्याशिवाय जर एखादा डॉक्टर ऑपरेशन करू म्हणत असेल, तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार पेशंटला आहे.\n(शेवटी डॉक्टरचं प्रेस्टीज, त्याच्या डिग्र्यांशी आपल्याला घेणं-देणं नाही. आपला जीव आणि आपल्या शरीराबद्दल समोरच्याला प्रश्न विचारण्याचा मूलभूत हक्क हा आपला आहे, हे मनावर ठाम बिंबवा.)\n५) कॅन्सरचे ऑपरेशन ज्या हॉस्पिटलला फ्रोजन बायोप्सीची सोय आहे अशाच ठिकाणी करावे.\nफ्रोजन बायोप्सी म्हणजे ऑपरेशन चालू असतानाच इन्फेक्टेड पार्टचे सँपल लॅबमध्ये पाठवले जाते आणि तेथून वीस- तीस मिनिटात रिपोर्ट ओटीमध्ये फोनवर कळवला जातो (तो रिपोर्ट येईपर्यंत ऑपरेशनची प्रक्रिया थांबवली जाते) आणि त्या रिपोर्टवरून सर्जन ठरवतो किती प्रमाणात इन्फेक्टेड भाग कट करणे गरजेचे आहे. आणि गरज असेल तर ऑपरेशनच्या वेळीच डायरेक्ट इनफेक्टेड भाग जिथे होता तेथे रेडिएशन दिले जाते. आणि मगच तो भाग बंद केला जातो आणि हे फक्त फ्रोझन बायप्सी असलेल्या सेंटरमध्येच शक्य होते. (हे मनावर अधोरेखित करा)\n६) लोकांचा खूप मोठे गैरसमज त्यांना टाटा हाॉस्पिटलकडे न जाता, ते राहतात त्या भागातील डॉक्टरकडे जाण्याची मानसिकता तयार करतात.\nA) टाटामध्ये नंबर लवकर लागत नाही.\nहे पूर्वी होते, पण आजकाल त्यानी नवीन उपचारांची प्रणाली तयार केल्याने तसे होत नाही.\nकारणं तुम्ही गेल्यानंतर लगेचच तुमच्या टेस्ट होतात आणि मग तुम्ही केमो, रेडिएशनमुळे लगेच दोनचार दिवसात ट्रीटमेंटच्या प्रक्रियेमध्ये येता.\nB) जनरल कोट्यामध्ये थोडी दिरंगाई होते हे मान्य.\nकारण पेशंटची आर्थिक परिस्थिती नसल्यानी तो सर्वच टेस्टसाठी टाटा सेंटरवर अवलंबून राहतो.\nस्कॅनिंगचा टाटामधील रेट प्रायवेट सेक्शनवाल्यांना ₹ १२००/= आहे, तर जनरल मधल्यांना आणखीन कमी असतो.\nपण टाटा स्कॅनिंगचा वेटिंग पिरियेड जास्तीत जास्त दीड- दोन महिने पडतो (अशा गोष्टींचा परिणाम उपचार लवकर सुरू व्हायला बाधक ठरतो. त्यात सेंटरची मजबुरी आहे. कारण पेशंटचा ओघच एवढा असतो, त्याचा ताण त्यांच्या कार्यपध्दतीवर आपसूक पडतो)पण तेच स्कॅनिंग तुम्ही बाहेर केलेत तर ₹ ४०००/= पडतात.\nहा अर्थिक दुर्���लतेचा फटका थोडाफार पेशंटला बसतो.\nपण हॉस्पिटल सर्व पेशंटला एकाच स्तरावर उपचार करण्याशी बांधील राहते.\nC) लोकांना वाटते की मुंबईमधील दवाखाना म्हणजे महाग असणार. हा एक गैरसमज, लहान गावातील लोकांना टाटाकडे पाठ फिरवायला कारणीभूत ठरतो.\nटाटामध्ये खरेच इतर खासगी दवाखान्यांपेक्षा खर्च कमी येतो.\nजनरल कोटावाल्यांना तर सर्जरी फुकट आहे.\nअार्थिक दुर्बल घटकाचा दाखला असेल तर मेन डॉक्टरांच्या लेटरनी केमोची ओषधे कमी किमतीत मिळतात (तसेच जनरल कोटा आणि प्रायवेट वार्डमधील केमोच्या कीटच्या रेट मध्ये आधीच खूप तफावत आहे)\nप्रायवेट वार्ड मधील पेशंटच्या केमोच्या एका कीटच्या रेटमध्ये आणि बाहेरच्या मेडीकल दुकानात घेतल्या जाणाऱ्या सेम केमो किटमध्येही रेटमध्ये खूप तफावत आहे.\nउदा.- मी माझ्याकरता जे केमो कीट टाटा हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेतले तेव्हा ते मला चार हजार रुपयांना पडले होते. तोच रेट ओपन मार्केटमध्ये अडीच पट अधिक आहे.\nमग विचार करा, किती फरक आहे औषधांच्या किमतीत. टाटाला सरकारची आणि टाटा ट्रस्टची सबसिडी आहे, ज्याचा फायदा पेशंटला मिळतो.\nD) खूप लोकांचा राहण्याचा प्रश्न असतो, त्या करिताही लोक स्थानिक डॉक्टरला प्राधान्य देतात.\nटाटा हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरात खूप धर्मशाळा आणि कमी दरामध्ये शेअर करता येणारे फ्लॅट्सही मिळतात (मी इतर पेशंटकडून ऐकलेली ऐकीव माहिती आहे.) जरा तिथे आजूबाजूंच्या दुकानांमध्ये चौकशी केली तरी माहिती मिळू शकते.\n७) मी आता गेली चार वर्ष जे टाटा मध्ये येणाऱ्या लोकांची, त्यांच्या केससंबंधीची माहिती ऐकते, त्यावरून मी या निष्कर्षाला पोहोचले आहे, की जे पेशंट सुरुवातीलाच टाटामध्ये येतात, त्यांचे पुर्णपणे रिकव्हर होण्याचे प्रमाण (जर त्यांनी व्यवस्थित डॉक्टरांचे उपचार रीतसर केले असतील तर) उल्लेखनीय आहे. आणि अगदी याच्या विरुद्ध चित्र दिसते ते इतरत्र उपचार घेणाऱ्यांचे. पार बिघडलेल्या केसेस टाटामध्ये येतात आणि त्यांच्यावर उपचारही केले जातात. मात्र, सुरुवातीपासून टाटामध्ये उपचार करून घेणाऱ्यांना जो लाभ मिळतो, तो या रुग्णांच्या नशिबी नसतो.\n१) टाटामधील सर्व स्टाफ खूप संवेदनशील आहे (अगदी सुरक्षाकर्मींपासून डॉक्टरांपर्यंत )\n2) डॉक्टरांची पेशंटचे मनोबल वाढवण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे पेशंट निम्मा बरा होतो.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/mhetre-family-ideal-wedding-ceremony-at-junnar-260863.html", "date_download": "2019-04-20T16:35:20Z", "digest": "sha1:VDSGOCYBDOKXXABHEMVYS47NPGCAREQ2", "length": 15122, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लयभारी : लग्नात वऱ्हाड्यांना पेरुच्या रोपांची पानसुपारी,पंतप्रधानांकडूनही कौतुक", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही ज���गाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nलयभारी : लग्नात वऱ्हाड्यांना पेरुच्या रोपांची पानसुपारी,पंतप्रधानांकडूनही कौतुक\nजुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन पाहुणे मंडळींच�� सत्कार केला तो चक्क कलमी पेरुची रोपं वाटून...\n17 मे : लग्न सोहळा म्हटला की, पाहुण्यांच्या सत्कारासाठी हार तुरे,श्रीफळ, फेटे, टॉवेल-टोपी हे सर्व आलेच..पण जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन पाहुणे मंडळींचा सत्कार केला तो चक्क कलमी पेरुची रोपं वाटून... यामुळे लग्न मंडपात सगळीकडे प्रत्येक पाहुण्यांच्या हातात पेरूची रोपं पाहायला मिळाली.\nहे कुठल्या नर्सरीचं दृष्य नाही...ना वन विभाच्या वृक्ष रोपणाचा कार्यक्रम...तर हा आहे लग्नमंडप...आणि वऱ्हाडाच्या हातात आहेत ती पेरुची रोपं...आणि हे वऱ्हाड आलंय नारायणगावच्या मेहेत्र कुटुंबाच्यामुलाच्या लग्नासाठी. या लग्नसोहळ्यात मेहेत्रे कुटुंबाने पाहुणे मंडळीचं स्वागत केलं ते पेरुची रोप देऊन..या सोहळ्याच्या निमीत्तानं 4 हजार पेरुची रोपं वाटण्यात आली.\nया लग्नात अक्षदाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. एका हातात रोप आणि दुसऱ्या हातात फुलं असं सुंदर दृष्य बघायला मिळालं.. गेल्या वर्षी त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी त्यांनी केशरी आंब्याचं रोपं वाटलं होतं. आणि त्या विवाह सोहळ्याची दखल पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली होती.\nपरंपरेत न अडकता...त्या परंपरेला असं सुंदर रुपही देता येत हे मेहेत्र कुटुंबानं दाखवून दिलं...टॉवेल-टोप्याच्या जागी...रोपं देण्याची ही आयडीया लयभारी...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: junner weddingकलमी पेरुजुन्नरमेहेत्रे कुटुंबीय\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफ���नी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/health-check-up/", "date_download": "2019-04-20T16:57:45Z", "digest": "sha1:U7IY7QPRNBOE3ELJIA57AAQUKWIHZYTX", "length": 4537, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "Health Check up Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन\nएमपीसी न्यूज - एम.आय.एस.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग निदान तसेच उपचार शिबिर आयोजित केले आहे. तळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.…\nPimpri : कै. ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी मोफत आरोग्य शिबिर\nएमपीसी न्यूज - कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशनतर्फे नेत्र, दंत, प्लॅस्टिक सर्जरी तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तज्ञ वैद्यांकडून सर्व तपासण्या…\nPune: प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी मूळव्याध तपासणी महाशिबीर\nएमपीसी न्यूज - प्रजासत्ताकदिनानिमित्त पुणेकरांना मूळव्याधीपासून मुक्तकरण्याचे ध्येय शिवाजीनगर येथील अथर्व हॉस्पिटलचे डॉ. संदीप अगरवाल यांनी ठेवले आहे. त्यासाठी 26 ते 31 जानेवारी या कालावधीत मूळव्याध तपासणीचे मोफत महाशिबीराचे आयोजन करण्यात…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pcmc/", "date_download": "2019-04-20T16:27:27Z", "digest": "sha1:ZVSLGCBXTT77BWKBYCMDY6XKOEW5KWXC", "length": 10014, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "pcmc Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास…\nPimpri : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा विस्कळीत\nएमपीसी न्यूज - आज अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे रावेत पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे रावेत पंपिंग स्टेशनमधील सर्व पंप्स बंद झाल्याने पाणी उपसा बंद झाला आहे. त्यामुळे शहराचा आज (दि. 13 एप्रिल 2019)चा संध्याकाळचा…\npimpri: ‘महापालिका प्रवेशद्वारावरील ‘व्हीजीटर’ व्यवस्थापनाची सिस्टीम अद्यावत…\nस्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची मागणी\nPimpri: पदाधिकारी की प्रशासन कोणाकडून केला जातोय कच-याचा खेळ\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे दिलेले कंत्राट रद्द, पुन्हा मंजूर अन्‌ नव्याने निविदा याचा घोळ सुमारे दोन वर्ष चालला. याला प्रशासन आणि सत्ताधारी तितकेच जबाबदार असल्याचे…\nPimpri : महापालिकेचे आरोग्य अधिकारी अन्‌ स्थायी समिती सभापतींमध्ये जोरदार खडाजंगी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाच्या कंत्राटदाराला मान्यता देण्यावरुन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी…\nWakad: पाणीपुरवठा ‘एनओसी’ प्रकरण भोवले; उपशहर अभियंत्याला आयुक्तांची समज\nएमपीसी न्यूज - पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाल्याने वाकड परिसरातील नवीन बांधकांमाना परवानगी देण्यात येऊ नये, असा निर्णय झाला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन दहा बांधकाम व्यावसायिकांना ना-हरकत (एनओसी) प्रमाणपत्र देणे उपशहर अभियंत्याला चांगलेच…\nPimpri: स्थायी समितीचा धमाका; शेवटच्या सभेत पावणेचारशे कोटींच्या विकासकामांच्या खर्चाला मंजुरी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा आज (गुरुवारी)मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील 20 कोटी तर आयत्यावेळी तब्बल 370 कोटी अशा एकूण 390 कोटींच्या विकासकामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.…\nPimpri: दोन मिनिटांत पावणेतीनशे कोटींच्या उपसूचनांसह अर्थसंकल्पाला ‘स्थायी’ची मंजुरी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने आज (गुरुवारी)अवघ��या दोन मिनिटांत पावणेतीनशे कोटींच्या उपसूचनांसह मंजुरी दिली. 42 उपसूचनांद्वारे तब्बल 267.50 कोटी रुपयांची…\nPimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; शनिवारी फैसला\nएमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, याचा फैसला शनिवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज…\nMumbai : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला राज्य शासनाची मंजुरी\nएमपीसी न्यूज - पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने देखील मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र मेट्रो कडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर हा…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182014-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-pune-tekdi-260865.html", "date_download": "2019-04-20T16:41:19Z", "digest": "sha1:KW7YKWZQHNVSEIK6LVG4TVVSECBMDC2X", "length": 15799, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पेशल रिपोर्ट : विकासाच्या नावाखाली पुण्याची फुफ्फुसं निकामी !", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महा���न जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nस्पेशल रिपोर्ट : विकासाच्या नावाखाली पुण्याची फुफ्फुसं निकामी \nपुणे महापालिका कोथरूड ते पाषाण भुयारी मार्ग काढणार आहे. पण या भुयारी मार्गामुळे जैवविविधतेनं नटलेली टेकडी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या मार्गाला विरोध केलाय.\n17 मे : वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे महापालिका कोथरूड ते पाषाण भुयारी मार्ग काढणार आहे. पण या भुयारी मार्गामुळे जैवविविधतेनं नटलेली टेकडी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या मार्गाला विरोध केलाय. या निमित्तानं पुण्यातल्या हिरव्यागार टेकड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.\nआयटी हब असलेल्या पुण्यातल्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडतेय. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेनं टेकड्यांमधून भुयारी मार्गाचा प्रस्ताव मांडलाय. पण या मार्गामुळे पाषाण परिसरातील पंचवटी भागात राहणारे लोक नाराज झालेत. कारण इथल्या हिरवाईनं नटलेल्या समृद्ध टेकड्या उद्धवस्त होणार आहेत.\nटेकड्या या पुण्याची फुफ्फुसं आहेत. या हिरव्यागार टेकड्यांमुळे पुण्याचा गारवा कायम आहे. भुयारी मार्गासाठी या टेकड्या फोडणं म्हणजे पुण्याच्या जैवविविधतेला नख लावण्यासारखं आहे. या भुयारी मार्गापेक्षा कोथरुड ते अभिमानश्री सोसायटी असा मार्ग काढला तर निसर्गाचं नुकसान न होता कमी खर्चात वाहतूक व्यवस्था होईल, असा पर्याय नागरिकांनी सुचवलाय.\nदिवसेंदिवस पुणे शहर बकाल होतंय. इथल्या टेकड्या, त्यावरची निसर्गसंपदा नष्ट होत चाललीय. विकास तर व्हायला हवा..पण तो निसर्गाचा ऱ्हास करणारा नसावा.\nजैवविविधता कायम ठेवून पर्यायी मार्ग काढणं शक्य आहे. पण विकासाच्या नावाखाली तात्कालिक उपायांच्या पलीकडे जाऊन दूरगामी योजना आखण्याची गरज आहे. निसर्गावर, पर्यावरणावर घाला घालून केलेला विकास शहराला भकास करून जाईल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: puneकोथरूडकोथरूड ते पाषाण भुयारी मार्गपाषाणपुणे महापालिकाभुयारी मार्ग\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182015-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oreelaser.net/metal-non-metal-laser-cutting-machine-o-cm.html", "date_download": "2019-04-20T16:16:33Z", "digest": "sha1:TMCHUAILZFWIKWOCVY7CMU6VJLD5S5KB", "length": 12123, "nlines": 259, "source_domain": "mr.oreelaser.net", "title": "METAL &NONMETAL LASER CUTTING MACHINE O-CM - China Shandong Oree Laser", "raw_content": "\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2 लेझर कापणारा आणि कोरीव काम करणारा\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-एस\nमेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nपरताव्यासाठी अटी L/C D/A D/P T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n1.150W CO2 लेसर धातू आणि गैर-धातू समावेश एकाधिक साहित्य नाही;\nकार्बन / स्टेनलेस स्टील साठी 2.Maxinum पठाणला जाडी 1.2mm (स्टील फक्त इतर धातू, आपण फायबर lasers विचार आवश्यक आहे) आहे;\nऍक्रेलिक आणि प्लास्टिक 3.Maxinum पठाणला जाडी 25mm (1 इंच) आहे, आणि लाकूड 3/4 इंच आहे;\n4.Capacitive स्वयं-उंची डोके कापून समायोजित;\n10,000 तास MTBF सह 6.Highly कार्यक्षम सीलबंद CO2 ट्यूब.\nमेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nकार्यरत आहे क्षेत्र 1300 * 900mm\nशोधत अचूकता ≤ + 0.01mm\nकटिंग गती 0-40000mm / मिनिट\nखोदकाम गती 0-20000mm / मिनिट\nथंड प्रकार पाणी थंड\nCooling Software डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI\nमागील: FLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nपुढे: मेटल अॅण्ड NONMETAL FLATBED लेझर कटिंग मशीन ओ-बी\nकार्यरत आहे क्षेत्र 1300 * 900mm\nलेझर प्रकार CO2, सिलबंद लेझर नलिका, 10.6μm\nथंड प्रकार पाणी थंड\nखोदकाम गती 0-20000mm / मिनिट\nलेझर आउटपुट नियंत्रण 0-100% सॉफ्टवेअर द्वारे सेट करा\nमि. खोदकाम आकार चीनी: 2.0mm * 2.0mm; इंग्रजी पत्र: 1.0mm * 1.0mm\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI\nशोधत अचूकता ≤ + 0.01mm\nसॉफ्टवेअर नियंत्रण डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nग्राफिक स्वरूप समर्थित डीएसटी, PLT, BMP, DXF, DWG, एआय, लास वेगास, इ\nड्राइव्ह प्रणाली उच्च सुस्पष्टता stepper मोटर\nपूरक उपकरणे एक्झॉस्ट फॅन आणि हवाई रिकामी पाईप\nकार्यरत आहे पर्यावरण तापमान: 0-45 ℃, Humidity5-95% (कोणत्याही condensate पाणी)\nपर्याय अप आणि डाऊन टेबल, च्यामध्ये बोगदे Worktable, रोटरी डिव्हाइस, लाल बिंदू पोझिशन सिस्टिम\nऍक्रेलिक, Plexiglass, PMMA, काचेऐवजी वापरले जाणारे एक टिकाऊ प्लास्टिक, सेंद्रीय मंडळ, डबल रंग प्लेट √ √\nप्लॅस्टिक, प.पू., लाडका, पीसी, PMMA, ps, पाय किंवा पायासारखा अवयव, बाप, प्लॅस्टिक Foils आणि चित्रपट, polycarbonate, पॉलिस्टर किंवा Polyimide पडदा कीबोर्ड √ √\nलाकूड, बांबू, वरवरचा, MDF, Blasa लाकूड, प्लायवूड √ √\nलेदर, डुक्कर लेदर, गाय लेदर, मेंढी लेदर √ √\nकापड, कापूस, रेशीम, वाटले, नाडी, कृत्रिम आणि तांत्रिक वस्त्रोद्योग, Aramid, पॉलिस्टर, लोकर √ ×\nफेस आणि फिल्टर, Mats पॉलिस्टर (पाय किंवा पायासारखा अवयव), पॉलिथिन (पीई), पॉलीयुरेथेनचेच (PUR) × ×\nपेपर, पुठ्ठा, Chipboard, मंडळ प्रेस √ √\nस्टोन, सिरॅमिक, ग्रॅनाइट, मार्बल, नैसर्गिक दगड, गारगोटी स्टोन, स्लेट × √\nरबर स्टॅम्प, कृत्रिम आणि Silicone रबर, नैसर्गिक रबर, Microporous फोम √ √\nसिलिकॉन रबर, कृत्रिम रबर √ √\nग्लास, दाबलेले ग्लास, ग्लास, क्रिस्टल ग्लास, मिरर ग्लास फ्लोट × √\nकार्बन स्टील, स्टेनलेस स्टील √ ×\n150w CO2 लेझर कापणारा\n3050 CO2 कटिंग मशीन\n9060 CO2 लेझर कापणारा\n9060 CO2 लेझर कटिंग मशीन\nसीएनसी CO2 लेझर कटिंग मशीन किंमत\nCO2 कटिंग लेझर मशीन\nCO2, लेझर कटिंग मशीन\nCO2 लेझर कटिंग मशीन 1309\nCO2, लेझर मेटल पठाणला मशीन\nCO2 Lazer कटिंग मशीन\nCO2 स्टील लेझर कटिंग मशीन\nफॅब्रिक CO2 लेझर कटिंग मशीन\nफॅब्रिक लेझर मशीन CO2 कटिंग\nलेझर कटिंग मशीन CO2\nलेदर CO2 लेझर कटिंग मशीन\nमिनी CO2 लेसर मशीन किंमत\nपेपर लेझर मशीन CO2 कटिंग\nलहान CO2 लेझर कटिंग मशीन\nलेसर खोदकाम मशीन आयोजन समितीचे\nउच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेसर CUTTIN ...\nमायक्रो लेसर खोदकाम कटिंग मशीन ओम\nFLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nक्षियामेन आंतरराष्ट्रीय मशीन टूल्स Exhib ...\nJi'nan विदेशी ट्रॅड च्या 2017 सेमिनार ...\nमध्य व्यवस्थापक बांधकाम प्रशिक्षण ...\nOree लेझर पासून लेझर कटिंग फायदे\nपत्ता: NO.19-1, Jiyang स्ट्रीट उद्योग पार्क, जिनान, चीन सी: 251400\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182016-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-ganesh-festival-eco-friendly-police-commissioner-ravinder-singal-ganesh-swagat/", "date_download": "2019-04-20T16:57:25Z", "digest": "sha1:NENVFU5TOV74WGIUJOBJ5ORXWY4PTWIG", "length": 21728, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतील नाशिकचा गणेशोत्सव | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई ��ेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील त���फदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News Video : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतील नाशिकचा गणेशोत्सव\nVideo : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतील नाशिकचा गणेशोत्सव\nनाशिक : गणरायाच्या आगमनाआधी आणि गणरायाच्या आगमनानंतर देखील इको फ्रेंडली गणेश ही संकल्पना राबवित नाशिककर गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यात यंदा नाशिकचे आयर्नमॅन असलेले पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पर्यावरण पूरक गणेशा तसेच ‘गणेशोत्सव नाशिकचा २०१८’ यावर आधारित स्वगताच्या माध्यमातून नाशिककरांना आवाहन केले आहे.\nया स्वगताची संकल्पना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची आहे. दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे असून लेखन सदानंद जोशी यांनी केले आहे. तर सदर स्वगता मिलिंद गांधी यांनी लिहले असून संगीत धनंजय धुमाळ यांनी दिले आहे तर आनंद अत्रेंनी हे स्वगत म्हटले आहे.\nया स्वगतामध्ये ध्वनी प्रदूषण, पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर, रहदारीचे नियम पाळण्याबाबत, महिलांना सन्मान, व्यसनमुक्त गणेशोत्सव, प्लास्टिक बंदी, सायबर गुन्हे आयडी विषयांना अनुसरून सदर स्वगत संपादन केले आहे.\nनाशिकरानी या मोहिमेत सहभागी होऊन नाशिकचा गणेशोत्सव एक आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करूया तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू त्याकरता प्रत्येकजण प्रयत्नशील राहू आणि नाशिक पोलिसांना सहकार्य करू अशा आशयाचे चित्रण करण्यात आले आहे.\nPrevious articleअनधिकृत कृषीपंपांचा वीज वापर वाढल्याने रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण वाढले\nNext articleनाशिक शहरातील ४१८ गणेश मंडळांचे अनधिकृत वीज कनेक्शन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून ���ाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182016-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/truth-about-nehru-quote-i-am-a-hindu-by-accident/", "date_download": "2019-04-20T16:50:43Z", "digest": "sha1:DAMCJMB6CEHYHALIXJJAMNB7Y42ENDA4", "length": 27379, "nlines": 137, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नेहरू विरोधी \"कुजबुज मोहिमेचं\" सत्य : \"मी अपघाताने हिंदू आहे\" असं नेहरू कधीच म्हटले नव्हते!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्याच्या वैचारिक आणि राजकीय चर्चांमध्ये भूतकाळातील राष्ट्रीय नेत्यांपैकी सर्वात जास्त चर्चिला जाणारा नेता म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या विरोधक आणि समर्थकांची कडवी फौज चर्चेच्या मैदानात उतरली की बराच काळ न थांबणारा कलगीतुरा रंगतो. अनेकदा खोटे आरोप, तथ्यहीन, अनैतिहासिक गोष्टीही या चर्चेत दोन्ही बाजूंनी पसरवल्या जातात.\nहाच प्रचार खरा इतिहास मानून चालणाऱ्या लोकांची संख्याही आपल्याकडे कमी नाही. एका बाजूला कट्टर विरोधकांनी पसरवलेल्या अर्धवट खऱ्या, प्रसंगी धादांत खोट्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला कट्टर समर्थकांनी देव्हाऱ्यात बसवल्यासारखी केलेली नेहरूंची स्तुती..\nया सगळ्या गदारोळात खरी ऐतिहासिक तथ्ये कोणती हे बहुसंख्य लोकांच्या ध्यानीमनी नसते.\nयामुळे होते असे की ऐकायला, वाचायला खमंग वाटतील अशा चर्चा तर रंगतात, पण चुकीच्या गोष्टी ऐतिहासिक सत्य म्हणून प्रस्थापित होतात.\nनेहरूंवर झालेला असाच एक आरोप म्हणजे त्यांनी एके ठिकाणी “मी दुर्दैवाने हिंदू आहे” असे म्हटले. भाजपच्या सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष या���नी केलेलेया ट्विट मध्ये म्हटल्या प्रमाणे,\n“मी शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लीम, आणि अपघाताने हिंदू आहे.” असं नेहरू म्हणतात.\nअमित मालवीय यांचे हे ट्विट दोन वर्षांपूर्वीचे आहे.\nकाही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही या एका वाहिनीवरील चर्चेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी नेहरूंच्या याच म्हणण्याचा उल्लेख केला होता.\nसोशल मीडियावर हेच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे मोडतोड करून फिरवले जात आहे. दलित अभ्यासक कांचा इलय्या यांनी शशी थरूर यांच्या एका पुस्तकाचे परीक्षण लिहिताना नेहरूंचे हे वाक्य उद्धृत केले आहे.\nहे वाक्य पहिल्यांदा कुणी वापरले, त्याचा प्रचार कुणी केला याचा, शोध घेण्याचा प्रयत्न Alt news या वेबसाईटने केला.\nत्यात असे दिसून आले की फेक न्यूज प्रसारित करण्याचे आरोप असलेली ‘पोस्टकार्ड न्यूज’ या वेबसाईटने हे वाक्य थेट आपल्या एका लेखाच्या शीर्षकातच वापरले आहे.\nभारतातील राजकीय वातावरण पाहता काँग्रेसच्या विरोधात बोलताना या वाक्याचा पुरेपूर फायदा घेतला जाणार हे नक्की. पण पंडित नेहरूंनी नक्की असं म्हंटल आहे का म्हटलं असेल तर ते कोणत्या संदर्भात हे मुळातून पाहणं गरजेचं आहे.\nप्राथमिक साधनांचा धांडोळा घेतक्यावर असे दिसून येते की महात्मा गांधी यांचे चरित्रकार बी. आर. नंदा यांनी ‘The Neharus, Motilal and Javaharlal’ या त्यांच्या पुस्तकात नेहरूंच्या त्या वाक्याचा उल्लेख केला आहे.\nनंदा यांच्या मते, हिंदू महासभेचे नेते एन. बी. खरे यांनी नेहरूंचे वर्णन ‘शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लिम आणि अपघाताने हिंदू’ असे केले आहे.\nयाव्यतिरिक्त ‘मोतीलाल’ नावाच्या आणखी एक महत्वाचा पुस्तकात नंदा यांनी या वाक्याचा उल्लेख केला आहे.\nअगदी अलीकडेच शशी थरूर यांच्या Neharu : Invention of India या पुस्तकातही त्यांनी या वाक्याचा उल्लेख केला आहे. इथेही थरूर यांनी हिंदू महासभेच्या खरे यांचा संदर्भ देत त्यांनी हा प्रचार करून नेहरूंच्या बद्दल चुकीची माहिती पसरवल्याचे म्हटले आहे.\nद क्विंट या एका इंग्रजी पोर्टलशी बोलताना तर भाजपचे सध्याचे राज्यसभा खासदार एम जे अकबर जे म्हटले त्यानंतर हे प्रकरण नेमके काय आहे ते स्पष्टपणे लक्षात येते. ते म्हणतात,\n“१९५० च्या दरम्यान हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले एन बी खरे नेहरूंच्या विरोधात बोलताना कितीदातरी नेहरू अपघाताने हिंदू असल्याची तीच ती��� कथा सांगत होते.”\nवर उल्लेख केलेल्या आणि इतरही उपलब्ध स्रोतांत पाहिल्यावर असे दिसून येते की हे वाक्य नेहरूंनी नाही तर हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष एन बी खरे यांनी वापरलेले आहे. हे वाक्य चुकीच्या पद्धतीने नेहरूंच्या नावावर खपवण्यात आले आहे. आता हे एन बी खरे म्हणजे नक्की कोण तर खरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खुद्द काँग्रेस पक्षातून केली.\nतत्कालीन व्हाइसरॉयच्या विशेष सल्लागार मंडळातही खरे यांनी काम केले. संविधान तयार करण्यासाठी जी संविधान समिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापित करण्यात आली त्या समितीचेही खरे हे एक सदस्य होते. १९४९ साली त्यांनी काँग्रेस सोडून हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि पुढचे दोन वर्षे म्हणजे १९५१ पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.\nही खोटी माहिती पसरवण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पाहिले तर यामागचा खरा उद्देश लक्षात येतो.\nAlt news ने या अफवेच्या मुळाशी जाताना खोटी माहिती पहिल्यांदा कुठे उधृत करण्यात आली आहे त्याचा शोध घेतला. रफिक झकेरीया यांच्या १९५९ साली आलेल्या A study of Nehru या पुस्तकात नेहरूवर केल्या गेलेल्या टिकांचा आणि त्यांच्या कार्यावर तत्कालीन नेते, विचारवंत यांनी केलेल्या समीक्षेचा धांडोळा घेण्यात आला आहे.\nकाही महत्वाच्या टीका या पुस्तकात जशाच्या तशा कोट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक टीकाकार म्हणजे एन. बी. खरे\nत्या पुस्तकात पान क्र. 215 वर खरे यांचा A Young Aristocrat हा नेहरूंच्या कार्यावर टीका करणारा लेख आहे. या लेखात खरे यांनी असा दावा केला आहे की नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात आपण शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लिम आणि अपघाताने हिंदू असल्याचे म्हटले आहे.\nखरे यांच्या दाव्यावर विश्वास ठेवून नेहरूंच्या चरित्रात या वाक्याचा शोध घ्यायला गेल्यास लक्षात येईल की नेहरूंनी पूर्ण आत्मचरित्रात असे एकदाही म्हटलेले नाही.\nमुस्लिम संस्कृतीबद्दल नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला उतारा म्हणजे भारतीय मुस्लिम जगतात सांस्कृतिक सरमिसळ कशी झाली, इतर भाषांचा प्रभाव मुस्लिम संस्कृतीवर कसा झाला याबद्दल केलेले टिपण आहे.\nत्यातही नेहरू आपण ‘संस्कृतीने मुस्लिम’ असल्याचे म्हणत नाहीत. ही सर्व तथ्ये लक्षात घेता असा निष्कर्ष काढता येईल की हे जे वाक्य नेहरूंचे ���सल्याचे सांगितले जाते ते नेहरूंनी नाही तर त्यांचे विरोधक आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष एन. बी. खरे यांनी लिहिलेले आहे.\nसमकालीन आणि नंतरच्याही अभ्यासकांनी ही अफवा पसरवण्यासाठी खरे यांना थेट जबाबदार धरले आहे.\nखरे पाहता, नेहरू यांचे हिंदू धर्माबद्दल, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो त्यांबद्दल काय मत होते हे त्यांच्या १९२९ सालच्या एका भाषणातून स्पष्टपणे लक्षात येते. १९२९ च्या दरम्यान ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि याच वर्षी काँग्रेसने ‘पूर्ण स्वराज’ ही घोषणा करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखालून भारताला पूर्णपणे स्वतंत्र्य करण्याची घोषणा केली होती.\nअध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात नेहरू म्हणतात,\n“माझा हिंदू म्हणून जन्म झाला असला तरी सकल हिंदूंचा प्रवक्ता म्हणून मी बोलू शकेन की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण भारतात जन्माने मिळालेल्या धर्माला अनन्यसाधारण महत्व आहे हे नाकारता येत नाही. आणि याच जन्माने हिंदू असण्याच्या अधिकाराने मी हिंदू धर्मगुरूंना एक विनंती करीन की त्यांनी आता उदारमतवादाचा पुरस्कार करावा.”\n“उदारमतवाद हे केवळ एक नैतिक मूल्य नसून राजकारण आणि समाजकारण करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यातच हिंदू लोकांचे हित आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदू लोक कधीही सत्तेबाहेर जाणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे तो बागुलबुवा न दाखवता हिंदू नेतृत्वाने उदारमतवादाचा अवलंब करावा.”\nनेहरूंची ही मते पाहिल्यानंतर जन्माने हिंदू असण्याबद्दल त्यांच्या काय भावना होत्या हे लक्षात येते.\nसध्याच्या राजकीय परिप्रेक्षात नेहरूंचे हे मत समोर आले तर काँग्रेसच्या विरोधकांना त्याचा तोटा होणे शक्य आहे. ते समोर न येऊ देता, ‘हिंदू म्हणून जन्माला येणे नेहरूंना दुर्दैव वाटायचे” हा नरेटिव्ह पसरवणे नेहरूंच्या आणि काँग्रेसच्या विरोधकांसाठी राजकीय दृष्ट्या फायद्याचे आहे.\nखोटी माहिती पसरवण्याचा हा कुटील डाव का खेळला जातो त्याचे कारण नेमके येथे आहे.\nहिंदू धर्मात रूढ असलेल्या अनिष्ठ प्रथांना तिलांजली देऊन हिंदूंनी उदारमतवादी, आधुनिक व्हावे यासाठी नेहरूंनी हिंदू कोड बिल आणण्यात महत्वाची भूमिका घेतली.\nती भूमिका तत्कालीन सनातनी, कट्टर धार्मिक गटांसाठी गैरसोयीची होती. हिंदू जनमत नेहरूंच्या विरोधात वळवण्यासाठी त्यांनी त���व्हाही अशा अफवांचा आधार घेतला, नव्हे आजही त्यांचे राजकीय वारस त्याच अफवांचा आधार घेत आहेत. पण या अफवेच्या मुळाशी गेल्यास नेहरूंची ‘हिंदू असण्याबद्दलची’ खरी मते त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येते.\nडिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातल्या नासदीय सुक्तातील श्लोक उद्धृत करत भारतीय संस्कृतीचा पाया म्हणून वेदातील श्लोकाचा दाखला देणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल पसरवली जाणारी ही चुकीची माहिती किती गांभीर्याने घ्यायची याचा निर्णय घेण्यास सामान्य जनता समर्थ आहेच. पण हे फुटीचे राजकारण यशस्वी झाले तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नसेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पांढरपेशा मनाला हादरवून सोडणारं, सेक्स ट्रॅफिकिंगच्या दुनियेचं विकृत वास्तव\nमृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात \nचरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nOne thought on “नेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते\nखरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\nघड्याळातील AM आणि PM याचा काय अर्थ असतो\nमाध्यम स्वातंत्र्य, फ्रिडम ऑफ स्पीच : जगाच्या चष्म्यातून भारत, भारताच्या नजरेतून जग\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nलंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय \n‘शोले’ चित्रपटातील स्टंट करणाऱ्या बॉलीवूडच्या या धाडसी महिला स्टंटमॅनवरच चित्रपट येतोय\nअल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश\n१९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल भारतीय सरकार ह्या गोष्टी अजूनही लपवून ठेवत आहे\nयुद्धनौका INS Vikrant – एका आकर्षक bike च्या रूपात \nदुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श\nIPL मधल्या ह्या गमतीजमती तुम्हाला जाणवल्या का हो\nमोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप\nभाजप-पीडीपी आघाडी तुटण्यामागची ही आहेत खरी कारणं\nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nकॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन\nजगातील ही १३ स्थळं इतकी अनाकलनीयरित्या सुंदर आहेत की “खरी” वाटत नाहीत\nसौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले ‘काही’ कल्पनेपलीकडील कठोर नियम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182016-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-04-20T16:33:14Z", "digest": "sha1:PV2FYF2EHYJ3ZUAWC3TFWYRV2X3DZECS", "length": 13412, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "येळगावकरांच्या सांगाव्याला शिवेंद्रराजेंचे स्मितहास्याने उत्तर - Dainik Prabhat", "raw_content": "\nयेळगावकरांच्या सांगाव्याला शिवेंद्रराजेंचे स्मितहास्याने उत्तर\nसातारा ः मनोमीलनाचा सांगावा आ. शिवेंद्रराजे यांना देताना डॉ. दिलीप येळगावकर.\nसातारादि.23(प्रतिनिधी) -साताऱ्यात विविध विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यासह अर्धा डझन मंत्री आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक नेते झाडून हजर होते. मात्र या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याची जेवढी झाली नाही तेवढी चर्चा छ. खा. उदयनराजे भोसले आणि छ.आ. शिवेंद्रराजे यांची होती. त्याचे कारण ही तसेच होते. छ.खा.उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणात साताऱ्याचे आ.शिवेंद्रराजे यांचा वेळोवेळी नामोल्लेख केल्याने काही काळ उपस्थितांना लोकसभेची पेरणी सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर व्यासपीठावरील भाजपाचे नेते माजी आ. दिलीप येळगांवकर यांनी लगोलग शिवेंद्रराजेंच्या कानाला लागत मनोमिलन जाहीर झाले आहे,असा सांगावा धाडला.मात्र शिवेंद्रराजेंनी येळगावकरांच्या सांगाव्याला सध्या तरी फक्त स्मिहास्य करून ना ना केल्याचेच त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट झाले.\nसाताऱ्याच्या दोन्ही राजेंचे मनोमिलन हा मोठा चर्चेचा अन्‌ कार्यकर्त्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. दोन्ही राजेंच्यात मनोमिलन झाले तर आपले काय या सवालाने डोके खाजवणाऱ्या काही दुसऱ्या फळीतीळ कार्यकर्त्यांनाही सुरूची राड्यानंतर मनोमिलनाची आशा लागून राही���ी आहे. पालीकेच्या सभेत मध्यतंरी एका नगरसेवकाने समस्त नेतेगणाला मनोमिलनाची साद घातली होती. मात्र सुरूची राडा आणि त्यानंतर भाजी मंडईतील अतिक्रमणावरून एकमेकांच्या समोर आलेले दोन्ही राजे, अन्‌ उद्भवलेली परिस्थीती सातारकरांना ज्ञात आहे. सध्या लोकसभेचे वारे वाहत असल्याने खा.छ.उदयनराजे भोसले यांनी सगळ्यांनाच आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून खासदारांनी साताऱ्यातील कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभापती रामराजे,बंधु आ.शिंवेंद्रराजे यांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणापुर्वी केला. त्यानंतर छ.शिवाजी संग्रायलयाच्या कामाला मुख्यमंत्र्याकडे निधी मागताना त्यांनी या कामात आ.शिवेंद्रराजे भोसले यांचेही योगदान असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मंडपात भाजपाची नाही तर दोन्ही राजेंच्या मनोलिनाची चर्चा सूरू झाली होती. मोठ्या राजेंनी धाकल्या राजेंचे कौतुक केल्यावर येळगावकरांनी लागलीच शिवेंद्रराजेंच्या कानाला लागत मनोलिन जाहीर झाले आहे, असे सांगितले. त्यावर शिवेंद्रराजेंनी मान हालवत प्रतिसाद दिला. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा मात्र त्यांनी येळगांवकरांच्या सांगाव्याला नकार दिल्याचे स्पष्ट करत होत्या.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प���रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chakan-measuring-start-of-chakan-ambethan-road-86414/", "date_download": "2019-04-20T16:51:16Z", "digest": "sha1:R3YOALWLEH5HJA6OGHZSM4P3STLFRA3X", "length": 11146, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा\nChakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा\nचाकण -आंबेठाण रस्त्याची मोजणी करताना प्रकल्प अधिकारी आणि स्थानिक नागरिक.\nएमपीसी न्यूज – चाकण ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून रस्त्याच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे कंत्राट काळोखे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याच माध्यमातून मोजणी करण्यात येत आहे. चाकण नगरपालिका हद्दीत हा रस्ता दोन्ही बाजूला १२ मीटरचा म्हणजे रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा तब्बल २४ मीटरचा होणार आहे. मात्र, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांचा विळखा पडला असून या मार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या या अतिक्रमणांवर कारवाईनंतरच महामार्गाचे रुंदीकरण व रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होऊ शकणार आहे.\nप्रजीमा क्र.२० अंतर्गत येणाऱ्या भांबोली-आंबेठाण-चाकण या दहा किलोमीटरच्या रस्त्यासह निघोजे-मोई-चिंबळी आणि मावळ तालुक्यातील तळेगाव खिंड ते नवलाख उंबरे, आंबी अशा एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या तीन रस्त्यांच्या २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांध��ाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख मार्गांची कामे ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत हे रस्ते होणार आहेत.\nमागील अनेक महिने या रस्त्यांची कामे बँकेचे कर्ज आणि विविध कारणांनी प्रलंबित राहिले होते. मात्र, स्थानिकांची मागणी आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग, चाकण नगरपरिषद, महावितरण आणि लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याची एकत्र पहाणी करून सर्वेक्षण केले होते.\nभांबोली-आंबेठाण-चाकण दरम्यानचा दहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता सिमेंटकॉंक्रीटचा होणार असून त्याची रुंदी ३० फुट असणार आहे. मात्र, या मार्गावरील वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या, वाहन संख्या यामुळे चाकण नगरपालिका हद्दीत आंबेठाण चौक ते दावडमळा दरम्यानच्या दोन किमी भागात हा रस्ता तब्बल २४ मीटरचा होणार आहे. मात्र, या भागात रस्त्याचे रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणावर रस्त्यापर्यंत झालेली अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा १२ मीटर म्हणजे तब्बल २४ मीटरचा प्रशस्त रस्ता करताना रस्त्यावरील शेकडो व्यावसायिक गाळे, निवासी घरांचा रस्त्याकडील भाग निष्कासित करावा लागणार आहेत. त्यासाठी स्थानिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा प्रशस्त रस्ता झाल्यास येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.\nवरिष्ठ प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशासानुसार चाकणमधील आंबेठाण चौकापासून पुढे दोन कि.मी (दावडमळापर्यंत) २४ मीटर रस्त्याचे प्रयोजन आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर अंतरावर खुणा करण्यात येत आहेत, असे या रस्त्याचे काम करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रकल्प अधिकारी अंकेत वानखेडे, अनिल घाटगे, अभय वाघ यांनी सांगितले.\nPune : पारशी समाजाविषयी माहिती देणाऱ्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन\nPune : निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच पुणे लोकसभेची उमेदवारी – अशोक चव्हाण\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश ��ंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/kanhe-phata-agitation-on-mumbai-highway-by-maratha-samaj-64181/", "date_download": "2019-04-20T17:18:59Z", "digest": "sha1:GBK5TDYEPMQYKP7FWQKBYJAV2BXYYAJD", "length": 11196, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन - MPCNEWS", "raw_content": "\nKanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन\nKanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन\nएमपीसी न्यूज- पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे सकल मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या वतीने रस्त्याच्या मधोमध बसून भजनाने मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात आंदर मावळातील सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.\nकान्हे गावापासून आंदर मावळातील सकल मराठा समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता एकत्र येऊन महामार्गावरील कान्हे फाटा येथे ठिय्या देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी अंजनीमाता अध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने भजनाला सुरुवात करण्यात आली. यात आंदर मावळातील अनेक आदिवासी बांधवांनी सहभाग घेऊन स्वयंस्पुर्तीने गाडी व भोंग्याचे नियोजन केले. शांततेत व अध्यात्मिक वातावरणात या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. यात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला आहे.\nदरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर न आणल्याने पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आज सकल मराठा स��ाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाकरिता सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.\nवाहने तोडफोडीच्या व जाळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता वाहनचालक मालक यांनी बंदला पाठिंबा देत वाहने रस्त्यावर आणली नाहीत. मावळ तालुक्यात देखील बंदला शंभर टक्के पाठिंबा देण्यात आला असून लोणावळा शहरासह संपूर्ण मावळातील शाळा, मह‍विद्यालये, बाजारपेठ‍ा, कारखानदारी, पेट्रोलपंप तसेच सर्व व्य‍वहार बंद ठेवण्यात आले आहेत. मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात दुपारच्या सुमारास रेल्वे रोको तर उर्से टोलनाका व तळेगाव चाकण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.\nकामशेतमध्ये शुकशुकाट, महामार्ग पडला ओस\nशहरातील बाजारपेठ पूर्णतः बंद असून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एकही वाहन नसल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. महत्वाच्या ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्तात मराठा क्रांती मोर्चा शांततेत सुरु झाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर नाणे, पवन, आंदर मावळातील महत्वाची कामशेत बाजारपेठ पूर्णतः बंद होती. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. शहर व आजूबाजूच्या शाळांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर महामार्गावर व द्रुतगती मार्गावरील वाहने पोलीस यंत्रणेने जागोजागी अडवून धरल्याने दोन्ही मार्गांवर शुकशुकाट होता. तर अनेक वाहनचालकांनी आपली वाहने महामार्गाच्या कडेला मिळेल त्या जागी सुरक्षित उभी केली. महामार्गावरील हॉटेल ढाबे बंद होते. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त होता. कान्हे येथे ठिय्या आंदोलन असल्याने मराठा समाज येथे एकवटला. कामशेतमध्ये सर्वत्र शांततेचे वातावरण होते.\nPimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे \nPune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपं��पदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/anjali-zarkar/", "date_download": "2019-04-20T16:49:36Z", "digest": "sha1:YHR6DNUIRVB6A4YYBT3RDEBRH5OZDY6I", "length": 19072, "nlines": 161, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Adv. Anjali Zarkar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”\n“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.\nयाला जीवन ऐसे नाव\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nकित्येक वेळा कायदेशीर मदत वेळेवर न घेतल्यामुळे, जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र त्यासाठी अगोदरच सतर्क राहून माहिती काढल्यास आणि कायदेशीर बाबी माहीत करून घेतल्यास हे सर्व टाळता येवू शकते.\nयाला जीवन ऐसे नाव\nनवाझुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील ‘नीच’ विकृतीचा बळी पडतोय, आणि आपल्याला कळतही नाहिये\nनवाजसमोर जास्त सुंदर आणि गोरे चेहरे कास्ट करता येत नाही कारण नवाज दिसायला अत्यंत सामान्य आहे आणि त्याचा रंगही जास्त उठावदार नाही अशी टिप्पणी चौहानने केली.\nयाला जीवन ऐसे नाव\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nदिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची सोय नाही, अने�� रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची ही मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…\nयाला जीवन ऐसे नाव\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nसंजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.\nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nइतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.\nभुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले \nबाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी तुझं अस्तित्व सुद्धा जळून राख होईल.\nशरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही हे मान्य करा\nसाहेबांचे ऑन द रेकॉर्ड एक आणि ऑफ द रेकॉर्ड हजारो “ राजकीय” पुतणे आहेत जे त्यांच्यावर कायम (दात खावून) लिहित असतात.\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nपोलीस अधीक्षकाने अगोदर प्रकरणाची चौकशी करून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय व्यक्तीला अटक होवू शकणार नाही.\nस्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स\nमुळात लैंगिकता हा स्त्रीच्या जीवनाचा अगदी लहानसा हिस्सा आहे.\nअंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य\n“सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”\nDSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी\n कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nफर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity\nBusiness बीट्स अभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nनिरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरव��न अधिकाधिक वाढत जाणारा पैसा हा खरा धनसंचय करून देतो हे तत्व सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे.\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nमी, फक्त “जाड” आहे म्हणून एकेकाळी हेटाळली गेलेली, एक मुलगी\nआयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nअनेकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील केवळ तांत्रिक कारणामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाला दिला जातो. त्यामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपन्याचे जास्त फावले जाते. रिझर्व बँकेने बँकांच्या अशा पद्धतीच्या गैरकारभाराबाबत चिंता व्यक्त करून याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे परंतु अजूनही त्याबाबत काही परिणामकारक चित्र पाहायला मिळत नाही.\nमृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…\nव्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही.\nफडणवीस सरकारने लागू केलेला, बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केलेला “रेरा” नेमका काय आहे\nरेरा च्या कायदेशीर दर्जावर शिक्कामोर्तब होणे हा सामान्य ग्राहकांसाठी एक महत्वाच्या विजयाचा टप्पा आहे.\nह्या देशात १९९३ सालापासून नागरिकांना पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत दिले जाते\nस्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट\nदुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nभारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा\nमराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा\n“पतंजली जीन्स” : उद्योग विश्वात रामदेव बाबांची आणखी एक मोठी झेप\nलाडकी लेक वयात येताना : भाग १\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nNobel चा इतिहास आणि ५ शोध ज्यांना Nobel Prize मिळायलाच हवं होतं\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\nJ R D Tataजींच्या ५ अप्रतिम quotes \nश्रीमंत���ंच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”\nकार घेऊन फिरायला जाताय या गोष्टींची खात्री करायला विसरू नका\nतमिळ, तेलुगु नंतर आता ‘3 Idiots’ चा मेक्सिकन टच असलेला ‘spanish’ रिमेक धुमाकूळ घालतोय\nअकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/sonia-gandhi-the-truly-democratic-leader/", "date_download": "2019-04-20T16:12:48Z", "digest": "sha1:TL3HPHVEPYBKE64O77MN7BQ7ZBNWAL2J", "length": 25386, "nlines": 158, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोदी हुकूमशहा! सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या! (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n“इनमराठी” वर प्रसिद्ध झालेल्या “मनमोहन सिंग-सोनिया गांधी: लोकशाही खिळखिळी करणारी अभद्र जोडी” ह्या लेखाचा प्रतिवाद.\n“मनमोहन सिंग-सोनिया गांधी: लोकशाही खिळखिळी करणारी अभद्र जोडी” हा लेख InMarathi वेबपोर्टलवर जेंव्हा प्रकाशित झाला होता, तेंव्हा त्यावर प्रतिक्रिया देणे काही कारणांनी शक्य झाले नव्हते.\nसोनिया गांधींवर आपण लोकशाहीला डावलून प्रधानमंत्री पदाचे अवमूल्यन करण्याचा आरोप त्या लेखात केला आहे. मात्र काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो.\nभारतीय लोकशाहीमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मध्यवर्ती आहे. प्रधानमंत्री हा संसदेत खासदारांनी निवडून दिलेला मंत्रिमंडळ व सरकारचा केवळ एक प्रतिनिधी असतो, त्यामुळेच प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो.\nप्रधानमंत्र्याने त्याचे विशेष अधिकार केवळ मंत्रिमंडळ आणि सल्लागार मंडळाच्या सल्ल्यानेच वापरायचे असतात. त्याच्या मर्जीने हवे तसे निर्णय घेणे म्हणजे हुकूमशाही होय.\nराष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन करणे हा तत्कालीन मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता. त्यांच्या सल्ल्याने काम करणे प्रधानमंत्र्यांना कायदेशीररित्या बंधनकारक नसले तरीही एक जबाबदार मंत्रिमंडळ नेता म्हणून ते त्यांचे नैतिक कर्तव्य होते. कोणताही पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षीय ध्येयधोरणे सरकारद्वारे राबविण्याचा प्रयत्न करतो.\nसंयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख या नात्याने सर्व पक्षीय समन्वय साधून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने देशहितासाठी योजना आखण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधींचे स्थान देखील याच प्रक्रियेचा हिस्सा होते.\nत्यामुळं जर त्यांनी सुचवलेली ध्येयधोरणे मनमोहन सिंग यांनी राबवली असतील तर त्यात अनैतिक व गैर काहीच नव्हते.\nधोरणं आणि त्यांचे परिणाम यांचे मूल्यमापन करण्याऐवजी धोरणाचा स्रोत कोणता यावरून टीका करणे म्हणजे वैचारिक गाढवपणा होय. आज मोदींनी मोठ्या आवेशात नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना केली.\n(म्हणजे बाळ्याचं नाव बदलून काळ्या ठेवलं) नियोजन आयोगात दूरदृष्टी नियोजन करून पंचवार्षिक योजना आखल्या जात, तसेच लघु-मध्यम व दीर्घकालीन ध्येयधोरणे ठरवली जात. या गोष्टी सरकारसाठी मार्गदर्शक असत. तर नीती आयोगात केवळ लघुपल्ल्याच्या योजना मांडल्या जातात.\nनीती आयोग हा मोदींचा एकहाती निर्णय होता, ज्याला केवळ मंत्रिमंडळाने मुकसंमती दिली आहे.\nया नीती आयोगात असलेले लोक बहुतांश संघ परिवाराशी संबंधित आहेत (भाजप नव्हे तर संघ परिवार). राष्ट्रीय सल्लागार समितीत असलेले नरेंद्र जाधव यांच्यासारखे तज्ज्ञ आजही या प्रक्रियेचा हिस्सा आहेत, हेही विशेष.\nथोडक्यात भाजपच्या सरकारने नीती आयोगाच्या आडून संघाचा अजेंडा राबवायचे ठरवले आहे. म्हणूनच दीनानाथ बात्रा, गजेंद्र चौहान, पेहलाज निहलानी सारख्या संघ परिवाराशी संबंधित लोकांची नियुक्ती सर्वच महत्वाच्या पदांवर होते किंवा अनिल बोकील सारख्या कुडमुड्या अर्थतज्ज्ञाला अवास्तव महत्व दिले जाते.\nसर्व राज्यांचे राज्यपाल एकेक करून बदलले जातात. गायीचे ओळखपत्र काढण्यासारख्या योजना आणल्या जातात. गोरक्षकांनी केलेले हल्ले, वाचाळ हिंदुत्त्ववादी आमदार/खासदार/मंत्री व इतर नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रतिक्रिया द्यायची झालीच तर इतरवेळी कणखर विकास राष्ट्रपुरुष अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करणारे मोदी बरोबर शेपूट घालून गरीब गाय बनतात. जनतेसमोर रडून सोंग आणतात.\nया नौटंकीच्या कलेत निष्णात मोदींचा एक ‘रिमोट’ नागपूरच्या रेशीमबागेत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. म्हणून मोदी हुकूमशहा ठरतात.\nभाजपला निवडणुकीत अक्षरशः पोत्याने पैसा पुरवणारे रस्ते कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, मोदींना प्रचारासाठी फिरायला हेलिकॉप्टर देणारे आणि भाजपला देणग्या देणारे अदानी-अंबानीसारखे उद्योगपती यांच्याच हिताचा विचार करणारे सरकार आज सत्तेत आहे.\nशेतकरी, मध्यमवर्गीय नोकरदार-व्यावसायिक आणि कष्टकरी वर्गासाठी कोणतेही भरीव निर्णय होताना दिसत नाहीत. प्रत्येक परदेश दौऱ्यात त्याच-त्याच विशिष्ट उद्योगपतींना कंत्राट मिळतात.\nअदानीला ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणी मिळतात तर अंबानी समूहाला विमान निर्मितीचा कोणताही पूर्वानुभव नसताना राफेलच्या सहनिर्मितीचे कंत्राट मिळते. मोदींचा दुसरा ‘रिमोट’ भाजपला उपकृत करणाऱ्या या धनदांडग्यांच्या हातात आहे. या उद्योगपतींच्या तालावर नाचणारे आणि त्यांचे अनधिकृत दलाल मोदी म्हणूनच हुकूमशहा ठरतात.\nवास्तविक पाहता प्रधानमंत्री पदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करणे हेच मुळात संसदीय लोकशाहीला घातक आणि घटनेच्या मूल्यांविरुद्ध आहे. व्यक्तिपूजकांच्या आपल्या देशात हुकूमशहा निर्माण होऊ नयेत म्हणूनच अध्यक्षीय लोकशाही ऐवजी संसदीय लोकशाही आपण स्वीकारली.\nत्यामुळं मोदींची प्रधानमंत्री पदाची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या आधी जाहीर करणे हेच हुकूमशहा असण्याचं पहिलं लक्षण आहे.\nज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना चौकशीची भीती दाखवून आपल्या पक्षात सामील करून घेताना पावन करून घेतात. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढण्याचा आव आणून निवडणुका जिंकल्या खऱ्या, पण उलट पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांचा हिशेब देण्याचं बंधन हटवून पक्षांतर्गत भ्रष्टाचाराला चरायला मोकळे रान दिले.\nमंत्रांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना मीडियाशी बोलण्यावर बंधनं घालून घोटाळे उघडकीस येणार नाहीत याची तजवीज केली. भ्रष्टाचार निर्मुलन आणि काळा पैसा हुडकण्यासाठी नोटबंदीसारखे विक्षिप्त निर्णय मंत्रिमंडळाला किंवा अगदी अर्थमंत्र्यांना देखील विश्वासात न घेता घेणारे मोदी एककल्ली, आत्ममग्न, हेकेखोर हुकूमशहा ठरतात.\nविरोधक आणि स्वतःच्य��� सरकारमधील इतर घटक पक्षांना संपविण्याची भाषा करणारे मोदी हुकूमशहा ठरतात.\nम्हणूनच भाजप आणि मोदींचे सत्तेत असणे हे लोकशाही आणि संविधनासाठी अत्यंत घातक आहे.\nएककल्ली, आत्ममग्न आणि हेकेखोर दीडशहाण्या हुकूमशहापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाणारा तज्ज्ञ सल्लागारमंडळाच्या सहाय्याने ध्येयधोरणे ठरवणारा नेताच हा खरा लोकशाहीवादी नेता असतो.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nवैशाली- भारतीय भूमीवरचं जगातील पहिलं प्रजासत्ताक\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला\n7 thoughts on “मोदी हुकूमशहा सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)”\nतुम्ही पण काँग्रेस भक्त दिसतात तुम्हाला तुमच्या येण्याऱ्या काँग्रेस भविष्याबद्दल सुभेच्छा\nपंतप्रधान मोदी नी स्वतःच्या मनाप्रमाणे नवागता directive principles प्रमाणे वागायला पाहिजे होते.\nमोदी सरकार कमी पडत आहे:\n२. योग्य सल्ल्ला न घेणे\n४.चुकीचा निर्णय घेण्याची क्षमता अधिक असणे\n५.भारतीय समाजाची गुंतागुत माहिती नसणे\nकाही पण मत देऊ नका अनिल अंबानी कंपनी नवीन नाहीअधिग्रहण करण्यात आली आहेकाय पण बोलायचं नसतंसमजल\nअस ऐकिवात आहे की कॉंग्रेसने अनेक पत्रकार, लेखक, वृत्तपत्रे, मासिके व इतरांना जे भाजप विरोधी प्रचार प्रभावीपणे करू शकतील अशांना 5 लाख महिना आणि त्याहून अधिक मानधनावर नियुक्त केले आहे. असे लोक येनकेन प्रकारे कॉंग्रेसचा उदोउदो आणि भाजपवर जहर टीका करीत आहेत. सूज्ञ लोक हे समजतात\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nजिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात\nनक्षल्यांची दहशत विरूद्ध शिक्षिकेचे धाडस- बस्तरमधील एका शिक्षिकेच्या जिद्दीची कथा\nएका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव : आकाशदर्शन\n‘टा��गर मंदिर’.. अनाथ वाघांचे नंदनवन…\n“वायग्रा”च्या मुख्य उपयोगाव्यातिरिक्तचे तुम्हाला माहित नसलेले आगळेवेगळे फायदे\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nश्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व ते वैदिक तत्वज्ञान: हिंदू तत्वज्ञानाच्या प्रेरणेतून तयार झालेले हॉलिवूड चित्रपट\nए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं\nभारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” ह्यांच्याबद्दल दहा गोष्टी\nविधवा विवाहाला मान्यता मिळावी म्हणून थेट लढा पुकारणारा धैर्याचा महामेरू: भारतरत्न महर्षी कर्वे\nआता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार\nभारतातील पहिले ‘ना जात ना धर्म’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या महिलेला नऊ वर्षे संघर्ष करावा लागला\nगुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स \nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\nअमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का\nफडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का\nएलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत\nश्री रामने का दिला आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यु दंड\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C/word", "date_download": "2019-04-20T16:40:00Z", "digest": "sha1:PJJ7NS6XBOJUFMQMJ4BX6GPUF74UEBEA", "length": 12181, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - अष्टकम्‌", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited i..\nअष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited i..\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited i..\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nअन्नपूर्णाष्टकं - नित्यानन्दकरी वराभयकरी सौ...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nआश्रयाष्टकम् - गिरिचरं करुणामृत सागरं पर...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nकात्यायन्यष्टकम् - अवर्षिसंज्ञं पुरमस्ति लोक...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nकिराताष्टकं - प्रत्यर्थि व्रातवक्षःस्थल...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nगुर्वष्टकं - जन्मानेकशतैः सदादरयुजा भक...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nबालाम्बिकाष्टकम् - वेलातिलङ्घ्यकरुणे विबुधेन...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nभावनाष्टकम् - अंगनामंगनामन्तरे विग्रहं ...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nमणिकर्णिकाष्टकम् - त्वत्तीरे मणिकर्णिके हरिह...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nयमाष्टकम् - तपसा धर्ममाराध्य पुष्करे ...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nवाराहीनिग्रहाष्टकम् - देवि क्रोडमुखि त्वदंघ्रिक...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nव्यासाष्टकम् - कलिमलास्तविवेकदिवाकरं समव...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किं���ा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nशबरिगिरीशाष्टकम् - यजन सुपूजित योगिवरार्चित ...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nसुदर्शनषटकं - सर्व कार्य सिद्ध्यर्थे श्...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nहरिहरात्मजाष्टकम् - हरिवरासनं विश्वमोहनम् हरि...\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec..\nगणेशाष्टकम् - गणपति- परिवारं चारुकेयूरह...\nदेवी देवतांची अष्टके, आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited ..\nसर्वमङ्गलाष्टकम् - लक्ष्मीर्यस्य परिग्रहः कम...\nदेवी देवतांची अष्टके, आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited ..\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182018-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/talegaon-news/", "date_download": "2019-04-20T17:22:50Z", "digest": "sha1:R7GCLPNCXHXKOM3FTJW7QKH646YGS7S3", "length": 10577, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत फळ व वनौषधी झाडांची कत्तल\nएमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरातील बहुसंख्य फळ व वनौषधी झाडे जाळण्यात आली. ही घटना 1 ते 3 जानेवारी दरम्यानच्या कालावधीमध्ये घडली. तसेच सुमारे 30 ते 40…\nTalegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा\nएमपीसी न्यूज- व्यक्तित्व, चारित्र्य आणि राष्ट्रीयत्व निर्माण होण्यासाठी निर���गी शरीर हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, योग्य आहार घ्यावा. खेळाच्या सरावात सातत्य राखावे, शरीर तंदुरुस्त ठेवावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय…\nTalegaon Dabhade : राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा “महाराष्ट्र श्री 2019” या स्पर्धेचे…\nएमपीसी न्यूज -तळेगाव दाभाडे येथे राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा “महाराष्ट्र श्री 2019” या स्पर्धेचे आयोजन तळेगाव स्टेशन येथील आर. के. आर्केड मैदानावर रविवार दि.6 जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र श्री 2019 राज्य…\nTalegaon – नृत्य-संगीत-लोककलांच्या सादरीकरणाने रंगमंचावर रंगला वर्षान्त 2018\nएमपीसी न्यूज - कला संस्कृतीचे रंगमंचावर मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना गेली 16 वर्षे राबवत असलेल्या कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान आयोजित वर्षांत 2018 -19 व्या वर्षीही आबालवृद्धांच्या उत्साही प्रतिसादाने…\nTalegaon : मावळ मधील डॉ. पाटील कॉलेजमधील साफसफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी रुजू करण्याची मागणी\nएमपीसी न्यूज - वराळे येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज येथील साफसफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी कामावर रुजु करण्यात यावी अशी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर यांच्याकडे…\nTalegaon : सुधारीत कर प्रणाली लागू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा तळेगावकरांचा इशारा\nएमपीसी न्यूज - वाढीव करआकारणी बाबतीत आज ज्येष्ठ नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी मुख्य अधिकारी वैभव…\nTalegaon : वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई शुक्रवारीच का\nएमपीसी न्यूज - दोन महिन्याचे वीजबिल थकल्यामुळे महावितरणने वीज तोडली. वीज पुरवठा बंद करताना महावितरणने कोणतेही कारण लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये महावितरण विषयी संताप वाढत आहे. महावितरणकडून आठवडाभरात केवळ शुक्रवारी…\nTalegaon : अभ्यास न झाल्याने वडिलांच्या भीतीने घरातून निघून गेलेला मुलगा सापडला\nएमपीसी न्यूज - अभ्यास झाला नाही म्हणून वडील रागावतील या भीतीने चौथीमध्ये शिकणारा घरातून निघून गेला. तळेगाव पोलिसांनी त्याचा त��ंत्रिक शोध घेत तपास केला. दोन दिवसानंतर तो सुखरूप घरी परतला. ही घटना तळेगाव येथे घडली.तनिष्क मच्छिन्द्र सावंत…\nTalegaon : ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर – डॉ. रामचंद्र देखणे\nएमपीसी न्यूज - प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षक असतो. लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर असते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी…\nTalegaon : पॅटीसमध्ये आळ्या आढळल्याने बेकरीला ‘सील’\nएमपीसी न्यूज - बेकरीतून खरेदी केलेल्या पॅटीसमध्ये आळ्या आढळण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. बेकरीतून होत असलेली खराब पदार्थ विक्री आणि अस्वच्छतेच्या कारणास्तव लिंब फाटा - मारुती मंदीर रस्त्यावर असलेल्या भंडारी हॉस्पिटलजवळील साईदीप…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182857-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-20T16:20:51Z", "digest": "sha1:ESEB3ZFUU7NJUVF3YAKW5AWCYD4HAT2H", "length": 26804, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच ���िवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आरोग्यदूत आयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट\nआयुर्वेदिक औषधानाही सा��ड इफ्फेक्ट\nअयुष औषधे अ‍ॅलोपॅथी औषधांना साधारणत: आधुनिक औषध मानले जाते. याखेरीज आपण आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी असे इतर औषध प्रकारही वापरत असतो. पारंपरिक किंवा पर्यायी (Alternative or Traditional Medicines) औषधे असे यांना म्हटले जाते. अयुष (Ayurvedic, Unani, Siddha Homeopathy) असा वेगळा विभागच केंद्र सरकारने या औषधांसाठी स्थापन केला आहेे. आधुनिक औषधांसाठी असलेले कडक निकष, प्रदीर्घ चाचणी प्रक्रिया यासाठी लागू होत नाहीत.\nआयुर्वेदिक, हर्बल औषधे : साईड इफेक्ट फ्रीही औषधे ‘साईड इफेक्ट फ्री’ अशी सर्रास जाहिरात असते व तशी आपल्या सगळ्यांचीच समजूत असते; पण या औषधांनाही साईड इफेक्ट असू शकतात. आज बाजारात अशा औषधांची नुसती भाऊगर्दी आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावत असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावात असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धती कसोशीने पाळतात काही औषधे ‘साईड इफेक्ट फ्री’ अशी सर्रास जाहिरात असते व तशी आपल्या सगळ्यांचीच समजूत असते; पण या औषधांनाही साईड इफेक्ट असू शकतात. आज बाजारात अशा औषधांची नुसती भाऊगर्दी आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावत असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावात असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धती कसोशीने पाळतात का औषधांचे प्रमाणीकरण, क्वॉलिटी कंट्रोल याबाबतही साशंकतेला जागा असते. या बाबतचे कायदेही अजून परिपूर्ण नाहीत.\nअनेक औषधांमध्ये जड धातूंचे घातक प्रमाण आढळले, कधी अ‍ॅलोपॅथिक औषधे मिसळलेली आढळली, या बातम्या आपण वाचतो. दीर्घकाळ औषधे घेतली व त्यामुळे मूत्रपिंड, यकृत यावर परिणाम झाला, असेही वाचनात येते. एकंदर सुरक्षितता व गुणकारकता या दोन्ही कसोट्यांवर सध्याची उपलब्ध सर्वच आयुर्वेदिक/ हर्बल औषधे उतरतील का\nम्हणूनच ही औषधे घेतानाही सावधगिरी हवी. स्वमनाने अतिवापर, दीर्घकाळ वापर टाळायलाच हवा. या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यांनेच ही औषधे घ्यावीत. अ‍ॅलोपॅथीची औषधे सुरू असतील तर त्याचीही कल्पना आयुर्वेदिक डॉक्टरांना द्���ावी. काही आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीच्या औषधांची शरीरात मारामारी (इंटरअ‍ॅक्शन) होऊन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळी ‘पॅथी’ वानरतांना काळजी व योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यकच.\n* आयुर्वेदिक, हर्बल औषधांनाही काही दुष्परिणाम असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. * प्रसार माध्यमातील व इतरत्र दिसणार्‍या जाहिरातींना भुलून औषधांचा प्रयोग स्वत:वर करू नये.\nऔषधांना दुष्परिणाम असतात काप्रत्येक औषधाला त्याच्या अपेक्षित परिणामाखेरीज इतर सहपरिणामही असतात. हे सहपरिणाम जर त्रासदायक असतील तर त्यांना दुष्परिणाम म्हटले जाते. वेळोवेळी वेगवेगळ्या औषधांच्या संदर्भात या दुष्परिणामांची चर्चा केली आहे. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणाम आहेत, असेच औषधांबाबत दिसते; पण म्हणून घाबरून न जाता हे नेमके काय असू शकतात, हे डॉक्टर व फार्मसिस्टकडून जाणून घेणे व जागरुक राहणे महत्त्वाचे. प्रत्येक रुग्णामध्ये हे दुष्परिणाम दिसतीलच असेही नसते. अनेक रुग्ण औषधांना सरावतात व सुरूवातीस वाटलेले दुष्परिणाम नंतर दिसेनासे होतात. योग्य औषध, योग्य प्रमाणात, योग्य रुग्णास योग्य कालावधीसाठी दिले (रॅशनल ड्रग युज), की दुष्परिणामांची शक्यता कमी होऊ शकते.\nदुष्परिणामांची काही उदाहरणे :\n* सर्दीच्या काही औषधांनी झापड येते. * काही अँटिबायोटिक्सनी पोट बिघडते. * मधुमेंहावरील काही औषधांनी रक्तशर्करा नॉर्मलपेक्षा कमी होते. * डाययुरेटिक (Diuretuc) या लघवीचे प्रमाण वाढवणार्‍या औषधांनी घशाला कोरड पडते.\nडायएरी सप्लिमेंट/ फूड सप्लिमेंट/ न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय\nआहाराला पूरक म्हणून ही प्रॉडक्ट्स वापरली जातात. यात जीवनसत्त्वे, क्षार, प्रोटीन्स, एन्झाईम्स किंवा तत्सम अन्नघटक असतात. टॅब्लेट, कॅप्सूल, पावडर किंवा द्रव स्वरुपात ही प्रॉडक्ट्स आहेत. लेबलवर Dietary Supplement Am{U Not for Medicinal Use लिहिलेले असू शकते.\nऔषध या प्रकारात ही प्रॉडक्ट्स मोडत नाहीत व त्यामुळे औषधविषयक कायद्यांचेही यावर नियंत्रण नसते. अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याखाली (झीर्शींशपींळेप ेष ऋेेव अर्वीश्रींशीरींळेप, झऋअ) याचे लायसेन्सिंग असते. उत्पादक स्वत:च्या पद्धतीने प्रॉडक्टचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रकारच्या प्रॉडक्टबद्दल कोणतीही तक्रार आपण (ऋऊअ) कडे करू शकता.\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nउपवा���: केव्हा, किती कुणी करावा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182857-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_51.html", "date_download": "2019-04-20T17:05:42Z", "digest": "sha1:BR6CNOHIF7IDIMKTOJWIIHV65SVUD63D", "length": 6688, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे, - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे,\nधनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे,\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट १५, २०१८\nधनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे,\nधनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे, या मागणीचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांना देण्यात आले आहे.\nस्वातंत्र्य मिळाल्यापासून धनगर समाज एस. टी. आरक्षणाची मागणी करीत आहे व त्यास सर्वच सरकार फक्त आश्‍वासन देवून समाजाची फसवणूक करीत आहे. तसेच भाजपा सरकारनेही समाजाची फसवणूक केली आहे. समाजाची खरी मागणी आहे की, एस. टी. च्या सुचिमध्ये अनुक्रमांक ३६ वर घटनेत ओराण धनगड शब्द होता. तो शब्द आताच्या घडीला धनगर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही भागात धनगड ही जमात नसून तीच धनगर जमात आहे. तेव्हा धनगड शब्द दुरुस्त करुन धनगर असा करण्यात यावा. अशा प्रकारची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे करावी, अशी अपेक्षा धनगर समाजाच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगड शब्द दुरुस्त करुन तो धनगर झाला तर त्याचा प्रत्यक्ष लाभ धनगर समाजाला एस. टी. च्या सवलतीचा लाभ मिळेल असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने या मागणीचा विचार न केल्यास जिल्हाभर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आ��ा आहे. याप्रसंगी डॉ. सुधीर जाधव, कांतीलाल साळवे, बबनराव साळवे, गणपत कांदळकर, ऍड. शंतनु कांदळकर, डॉ. प्रितम वैद्य, दत्तु देवरे, लक्ष्मण कांदळकर, पप्पु जानराव, दिपक जानराव, शिवाजी जाधव, शिवाजी व्यापारे, नवनाथ कांदळकर, प्रविण जानराव, चिंधु गोराणे, कचरु वनसे, किसन वनसे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश व्होंडे, राजेंद्र जानराव, चंद्रकांत पळसकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-arjun-khotkar-on-backfoot/42705", "date_download": "2019-04-20T16:49:54Z", "digest": "sha1:6DV5JQ73MZT3GQWVR2WFNWOQ5RDYG67B", "length": 7788, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार\nमुंबई | जालन्यातून अखेर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद येथे आज (१७ मार्च) झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेले अनेक दिवस जालना लोकसभा मतदार संघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु झाला होता. अ���ेक बैठकांनंतरही जालन्याच्या या मतदारसंघांचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र, अखेर आज औरंगाबादच्या बैठकीनंतर याबाबतचा स्पष्ट झाला असून जालना मतदारसंघातून अखेर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंचा मार्ग मोकळा झाला आहे.\nजालना मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शनिवारी (१६ मार्च) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या समन्वयक म्हणून उपस्थित होत्या. “रविवारी औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल”, असे खोतकर यांनी स्पष्ट केले होते.\n“मी उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे. मी हे उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असेही अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते.\n#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र\n#LokSabhaElections2019 : आज घराघरात “अबकी बार चौकीदार चोर है”च्या घोषणा \nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले \nराफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही \nअहमदनगर महानगरपालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chakan-youth-murdered-by-gang-in-chakan-86486/", "date_download": "2019-04-20T16:34:37Z", "digest": "sha1:WNYEWDFEWBAHELUU3OAORWTQPZMPEWJD", "length": 6829, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर\nChakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर\nएमपीसी न्���ूज- दोन युवकांवर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकणजवळ खराबवाडी ( ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.८) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.\nप्रशांत धर्मनाथ बिरदवडे ( वय १९ रा. राणूबाईमळा, चाकण) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पियुष शंकर धाडगे ( वय १९, रा राणूबाईमळा, चाकण ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. चाकण – तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत सोनालिका गृहप्रकल्पाच्या समोरील भागातून वरील दोघे जात असताना धारदार शस्त्रांसह आलेल्या टोळक्याने हा हल्ला केला.\nजखमी पियुष यांच्याकडून रुग्णालयातून माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. जखमी पियुष याच्यावरही गंभीर वार झाले आहेत. हा हल्ला कोणी केला त्यामागचे नेमके कारण काय त्यामागचे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नसून, पोलिसांची विविध पथके या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nChikhali : लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल\nTalegaon Dabhade : तळेगावात रविवारी रोटरी सिटी सायकल डे \nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/vinod-khanna-in-hospital-257619.html", "date_download": "2019-04-20T17:09:31Z", "digest": "sha1:3KLSD32S4YY7OJ4LZKHFMYRMRQEA7KID", "length": 13428, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विनोद खन्ना हाॅस्पिटलमध्ये,प्रकृतीत सुधारणा", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nविनोद खन्ना हाॅस्पिटलमध्ये,प्रकृतीत सुधारणा\nअभिनेते विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतल्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\n06 एप्रिल : अभिनेते विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतल्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना डिहाइड्रेशनचा त्रास झालाय. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलीय.\nबऱ्याच दिवसांपासून विनोद खन्ना यांना डिहाइड्रेशनचा त्रास होत होता. घरी उपचार चालू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेले काही दिवस ते कॅन्सरवरही उपचार घेतायत.\nविनोद खन्ना यांनी शाहरुखच्या 'दिलवाले' सिनेमात काम केलं होतं. आता ते हेमा मालिनी यांच्या 'एक थी रानी ऐसी भी' या मालिकेत काम करतायत. ही मालिका राजमाता विजयराजे सिंधिया यांच्या जीवनावर आधारित आहे. ते ग्वालियर महाराजांची भूमिका साकारतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hospitalVinod Khannaविनोद खन्नाहाॅस्पिटल\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशी���्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-mnc-does-not-about-illegal-rooftop-hotels-278457.html", "date_download": "2019-04-20T17:09:24Z", "digest": "sha1:Q7JFLBG4V5FRYFUFC7AFKYFOFZYVKQG6", "length": 14109, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सची पालिकेला माहितीच नाही!", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टे���्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nपुण्यातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सची पालिकेला माहितीच नाही\nपुण्यातील रूफटॉप आणि बेसमेंटमध्ये चालवल्या जाण्याऱ्या बेकायदा हॉटेल्सची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेकडे अशा बेकायदा चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्सची माहितीच नाहीये.\nपुणे, 30 डिसेंबर: मुंबईतल्या हॉटेलच्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर आम्ही पुण्यातील रूफटॉप आणि बेसमेंटमध्ये चालवल्या जाण्याऱ्या बेकायदा हॉटेल्सची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेकडे अशा बेकायदा चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्सची माहितीच नाहीये.\nबांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाला याची माहितीच नाही. तर दुसरीकडे शहरात बिनदिक्कत विनापरवाना रूफटॉप हॉटेल्स सुरू आहेत. अगदी गुगलवर विचारलेल्या रूफटॉप हॉटेलच्या माहिती शेकडो हॉटेल्सची माहिती उपलब्ध होते आहे. तर ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक हॉटेल्सच्या रूफटॉप पार्टीजच्या जाहिरातीही माध्यमांतून केल्या जात आहेत. एवढं राजरोसपणे सगळं काही चालू असताना देखील महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या डोळ्यावरची झापडं काही केल्या उघडत नाही आहेत.\nआता या सगळ्या प���रकारानंतर तरी पुणे महापालिकेला जाग येणार का आणि काही कारवई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-251309.html", "date_download": "2019-04-20T17:04:21Z", "digest": "sha1:ESHXUSHRUOSA3UFGUMGAYZZDKGNQB73U", "length": 14384, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान", "raw_content": "\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दड��ंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nमाओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान\n21 फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी 60 टक्के मतदान झालं. गडचिरोलीमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा होता. दक्षिण गडचिरोलीमधल्या दुर्गम भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला.\nअहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या माओवादग्रस्त भागात हे मतदान होतं. त्यामुळे मतदानासाठी कडेकोट सुरक्षा होती.आदिवासींनी मतदान केंद्रांपर्यंत 10 ते 15 किमी पायी जाऊन मतदान केलं. माओवाद्यांच्या दहशतीला न जुमानता आदिवासींनी मतदानाला जोरदार प्रतिसाद दिला.\nगडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघटना अशी तिरंगी लढत आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश अत्राम आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांच्यामधला संघर्ष या निवडणुकीतही पाहायला मिळतोय. धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यांच्या 2 मुली, पुतणी आणि पुतण्या अशा 4 जणांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे अंबरीश अत्राम यांच्यासमोर घरातल्याच प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान आहे.\nदक्षिण गडचिरोलीमध्ये सूरजागडचं लोहखनिज उत्खनन आणि मेडीगट्टा धरण प्रकल्प हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सूरजागडमधल्या बेकायदेशीर खाणकामाच्या विरोधात आदिवासींच्या इलाका ग्रामसभेनेही उमेदवार उभे केलेत. त्यांनाही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/up-minister-ramapati-shastri-fails-to-spell-out-full-form-of-gst-264017.html", "date_download": "2019-04-20T16:41:28Z", "digest": "sha1:C7B5WPRZ2KNFKY2D5OY7AZAFPVUMAMR2", "length": 15322, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता बोला !, भाजपच्याच मंत्र्यांला जीएसटीचा फुलफाॅर्म माहीत नव्हता", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठ�� कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n, भाजपच्याच मंत्र्यांला जीएसटीचा फुलफाॅर्म माहीत नव्हता\nरामपती शास्त्री व्यापाऱ्यांशी जीएसटीवर चर्चा करण्यासाठी आले होते.पण मंत्रिमहोदयांना जीएसटीचा फुलफाॅर्मच सांगता आला नाही.\n30 जून : सरकारी योजनांच्या प्रमोशनसाठी मोठ्या मोहिमा राबवल्या जातात. पण भाजप नेते आणि मंत्र्यांच्या डोक्यात मात्र योजना घुसलेल्या दिसत नाहीयेत. यूपीमधील समाजकल्याण आणि आदिवासी विकासमंत्र्यांना तर जीएसटीचा फुलफाॅर्मच माहीत नसल्याची बाबसमोर आलीये.\nदेशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा एकच सुरू आहे ती जीएसटीची...सरकार लोकप्रबोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवतंय. पण सरकारची जीएसटीची जनजागृतीची मोहीम त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत पोहचलेली दिसत नाही. यूपी सरकारमधील समाजकल्याण आणि आदिवासी विकासमंत्री रामपती शास्त्रींना जीएसटीचा फुलफॉर्म सांगता येत नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे हे रामपती शास्त्री व्यापाऱ्यांशी जीएसटीवर चर्चा करण्यासाठी आले होते.पण मंत्रिमहोदयांना जीएसटीचा फुलफाॅर्मच सांगता आला नाही.\nहे झालं रामपतींचं, मिनाक्षी लेखी या भाजपच्या नेत्यांचंही काही वेगळं नाही मिनाक्षी लेखी यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वच्छ भारत फळ्यावर लिहायला लागलं. काही केल्या त्यांना स्वच्छ भारत लिहता येईना...\nउपस्थित लोकांनी सांगितलं तरीही त्यांना लिहता येईना शेवटी आपल्याला स्वच्छ हे अक्षर लिहता येत नाही अशी कबुलीच त्यांना द्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि स्वच्छ भारत मिशनसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावलीये. सरकार जनजागृती करीत असलं तरी भाजपच्याच नेत्यांपर्यंत सरकारच्या मोहिमा पोहचल्या नसल्याचं अधोरेखित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPRamapati Shastriभाजपरामपती शास्त्री\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बो��ले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-406/", "date_download": "2019-04-20T17:10:45Z", "digest": "sha1:N2O52FEWB64ZVIG6Z2PZ3UIRWZKYMX5Q", "length": 24624, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नवानगर भाजपा मेळाव्यात जुन्या-नव्या कार्यकर्तेमध्ये वाद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास द��डाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळ��े गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra नवानगर भाजपा मेळाव्यात जुन्या-नव्या कार्यकर्तेमध्ये वाद\nनवानगर भाजपा मेळाव्यात जुन्या-नव्या कार्यकर्तेमध्ये वाद\n ता.प्र.- शहादा तालुक्यातील नवानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी जनजाती प्रकल्पांतर्गत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील समस्या आ.विजयकुमार गावीत यांच्या समोर मांडल्या. त्यास समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अपमानस्पद भाषा वापरल्याने डॉ.गावित व कार्यकर्त्यांमध्ये जुने व नवे कार्यकर्ते असा वाद उफळून आला. या घटनेचा परिसरातील ग्रामस्थांनी निषेध केला आहे.\nशहादा तालुक्यातील नवानगर येथे दि.8 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारा��� खा.डॉ.हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी जनजाती प्रकल्प विभाग व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काही कारणास्तव खा.डॉ.हिना गावित या मेळाव्यास अनुपस्थित राहील्या. त्यांच्या पश्चात आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला.उपस्थित कार्यकर्त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासोबत आ.डॉ.गावितांनी उपस्थितांना तुमचे काही प्रश्न असल्यास त्या मांडा असे सांगितल्यानंतर ओझट ता.शहादा येथील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदारांना सांगितले की,\nगेल्या अनेक वर्षांपासून आमच्या परिसरातील नागरिकांना रेशनकार्ड मिळाले नाही. याबाबत अनेक वेळा अनेक पदाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. मात्र त्यास यश आलेले नाही. प्रत्येक बैठकीत निवेदन देतो मात्र या समस्येवर अद्यापही उपाययोजना झालेली नाही. वारंवार केवळ आम्हाला आश्वासन दिले जाते.या विषयावरूण वाद वाढल्याने डॉ.गावीत भडकले. या कारणावरूण डॉ.गावित व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. अचानक परिसरातील सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अपमान केल्याने परिसरातील ग्रामस्थांनीही डॉ.गावितांच्या या भुमिकेचा निषेध व्यक्त केला. भाजपाच्या खासदार आमदार असल्याने त्यांनी कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे मात्र असे न करता आमदारांनी कार्यकर्त्यांचीच लायकी काढल्याने कार्यकर्त्यांनी आमदारांचा जाहीर निषेध केला आहे.\nआ.डॉ.गावित राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात आले असले तरी त्यांच्या भाषेत काहीही बदल झालेला नाही अशी भावना यावेळी परिसरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.\nआ.डॉ.गावित यांच्या व्यासपीठावर सातत्याने राष्ट्रवादीवादी पदाधिकार्‍यांचा वावर असतो. सातत्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संघर्ष होत असतो. नवे जुने, निष्ठावान अनिष्ठावान असा वाद गेल्या साडे चार वर्षापासून शहादा तालुक्यात सुरु आहे. त्यातच नवानगर येथे पक्षाच्याच कार्यक्रमात अशी घटना घडल्याने हे वादाचे प्रकार आमदारांचा पिछा सोडीत नाही असे कालच्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.\nPrevious articleउत्सवात सद्भावनेला महत्त्व\nNext articleशहीद स्मारकास अभिवादन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेप��� (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trendsetters-software-hub-esds-piyush-somani-article/", "date_download": "2019-04-20T16:34:23Z", "digest": "sha1:EICYWEEZBJNVQT5XAPIUG2VTBEZY2C42", "length": 35394, "nlines": 268, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब 'ESDS' | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोम��ई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागण���र मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान माझं नाशिक वुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब ‘ESDS’\nवुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब ‘ESDS’\nनाशिकमध्ये अजूनही संगणकच नाही तर इंटरनेट आणि सॉफ्टवेअर साक्षर लोकांची संख्या अगदी कमी आहे. अगदी कंपन्यांमधील काम करणार्‍या कर्मचार्‍यांपासून ऑनलाईन फॉर्म भरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. ही गरज ओळखून नाशिकमध्येच आपला सॉफ्टवेअरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय पीयूष सोमाणी यांनी घेतला. अगदी छोटेखानी घरापासून तारांकित दर्जाच्या त्यांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास विस्मयकारक आहे.\nआज ही कंपनी भारतातल्या पहिल्या चार कंपन्यांमध्ये गणली जातेय. कर्मचारी काम करताना त्यांना उत्साह वाटला पाहिजे यासाठी सोमाणी यांनी आपल्या इएसजीएस या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये उत्तम इंटेरिअरबरोबरच जलतरणासाठी तलाव, विविध खेळांसाठी स्वतंत्र जागा या गोष्टींसाठीही वेगळी ‘स्पेस’ ठेवली आहे. शून्यातून उभ्या केलेल्या या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आज सुमारे चारशे कर्मचारी आपले योगदान देत आहेत.\nपीयूष सोमाणी यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरला झाला. त्यांचे वडील बडोदा बँकेत अधिकारी होते. अर्थातच बदलीची नोकरी असल्याने सतत कुटुंबकबिला घेऊन ते बदलीच्या गावी जात. मुलाच्या शिक्षणावर याचा परिणाम व्हायला नको म्हणून त्यांनी नाशिकमध्ये स्थायिक व्हायचे ठरवले.\nपाचवीमध्ये सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतलेल्या पीयूष यांची इंग्रजी भाषा इयत्ता आठवीत जाईपर्यंत चांगली नव्हती. पण त्यानंतर मात्र त्यांनी गंभीरपणे विचार करून या भाषेवर प्रभुत्व मिळवले. बारावीला 75 टक्के गुण मिळाल्यावर अभियांत्रिकीला सहजासहजी प्रवेश मिळाला नाही. मात्र संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रवेश घेतला. वडील बँकेत अधिकारी असले तरी मुलांच्या शिक्षणाच्या फी त्यांच्या दृष्टीने डोईजड होत्या. त्यांच्या कमाईतील अर्धी रक्कम पीयूष यांच्या शिक्षणावर खर्च होत होती.\nपहिल्या वर्षी चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. उपजत असलेल्या लिडरशिपचा शोध त्यांना याच काळात लागला होता. ‘वर्ष वाया जाणार म्हणून वडील नाराज होते. मी दुःखी होतो’ असे सोमाणी सांगतात.\nयाचदरम्यान संगणक क्षेत्र, संगणकीय भाषा आणि संगणकीकरण या गोष्टींची ओळख होत होती. नवे क्षेत्र आधुनिक पावलांनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रवेश करत होते. काळाची पावले ओळखून पीयूष यांच्या वडिलांनी त्यांना ‘सी’ ही संगणकीय भाषा शिकवण्यासाठी क्लासही लावला. या क्लासमुळे पीयूष यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि आपले खरे विश्व त्यांना सापडले.\nमहाविद्यालयीन शिक्षण पुन्हा सुरू झाले तरी संगणक क्षेत्रातील त्यांची धडपड सुरूच होती. शेवटच्या वर्षाला असताना संगमनेरमध्ये एमबीए करत असलेल्या काही वयाने मोठ्या असलेल्या तरुणांशी त्यांची ओळख झाली. त्यातील अनेकजण दहा वर्षांनी मोठे, स्वतःची नोकरी सोडून आलेले होते.\nत्यातील एकाने शिव खेरा यांचे पुस्तक वाचायला दिल्यावर पीयूष यांना स्वतःतील उद्योजक आणि लिडर सापडला. अनुभवासाठी काहीकाळ नोकरी केल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा निर्णय तेव्हाच झाला होता. 2500 रुपये पगाराच्या दोन नोकर्‍या केल्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.\nनोकरी सोडून नाशिकला परतल्यावर नोकरीचा शोध सुरू झाला. पीयूष एका कंपनीत मित्रासह गेले असताना तेथे आलेल्या सात-आठ जणांची त्यांनी माहिती मिळवली. गप्पा सुरू असतानाच कंपनीचे मालक बाहेर आले आणि त्यांनी पीयूष यांच्यातील नेतृत्वगुण हेरले आणि त्यांना आपली कंपनी दाखवली. तिथे असलेल्या सर्वांनाच नोकरी मिळाली होती. ही कंपनी होस्टिंग सपोर्टमध्ये काम करत होती. पीयूष यांनी त्यात प्राविण्य मिळवले.\nरोज दहा-बारा तास काम करून दहा महिन्यांत एकाच वेळी दहा प्रकारच्या जबाबदार्‍या पेलल्या. त्यानंतर काही कारणांनी त्यांनी ती कंपनी सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडणे ही साधी गोष्ट नसते. पण मनाचा निर्धार असला की काहीही शक्य होते.\nउदा. ते सतत सिगारेट ओढायचे आणि ठरवून ते व्यसन पूर्णपणे सोडले. हे खमक्या मनाचेच लक्षण होते. कंपनीतील सात मित्रांनी एकत्र येऊन नोकरी सोडली आणि सॉफ्टवेअरचा व्यवसाय थाटला. एखादा व्यवसाय थाटणे म्हणजे संसार थाटण्यासारखेच असते. कंपनीचे नाव आम्ही वाळवंटातल्या ओसिसवरून ठेवायचे ठरवले. ओसिस सपोर्ट, असे पीयूष सांगतात.\nभारतातले बरेचसे आयटी क्षेत्र परदेशाशी संबंधित आहे. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील क्लायंटस् या कंपनीला सुरुवातीलाच मिळाले. काही दिवसांनी पीयूष यांच्या मित्रांनी आपापल्या वाटा शोधल्या. आता ओसिस सपोर्टचा डोलारा एकट्यानेच पेलायचा होता.\nनंतर 2005 मध्ये पीयूष यांनी इ-टेक सपोर्ट अ‍ॅण्ड डाटा सर्व्हिसेस (इएसडीएस) ही कंपनी स्थापन केली. तेव्हा आठ जणांचा स्टाफ होता. तेव्हा काही कंपन्यांची आऊटसोर्सिंगची कामे घेतली. पण वर्षभरातच 2006 मध्ये त्यांनी इतर कामे कमी करून अमेरिका व इंग्लंडमधल्या तीन कंपन्यांसाठीच काम करायचे ठरवले; पण या निर्णयाचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसला.\nयाच काळात सर्च इंजिन ऑप्टमायझेशन या विषयावर त्यांनी पीएच.डी क���ली. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नव्याने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपण क्लायंटपर्यंत कसे पोहोचणार त्यासाठी गुगल सर्चमध्ये पहिल्या पानावर यायचे ठरवले. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कंपनी खर्‍या अर्थाने चालू झाली. 2007 पासून कंपनीने जी भरारी घेतली ती आजतागायत. पहिल्या 3 लाख रुपयांच्या पेमेंटने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यातून स्टाफच्या येण्या-जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था झाली.\nडेटा सेंटरची कल्पना तेव्हा नवीन होती. 2008 साली ती प्रत्यक्षात आणायचे त्यांनी ठरवले. त्यासाठी सातपूर औद्योगिक क्षेत्रात जागा घेऊन एक तारांकित कंपनी थाटायची असे पीयूष यांचे स्वप्न होते. त्यासाठी एक एकरच्या प्लॉटवर 2010 मध्ये कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले. वास्तूचे डिझाईन करतानाच डाटा सेंटरसाठी वेगळी जागा, उपाहारगृह, खेळण्याच्या सुविधा आणि जलतरण तलाव यांचा समावेश होता.\nतसेच वातावरण प्रसन्न राहण्यासाठी वृक्षारोपणही केले गेले. काम करताना कर्मचारीवर्गाला चांगले वातावरण मिळाले तर तो अधिक आत्मियतीने काम करू शकेल, हा विचार त्यामागे होता. काम करत असतानाच त्यांनी ‘क्लाऊड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटचे सर्फिंग चालू राहण्यासाठी साईटची क्षमता वाढवायची, हा त्यामागचा हेतू होता. त्यांच्या या प्रयोगांची ख्याती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली आणि काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याकडे आले.\n‘मुद्रा’ अणि ‘स्टार्ट अप इंडिया’ हे त्या योजनांचे नाव. मुद्राच्या माध्यमातून हजारो लोकांनी व्यवसायासाठी नोंदणी केली आहे. भविष्यात पीयूष यांना आणखी मोठे प्रकल्प राबवायचेत. अनेक ऑफलाईन कामे ऑनलाईन करायची आहेत. भारतातल्या छोट्या छोट्या होस्टिंग कंपन्या ईएसडीएसकडून स्पेस घेतात व ग्राहकांना विकतात. पिझ्झा हट, केएफसी, महिंद्रा हॉलिडेज्, व्ही चॅट, एसर, झी-मीडिया, तसेच अडीचशेच्या आसपास जिल्हा सहकारी बँका यांचे कामकाज याच सर्व्हरवर चालते.\nकंपनीचा विस्तार इतका वाढलाय की नाशिक, बंगळुरू, मुंबई, दिल्ली, परदेशातील सुमारे चारशे कुटुंबांचा आता ही कंपनी वटवृक्ष ठरलीय. सध्या भारतातल्या पहिल्या चार कंपनयांमध्ये तिची गणना होतेय. सॉफ्टरवेअर इंजिनिअर असलेल्या त्यांच्या पत्नी कोमल यांनी हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखणारे सॉफ्टवेअर त��ार केलेय. सॉफ्टवेअर या एकाच नावाभोवतीचे क्षेत्र त्यांनी कल्पकतेने विस्तारलेय. हे करत असताना नाशिकच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचे मोठे काम पीयूष सोमाणी करत आहेत.\nPrevious articleवुई द ट्रेंडसेटर्स : मंत्रभूमीत जपली संस्कृती\nNext articleवुई द ट्रेंडसेटर्स : धार्मिक पर्यटनातील चौधरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/word", "date_download": "2019-04-20T16:39:01Z", "digest": "sha1:F72VPI3SJHPJBHU6AACJSCOKVES4BAZI", "length": 5936, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - पस्पषाह्निक", "raw_content": "\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग २\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ३\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ४\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ५\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ६\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ७\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ८\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ९\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १०\nपस्पषाह्निक स��स्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग ११\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १२\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १३\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १४\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपस्पषाह्निक - भाग १५\nपस्पषाह्निक संस्कृतमधील एक दुर्मिळ ग्रंथ आहे.\nपरदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-20T17:04:43Z", "digest": "sha1:7BZMB7BOD5FKNFFLQ3XXCZ4BGWAEHHAY", "length": 22515, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह स���हळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्��� करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra शिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग\nशिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग\n शिरसोली रस्त्यावर असलेल्या नेहरुनगर मुस्लिम कब्रस्तानमधील खोलीत ठेवलेल्या कापसाच्या गाठीला शॉटसक्रिटमूळे आग लागल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पाच अग्निशामन बंबांनी आग विझविण्यात आली असून तोपर्यंत खोलीत ठेवलेला संपूर्ण कापूस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nयाबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शिरसोली रोडवरील नेहरुनगरात मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान आहे. या कब्रस्थानची देखभाल ही अमजद अहमद पिंजारी हे करीत असून ते सुरक्षा देखील करतात. तसेच अमजद पिंजारी हे याठिकाणी कापूस व प्लास्टीक यांपासून दोरी बनविण्याचे काम करीत असल्याने त्यांनी दोरी बनविण्यासाठी लागणारा कापूस व प्लास्टीक हे कब्रस्थानमधील एका खोलीत ठेवले होते. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास खोलीवरुन गेलेल्या वीजवाहीन्यांमध्ये स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या खोलीत ठेवलेल्या कापसावर पडल्या. दरम्यान कापूस व प्लास्टीकने अचानक पेट घेतला. ही घटना कब्रस्थानसमसोरील टपरीचालकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशामन बंबास पाचारण केले. अवघ्या काही तासातच खोलीत ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले.\nपाच अग्निशामन बंबाचा वापर\nआगिची माहिती मिळाताच अवघ्या काही मिनीटातच महापालिकेचा अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी त्यांच्याकडून आगीवर पाण्याचा मार केला. सुमारे पाच बंब पाणी मारल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़\nसंपूर्ण परिसरात धुरच धूर\nकापूस व प्लास्टीकने पेट घेतल्याने कब्रस्थानच्या परिसरात संपूर्ण धूर पसरलेला होता. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविताच पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली.\nPrevious articleकारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार\nNext articleआगामी निवडणुका जिंकणार : रामदास आठवले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203192547/view", "date_download": "2019-04-20T16:36:46Z", "digest": "sha1:NBRQBZBGFWNXNLEUXGQ6OONGNX6ESRUC", "length": 6988, "nlines": 145, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - समाप्ति", "raw_content": "\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nयाप्रमाणे हुजरात, गड-किले आदिकरुन परम सावधानतेने वर्तत मातुश्रीसाहेब यांचे सेवेसी कोण्हेहि अर्थे अ ६ तर न पडे, तुम्ही केले सेवेचा मजुरा होय आणि या दिग्मंडलामध्यें यशास तुम्ही पात्र होऊन स्वामींनी जो तुम्हांवरि यखतियार दिल्हा आहे आणि स्वामीचीं जी अनुपम दया तुम्हांवरी आहे ते दिनप्रतिदिनीं अभिवृद्धीस पावे ते गोष्टी करणें.\nतो योजिला संपूर्ण उद्योग सिद्धीस पावऊन सत्वरींच स्वामींचें आगमन ते प्रांते होत आहे तदोत्तर तुमच्या विचारें आणखीहि कितेक नाजुक धंद्याचे नेम परंपरेने राज्याभिवृद्धिस उपयुक्त आणि येहलोक-परलोक-साधन ज्यांत संपूर्ण कीर्ति ते सर्वहि यथान्यायें करुन दिल्हे जातील.\n(प्रतलेखन) शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे, पौष वद्य चतुर्थी रविवारीं लेखन समाप्त ॥\nभग्नकटिग्रीवं बखैर लिखितं मया\nशुद्धो वापि अशुद्धो वा मम दोषो न विद्यते ॥१॥\nमूर्खहस्ते न दातव्यमेतदवदति पुस्तकम ॥२॥\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/ceasefire-violation-by-pakistan-indian-jawan-martyr/43279", "date_download": "2019-04-20T16:48:38Z", "digest": "sha1:U4R6HZP7TV6U4QTHQWQDCMD3JGHXEGJM", "length": 7636, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा ���िंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद\nश्रीनगर | देशभरात होळी उत्साहात सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या कुरापती थांबन्याचे नाव घेत नाही. काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये आज (२१ मार्च) पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघनादरम्यान झालेल्या गोळीबतारीत एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे बारामूला, सोपोर आणि बांदीपुरा या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर ग्रेनेड हल्ला केला. या ग्रेनेड हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत.\nसोपोरमधील मुख्य चौकात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. यानंतर परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. चकमक सुरू असलेल्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बांदीपोरा येथील हाजिन येथे देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पोलीस या दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याची माहित मिळाली आहे.\n…कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार , भाजपविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी\nन्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार हत्याकांडानंतर सेमी ऑटोमॅटीक रायफल्सच्या विक्रीवर बंदी\nकुलभूषण जाधव प्रकरणी हस्तक्षेपास युनोचा नकार\nफॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड\nरामनाथ कोविंद येत्या २३ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/new-zealand-celebrates-new-year-278573.html", "date_download": "2019-04-20T17:00:03Z", "digest": "sha1:OTSH5Q2CORSDNV5P2LGGYINH5L5GZ3OH", "length": 13610, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूझीलंडच्या ऑकलॅंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढ���\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nन्यूझीलंडच्या ऑकलॅंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत\nशहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे.\n31 डिसेंबर: जगात सर्वात पहिल्यांदा नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू होतं ते न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात. ऑकलँड शहरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे\n328 मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण राहिले असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकमेकांना आलिंगन देऊन नागरिकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. न्यूझीलंड पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियामध्येही नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं आहे. एकेएक करत सर्वच देशांमध्ये नवं वर्षाचं स्वागत केलं जातं आहे.\nभारतात नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. सर्वत्र उत्सुक्तेचं वातावरण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : विश्वास न बसणारी घटना, तब्बल 220 km समुद्रात पोहत गेला हा कुत्रा\nकर्जात बुडाला पाकिस्तान, अर्थव्यवस्था आली डबघाईला\nही आहे फुलांची सर्वात मोठी बाजारपेठ, एका मिनिटात विकतात 25 लाख फुलं\nविक��लिक्सचा संपादक ज्युलियन असांजला लंडन पोलिसांकडून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड: इंग्लंडच्या PM थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला\nकॅनडात नोकरी करायची मोठी संधी, जाणून घ्या या नव्या योजनेबद्दल\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/talegaon-l-t/", "date_download": "2019-04-20T16:50:55Z", "digest": "sha1:CTRWA55NIP2JUWR3SYEBRW3GD5MRV6CG", "length": 2854, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon L & T Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : तिसऱ्यादिवशीही बेमुदत उपोषण सुरूच; प्रकृती खालवल्याने एक कामगार रुग्णालयात\nएमपीसी न्यूज - तळेगाव आंबी एमआयडीसीमधील एल अँड टी कंपनीतील सुमारे 200 कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी गेटवर सुरू केलेल्या आंदोलनास 14 दिवस होऊनही तोडगा निघालेला नाही. कंपनी व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण आणि काही अधिकारी…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-20T17:15:29Z", "digest": "sha1:U4ICDUWO3XY4WUHGFKINAL3ZGPFLLMEJ", "length": 16084, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"लेक शिकवा' अभियानावर समाजप्रबोधन - Dainik Prabhat", "raw_content": "\n“लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन\nआंबेगावच्या आदिवासी भागात जिजाऊ, विवेकानंद जयंती साजरी\nअवसरी -आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील तिरपाड, भागीतवाडी, निगडाळे, पोखरी, राजपूर, तळेघर आदी जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले आदी विविध वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी ‘लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन करण्यात आले.\nयेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव दांगट, मुख्याध्यापिका जयश्री गडगे, शिक्षक काळू शेखरे, खंडू येवले, सोमनाथ लोहकरे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करणारी घोषवाक्‍य स्पर्धा, गीत गायन झाले. इयत्ता सातवीतील अपेक्षा साळवे ही बालसभेच्या अध्यक्षस्थानी होती. मुख्याध्यापिका जयश्री गडगे, खंडू येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी करन घोईरत यांनी केले तर विशाल दांगट यांनी आभार मानले.\nयेथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती उंडे, उपसरपंच सचिन भागीत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल वाघमारे, अशोक लांघी, सुरेश भालेराव, चंदर कोळप, रुख्मिणी भागीत, विठ्ठल भागीत उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सचिन भागीत, मुख्याध्यापक मंगेश बुरुड, विजय दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी अर्षद बेंढारी, शिवम भालेराव, अपेक्षा करवंदे यांची भाषणे झाली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मायभूमी विकास परिवार पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दरेकर, शाम आगळे, वैशाली आगळे यांच्या वतीने मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बुरुड तर सविंद्रा कोळप यांनी आभार मानले.\nयेथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदा लोहकरे, सुनिल लोहकरे उपस्थित होते. विद्यार्थी साहिल लोहकरे, मयूर लोहकरे, प्रतिक कुऱ्हाडे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळ�� श्रेया लोहकरे या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ व कुणाल भवारी या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा केली होती. यावेळी राजमाता जिजाऊ चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका गुंजाळ यांनी केले तर आभार संतोष थोरात यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nशासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे मुख्याध्यापक आर. के दोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका एस. बी सातपुते, ए. व्ही जाधव, टी. आर. बोऱ्हाडे, एस. एल. ढमढेरे, बी. के. खेडकर, आर. व्ही. भागवत, सुनील शिंदे, भागवत भंगे, व्ही. वाय. साखरे, डी. आर. गव्हाणे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, बाल शिवबा आदी वेशभूषा केल्या होत्या. पोखरी शाळेत शिक्षक नवनाथ गाडेकर, सुभाष लिंगे. इष्टेवाडी शाळेत शिक्षक लुमा आंबेकर, संतोष भवारी. बेंढारवाडी येथे बाळासाहेब राऊत व बाळासाहेब इंदौरे व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-36/", "date_download": "2019-04-20T16:52:34Z", "digest": "sha1:RUGPC4ILV3D3C7E673EILK6PBUVY62UO", "length": 14737, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही - Dainik Prabhat", "raw_content": "\nखाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही\nसायबर सेलचे वैभव साळुंखे यांचे प्रतिपादन\nलोणी काळभोर – कोणतीही बॅंक आपल्या खातेदारांना खाते व एटीएम संबंधित माहिती विचारत नाही. त्यामुळे ही माहिती कोणालाही देऊ नका. याप्रकारचे फोन आल्यास तत्काळ आपल्या बॅंकेच्या शाखेशी, नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन पुणे सीआयडी सायबर सेलचे वैभव साळुंखे यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त सायबर गुन्हे जनजागृती मोहीमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्राचे हद्दीतील किस्टोन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बॅंकिंग फ्रॉड व इतर मुद्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक यशोधन सोमण, प्राचार्य जालिंदर कसबे, पोलीस पाटील रोहिणी हांडे, होंडा कंपनीचे माजी संचालक, किस्टोन महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.\nसाळुंखे म्हणाले की, फसवणूक होवू नये म्हणून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वतः स्वाइप करा. बॅंक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा. पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्ड वारंवार बदला. एटीएममधून पैसे निघत नसल्यास बॅंकेशी संपर्क साधावा. सोशल नेटवर्किंग साइटवर अनोळखी व्यक्‍तीशी मैत्री करू नका.\nऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर म्हणाले की, मोबाइल फोनवर अथवा संगणकावर फेसबुक अकाउंट सुरू करताना युजर आयडी व पासवर्ड कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसऱ्याचे फेक फेसबुक अकाउंट काढणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील अशी कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे.\nआपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहीती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, भडकाऊ संदेश पाठवू नका आणि अश्‍लील चित्रफित व चित्रे पाठवू नका.\nहा कायद्याने गुन्हा आहे. इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हीडीओ डाऊनलोड करू नका. नेट बॅंकिंग व ई-मेलचे पासवर्ड वरचेवर बदलत रहा. पासवर्ड किमान आठ अक्षरांचा असावा. त्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा. असे आवाहन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडण्याची भाजपाची नीती: अजित पवार\nदिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-सेना युतीचं ब्रीद: अजित पवार\nVIDEO: भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आग\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ना देशाचा विकास झाला ना राज्याचा: बापट\nराज ठाकरे बाळासाबांचे पुतणे, त्यांना स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही- अजित पवार\nभारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र अर्धवट \nनिवडणूका आल्या की नरेंद्र मोदींच्या अंगात येत- शरद पवार\nबारामती नगरपरिषद उपनराध्यक्षपदासाठी “फिल्डिंग’ ; अजित पवारांकडे इच्छुकांच्या येरझाऱ्या\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग य��ंच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/solapur?page=9", "date_download": "2019-04-20T16:35:22Z", "digest": "sha1:HANT5OOCCBG3HJKNDTB25YFVOYGTOZFK", "length": 4714, "nlines": 122, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - Solapur (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nआमच्याकडे शेवग्याचे बियाणे मिळेल, संपर्क:अर्जुन गायकवाड पाटील मो:-9075644055,9921300923\nडाळिंब विकणे आहे ८ टण माल आहे …\nकृषि दत्त ऍग्रो हायटेक सर्व्हिसेस कृषि दत्त ऍग्रो हायटेक…\nआमच्या कंपनी मार्फत कृषी क्षेत्रातील सर्व आधुनिक सोयी सुविधा ,साधनसामग्री, टेकनोलॉजी, यांची माहिती तसेच त्याबद्दल च्या सरकारी सबसिडी बद्दल सर्व मार्गदर्शन केले जाते. तसेच पॉली हाऊस ,शेडनेट उभारणी करून दिली जाते व नंतर त्यात काय करावे या बद्दल सर्व माहिती…\nआमच्या कंपनी मार्फत कृषी…\nSolapur 17-06-18 कृषि दत्त ऍग्रो हायटेक…\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील. गोल्डनची वैशिष्ट्ये- १. फळाची चमक जास्त २. टिकवण क्षमता १५ ते २० दिवस ३. बाजारात सर्वात शेवट उपलब्ध त्यामुळे किंमत जास्त ४.फळे वजनदार मिळतात संपर्क- दुर्गा हायटेक नर्सरी भैय्या गोर�� -९६०४८०१८२८…\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे…\nगोदाई फार्म वेणेगांव)(टेंभुर्णी ) ता.माढा जिल्हा सोलापूर येथे 5 एकर भगवा डाळिंब विक्री करण्याचे आहे. मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/04/", "date_download": "2019-04-20T16:12:59Z", "digest": "sha1:J4ZZYEHIPIR6KCABKSHLNE724JVGARCQ", "length": 5405, "nlines": 138, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nएका रविवारची दुपार... टी.व्ही. वर देव आनंदचा ‘तेरे घर के सामने’ पाहत बसले होते. पुढ्यात टी-पॉयवर टी. व्ही., डीश टी. व्ही., म्युझिक सिस्टीम आणि होम-थिएटरचा प्रत्येकी एक रीमोट, एक ए. सी. चा रीमोट आणि दोन सेल फोन असा सगळा संसार मांडलेला होता. इतक्यात दोनपैकी एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला. बघितलं तर बहिणीचा फोन होता. रविवारची दुपार आणि सख्ख्या बहिणीचा फोन म्हणजे किमान अर्धा तास तरी गप्पा ह्या ठरलेल्या तोपर्यंत टी. व्ही. म्यूट केलेला बरा असा विचार करून पुढे झाले तर त्या ढीगभर रीमोटस मधून नक्की कुठला पटकन उचलायचा तेच क्षणभर कळेना. स्वतःवरच वैतागत एकदाचं त्या देव आनंदला गप्प केलं आणि फोन उचलला....\nआजकाल हे असंच होतं... सी डी. लावून गाणी ऐकत असताना ए. सी. कमी किंवा जास्त करावासा वाटतो, एखादं छान ठेक्याचं गाणं लागलं की म्युझिक सिस्टीमचा ‘बास बूस्टर’ चालू करावासा वाटतो... आता या सगळ्या गोष्टी बसल्या जागेवरूनच करता येत असतील तर जागचं उठतंय कोण आणि कश्याला डी. लावून गाणी ऐकत असताना ए. सी. कमी किंवा जास्त करावासा वाटतो, एखादं छान ठेक्याचं गाणं लागलं की म्युझिक सिस्टीमचा ‘बास बूस्टर’ चालू करावासा वाटतो... आता या सगळ्या गोष्टी बसल्या जागेवरूनच करता येत असतील तर जागचं उठतंय कोण आणि कश्याला ते करत असतानाच सेलफोन वाजतो आणि मग पुढ्यातलं नक्की कुठलं चपटं यंत्र उचलून त्यावरची बटणं दाबायची ते त्याक्षणी ध्यानातच येत…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/02/webmajhacom.html", "date_download": "2019-04-20T16:51:21Z", "digest": "sha1:WMWILPQ3KN46TSVOPAHQ7B5QNYJD6SL6", "length": 6109, "nlines": 84, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: webmajha.com : फेब्रुवारी महिन्याचे पहिले अपडेट", "raw_content": "\nwebmajha.com : फेब्रुवारी महिन्याचे पहिले अपडेट\nवेबमाझा.कॉमचा हा केवळ दुसरा महिना. पहिल्या महिन्यात एकूण सहा लेख अपडेट केले. इंटरनेटवरुन या सर्व लेखांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हे उपलब्ध आकड्यांवरुन समजतेय. संपूर्ण जानेवारी महिन्यात ११२३७ वेळा वेबसाईटच्या पेजेसना भेट दिल्या गेल्या.\nया फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोन लेख नविन आहेत.\nमहाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वेबसाईट श्री. सचिन परब यांनी तयार केली. प्रबोधनकारांचे विचार ज्या पुस्तकांमध्ये साठविले गेले आहेत ते एकतर आज सहजच कुठेही उपलब्ध नाहीत किंवा आमच्या मराठी माणसाने त्यांच्याबद्दल जास्त वाचन केलेच नाही. प्रबोधनकार.कॉम कशी बनली यावर खुद्द सचिन परब यांनी लिहिलेला लेख आहे.\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nइंटरनेटच्या युगात अनेक ऑनलाईन शॉपिंगच्या साईटस उपलब्ध आहेत. आपण सर्वजण हे बघत असतो, परंतु कधी या वेबसाईटवरुन खरेदी करतो का जर करत असू तर आपल्याला एकूण या पध्दतीची माहिती असेल परंतु आजही अनेक इंटरनेट वापरणारे ऑनलाईन शॉपिंग करताना घाबरतात. रोजच्या वर्तमानपत्रात सायबर गुन्ह्यांच्या बातम्या वाचनात येतात, त्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस या गोष्टींपासून दूर राहतो. परंतु सायबर गुन्हे हे आता इतके सोप्पे राहिलेले नाहीत की कुठल्याही साईटवरुन आपल्या खात्याची चोरी होऊ शकते. यावरच थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय.\nऑनलाईन शॉपिंग करु या\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/elections2019-know-gadchiroli-chimur-constituency/45682", "date_download": "2019-04-20T16:49:09Z", "digest": "sha1:UFQ6EFPJJVFKHPBOWDRMPHSNMU2Y773N", "length": 11243, "nlines": 90, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#Elections2019 : जाणून घ्या...गडचिरोली-चिमूर मतदारसंघाबाबत | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय ���ंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#Elections2019 : जाणून घ्या…गडचिरोली-चिमूर मतदारसंघाबाबत\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#Elections2019 : जाणून घ्या…गडचिरोली-चिमूर मतदारसंघाबाबत\nआगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण वर्धा, नागपूर, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर या मतदारसंघाबद्दल तेथील उमेदवारांबद्दल जाणून घेतले आहे.\nआता आज आपण गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचा भाग आहे. या ठिकाणच्या रहिवाश्यांमध्ये आदिवासी लोकांचे प्रमाण मोठे आहे. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे ६ मतदार संघ येतात. ज्यामध्ये आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपूरी आणि चिमूर.\nगडचिरोली-चिमूर या मतदार संघातून यावेळी भाजपकडून अशोक नेते तर कॉंग्रेसकडून डॉ.नामदेव उसेंडी हे लोकसभेसाठी उभे आहेत. त्याचबरोबर बसपकडून हरीचंद्र मंगम, आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाकडून मनोबा नन्नावरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रमेशकुमार गजाबे असे एकूण ५ उमेदवार मैदानात उतरले आहेत.\nगडचिरोली – चिमूर मतदारसंघाची २०१४ ची स्थिती\nगडचिरोली – चिमूर मतदारसंघामधून भाजप उमेदवार अशोक नेते, कॉंग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी,तर बसपचे रामराव नन्नावारे हे लोकसभेसाठी उभे होते. त्यावेळी भाजपच्या अशोक नेते यांना ५,३५,९८२ इतके मत मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या नामदेव उसेंडी यांना २,९९,११२ इतके मतं मिळाली होती. जवळपास २,३६,८७० मतांच्या फरकांनी भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला ३६ टक्के कॉंग्रेसला २० टक���के आणि बसपला केवळ ४ टक्के मत मिळाली होती.\nगडचिरोली – चिमूर मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या १४,६८,४३७ इतकी असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या ७,१५,६८६ तर पुरुष मतदारांची संख्या ७,५२,७५१ इतकी आहे.\nमहारष्ट्रातील विस्ताराने सर्वात मोठा मतदार संघ\nगडचिरोली हा मतदार संघ महारष्ट्रातील विस्ताराने सर्वात मोठा मतदार संघ आहे. अनूसुचित जातीसाठी येथील जागा राखीव आहे. सर्वधिक मागास आणि आदिवासी बहूल असा भाग गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामूळे येथे प्रचार, प्रसारासाठी उमेदवारांपुढे मोठे आव्हान होते.\nसध्या हा मतदार संघ भाजपच्या खात्यात आहे. मात्र २०१४ मध्ये दिलेले आपले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर या ठिकाणी दिसून येतो. मात्र येथील नगरपालिका, नगर पंचायत, आणि जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने ती एक जमेची बाजू भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी असल्याचे देखील बोलले जात आहे.\nयेथील इतिहास पहिला तर १९६७ मध्ये ही लोकसभेची जागा अस्तित्वात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत २०१४ पर्यंत कॉंग्रेसने ७ वेळा आपली सत्ता राखली होती. तर २०१४ मध्ये भाजपने या जागेला आपल्या ताब्यात घेतले. आता देखील १४ प्रमाणेच भाजपचे अशोक नेते आणि कॉंग्रेसचे नामदेव उसेंडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.\nRaju Waghmare Congress | भाजपकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी\nभाजप काँग्रेसला घाबरल्यामुळे मला नजरकैद | संजय निरुपम\nनोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग\nलोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/79518-social-media-marketing-tips-from-the-ones-you-know", "date_download": "2019-04-20T16:56:53Z", "digest": "sha1:FGP5P5LAVHMUV2I2YBC4273PWY6MFR7L", "length": 8185, "nlines": 21, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "आपल्याला ज्ञात असलेल्या नमूलवरुन सामाजिक मीडिया विपणन टिपा", "raw_content": "\nआपल्याला ज्ञात असलेल्या नमूलवरुन सामाजिक मीडिया विपणन टिपा\nआपण एक लहान आणि नवीन व्यवसाय चालवत असल्यास, आपण सोशल मीडिया उपस्थितीकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता आहे. आणि आपण Facebook, Twitter, Pinterest, LinkedIn, आणि Google+, Nik Chaykovskiy, Semaltट तज्ञांच्या वेबसाइटवर पुरेसा वेळापेक्षा जास्त खर्च करत असल्यास आपल्याला हे सुनिश्चित करते की या साइट्स आपल्याला बरेच फायदे देत आहेत वेळ अशाप्रकारे सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करणे आणि त्यांच्या व्यवस्थापनात थोडा वेळ ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण किती वेळ खर्च कराल ते आपल्या वेबसाइटवर किती दृश्ये मिळतील आणि आपण किती ऑनलाइन विक्री करू शकता हे ठरवेल. फेसबूक आणि ट्विटर हे दोन मुख्य सोशल मीडिया नेटवर्क आहेत, जेथे वैयक्तिक आणि ब्रॅन्ड एक्सपोजर खूप महत्त्वपूर्ण असतात - vapor skinz sigelei 150 watt. आज, आम्ही प्रत्येक लहान व्यापारीसाठी काही सामाजिक मीडिया विपणन टिपा सामायिक केल्या आहेत.\nफेसबुक वापरताना, आपण पेज तयार करणे, समुदायांमध्ये सामील होणे आणि फेसबुक जाहिरातींद्वारे जास्तीत जास्त लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे. हे आपल्याला खूप खर्च करणार नाहीत, परंतु आपल्या लक्ष्य प्रेक्षकांना नक्कीच आपल्या ब्रँड आणि आपल्या व्यवसायाबद्दल सर्वकाही जाणून घेण्यास मिळेल. पहिला टप्पा म्हणजे आपले व्यवसाय पृष्ठ तयार करणे आणि ते Facebook द्वारे सत्यापित करणे. आपण आपल्या ब्रॅण्डबद्दल बरेच आकर्षक सामग्री भरा आणि दर्जेदार लेख लिहा याची खात्री करा. समुदायांमध्ये पृष्ठ सामायिक करा आणि हे आवडण्यासाठी इतरांना विनंती करा.पुढील चरण म्हणजे फेसबुकसाठी सामग्री धोरण तयार करणे आणि आपले बरेच चाहते ऑनलाइन असताना लेख प्रकाशित करणे. आपण पोस्ट्स शेड्यूल केल्यास आणि जास्तीत जास्त एक्सपोजर प्राप्त केल्यास, विशेषतः पीक वेळेत (महानगरपालिकेच्या) वेळेत हे चांगले होईल.\nट्विटरचा वापर करताना, आपले ध्येय बरेच अनुयायी मिळवा आणि ते शक्य करण्यासाठी योग्य हॅशटॅग घालू पाहिजे. जगाशी संवाद साधण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी ट्विटर सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या ट्वीट व्हायरल झाल्यास, आपण उत्कृष्ट ऑनलाइन हजेरीचे सुनिश्चित करू शकता. शक्य तितक्या लवकर आपल्या जैव योग्यरित्या क्राफ्ट करणे आहे आपले नाव, प्रोफाइल चित्र समाविष्ट करा आणि आपल्या ब्रान्डशी एखाद्या लिंकसह आपल्याबद्दल थोडे लिहा. पुढील पायरी आहे ज��यांना आपण अनुसरण करू इच्छित आहात त्यांना निवडण्यास आणि त्यांना परत पाठविण्यासाठी त्यांना सांगा. दररोज या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा आणि आपल्या प्रेक्षकांना नेहमीच स्वारस्य ठेवावे याची खात्री करा. आपण Twitter वर काही आकर्षक आणि उपयुक्त सामग्री शेअर केल्यास, काही दिवसांमध्ये आपल्याला खूप अनुयायी मिळतील अशी शक्यता आहे.\nलिंक्डइन हे तिसरे सर्वात प्रसिद्ध आणि अद्भुत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. येथे नोकरी शोधक आणि व्यापारी रोजच्यारोज भेटतात. लिंक्डइन आपल्या डिजिटल सीव्ही आहे हे सांगणे चुकीचे होणार नाही. येथे आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवाविषयी, शिक्षणाच्या पार्श्वभूमीविषयी लिहावे आणि बर्याच लोकांच्या संख्येशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आपण जितके अधिक लोक जोडले जातील, तितके ऑनलाइन ऑनलाइन नियुक्त करण्याच्या आपल्या संधी असतील. जरी आपण लिंक्डइनवर एखादा व्यवसाय करत आहात आणि त्याचा प्रचार करत असलात तरीही आपण कनेक्शन आणि आपल्या अनुयायांच्या संख्येवर आधारित सहजतेने संपर्क साधू शकता. येथे नियमितपणे आपल्या सामग्रीची जाहिरात करा आणि जवळजवळ दररोज गोष्टी सामायिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2019-04-20T16:51:49Z", "digest": "sha1:MWPNO5I6PQLYJ3FMQEXD6LKF4Z3CSZRI", "length": 12738, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'पुरंदर'च्या नियोजनात 'पीएमआरडीए'चा समावेश? - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘पुरंदर’च्या नियोजनात ‘पीएमआरडीए’चा समावेश\nराज्य सरकार विचार सुरू : दोन दिवसांत होणार बैठक\nपुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसह (एमएडीसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) देखील समावेश करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या या सातपैकी काही गावे “पीएम��रडीए’ हद्दीत येतात. विमानतळ विकसनाचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तार करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे. त्यासाठी “एमएडीसी’बरोबरच आणि “पीएमआरडीए’ यांना या कंपनीत स्थान देण्यात यावे. तसेच या तिन्ही संस्थांकडून विमानतळ विकसनासाठी बीज भांडवल उभे राहू शकते, हा त्यामागे विचार असल्याचे “एमएडीसी’च्या सूत्रांनी सांगितले.\nअसे असेल निधीचे गणित\nपुरंदर येथील विमानतळ हे “पीपीपी’ मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एमएडीसी बरोबरच “पीएमआरडीए’चा समावेश “एसपीव्ही’मध्ये केल्यास विमानतळाची उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी 40 टक्के निधी उपलब्ध होऊ शकतो. उर्वरित 60 टक्‍के निधी निविदा मागवून खासगी कंपनीने उभा करणे, तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित खासगी कंपनीकडे देणे सोयीचे ठरू शकते, असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ही बैठक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवा��ांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.shyamjoshi.org/guru-padukashtak2", "date_download": "2019-04-20T16:11:14Z", "digest": "sha1:4XSTP7JJV5AIYGFLZ3IOUDFF75QX3FHX", "length": 6890, "nlines": 27, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "स्तोत्र - मंत्र", "raw_content": "गणेश स्तोत्र देवी स्तोत्र विष्णु स्तोत्र शिव स्तोत्र विठ्ठल स्तोत्र नवग्रह स्तोत्र हनुमान स्तोत्र श्री दत्तात्रेय स्तोत्र श्री गजानन महाराज स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तोत्र साईबाबा स्तोत्र श्री सद्‌गुरु स्तोत्र संकीर्ण इतर स्तोत्र\nगणेश आरती देवी आरती शिव आरती विष्णु आरती विठ्ठल आरती हनुमान आरती नवग्रह आरती श्री दत्तात्रेय आरती श्री गजानन महाराज आरती श्री स्वामी समर्थ आरती श्री सद्‌गुरु आरती साईबाबा आरती संकीर्ण इतर आरती\nगणेश नामावली देवी नामावली शिव नामावली विष्णु नामावली विठ्ठल नामावली हनुमान नामावली नवग्रह नामावली श्री दत्तात्रेय नामावली गजानन महाराज नामावली स्वामी समर्थ नामावली साईबाबा नामावली श्री सद्‌गुरु नामावली संकीर्ण इतर नामावली\nभावार्थदीपिका ज्ञानेश्वरी दुर्गा सप्तशती संस्कृत शिवलीलामृत शंकरगीता गुरुचरित्र दत्तगीता इतर ग्रंथ पोथी श्री नवनाथ भक्तिसार कथा श्री गुरुचरित्र मराठी कथासार\nभद्र मंडल व देवता शान्ति व देवता वैदिक सुक्त पूजन कर्म विधी पूजा शान्ति साहित्य यादी धर्म शास्त्र नियम निर्णय\nव्रत - पूजा - कथ��\nवेद-संहिता पुराण स्मृती ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र प्राचीन हिंदू साहित्य उपनिषद भारतीय षट् दर्शन ब्राह्मण ग्रंथ संहिता सुत्र व तंत्र ग्रंथ\nस्तोत्र - मंत्र > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2019-02-21 17:00:11\nश्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात् परात्मा मज भेटविला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें अंगेच मातें परब्रह्म केलें अंगेच मातें परब्रह्म केलें प्रचंड तो बोधरवि उदेला प्रचंड तो बोधरवि उदेला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जयाची विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची अखंड भेटी मजला तयाची परं पदीं संगम पूर्ण झाला परं पदीं संगम पूर्ण झाला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥ जो सर्वदा गुप्त जनांत वागे विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥ जो सर्वदा गुप्त जनांत वागे प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्तिभावांकरितां भुकेला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥ अनंत माझे अपराध कोटी नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं प्रबोध करितां श्रम फार झाला प्रबोध करितां श्रम फार झाला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥ कांहीं मला सेवनही न झालें विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥ कांहीं मला सेवनही न झालें तथापि तेणें मज उद्धरीलें तथापि तेणें मज उद्धरीलें आता तरी अर्पिन प्राण त्याला आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥ माझा अहंभाव वसे शरीरीं विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥ माझा अहंभाव वसे शरीरीं तथापि तो सद्गुरु अंगिकारीं तथापि तो सद्गुरु अंगिकारीं नाहीं मनीं अल्प विकार ज्याला नाहीं मनीं अल्प विकार ज्याला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥ आतां कसा हा उपकार फेडूं विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥ आतां कसा हा उपकार फेडूं हा देह ओवाळुनि दूर सांडूं हा देह ओवाळुनि दूर सांडूं म्यां एकभावें प्रणिपात केला म्यां एकभावें प्रणिपात केला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥ जया वानितां वानितां वेदवाणी विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥ जया वानितां वानितां वेदवाणी म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥ जो साधुचा अंकित जीव झाला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥ जो साधुचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला नारायणाचा भ्रम दूर केला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १० ॥ ॥ इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-761/", "date_download": "2019-04-20T16:53:26Z", "digest": "sha1:25UOH76XLAIXIJLLTGHSWY27YBUULI6Z", "length": 27067, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मू.जे. महाविद्यालयाचे देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्र��सचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान क्रीडा मू.जे. महाविद्यालयाचे देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान\nमू.जे. महाविद्यालयाचे देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान\n मू.जे. महाविद्यालयाने खान्देशाच्या नव्हे तर देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान दिल्याचे सांगत स्वायत्तत्तेनंतर विकासाची अधिक गती येईल अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केली. अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जीवनचरित्रावरील चंद्रकांत भंडारी लिखित ‘आनंदयात्री’ या स्मृतिग्रंथासह आठवणींची ह्रद्द पाने या शशिकांत वडोदकर आणि चंद्रकांत भंडारी यांनी संपादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.\nआनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वा��चालीच्या निमित्ताने आनंदघनस्मृती या संगीत कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी मू.जे.महाविद्यालयातील विवेकानंद भवनाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, केसीई संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, प्रख्यात गायक राहुल देशपांडे, छबिलभाई शहा, दलूभाऊ जैन, डॉ.अरुणा पाटील उपस्थित होते.\nकुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी केसीई संस्थेचे कौतुक करीत डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या विचारांना पुढे नेणारी वैचारिक दिशा संस्थेच्या प्रत्येक घटकाने ठेवावी असे आवाहन केले. यावेळी मू.जे.महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करावी असा प्रस्ताव प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांचेकडे सुपूर्द केला.\nकाही प्रवृत्तींमुळे केसीईला मेडिकल कॉलेज मिळु शकले नाही- आ.खडसे\nअरूणभाई गुजराथी आणि मी एका स्टेजवर असताना ते अगोदर बोलले तर आपण नंतर काय बोलावे हा प्रश्न असतो. पण राजकिय भाषणात मी वरचढ असतो. मात्र साहित्यातील भाषणात अरूणभाई नेहमीच वरचढ असतात, कारण त्यात वापरलेले शब्द हे खुप मोठे असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. तसेच काही व्यक्तीच अनेक पिढ्यांपर्यंत आपले जीवनचरित्र घेवून जातात, त्यापैकी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे होते. केसीईला मेडिकल कॉलेज मिळावे अशी त्यांची इच्छा होती. 1995 मध्ये मंत्रीमंडळात तसा प्रस्ताव मान्य झाला होता. पण जिल्ह्यातील काही प्रवृत्तीमुळे केसीईला मेडिकल कॉलेज मिळू शकले नसल्याचे खडसे यांनी सांगितले.\nस्व.अण्णासाहेब बेंडाळेंनी कर्मयोग जपला- गुजराथी\nअरूणभाई गुजराथी म्हणाले, की डॉक्टरांमध्ये आता स्पेशलायझेशन आले आहे. पण अण्णासाहेब बेंडाळे हे सर्वच कामात पारंगत होते. त्यांच्यातील कर्मयोग हा घेण्यासारखा असून, ते कधी नशीब- नशीब न करता कर्मयोग जपला असल्याचे ते म्हणाले.\nप्रस्तावनेत केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले माझे पिता डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या प्रेरणेने मी खंबीरपणे उभा आहे. मी त्यांच्या वैभवशाली पितृछत्रछायेत जन्मलो व वाढलो. डॉ. बेंडाळे यांना शास्त्रीय संगीत, नाट्य, शिल्पकला अशा सर्जनशील ललित कलांची आवड होती. म्हणून आजचा आनंदघनस्मृती हा कार्यक्रम आहे. केसीई संस्था थिंक ग्लोबली, ऐक्ट लोकली अशी मूल्यात्मक प्रगतीची आकाशाला गवसणारी व जमिनीशी घट्ट नाते जुळविणारी विचारसरणी पुढील काळात अंगीकारत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी आ.शिरीष चौधरी, माजी प्राचार्य अनिल राव, खा.रक्षा खडसे, जीवनताई झोपे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री भलवतकर यांनी तर आभार डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी मानले. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी यानंतर सुगम संगीत, शास्त्रीय गायन आणि सुश्राव्य भक्ती गीते सादर केलीत.\nPrevious articleआशिया चषकासाठी रोहितची टीम इंडिया सज्ज\nNext articleराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार उद्या जिल्ह्यात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/word", "date_download": "2019-04-20T16:35:40Z", "digest": "sha1:3FE3ZKCP4RPB6YUOY5EWAK6B46O3ODFT", "length": 8842, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - आनंद", "raw_content": "\nपरदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात\nश्रीआनंद - सात वारांचीं पदें\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - रविवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - सोमवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने व��गळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - मंगळवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - बुधवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - गुरुवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - शुक्रवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - शनिवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय पहिला\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय दुसरा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय तिसरा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय चवथा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय पांचवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय सहावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय सातवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय आठवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय नववा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय दहावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय अकरावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nगरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें-उघडें\nगरीबाची घोंगडी जरी कमी मोलाची असली तरी ते गेल्‍यानें त्‍याचे फार नुकसान होते\nकारण शीतनिवारणार्थ त्‍याजजवळ दुसरे काही साधनच नसते. गरीब मनुष्‍याचे अल्‍पहि नुकसान झाले तरी ते त्‍याला फार जाचते.\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६���७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dhananjay-munde-won-election-260640.html", "date_download": "2019-04-20T16:20:51Z", "digest": "sha1:J5DSB5EDWHSUYEBHDEEJXLJQDGQCFEUY", "length": 14529, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची बाजी", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nपरळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची बाजी\nसमितीच्या 18 जागांपैकी 14 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकल्यात.\n15 मे : बीड जिल्ह्यातल्या मुंडे विरुद्ध मुंडे या पारंपरिक लढाईत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी बाजी मारलीय. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय. समितीच्या 18 जागांपैकी 14 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकल्यात.\nतर पंकजा मुंडे गटाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. यापूर्वीच्या नगरपालिका आणि झेडपी इलेक्शनमध्येही धनंजय मुंडे गटाने बाजी मारलीय.\nझेडपीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेत मात्र भाजपच्या पंकजा मुंडेंनीच बाजी मारलीय. राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी बंडखोरी केल्याने झेडपी अध्यक्ष भाजपचा बनलाय. बाजार समितीत मात्र, 18 पैकी 14 जागा जिंकत धनंजय मुंडे गटाने स्पष्ट बहुमत मिळवलंय.\nगेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायच���. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला होता. आता तीच परळी बाजार समिती पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हातात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dhananjay mundeparaliधनंजय मुंडेनिवडणूकपरळी\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A5-83744/", "date_download": "2019-04-20T17:21:57Z", "digest": "sha1:QFN3R5RLRIMZ44EQH5C7UUGC3CZM7HYN", "length": 6705, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon - भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon – भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर\nTalegaon – भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर\nएमपीसी न्युज – रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला दुचाकी धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 17) सकाळी सातच्या सुमारास बेगडेवाडी-माळवाडी रस्त्यावरील घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ झाला.\nश्रीनिवास विश्वंभर पवार (वय 28), शीतलकुमार महावीर चिंचवडे (वय 33, दोघे रा. म्हाळुंगे, ता. खेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संदीप श्रीनिवास शेट्टी (रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीनिवास, शितलकुमार आणि संदीप हे तिघेजण दुचाकीवरून (एमएच 14/ एवाय 0209) जात होते. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची बेगडेवाडी-माळवाडी रस्त्यावर घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या कठड्याला थडकली. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, श्रीनिवास आणि शितलकुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याचा पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.\nNigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन\nPune : चक्क कारचालकालाच मिळाली हेल्मेटसक्तीची दंडात्मक पावती\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Templatetalk:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T17:23:13Z", "digest": "sha1:26CVATHK4RC3UEUJDKPNCHB3WH7RC6HA", "length": 4257, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Templatetalk:मुखपृष्ठ संक्षिप्त सूची - Wiktionary", "raw_content": "\nहा/हे पान किंवा लेख विक्शनरी मुखपृष्ठावरून दुव्याने सांधलेला असण्याची शक्यता आहे तेव्हा हा लेख किंवा विभाग परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने संपादकीय योगदान करून सहकार्य करा अथवा आपली मनमोकळी प्रतिक्रीया विक्शनरी:चावडी येथे नोंदवा.\nविक्शनरी:निर्वाह पानावर मुखपृष्ठ व विक्शनरीची दैनंदिन देखभाल कशी करावी या बद्दल माहिती उपलब्�� केली आहे तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान मुखपृष्ठावरून सांधलेले नसेल तर हा संदेश काढून टाका.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २००७ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/345856", "date_download": "2019-04-20T16:24:43Z", "digest": "sha1:7PJZTFHUPRT2L5GSKPSIR3T6Y6JBQ75O", "length": 1798, "nlines": 19, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "विविध उच्च दर्जाच्या डोमेनसह मिमलॅट साइट", "raw_content": "\nविविध उच्च दर्जाच्या डोमेनसह मिमलॅट साइट\nमाझ्याजवळ एक अशी वेबसाइट आहे ज्यामध्ये \". कॉम \"आणि\". कॉम. आउ \"डोमेन - buy austria passport online. मला \". कॉम. au \"मिमल वापरकर्ते आणि साइट\". कॉम \"प्रत्येकासाठी.\nखालील आहे hreflang या दुरूस्त करण्यासाठी दुवे योग्य\nमाझ्याजवळ डोमेनच्या www व non-www आवृत्तींचा वापर करून दोन्ही साइट्सवर एक कॅनॉनिकल समस्या आहे.आत्ता माझ्या कॅनॉनिकल दुवा आहे https: // वेबसाइट. कॉम. ऑउ . मी www आवृत्तीस बदलू इच्छित आहे. जोपर्यंत मी कायम पुनर्निर्देशित केला आहे तोपर्यंत हे करणे ठीक आहे काय हे कोणत्याही एसईओ किंवा पृष्ठ रँकिंग नाश होईल\nहे विश्लेषण, टॅग व्यवस्थापक आणि वेबमास्टर साधने प्रभावित करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T17:11:40Z", "digest": "sha1:4YQXB4VXGGC7AN7XZDJZEB7Y72M6RWIQ", "length": 19354, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्यक्ती चित्रे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"व्यक्ती चित्रे\" वर्गातील माध्यमे\nएकूण २५७ पैकी खालील २०० संचिका या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nBABA.jpg १,०२४ × ७६८; ३८० कि.बा.\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शे��र-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sportnews-ind-vs-nz-2nd-t-20-match-india-win/", "date_download": "2019-04-20T16:18:31Z", "digest": "sha1:NMVRO6TSL7P2Z6PVD55FDLFN3XUK6RE3", "length": 20412, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दणदणीत विजय | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम��या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान क्रीडा दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nदुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nऑकलंड : भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी-२० सामना गोलंदाजांचा भेदक मारा आणि दमदार सलामीच्या जोरावर जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या आव्हानाचा सहज पाठलाग केला. त्याचबरोबर शिखर धवन (३०), ऋषभ पंत (४०), विजय शंकर (१४) आणि महेंद्र सिंह धोनीने (१४) धावांचे योगदान दिले.\nभारताच्या कृणाल पंड्याने तीन विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कृणालला यावेळी अन्य गोलंदाजांनीही चागली साथ दिली. न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने अर्धशतकी खेळी साकारली. न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली.\nरोहितने यावेळी २९ चेंडूंत०३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला चांगली साथ दिली.\nPrevious articleइंदिरानगर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता\nNext articleआचारसंहितेपूर्वी शिक्षकभरतीची जाहिरात \nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभारत २०११चा विश्वचषक जिंकला तेव्हाची गोष्ट\nऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा टी २० सामना भारत जिंकणार का\nभारताचा चार धावांनी पराभव; टी २० मालिकाही ग��ावली\nपहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव\nभारत- न्यूझीलंड टी२० मालिका ६ फेब्रुवारीपासून\n२३ मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.apalimarathistatus.in/2018/04/shivaji-maharaj-history-in-marathi.html", "date_download": "2019-04-20T17:10:07Z", "digest": "sha1:NQSXFFGV7UWXJD2XHNAUHGRWYL6AJP4H", "length": 18155, "nlines": 462, "source_domain": "www.apalimarathistatus.in", "title": "Shivaji maharaj history in marathi - Apali marathi status", "raw_content": "\nपूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.\nकुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण\nजन्म :- १९ फेब्रुवारी 1630\nजन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.\nमृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.\nमृत्यू ठिकाण :- रायगड.\n१. सई बाई (निंबाळकर)\nमुले - संभाजी, राजाराम,\nमुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर\nहि जरी या मातीची खंत आहे\nतरी संभाजी राजे अजुन\nमराठ्यांच्या छातीत जिवंत आह\nमुंडके उडवले तरी चालेल\nपण मान कुणापुढे वाकणार नाही l\nडोळे काढले तरी चालेल\nपण नजर कुणापुढे झुकणार नाही l\nजीभ कापली तरी चालेल\nपण प्राणाची भिक मागणार नाही l\nहात कापले तरी चालेल\nपण हात कुणापुढे जोडणार नाही l\nपाय तोडले तरी चालेल\nपण आधार कुणाचा घेणार नाही l\nगर्व नाही माज आहे या मातीला\nमर्द मराठा म्हणतात या जातीला l\n\" मरण आले तरी चालेल,\nपण शरण जाणार नाही.\nप्राण गेला तरी चालेल,\nपण स्वधर्म धर्म सोडणार नाही. \"\nll जय जिजाऊ ll\nll जय शिवराय ll\nशिवाजी महाराजांचे निधन झाले\nहि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास\nसमजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून\nसचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत\nसांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब\nबादशहाने हातातील कुराण बंद करून\nबाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास\nसजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने\nदोन्ही हा�� पसरून आभाळाकडे\nअल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले\nप्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -\"हे\nदेवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते\nखर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार\nकर. आमच्या हिँदूस्थानातील महान\nमानवतावादी व सर्वधर्म जातीतील\nस्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू\nझाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची\nशत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे\nएकच राजे छत्रपती शिवाजी माझे\nछत्रपती शिवाजी महाराज कि जय\nप्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं\nअसल्यास \" हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...\nमाझ्याही शिवबांच एक राज्य होत,\nजगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll\nसुख शांती समाधान नांदत जिथे,\nअस ते एक बहूजन स्वराज्य होत ll\nजाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,\nन्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll\nन्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,\nपण अन्याय कुणावर झाला नव्हता ll\nराज्यांचा राज्य कारभार असा होता,\nगवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll\nस्वतःसाठी सारेच जगतात या जगी,\nरयतेसाठी जगणारे शिवराय होते ll\nस्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,\nअवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll\nकितीही गुणगान केले तरी कमीच,\nअसे अमुचे छत्रपती शिवराय होते ll\nआपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,\nआपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,\nकुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)\n5. कोथळीगड (पेठचा किल्ला)\n3. गोंड राजाचा किल्ला\nभावांमधील नाते (B rother quotes in marathi) आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे , म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/5-foods-which-will-reduce-belly-fat/", "date_download": "2019-04-20T16:45:17Z", "digest": "sha1:5YETMOKU5KOVNUZPQJ7D5NSDLYXC3DPU", "length": 14618, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपण आणि आपली मित्रमंडळी चित्रपटातील सलमान, शाहरुख, ह्रितिकची बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून भारावून जातो, त्यासारखे सिक्स पॅक अॅब्स आपले देखील असावेत, असे आपल्याला नेहमी वाटत असते. त्यासाठी आपण जिममध्ये जाऊन खूप वेळ व्यायाम करतो, पण हे सर्वकाही केल्यानंतर देखील आपले काही सिक्स पॅक अॅब्स बनत नाहीत, त्याएवजी आपले पोट आणखी सुटत जाते. पोट सुटल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग तुम्ही विचार करता की, मी सर्व काही करून देखील माझे पोट का सुटले आज तुमच्या याच प्रश्नावर आम्ही काही उपाय घेऊन आलो आहोत.\nतुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटत, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. आज आम्ही तुम्हाला यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे, हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल…\nसर्वच डेअरी उत्पादनांमुळे गॅस निर्माण होतोच असे नाही. चीज आणि दुध आपले पोट सुटणे थांबवू शकते. पण दही विशेषतः ग्रीक योगर्ट (दह्याचा एक प्रकार) आपल्याला या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो. याचे कारण असे की, दही हे चांगले जीवाणू (Good Bacteria) तयार करतात, ज्यामुळे आपल्या आतड्यांमधील अन्नप्रक्रिया चांगल्याप्रकारे होते आणि त्यामुळे सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. प्रोबायोटिक दह्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन ठेवण्यास मदत होते.\n२. काकडी (पाण्याची मात्र जास्त असलेल्या भाज्या आणि फळे)\nजास्त प्रमाणात पाणी पिल्याने आणि जास्त पाणी असलेल्या भाज्या किंवा फळे खाल्ल्याने तुम्ही तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता. काकडी हे तुमचे पोट साफ करण्यासाठी उत्तम आहे. काकडी, टरबूज, द्राक्षे आणि अननस यांच्या मदतीने फुगलेले पोट तुम्ही कमी करू शकता. अननसमध्ये पोटॅशियम असते, ते पोटातील पाणी संतुलित करते. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अननस आवर्जून खाल्ले पाहिजे.\nपोटाच्या दुखण्यावर आलं हे एक रामबाण उपाय आहे. आलं आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. आल्याचे चमत्कारिक आणि आरोग्यमय फायदे आहेत. त्यातलाच एक फायदा म्हणजे हा फुगलेले पोट कमी करण्यात मदत करतो. आलं हे आतड्यांना साफ करण्याचे काम करते आणि यामुळे पचनक्रिया चांगली राहते.\nकेळी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते आणि त्याचबरोबर आळशी माणसांना देखील केळी आवडतात. त्यामुळे केळी खायला आवडणार नाहीत, असे कोणतेही कारण नाही आहे. पण कधीही पूर्णतः पिकलेली खेळीच खावीत, कारण कच्चे केळे खालल्याने गॅस होतो. केळी जर तुम्ही योग्य त्या प्रमाणात खाल्लात, तर तुम्ही तुमचे सुटलेले पोट आटोक्यामध्ये आणू शकता.\nओट्समध्ये विद्रव्य फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हा एक स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. ओट्स हे गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी उपयोगी आहे. ओट्समुळे बद्धकोष्ठता टाळता येत असल्याने, तुमचे पोट सुटत नाही. विद्रव्य फायबरचे इतर स्त्रोत हे सफरचंद, पेर आणि स्ट्रॉबेरी हे आहेत.\nवरील सर्व खाद्यपदार्थ तुमच्या अस्वस्थ भावनांना दूर करण्यास मदत करेल. या पदार्थांचे योग्यरीत्या सेवन केल्याने तुम्ही फिट राहू शकता आणि तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\n‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत जाणून घ्या\nयोगर्ट आणि दही एकच नाहीत दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nप्रिय रतन टाटांना एक “सहिष्णू” पत्र\nअपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते\nबहुगुणी वरई : आहारावर बोलु काही-भाग १३\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \nफडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nनाश्त्यामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका\nमैत्रिणीला “चॅटिंग” वर इम्प्रेस करायचंय\nकॉफीचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहित नसणार…\nअविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा\nया अपशकुनी गाण्याने १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nमहाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार\nइस्त्राईलच्या या ‘मृत समुद्रात’ कुणीच माणूस बुडत नाही जाणून घ्या या मागचं रहस्य\nराफेल: अंबानीला कंत्राट मिळालं HAL चं काम काढलं HAL चं काम काढलं कोर्टाने काय म्हटलं\n‘ती’चं आणखी एक धाडसी पाउल – इंजिनीअर असूनही ‘ही’ तरुणी करतेय शेती\nदारू पिल्यानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक का दिसतं\nबंगालमधील दुर्गा पूजेची सुरूवात इंग्रजांनी केली होती स्थानिक जमीनदारांना खिश्यात घालण्यासाठी\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nकाजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-workers-beat-hawkers-in-panvel-275329.html", "date_download": "2019-04-20T17:04:23Z", "digest": "sha1:MTSFILUV6MNXE7T5WZSRAGBG7WW5SDCQ", "length": 15363, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे", "raw_content": "\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nपनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे\nत्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.\nपनवेल, 27 नोव्हेंबर: विक्रोळीमध्ये आज सकाळी मनसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर मनसैनिक चवताळले होते. आंदोलनाचं नियोजन करा असं राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.\nपनवेल इथे फेरीवाल्यांना चोप देऊन मनसैनिकांनी पळवून लावलं आहे. फेरीवाल्यांच्या गाड्यांची नासधूस केली आहे. गेल्या काही काळापासून या भागात फेरीवाल्यांची मुजोरी वाढली होती, फेरीवाल्यांनी रस्ते अडवले होते तसंच स्थानिक लोकांसोबत यांची अरेरावी वाढली होती. म्हणून मनसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं आहे. मनसैनिक सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचं आंदोलन झालं आहे.\nपण काही दिवसांपूर्वी फेरीवाल्य��ंना मार देणारे मनसे कार्यकर्ते आता स्वत:च मार खाऊ लागले आहेत. विक्रोळीत मनसेच्या विश्वजीत ढोलम यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना आज सकाळी जबर मारहाण झाली होती. या हल्ल्यामागे काँग्रेस असून हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलवली. मराठी पाट्यांसाठीच्या आंदोलनाचं नियोजन चुकल्याचं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं होतं. तसंच मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केली होती.\nत्यामुळे आता मनसे-फेरीवाला वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/79983-white-hat-practice-from-mimitrate", "date_download": "2019-04-20T16:13:25Z", "digest": "sha1:GXRUYKRG57JU6LS2H45RSH5MMFC5PGFZ", "length": 6383, "nlines": 38, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मिमलट्रेटवरून व्हाईट-हॅट सराव", "raw_content": "\nऍन्ड्र्यू डायन, द Semaltेट तज्ज्ञ, ने असे म्हटले आहे की एसइओमध्ये प्रचंड बदल होतो आणि आम्ही शोध यंत्रांच्या 9 अल्गोरिदम वर होणाऱ्या अलीकडील प्रगतींचा सतत प्रतिसाद करीत आहोत. Searchmetrics 2016 अहवालाद्वारे सूचित केल्याप्रमाणे, Google त्याच्या ऑर्जिटिक वेबसाइट पोजीशनिंग अल्गोरिदम मधील खालील गोष्टींचे मूल्यांकन करते:\nवापरकर्त्याच्या हेतूशी संबंधित सामग्रीची प्रासंगिकता.\nसिद्धांत आणि शोध इंजिन ऑप्टिमायझेशनच्या ट्रेंड्स\nसर्च मेट्रिक्स 2016 च्या अहवालातील सर्वात आश्चर्यकारक शोधांपैकी एसईआरपीच्या क्रमवारीतील बॅकलिंक्सच्या भूमिकेमध्ये मोठी घट झाली. अशा साइट्स ज्या Google वरून दंड आकारला, हे आश्चर्यकारक बातम्या म्हणून आले तथापि, त्याच वेळी, ही वेबसाइट मालकांवर अविश्वसनीय दबाव होता कारण त्यांना ब्लॅक-हॅट लिंक इमारत प्रथा सोडून देणे आवश्यक होते - hastane forma renkleri.\nसंपूर्ण वर्षांमध्ये, Google ने दुवा स्त्रोतांच्या संवर्धनाचे अधिकार शंका ठेवण्यास सुरवात केली आहे:\nबॅकलिंक प्राप्तीचा शेवटचा भाग यथार्थपणे गुणवत्ता सामग्री वितरीत आणि नैसर्गिक बॅकलिंक्स मिळविण्यावर अवलंबून आहे, काही शक्यता स्पॅम साइटशी तुलना करता येत नाहीत.\nविकेंद्रीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे आणि Google च्या एल्गोरिदम मध्ये त्याची भूमिका देखील आहे. प्रथम आम्ही प्रथम पत्ता असणे आवश्यक आहे RankBrain संबंधित सर्वोत्तम गैरसमज आहेत:\nसामग्रीच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हे अयशस्वी ठरते.\nहे बॅकलिंक प्रोफाइल तपासण्यात अयशस्वी\nशोध क्वेरींसंदर्भात क्लिक-थ्रू दर निश्चित करणे अयशस्वी ठरते.\nत्यावर सामाजिक संकेतांचा प्रभाव मर्यादित आहे.\nRankBrain चा पर्याय फक्त क्लाएंट शोध चौकशी प्रभावीपणे अनुवादित आहे याचा उपयोग प्रामुख्याने Google\nमध्ये नवीन असलेल्या शोधांचा अर्थ सांगण्यासाठी करण्यात आला होता\nदुर्दैवाने, आपण काहीही करू शकत नाही जसे RankBrain साठी तयार करण्यासाठी. आम्हाला वाटते की रॅकेटब्रेनची नैसर्गिक भाषा समजून घेण्याची क्षमता आणि क्लायंटच्या उद्दिष्टास चांगलेपणे उलगडण्याइतके थेट सामग्री गुणवत्ता आणि त्याचे मूल्यांकन यावर अवलंबून आहे.\nसध्या, आपल्या मेटा टॅगमध्ये किंवा डोमेन नावांमध्ये वापरलेल्या कीवर्ड आणि Google शोध परिणामांमध्ये सर्वोच्च रँकिंग प्राप्त करण्यामध्ये एक घन कनेक्शन आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कीवर्ड वापरकर्त्यांना ज्या पद्धतीने विचार करतात तसेच ऑनलाइन वापरण्यासाठी वापरत असलेल्या भाषेचा वापर करतात. म्हणूनच अशी सामग्री तयार करणे आवश्यक आहे जे वापरकर्त्यांच्या उद्देशाशी संबंधित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T17:08:18Z", "digest": "sha1:7SXOHZTUJVCH5ZVAVQLFX4PXCF7F32Z5", "length": 10995, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेबीकडून लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस - Dainik Prabhat", "raw_content": "\nसेबीकडून लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस\nसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ\nमुंबई – सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत वाढ होणार आहे. कारण सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची सर्व खाती गोठवण्याची सेबीने नोटीस जारी केली आहे. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्यासाठी सेबीने ही नोटीस बजावली आहे. गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते, पण लोकमंगलने या आदेशांचे पालन केले नाही.\n16 मे 2018 रोजी गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते. मात्र मागील सहा महिने लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीने लोकमंगलची खाती गोठवण्यासाठी नोटीस जारी केली. लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधान्याने भरलेला ट्रक पलटी; चौघांचा मृत्यू तर एक जखमी\n11 टक्के नव्हे 500 चौ.फुटांच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ – कॉंग्रेसच्या टिकेला भाजपाचे प्रत्युत्तर\n१६०००हून अधिक मुंबई पोलीस करणार टपालाद्वारे मतदान\nदक्षिण मुंबईतून 135 किलो सोने जप्त\nआयआयटी मुंबईमध्ये प्रयोग करताना स्फोट, 3 जण जखमी\nजामीन हवा असल्यास अनाथ आश्रमात दान करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\nपालिका अधिकाऱ्यांना मारहाण भाजप नगरसेवकाला भोवली\nमध्य रेल्वेचा मोठा निर्णय ‘हे’ पादचारी पूल लवकरच हटवणार\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाह���ब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/king-of-rythem-o-p-nayyar-84371/", "date_download": "2019-04-20T16:28:54Z", "digest": "sha1:FUVDG6UM5RJBACNVMVECFX6W7GSYCG47", "length": 21613, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "किंग ऑफ रिदम... किंग ऑफ मेलडी...... ओ.पी.नय्यर - MPCNEWS", "raw_content": "\nकिंग ऑफ रिदम… किंग ऑफ मेलडी…… ओ.पी.नय्यर\nकिंग ऑफ रिदम… किंग ऑफ मेलडी…… ओ.पी.नय्यर\nएमपीसी न्यूज- ओ.पी.नय्यर म्हणजे सुरांचा बादशहा. त्यापेक्षाही किंग ऑफ रिदम… किंग ऑफ मेलडी म्हणून त्यांची खरी ओळख. 16 जानेवारी ही जन्मतारीख व 28 जानेवारी प्रयाण..असल्यामुळे या महिन्यात ओपींच्या आठवणींना उजाळा…..\n1958 सालीं आलेल्या “मुजरीम”नावाच्या चित्रपटाचे पोस्टरवर जाहिरातीमध्ये लिहिले होते..”सूरोंके जादूगर….ओ.पी.नय्यर” व विशेष म्हणजे त्या आधी आणि नंतर कधीही असे घडले नाही की एखाद्या पोस्टरवर, जाहिरातीमध्ये त्या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकाच चित्र छापलय पण या मुजरीमच्या पोस्टरवर वरील घोषवाक्याखाली ओ.पीं.चा मोठा फूलसाईज फोटो व ते स्वतः पियानोजवळ उभे आहेत.असं ते होतं.\nअति संवेदनशील स्वभाव- खरं म्हणजे त्यांचा स्वभाव कोणालाच कळला नाही. वागणं अगदी extreme असे. एखाद्यावर प्रेम केल तर त्याला सर्व���्व देतील पण राग आला की जिभेला हाड नसल्यासारख वाट्टेल ते बोलत, कसाही अपमान करत. काही वेळाने मग स्वतःलाच वाईट वाटे. आपली चूक कळायची,राग अनावर झालेला कळायचा. पण त्यांचा इगो फार मोठा होता. आतून जरी वाईट वाटत असलं तरी आपण होऊन नमतं घेऊन दुखावलेल्या माणसाची क्षमा कधी मागीतली नाही. I am sorry असं कधी म्हटलं नाही. जो हो गया सो हो गया त्या बद्दल नो रीग्रेटस्. हा स्वाभिमान की गर्व की “झाल गेल विसरून जावं” हे कुणाला कळले नाही. स्वतः खरेपणाने वागले. शिस्तिबद्दल व स्वतःच्या खरेपणाबद्दल अतिदक्ष त्या बद्दल नो रीग्रेटस्. हा स्वाभिमान की गर्व की “झाल गेल विसरून जावं” हे कुणाला कळले नाही. स्वतः खरेपणाने वागले. शिस्तिबद्दल व स्वतःच्या खरेपणाबद्दल अतिदक्ष फाजील अभिमानअंतर्मनान चूक कबूल केली तरी मी कसा बरोबर होतो ते पटवून द्यायचा प्रयत्न असायचा. ह्या वागण्यान लोक त्याना पागल महापागल म्हणायचे. खूद्द अनिल विश्वास यांनी एका जाहीर कार्यक्रमात ओ.पी.आणि सलील चौधरी यांना महापागल म्हटलं होत. पण त्याचबरोबर ये दोनो स्वयंभू महान कलाकार संगीतकार हैं और अपनी विशेष जगह बनाके रखें हूए हैं\nओ.पी.च वागणं कधी एकदम बालीश तर कधी एकदम फाॅर्मल असे. स्वतःच स्वतःविषयी दिलखुलासपणे म्हणायचे यार ओ.पी.का मतलब जानते हो ” ऊल्लूका पठ्ठा“.. आपल्या बालगंधर्वांसारखे लॅव्हीश लाईफ जगले. पैसा भरपूर कमावला तसाच खर्चही केला. त्या काळी एका सिनेमाचे एक लाख रूपये घेणारा एकमेव संगीतकार ” ऊल्लूका पठ्ठा“.. आपल्या बालगंधर्वांसारखे लॅव्हीश लाईफ जगले. पैसा भरपूर कमावला तसाच खर्चही केला. त्या काळी एका सिनेमाचे एक लाख रूपये घेणारा एकमेव संगीतकार मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी आलिशान फ्लॅट. इंपाला गाडी घेण्यापूर्वी एक टॅक्सी सकाळी सात वाजल्यापासून रात्री 11वाजे पर्यंत भाड्याने घेत. शोफर ड्रिव्हन गाडीसारखी ती टॅक्सी इमारतीजवळ उभी असायची. तेव्हां मित्रांच्पा आग्रहाखातर गाडी घेतली तर ती पण त्याकाळातली सर्वात महागडी व आलीशान…इंपाला\nत्याकाळी वादक मंडळींच्या बिदागीविषयी काहीच नियम सूसूत्रता नसायची. कोण किती मानधन देईल ते त्यांना माहीत नसायच व त्यांना मानाची वागणूक नसायची. कधीकधी मानधन बुडवलं जायच. कोणाचा अंकुश नाही. जे काही मिळेल ते बिचारे स्वीकारायचे. पण ओ.पीं.नी याची दखल घेतली. सर��व गायक वादकांना रेकाॅर्डींग झाल की त्या त्या वेळेस लगेच शूभ्र पाकीटावर सोनेरी अक्षरात ”From the desk of OP” अस लिहीलेल, झेप घेणारा गुलाबी पक्षी, मासे व स्वरलिपीच्या खूणा असणार मानान मानधनाच पाकीट देणारा एकमेव संगीत दिग्दर्शक एवढेच काय पण तालमीच्या वेळी वादकांना सांगत”मै जानता हूं ये साज तुम्हारी जान है एवढेच काय पण तालमीच्या वेळी वादकांना सांगत”मै जानता हूं ये साज तुम्हारी जान है तुम रेल्वेलोकल, बस की भीडमें मत आवो. मै तुम्हे टॅक्सीभाडा दूंगा तुम रेल्वेलोकल, बस की भीडमें मत आवो. मै तुम्हे टॅक्सीभाडा दूंगा” तालमीचे वेळीही वादकांना टॅक्सीभाड देणारा एकमेव ओ.पी.\nजी.एस.कोहली र्हिदम साईड आणि सॅबी म्हणजे गोव्याचा सॅबेस्टीयन मेलडी, आॅर्केस्ट्रेशन असे दोन जबरदस्त असि.मूझीक डायरेक्टर्स. बाकी साथीला मोठमोठे कलाकार पं.रामनारायण, पं.शीवकुमार, पं.हरिप्रसाद, हजारा सिंग सारखे दिग्गजांना बोलवायचे. जे काही करायच ते एकदम टाॅप क्लासच करायच आणि करून दाखवल. सुरवातीला थोड काँप्रोमाईज केल पण 1954 च्या आरपार नंतर सर्व काम आपल्या अटींवर केलं. निर्माते दिग्दर्शक मंडळींना संगीताच्या बाजूबद्दल ‘ही चाल अशी नको अशी करा, हेशब्द बरोबर नाहीत, गाणंअस नको अस करा वगैरे सांगायची हिंमत नसायची. मूळ कथा, वेगवेगळे प्रसंग, सीच्यूएशन या सर्वाबरोबर जाणार संगीतच ते देत.\n1949 साली मुंबईला काम शोधायला आल्यावर पहिल फिल्मीस्तानच्या एस.मुखर्जीना भेटले. आपल काही संगीत ऐकवल पण ते म्हणाले ‘इसमें कूछ दम नही है तुम वापस अपने गांव चले जाओ तुम वापस अपने गांव चले जाओ यहाँ अपना टाईम मत वेस्ट करो, तुम संगीतकार नही बन सकते यहाँ अपना टाईम मत वेस्ट करो, तुम संगीतकार नही बन सकते’ दहा अकरा वर्षानंतर त्याच मुखर्जींनी भरपूर पैसा व मान देऊन ‘एक मुसाफिर एक हसीना’ साठी बोलावल. तर…1950 चे सुमारास ओ.पी.नी संगीतबद्ध केलेल एक गैरफिल्मी गाण सी.एच. आत्माकडून रेकाॅर्ड करून घेतल होत ‘प्रीतम आन मिलो ‘हे खूप लोकप्रिय झाल होत. गाण छानच आहे. अजूनही लोकांना आवडत. या प्रायव्हेट गाण्याबरोबरच ओ.पी.नी दोन सिनेमे देखील केले होते लो बजेटचे. त्या पैकी एक आसमान. यात गीता राॅयकडून एक गीत खूप गाजल होत. पण गीता राॅय जी नंतर गीता दत्त झाली तिला ते ‘प्रीतम आन मिलो’ आवडल होत व ओ.पी.ची संगीताची स्टाईल खूप आवडली होती. जेव्हां ‘आरपार’ बनव���यचा विचार गुरूदत्त करत होता तेव्हां त्याची बायको गीताने ओ.पी.नय्यरना घेण्याचा आग्रह धरला व त्यांना पंजाबहून पुन्हा बोलावण्यात आले. आणि काय ’ दहा अकरा वर्षानंतर त्याच मुखर्जींनी भरपूर पैसा व मान देऊन ‘एक मुसाफिर एक हसीना’ साठी बोलावल. तर…1950 चे सुमारास ओ.पी.नी संगीतबद्ध केलेल एक गैरफिल्मी गाण सी.एच. आत्माकडून रेकाॅर्ड करून घेतल होत ‘प्रीतम आन मिलो ‘हे खूप लोकप्रिय झाल होत. गाण छानच आहे. अजूनही लोकांना आवडत. या प्रायव्हेट गाण्याबरोबरच ओ.पी.नी दोन सिनेमे देखील केले होते लो बजेटचे. त्या पैकी एक आसमान. यात गीता राॅयकडून एक गीत खूप गाजल होत. पण गीता राॅय जी नंतर गीता दत्त झाली तिला ते ‘प्रीतम आन मिलो’ आवडल होत व ओ.पी.ची संगीताची स्टाईल खूप आवडली होती. जेव्हां ‘आरपार’ बनवायचा विचार गुरूदत्त करत होता तेव्हां त्याची बायको गीताने ओ.पी.नय्यरना घेण्याचा आग्रह धरला व त्यांना पंजाबहून पुन्हा बोलावण्यात आले. आणि काय ‘आरपार’च्या संगीताने प्रचंड खळबळ माजवली. सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट ठरली. ओ.पी.ना हवा तसा त्यांचे संगीताला साजेसा गीता दत्तचा आवाज,रफी साहेब,चित्रपटातील माहोल या सर्वाला साजेस संगीत यामुळे आरपार सूपरहिट झाला व गुरूदत्तशी घट्ट मैत्री झाली.नंतर परत चार पाच वर्षांची गॅप गेली पण १९56 मधे सीआय डी,57 ला नयादौर मग तर काय एकाहून एक सरस रचना केल्या. संगीताचे बादशहा झाले.\nजवळपास 72 चित्रपटांना संगीत दिलं. सी आय डी, Mr.&Mrs.55, फागून, रागीणी, कल्पना, माईल स्टोन नयादौर,एक मुसाफिर एक हसीना, मेरे सनम, काश्मीरकी कली, फिर वही दिल लाया हूं, किस्मत, बहारे फिरभी…, सावनकी घटा, कीती नांव घेऊ प्रत्येक सिनेमा फक्त ओपीं वर चालला. लोक म्हणायचे त्यांनी आपल टॅलेंट विश्वजित, जाॅयमुखर्जी, मनोजकुमार सारख्या सुमार हिरोंबरोबर फुकट घालवलं. त्यावेळच्या तीन बिग थ्री, देव दिलीप, राज यांच्या सिनेमांना एखादा अपवाद सोडला तर संगीत दिले नाही. नयादौरबद्दल मात्र दिलीपसाब खूप कौतूक करीत.ये देश है वीर जवानोंका, मै बंबईका बाबू दोन्ही गाणी एकदम भिन्न. पण रफींकडून काय चमत्कार करवून घेतलाय.\nसिनेमात काॅमेडीयन नेहमी हिरोचा मित्र असायचा. गाणी मात्र फक्त हिरोच म्हणणार. असं का ओपींनी सीआयडी “ऐं दिल है मूश्कील जीना यहाँ”पासून काॅमेडीयनला ,जाॅनी पासून गाण द्यायला सुरुवात करून तशी प्रथा पाडली. ���ंतर जाॅनी, मेहमूद,धुमाळ, आगा सर्वांनाच गाणी देणं सुरू झालं. पण हा प्रकार, ही प्रथा सूरू करणारे ओपी हे प्रथम होते.\nआशा भोसले आणि ओपी. यांच्यावर शेकडो कहाण्या सापडतील. नयादौरच्या आधी आशाचा कधीही हिरोईनसाठी आवाज वापरला गेला नव्हता. लताची मोनापाॅली होती . त्यापेक्षा लतानं तशी संधी कोणाला घेऊ दिली नाही. ओपींनी लताकडून एकही गाण गाऊन न घेता तब्बल 72 सिनेमे हिट केले. नयादौरचे वेळी बी.आर. चोपडाना स्पष्ट सांगीतल. हिरोईनसाठी आशाच गाणार. सर्व गाणी हिट करून दाखवली. आशा व ओपीं यांच्या खासगी वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंधाबद्दल सर्वांना माहिती आहेच. चौदा वर्ष एकत्र होते पण दोन्ही मोठे कलाकार तऱ्हेवाईक असतील तर शेवटी त्या संबंधामधे दरार पडलीच\n“चैनसे हमको कभी “ बद्दलची गोष्ट आठवा. आशा सोडून गेली. 80 सालीं रफीसाहेब पैंगरवासी झाले. घरच्यांशी देखील संबंध बिघडले. नवद साली अक्षरशः अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडले. स्वतःच्य मुलांनी ती वेळ आणली. मुंबईजवळ विरार सारख्या ठिकाणी एका चाहत्याने आश्रय दिला. मधून मधून हैद्राबाद, पतियाळा, मुंबई अशी भटकंती करावी लागली पण तरीही त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना कसली कमी पडू दिली नाही. त्यांची तशीच शान विमानानं अप्पर क्लासचा प्रवास फाईव्ह स्टार हाॅटेलस् ची व्यवस्था करून टिकवली. सगळ्यात शेवटी जायच्या अगोदर वर्ष दीड वर्षापूर्वी आपला जीव की प्राण बाजा विकावा लागला दुकान बंद गाणं सपलं. जीवन संपलं 28 जानेवरी2007, लोकांना प्रेम देणारा …रोमॅटिक गाण्यांची बरसात करणारा “प्यारका राही “ हे जग सोडून अनंतात विलीन झाला.16 जानेवारी ही जन्म तारीख व 28 जानेवारी प्रयाण..असल्यामुळे या महिन्यात ओपींच्या आठवणींना उजाळा आशा आहे ओपीप्रेमींना आवडेल.\nHinjawadi : मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nLonavala : पोलीस चौकीची इमारत शासनाच्या नावावर करण्यासाठी 26 जानेवारीला घंटानाद आंदोलन\n‘द ताश्कंद फाईल्स’ ढवळून टाकणारे वास्तव\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित\nचौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय\nनूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित\nचित्रपट “ सावट , एक वेगळा भयपट “\nबहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/2015/10/863/", "date_download": "2019-04-20T17:14:04Z", "digest": "sha1:EE6PKOPEJJXEMHTKXHZUL546I56PPPRI", "length": 17631, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "थोड्याशांचे स्वातंत्र्य | आजचा सुधारक", "raw_content": "\nऑक्टोबर , 2015 कोबाड गांधी\nमला स्वातंत्र्यावर लिहायला सांगणे हे काहीसे व्यंगरूप आहे, कारण मी गेली सहा वर्षे एका तुरंगातल्या ‘ बाले ’-तुरूंगात (तिहार जेलच्या अति धोकादायक कैदी विभागात) कोंडलेला आहे. इथे मुख्य तुरूंगात जाण्याचे किंवा आजारी पडल्यास इस्पितळात जाण्याचेही स्वातंत्र्य नाही.\nअराजकापासून लोकशाही केंद्रीकृत सत्तेपर्यंतच्या पटात स्वातंत्र्य कुठेतरी बसवले जाते ती तशी ही एक सापेक्ष संकल्पना आहे. पण जी कोणती व्यवस्था असेल तिच्यात काही जणांना इतरांपेक्षा जास्त स्वातंत्र्य असते. भारतात ‘सितारे’ – सिनेक्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील, उद्योगधंद्यातील वा राजकारणातील – पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असतात; अगदी खून करण्याचेही. उपासमारी भोगणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आपल्या मुला-बांळाना दोन वेळचे जेवण वा आजारपणात उपचार करण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तुरूंगवास हा कोंडून घालण्यासारखा आणि स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखा वाटतो, तर सराईत भुरट्या गुन्हेगाराला तसे वाटत नाही. त्याला तुरूंगात स्वातंत्र्य नसल्याचे जाणवत नाही, व तो सुटकेनंतर पुन्हा येथे येण्याचे प्रयत्नही करू शकतो.\nस्वातंत्र्य हा शब्द अनेकदा विकृत अर्थानेही वापरला जातो पाश्चात्य देशांतील माध्यमांमधून केले जाणारे तरल बुध्दिभेदही स्वातंत्र्य म्हणून वर्णन केले जातात; चीन सारख्या देशांतील नियंत्रित माध्यमे स्वातंत्र्य या वर्णनात बसत नाहीत. अमेरीका आणि भारत हे दोन देश लोकशाहीवादी व सर्वाधिक स्वातंत्र्य देणारे मानले जातात. पण अमेरीकेतील काळ्यांना किंवा भारतातील दलितांना तसे वाटते का, हेही विचारून पाहावे. दलितांना ब्राम्हणी शासकांपेक्षा ब्रिटीश बरे होते असे वाटते; कारण ब्रिटिशांचे जात्याधारित दमन उघड नव्हते, तर आजच्या अवर्णीयांचे वागणे बटबटीत, अमानुष व घृणास्पद आहे.\nजीवनाच्या इतरही क्षेत्रांत अशी स्वातंत्र्याच्या संकल्पनेची विकृती दिसते, भलेही ती इतकी उघड नसेल. उदाहरण म्हणून पोलीस आमच्याशी कसे वागतात ते पाहा. कोर्टात जाताना मला एका गाडीतल्या तीन फूट औरस-चौरस पिज-याच कोंडणे, त्यांना चालते- त्या पिजं-यात उन्हाळ्यात श्वासही धड घेता येत नाही. कैद्याचे वय, तब्बेत इ. काहीही या कोंडणुकीच्या आड येत नाही. कोर्टात पोचताच आमची मानहानीकारक शारीरिक ‘तपासणी’ केली जाते, जिच्या दरम्यान पेन ही संशयास्पद मानले जाते; एकदा तर चष्माही. आम्हाला नातलग, वकील, कोणाशीही संवाद साधू दिला जात नाही. तुरूंगातल्या ‘डॉन्स’ ना मात्र असे काहीही भोगवे लागत नाही. या सर्व व्यवहारांत पोलीस भारतातील स्वातंत्र्य व लोकशाहीवर बढायाच्या गप्पाही मारतात. ज्यांवर गुन्हे सिध्द झाले आहेत अशांनाही मानाने वागवावे, असे नियमावली व अनेकानेक कोर्टाचे निर्णय सांगतात; आरोप सिध्द होण्यापूर्वी तर हे घडायलाच हवे पण हे नियम पुस्तकांमध्येच राहते. एकूण गुन्हेगारी खटल्यांची न्याय व्यवस्था कैद्याचा आत्मसन्मान चिरडण्याचेच काम करते; अर्थातच, शेठ लोक चित्रतारे-तारका व डॉन्सना हे लागू नसते.\nन्यायसंस्थाही इतर संस्थांपेक्षा, क्षेत्रांपेक्षा न्याय वागत असली तरी, काही ताजे निवाडे शंकास्पद आहेत, व यांत सर्वोच्च न्यायालयही येते. माझ्याच केसेस पाहा: त्यांचा पाया आहे एक खोटा कबूलीजबाब, जो म्हणे मी तेलगंणातील पोलिसांना दिला. त्यावर माझी सही नाही. तो तेलगू भाषेत आहे, जी मला ना लिहिता-वाजता येते, ना समजते. कोर्टातही मी असा कबुलीजबाब दिल्याचे नाकारले आहे. त्या आधाराने माझ्यावर दहा-पंधरा खटले भरले गेले आहेत. आज फक्त दोन खटल्यांत आरोपपत्र ठेवले गेले आहे व या खटल्यात उच्च न्यायालयाने मला जामीन दिला आहे. इतर खटले मात्र प्रलंबित आहेत. दिल्लीच्या नायब राज्यापालाने दिल्लीतील खटल्यांचा निकाल लागेपर्यंत मला दिल्लीबाहेर जाण्याची मनाई केली आहे. म्हणजे कायद्यांत (de jure) नसला तरी प्रत्यक्षात (de facto) दिल्लीचा नायब राज्यपाल आंध्र व तेलंगण कोर्टाच्या वर आहे.\nयाचा अर्थ हाच, की स्वतंत्र्याची संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहे. ती असणारही आहे. वास्तवात माणुसकी व न्याय यांच्या आधाराशिवाय स्वातंत्र्य निरर्थक आहे. ते फक्त पाश्चात्य शब्दकोशातच केवल रूपात भेटते. खरे तर त्या मुक्त जगातही (free world) स्वतःला मुक्त समजणारे बहुतेक जण गंड, स्वतःबद्दलच्या शंका, असुरक्षितता इत्यादींच्या जंजाळात अडकलेलेच असतात. आणि जर मी अशा (मानसिक) तुरुंगात असेन, तर त्याचा माझ्या भोवतालावरही परिणाम होतो. खुलेपणाचा सार्वत्रिक अभाव सर्वच वातावरणाला कृत्रिम बनवते, आणि यातून व्यक्तीव्यक्तींमध्ये मुक्त संबंध अशक्य होतात. त्यांच्या जागी डावपेच, कुरघोडी करण्याचे प्रयत्न, नाटकी व कपटी वागणूक, अशा बाबी घेतात. आणि जे या वातावरणातून सुटून पळू पाहतात, ते तसे करू शकत नाहीत, कारण ते अडकलेलेच असतात.\nआपण स्वातंत्र्याची चर्चा कमी करून माणुसकी व न्याय यांची चर्चा करायला हवी. जर माणुसकी व न्यायभावना वाढल्या तर स्वातंत्र्य आपोआपच सोबत येईल. माणुसकी व न्याय यांचे वजन वाढेल, त्या प्रमाणातच स्वातंत्र्यही वाढेल.\nकोणास मुक्त माणसांचा खरा भाव पाहायचा झाला तर केवळ आसपासच्या मुलांकडे पाहावे. त्यांच्या वागण्यात उत्स्फूर्तपणा असतो. मनांतले सर्व भाव; आनंद, राग, दुःख, खिन्नता, सारे थेटपणे मुलांच्या चेहऱ्यावर दिसतात. प्रौढांमध्ये असा नैसर्गिकपणा आल्यास आजच्या कुढ्या समाजजीवनात ताज्या वाऱ्याचा झोत आल्यासारखे होईल.\nप्रौढ व्यक्तित असा मुक्त, निरागस भाव मला माझी दिवंगत पत्नी अनुराधा हिच्यात दिसत असे. पदव्युत्तर वर्गासाठीची प्राध्यापक असूनही तिच्यात लहान मुलाची निरागसता होती, हातातल्या कामाविषयी उत्कट बाव होता व न्यायाबाबतचा प्रचंड हळवेपणा होता. फेनिक्स ग्रीनच्या शब्दांत ती ‘माणूस होण्यासाठी मुक्त’ (free to be human) होती.\n(कोबाड गांधी ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत. वरील लेख हा इंडियन एक्सप्रेसच्या 15 ऑगस्ट 2015 तील ‘Only Some Are Free’ या लेखाचे भाषांतर आहे.)\nटीप: कोबाड गांधींचा वरील लेख वाचून पुण्यातील ‘अक्षर नंदन’ शाळेच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला गेलो. शालेय स्वातंत्र्यदिनाचे इतर उपचार आटोपल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी एक जाहीर विनंती केली. ती मुले नर्मदा बचाव आंदोलनाची पाहणी करण्यास गेली होती, व या वर्षात वाढणाऱ्या सरदार सरोवराच्या धरणाच्या उंचीने किती गावे पाण्यात जातील याची माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक, इत्यादींपुढे मांडली. सोबतच या गांवातील लोकांसोबत सहवेदना व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nअसे कळते की, आजच्या सरकारच्या काही समर्थकांनी शाळेतल्या शिक्षकांना असले 18-20 वर्षाच्या मुलांनी केलेल्या तीनेक मिनिटाच्या भाषणाला परवानगी दिल्याबद्दल जाब विचारला\nमला तरी स्वातंत्र्य भावनेचा या वागणुकीने अवमान झाला असे वाटते. विरोधी मताची हलकिशीही अभिव्यक्ती आजच्या सत्ताधाऱ्यांना मनोमन घाबरवते असे दिसते.\nPrevious Postनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)Next Postपटेलांच्या आंदोलनातून निर्माण होणारे धोके\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/a-meeting-of-giants-leaders-in-mumbai-congress-office-meeting-on-tomorrow/44225", "date_download": "2019-04-20T16:48:53Z", "digest": "sha1:AMQ3TDZBA6ZIEPK7ALQ2XVILVUCAYYUH", "length": 7536, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "उद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nउद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nउद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक\nमुंबई | काँग्रेस तीन दिग्गज नेते उद्या (३० मार्च) मुंबई येणार आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयता त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर���न जो गोंधळ निर्माण झाला. याबाबत दखल घेत बैठक बोलविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून संघटन सचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांचे शिष्टमंडळ मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या तिकीट वाटपात झालेल्या गोंधळाची गंभीर दखल हायकमांडकडून घेण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून तीन महत्त्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईत उद्या दाखल होणार आहे. मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयात उद्या सकाळी दहा वाजता या शिष्टमंडळसोबत बैठक होणार आहे.\nदेशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिकीट वाटप आणि इतर विषयावरुन जो गोंधळ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती ती सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात \nघाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग\nकुमारस्वामी ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’, भाजपचा टोला\nमतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण\nराफेलबाबतच्या निर्णयाचे राम मंदिर कनेक्शन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2010/01/", "date_download": "2019-04-20T16:15:25Z", "digest": "sha1:42EO4ES4NCT2C6MOBDMEGKW2GULTE6HW", "length": 7401, "nlines": 169, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nमाणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो - नाइलाज झाल्यावर कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच\nया सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आणा…\nमाझा मुलगा आदित्य, इ. ९ वी.\nसमाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली. विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण. Heal the wild,\nHeal the life आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे.\nदहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.ई. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.ई. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-gover-rubella-vaccination-campaign-78670/", "date_download": "2019-04-20T16:29:31Z", "digest": "sha1:4HHODVGDV6IPCJ567HHETQFKN3RHXRUA", "length": 6741, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon : प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी जनजागृतीसाठी स्वत:च्या मुलाचे केले सर्वप्रथम लसीकरण - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी जनजागृतीसाठी स्वत:च्या मुलाचे केले सर्वप्रथम लसीकरण\nTalegaon : प्रभारी तहसिलदार सुन��दा भोसले यांनी जनजागृतीसाठी स्वत:च्या मुलाचे केले सर्वप्रथम लसीकरण\nएमपीसी न्यूज – तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत निवासी नायब तहसिलदार तथा प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी पालकांच्या मनातील भिती कमी करणेसाठी स्वत:च्या मुलाचे सर्वप्रथम लसीकरण करुन घेतले.\nगोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार अतिशय घातक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली.\nप्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले गोवर व रुबेला या लसीकरणाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, गोवर हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार आहे. लहान मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. 2016 सालच्या जागतिक आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे मृत्यूपैकी अंदाजे 37 टक्के मृत्यू हे भारतामध्ये झाले आहेत. तसेच रुबेला हा आजार सुद्धा संसर्गजन्य असून मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष घेऊ शकतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतात फेब्रुवारी 2017 पासून गोवर-रुबेला लसीकरणाची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.\nगोवर-रुबेला लसीकरण मोहीमलसीकरणविषाणूजन्य आजारसुनंदा भोसले\nChinchwad : चिंचवडला एडस दिनानिमित्त जनजागृती अभियान\nPimpri : मासुळकर कॉलनीमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nVadgaon Maval : शिवाजी गराडे यांचे निधन\nTalegaon Dabhade : यशोदाबाई भेगडे यांचे निधन\nKamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी\nVadgaon Maval शैलेश वहिले यांना मावळ क्रिकेट भूषण पुरस्कार\nVadgaon Maval : पार्थ राजकारणात आला तर बिघडले कोठे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.abgcement.com/mr/?page_id=1177", "date_download": "2019-04-20T16:37:14Z", "digest": "sha1:DNDFPOAHV7TMNAWFFTYW6GCFBMHOGTUA", "length": 3343, "nlines": 43, "source_domain": "www.abgcement.com", "title": "प्रदुषण कंट्रोल | abgcement", "raw_content": "\nह्या हरित प्रकल्पात सिमेंट आणि वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. सर्फेस माइनर नावाच्या अत्यंत आधुनिक प्रक्रिया उपकरणाच्या सहाय्याने खाणकाम केले जाईल ज्यामध्ये पारंपारिक पाच टप्पे टाळण्यात आले आहेत उदा. ड्रिलिंग, ब्लास्टिंग, उत्खनन, वाहतूक आणि क्रशिंग. ह्यामुळे खाणकाम विभागातील प्रदुषणात घट होते. सर्व मालाची वाहतूक कव्हर असलेल्या बेल्ट कन्व्ह्येयरच्या सहाय्याने केले जाईल जो वातावरणात धूळ उडणे कमी करण्यासाठी अत्याधुनिक वायू प्रदुषण नियंत्रण उपकरण आणि जेथे आवश्यक असेल तेथे धूळ कमी करणारी यंत्रणा यांनी सज्ज असेल. एबीजी सिमेंट मध्ये रॉ मील आणि किल्न्‌ आऊटलेटमध्ये ग्लास बॅग हाऊस आहे. सिमेंट उद्योगातील हे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार्‍या परिस्थिती दरम्यान देखील ते सुरळीतपणे चालेल. एबीजी एनर्जीमध्ये बॉयलर आऊटलेटसमध्ये परिणामकारक ईएसपीज देखील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/zp-meeting-ahmednagar/", "date_download": "2019-04-20T16:18:42Z", "digest": "sha1:SARSZNYKGW33WDBCCJPXMFVCJLB4EAI7", "length": 29970, "nlines": 278, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हतबल पदाधिकारी, निराश सदस्य अन् निगरगट्ट प्रशासन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान सार्वमत हतबल पदाधिकारी, निराश सदस्य अन् निगरगट्ट प्रशासन\nहतबल पदाधिकारी, निराश सदस्य अन् निगरगट्ट प्रशासन\nजिल्हा परिषद : तुझं माझं जमेना..अन तुझ्या वाचून करमेना\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व विभागांच्या कामकाजासमोर पदाधिकारी हतबल तर सदस���य निराश झाल्याचे दिसले. कामे होत नाहीत, अधिकारी सदस्यांना योग्य मानसन्मान देत नाहीत. योजनांच्या अंमलबजावणींचा खुंटलेला वेग, प्रशासनाकडून होणार्‍या असहकार्या याचे तीव्र पडसाद सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उमटले. अखेर येत्या 14 तारखेला जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांसह तालुक्याचे गट विकास अधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्या ठिकाणी अधिकार्‍यांचे कान उपटण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांना जाहीर करावा लागला.\nमात्र, या सर्व गोंधळात प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्य यांचे तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…अशीच स्थिती असल्याचे चित्र समोर आले.\nशालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. विषय पत्रिकेवरील पहिल्याच आरोग्य विभागाच्या विषयात स्त्री भ्रूण हत्येच्या विषयावरून सदस्यांनी प्रशासनाला घेरले. सदस्यांनी विचारलेले प्रश्‍न आणि प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या दुसर्‍याच माहितीमुळे अनेक वेळा चर्चेचे रूपांतर जोरदार खडाजंगीत झाले. आरोग्य विभाग, जिल्हा शिक्षक पुरस्कार, मागील सभेचा अनुपालन अहवाल, जिल्हा परिषदेच्या मालमत्ता या विषयांवर खमंदार चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने अखेरपर्यंत ठोस निर्णय झाला नाही. सदस्य आणि पदाधिकार्‍यांकडून किमान एका अधिकार्‍यांवर टोकाची कारवाई करावी, याचा धडा इतरांना बसेल अशी मागणी केली. मात्र, अखेरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी माने त्याला बधले नाहीत.\nकोपरगाव, श्रीरामपूर आणि पारनेर गट विकास अधिकार्‍यांकडून सदस्यांचा शिष्टाचार पाळला जात नाही. सदस्यांना चुकीची आणि अपमानस्पद वागणूक मिळते. पंचायत समिती पातळीवर अधिकारी सदस्यांना विश्‍वासत घेत नाहीत. त्यांनी विचारलेली माहिती देत नाही. सदस्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलतात आदी आरोप यावेळी झाले. त्यावर श्रीरामपूरच्या गटविकास अधिकार्‍यांची बदली झाली असून त्यांची 1 ते 4 प्रपत्रात विभागीय आयुक्तांकडे चौकशी लावण्यात आली आहे. कोपरगावच्या गट विकास अधिकार्‍यांची बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून त्यांचीही 1 ते 4 प्रपत्रात विभागीय आयुक्त यांच्याकडे चौकशी लावण्यात आली अशी माहिती माने यांनी सभेला दिली.\nसभेच्या शेवटी कराटे प्रशिक्षण योजनांचा विषय निघताच पारनेरच्या सदस्य उज्ज्वला ठुबे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून असंदीय भाषा वापरल्याचा आरोप केला. यामुळे सदस्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांचा निषेध करत मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षा विखे यांनी दिले. असाच अनुभव अकोलेचे सदस्य गणपत देशमुख यांनी महिला बालकल्याण अधिकारी माने यांचा आला असल्याचे सभागृहात सांगितले. यावेळी सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नाची माहिती अधिकार्‍यांना देता आली नाही. मात्र, सभा संपल्यानंतर सर्व काही अलबेल असल्याच्या अविभावात सदस्यही निघून गेले.\nजिल्हा शिक्षक पुरस्कार रद्द करा\nसभेत शिक्षण विभागाच्या प्रश्‍नादरम्यान सदस्य सुनील गडाख यांनी जिल्हा शिक्षक पुरस्कारात गोंधळ झालेला आहे. यामुळे दिलेले पुरस्कार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी, तालुकास्तरावर झालेल्या प्रशिक्षणात गांेंधळ झालेला आहे. शिक्षकांच्या परीक्षेच्या पेपर बाबत शंका उपस्थित केली. मुळात ही परीक्षा कशासाठी घेतली असा सवाल सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. त्यावर सदस्य राजेश परजणे यांनी पुढील वर्षी 100 गुणांची परीक्षा घेण्याची मागणी केली. पशुसवंर्धन विभागाच्या कामकाजावर आरोप होत असतांना सदस्य परजणे आणि वाकचौरे यांच्या तू-तू मै-मै झाली.\nरस्ते खोदाईबाबत बांधकाम विभाग अनभिज्ञ\nसभेत विषय पत्रिकेवर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने पाच तालुक्यांत जिल्हा परिषदेचे रस्ते खोदण्यास पारवानगी मागितल्याचा विषय ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात कंपनीकडून खोदाई सुरू झालेली असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यामुळे सदस्य संतप्त झाले होते. अखरे संदेश कार्ले यांनी या कंपनीच्या पाईपलाईन मुळे ज्या भागातून ही पाईप लाईन जाणार आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजून 9 मिटर काहीच करता येणार नाही. यामुळे अधी सर्व खात्रीकरून जिल्हा परिषदेने परवानगी द्यावी, असे आवाहन केले. तसेच बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे आणि त्यांची समिती या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थायी समिती समोर अहवाल ठेवणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्याची सूचना सदस���य गडाख यांनी केली.\nPrevious articleडॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालकांचा अडीच एकर ऊस शॉर्टसर्कीटमुळे खाक\nNext articleबैलाने गिळलेले गंठण शस्त्रक्रिया करून काढण्यात पशुवैद्यकांना यश\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nसिन्नर : मुसळगाव एमआयडीसीत भीषण आग\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-sp-bsp-lead-except-the-up-congress/", "date_download": "2019-04-20T16:40:30Z", "digest": "sha1:U7X2OJPSHFZ7QTFVSSXCMEISWJBJAH5E", "length": 13968, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युपीत कॉंग्रेसला वगळून सप-बसपची आघाडी - Dainik Prabhat", "raw_content": "\nयुपीत कॉंग्रेसला वगळून सप-बसपची आघाडी\nभाजपाविरोधात महाआघाडीच्या प्रयत्नांना खिळ\nनवी दिल्ली: पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची चिन्हे आहेत. कारण उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला डावलून मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसप-बसप यांची जागावाटपाबाबत बोलणीही पार पडल्याची माहिती आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलालाही महाआघाडीत सोबत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसप 38, समाजवादी पक्ष 37, तर रालोद तीन अशा 78 जागांवर निवडणूक लढवणार आहे. कॉंग्रेसचा सहभाग नसला, तरी रायबरेली आणि अमेठीतून महाआघाडी उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत.\nरायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदारकी मिळवली आहे, तर अमेठीतून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सलग तीन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. महाआघाडीत हे दोन मतदारसंघ वगळता सर्व जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत.\nमायावती आणि अखिलेश यांच्या मनात कॉंग्रेसविषयीची खदखद काही दिवसांपासून वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, सप आणि बसप स्वतंत्र लढले होते. मात्र कॉंग्रेसला तीन राज्यात मिळालेल्या विजयानंतर मायावतींनी त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पाठिंबा दिला. तर अखिलेश यांनी मध्य प्रदेशात समर्थन दिले होते.\nदुसरीकडे, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार मानायला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी नकार दिला आहे. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी सांगितले. द्रमुकचे एम के स्टॅलिन यांनी काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधी हे महाआघाडीचे नेतृत्व करतील, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीलाही स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला होता. परंतु प्रत्येकाचे मत हे स्टॅलिन यांच्यासारखं का असावे असा सवालही अखिलेश यांनी विचारला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\n५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन\nचुकून ‘बसपा’ ऐवजी ‘भाजप’ला मत दिल्याने मतदाराने कापले स्वतःचे बोट\nसुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांना खेचले कोर्टात\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/sandhya-khandewal-elected-as-a-unnominously-on-public-health-committee-chairman-seat-at-lonavala-84003/", "date_download": "2019-04-20T16:43:08Z", "digest": "sha1:ICJ5IKBGFNYMG6WLO4LPMKZRQD2Y777B", "length": 8720, "nlines": 90, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल बिनविरोध - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल बिनविरोध\nLonavala : सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल बिनविरोध\nविषय समिती आणि स्थायी सदस्य पदाची निवडी बिनविरोध\nएमपीसी न्यूज -लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात पिठासिन अधिकारी आणि मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहिले.\nस्वच्छ सर्वेक्षण अभियान���मुळे मागील दोन वर्षापासून प्रकाशझोतात आलेल्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी काॅग्रेस आयच्या नगरसेविका संध्या खंडेलवाल यांची तर बहुचर्चित पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक देविदास कडू यांची निवड झाली.\nयासह शिक्षण समिती सभापतीपदी भरत हारपुडे, बांधकाम समिती सभापतीपदी काॅग्रेसचे संजय घोणे, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदावर काॅग्रेसच्या सुर्वणा अकोलकर तर उपसभापती पदावर भाजपाच्या गौरी मावकर यांची बिनविरोध निवड झाली.\nनगराध्यक्षा ह्या स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्ष असल्याने सुरेखा जाधव यांची स्थायीच्या अध्यक्षपदावर निवड झाली तर वरील सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायीचे पदासिध्द सदस्य आहेत. यासह उर्वरित तिन सदस्य म्हणून काॅग्रेसच्या गटातून निखिल कविश्वर, शिवसेनेच्या गटातून शादान चौधरी यांची निवड झाली.\nतिसर्‍या सदस्याकरिता भाजपाने नामनिर्देशन न भरल्याने आरपीआयचे दिलीप दामोदरे आणि अपक्ष राजु बच्चे यांच्यात चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राजु बच्चे यांची चिठ्ठी निघाल्याने स्थायीच्या सदस्यपदी अपक्ष नगरसेवक राजु बच्चे यांची निवड झाली.\nउपनगराध्यक्ष हे नियोजन समितीचे पदसिध्द सदस्य असल्याने श्रीधर पुजारी यांची सभापतीपदी निवड झाली. तर सदस्य पदावर भाजपाच्या रचना सिनकर आणि बिंद्रा गणात्रा, काॅग्रेसच्या पुजा गायकवाड, निखिल कविश्वर, शिवसेनेचे नितिन आगरवाल, माणिक मराठे तर महालक्ष्मी लोणावळा सुधार समिती गटाच्या अपक्ष नगरसेविका अंजना कडू यांची निवड झाली.\nTalegaon : पेट्रोकेमिकल क्षेत्रातील योगदानाबाबत चिराग खळदे आणि प्रा. जितेंद्र सांगवे यांना ‘नॅशनल इनोव्हेशन पुरस्कार’ जाहीर\nNavi Sangvi : नवी सांगवीत बुधवारपासून ज्ञानगंगा व्याख्यानमाला\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/swabhimani-protest-for-rathe-of-milk-vehicles-break-down-and-milk-bags-thrown-on-road-62081/", "date_download": "2019-04-20T16:26:38Z", "digest": "sha1:WZXG74SJ6S56R3EGKF43WT67UPD5MNJ7", "length": 5250, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन; गाड्या फोडून दुधाच्या पिशव्या फेकल्या रस्त्यावर (व्हिडिओ) - MPCNEWS", "raw_content": "\nPune : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन; गाड्या फोडून दुधाच्या पिशव्या फेकल्या रस्त्यावर (व्हिडिओ)\nPune : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन; गाड्या फोडून दुधाच्या पिशव्या फेकल्या रस्त्यावर (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज – स्वाभिमानी संघटनेने दूध दरवाढीसाठी आज पहाटे दोन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले आहे. दूध संघाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. याचा पाच दूध संघांना फटका बसला आहे. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघांच्या नवले ब्रिज,सोलापूर हडपसर रोड या भागातील गाड्या फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले आहे.\nLonavala : मुसळधार पावसाने लोणावळा परिसर जलमय\nPimpri : पवना धरण परिसरात 124 मिमी पाऊस; धरणात 63 टक्के पाणीसाठा\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/santosh-shelar/", "date_download": "2019-04-20T16:19:09Z", "digest": "sha1:XA5NK4BCVRYA4E32WJPSHBWX76K6BEHQ", "length": 6691, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Santosh Shelar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवचरित्रासाठी आयुष्य वेचलेला हा अज्ञात इतिहासकार प्रत्येक मराठी माणसाला माहित असायला हवा\nइतिहासलेखनशास्त्राच्या उपयोजनात त्यांच्या इतकं काम आजवर कोणीही केलेलं नाही.\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक गोविंदराव तळवलकर निवर्तले\nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\n“लोकशाही” चांगली की वाईट – समजून घ्या महान तत्ववेत्ता सॉक्रेटिस काय म्हणतो\nआजचा ‘मेगास्टार’… कधी काळी साकारायचा व्हिलनची भूमिका\nकेसांना कलर करताना या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी..\nअमेरिकन गुप्तहेरांनुसार – भारतावर UFO (परग्रह वासियांची यानं) येऊन गेलेत\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nलिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण काय\nगबाळी बाई की नीटनेटकी बाई : बायकांचे कपडे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती\nती आई होती म्हणुनी…..\nमोदींची ‘५९ मिनिटांत कर्ज’ स्कीम : १५०० कोटींचा घोटाळा\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nएमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\nमुलाच्या आठवणीत या पालकांनी सुरू केली मोफत खाणावळ…\nइंटरनेट नसतानाही तुम्ही मोबाईल बँकिंग वापरू शकता…कसं\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nकोल्हापूरचा मान, महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याचा इतिहास आणि काही रंजक माहिती\nभक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/artist-from-kolhapur-arranged-art-exhibition-at-delhi/", "date_download": "2019-04-20T16:13:24Z", "digest": "sha1:AQHDDGENEBHCX3PD56QN3AYWID3JHG22", "length": 11270, "nlines": 110, "source_domain": "bigul.co.in", "title": "कोल्हापूरच्या कलावंतांचे दिल्लीत चित्रप्रदर्शन – बिगुल", "raw_content": "\nकोल्हापूरच्या कलावंतांचे दिल्लीत चित्रप्रदर्शन\nin कला, कला-साहित्य, देश-विदेश\nनवी दिल्ली : कोल्हापूर येथील दळवीज् आर्ट इस्टिट्यूटमधील जेडी आर्ट शाखेच्या अंतिम वर्षाच्या सात तरूण कलाकारांनी देशाच्या राजधानीत ‘संक्रमण’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’ काव्यसंग्रहातील प्रतिकांवरील चित्रे या प्रदर्शनातील आकर्षण ठरत आहेत.\nयेथील मंडीहाऊस भागातील रवींद्रभवन कला दालनात दिनांक ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक ख्यातीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले.\nप्रदर्शनात वैविध्यपूर्ण ५४ चित्रे\nया प्रदर्शनात ७ चित्रकारांची एकूण ५४ चित्रे मांडण्यात आली आहेत. शुभम चेचर या तरूण कलाकाराची सर्वाधिक ११ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली असून प्रसिध्द कवी नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातील प्रतिकांवर आधारित चित्र हे खास वैशिष्ट्य ठरले आहे. गोलपिठातील कवितेच्या ओळींचा उपयोग करून उत्तम चित्रही चेचर यांनी रेखाटले आहे. गुहा चित्रांपासून वास्तव कालीन ते सद्य:कालीन असे चित्रकलेतील संक्रमण त्यांनी आपल्या चित्रांतून मांडले आहे.\nप्रतिक्षा गणपतराव व्हनबट्टे यांची ‘भित्तीचित्र’ संकल्पनेवरील एकूण ५ चित्रे बघायला मिळतात. तंजावर आणि कोल्हापूर येथील शिल्पांना ॲक्रेलीक रंगामध्ये आणि वॉश तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही चित्रे रेखाटली आहेत. तंजावर येथील ‘सरस्वती महल’ आणि ‘बिग टेंपल’ तसेच कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयातील वास्तुंवरील शिल्पही त्यांनी रेखाटली आहेत.\nदूर्गा विजय आजगावकर यांची ‘कॉन्सेप्च्युअल आर्ट’ प्रकारातील एकूण ७ चित्रे याठिकाणी मांडण्यात आली आहेत. भारतीय वास्तुकलेतील ‘महाल’ परंपरा त्यांनी ॲक्रेलीक रंगांच्या माध्यमातून आपल्या चित्रांतून दर्शविली आहे. अभिषेक संत यांची अमुर्त शैलीतील ७ चित्रेही येथे बघायला मिळतात. रंग, पोत, आकार यां��ी दृष्य मांडणी करताना मूळ संकल्पनेचा विस्तार अभिषेक यांच्या चित्रांतून दिसून येतो. आकाश झेंडे यांनी कंपोजिशन आर्ट प्रकारातील चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत. ‘संकल्प’ चित्रापासून ‘अमुर्तशैली’ पर्यंतचा चित्रकलेच्या संक्रमणाचा पटच त्यांनी आपल्या चित्रांतून उलगडला आहे.\nपुष्पक पांढरबळे यांनी निसर्गातील प्रतिमांचा प्रतिकात्मक वापर करून या प्रतिकांचे प्रतिबिंब दर्शविणारे ॲक्रेलीक आरसे चित्रांमध्ये उत्तमरित्या वापरले आहेत. पांढरबळे यांची ८ चित्रे याठिकाणी आहेत. डोळा व त्यातील प्रतिबिंब दर्शविणारा आरसा हे त्यांच्या चित्रांतील एक उत्तम चित्र दिसून येते.\nअनिशा पिसाळ यांची ६ चित्रे या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावरच आपले लक्ष वेधून घेतात. एमडीएफ वुडकटींगचा प्रभावी वापर करून त्यांनी महाबलीपूरम येथील ‘गंगा अवतरण’ व अन्य शिल्प आपल्या चित्रांतून दर्शविली आहेत. रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nराज ठाकरे बोलतात त्यात गैर ते काय\nमनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आजपर्यंत सहा सभा झाल्या आहेत. मुंबई, नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा आणि पुणे येथे....\nएकसंघ भूमीचा वाद : लिबिया\nभूमध्य समुद्राच्या किनारी वसलेला आणि तसा अशांतच समजल्या जाणाऱ्या प्रदेशाचा देश म्हणजे लिबिया. या देशाचा जन्म १९५१ सालचा. एका बाजूला...\nby डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे\n२६ वर्षाच्या जान्हवीला पाच-सहा महिन्यापासून पाळी आली नव्हती. वजन ८२ किलो झाले होते. चेहर्‍यावर, अंगावर लव वाढली होती. त्वचा, मान...\nसांगली : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं कोडं. या माणसाच्या मनाचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. ते जे बोलतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/chetan-bhagat-issues-clarification-and-apology-for-portrayal-of-bihar-royals-in-half-girlfriend-262472.html", "date_download": "2019-04-20T16:43:25Z", "digest": "sha1:GYSE67U5SDUFI5Q6R6INNADN6WABKBFL", "length": 14620, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हाफ गर्लफ्रेंड'मुळे चेतन भगतला मागावी लागली माफी", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल ��िट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n'हाफ गर्लफ्रेंड'मुळे चेतन भगतला मागावी लागली माफी\nचेतन भगतची 2014 साली हाफ गर्लफ्रेंड नावाची एक कादंबरी आली होती. ही कादंबरी तुफान गाजली. या कादंबरीचा नायक बिहार च्या डुमराव राजघराण्याचा होता\n08 जून : आपल्या पुस्तकांनी तरूणांची मने जिंकणाऱ्या चेतन भगतला चक्क माफी मागावी लागलीय. आता चेतननी असं काय केलं की त्याला माफी मागावी लागली ते ही पेपरात माफीनामा देऊन\nचेतन भगतची 2014 साली हाफ गर्लफ्रेंड नावाची एक कादंबरी आली होती. ही कादंबरी तुफान गाजली. या कादंबरीचा नायक बिहार च्या डुमराव राजघराण्याचा होता. तर या पुस्तकात या राजघराण्याला अत्यंत चुकीच्या प्रकारे दाखवले गेले असे राजघराण्याचे म्हणणे आहे.\nया पुस्तकात या घराण्यातील पुरूषांना मद्यपी दाखवल्यामुळे त्यांचा अपमान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांनी 2016 साली चेतन भगतविरोधात एक कोटीचा मानहानीचा दावा ठोकला.\nयाच केस ची आऊट आॅफ कोर्ट सेटलमेंट 31मे रोजी झाली. त्यानुसार चेतन भगतला 15 जुनच्या आत 2 वर्तमानपत्रात माफीनामा प्रकाशित करावा लागेल. त्यातले एक वर्तनमानपत्र हिंदी असावे आणि डुमरावमध्ये मिळत असावे.\nतर चेतनने असा माफीनामा छापलाही. त्यात त्याची कादंबरी केवळ कल्पित असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही असे त्याचे म्हणणे आहे. तरीही त्यांना झालेल्या त्रासासाठी तो क्षमाप्रार्थी आहे असे त्याने नमूद केले आहे.\nडुमराव घराणे कादंबरीत वापरणे चेतनला चांगलेच महागात पडले तर.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nब��ग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ganpati-statues-from-badalapurare-going-to-mauritius-265430.html", "date_download": "2019-04-20T16:31:39Z", "digest": "sha1:6LVFFK2EOSOX244R7EUJFZTZEHT5CDMG", "length": 14533, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बदलापूरच्या बाप्पाला माॅरिशसचं आमंत्रण", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nबदलापूरच्या बाप्पाला माॅरिशसचं आमंत्रण\nआता बाप्पाला परदेशातूनही बोलावणे आलंय , बदलापूर शहरातील गणेश मूर्ती थेट समुद्रापार मॉरिशसला निघाल्या आहेत.\nगणेश गायकवाड, 19 जुलै : गणरायाचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपले आहे.एकीकडे भाविक गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असताना आता बाप्पाला परदेशातूनही बोलावणे आलंय , बदलापूर शहरातील गणेश मूर्ती थेट समुद्रापार मॉरिशसला निघाल्या आहेत.\nबदलापूर गणेश चित्रकला मूर्ती केंद्रात बाप्पाच्या मुर्ती घडवण्याच्या कामानं वेग घेतलाय. या गणेश कलाकेंद्रातले बाप्पाच्या 700 मूर्ती सातासमुद्रा पल्याड म्हणजे मॉरिशसला निघालेत. विशेष म्हणजे पहिल्यादांच गौरीच्या मूर्तीही मॉरिशसला रवाना होणार आहेत.\nया मूर्ती पाठवताना विशेष काळजी घेतली जाते. मूर्ती प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून जाड खोक्यामध्ये ठेवली जाते. पॅकिंगसाठी मूर्तीच्या सभोवती 5 ते 6 किलो वजनाचे पेपर कटिंग टाकून बंद केली जाते. मग ही खोक्याचे कंटेनर न्हावा-शेवा बंदरातून समुद्रमार्गे 20 ते 22 दिवसांचा प्रवास करत मॉरिशसला पोहचतात.या गणेश कला केंद्रातल्या मूर्तींना विशेष मागणी असते. त्यामुळे बाराही महिने इथं मूर्ती घडवण्याचं काम सुरू असतं.\nया गणेश मूर्तीच्या कारखान्यात 105 प्रकारच्या ७००० मूर्ती तयार केल्या जातात. आंबवणे यांच्या मूर्तींना ठाणे,मुंबई,सातारा,नाशिक आणि पुण्यासह अनेक शहरातून मागणी असते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2017/01/", "date_download": "2019-04-20T16:20:01Z", "digest": "sha1:JZGYNTNR5YXC2TKOU4KPJH6BBTGO3PWD", "length": 11303, "nlines": 164, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \n नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द. काय आहे, की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं वरचे तीन शब्द म्हणजे त्या�� जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘मेकिंग’बद्दल...\n२०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ब्रेक्झिट’. गंमत बघा, ‘ब्रेक्झिट’च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ब्रेमेन’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की.\nया ब्रेक्झिटबद्दल ऐकलं, थोडंफार वाचलं; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाजूचा आणि दुसरा ब्रेमेनच्या बाजूचा नि…\nदिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्‍यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे... यातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत\nया वसाहतीत राहतो एक कठपुतली कलाकार - पुरन भट. त्याच्या पाठोपाठ कॅमेरा त्या वसाहतीतून फिरायला लागतो. अरुंद गल्लीबोळ, घरांची खुराडी, उघडी गटारं, अस्वच्छता... पुरनला हिंदी सिनेगीतांची आवड असावी. ती गाणी ऐकता ऐकता तो आपल्या कठपुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी करताना दिसतो; नवीन काही कठपुतळ्या तयार करताना दिसतो. आपल्याला तो त्याच्या कठपुतळ्यांचं कलेक्शनच दाखवतो. एका कोंदट, अंधार्‍या खोलीत त्याने त्या सार्‍या बाहुल्या ठेवल्या आहेत. त्यांच्या गराड्यातच एका खुर्चीवर तो बसतो. पण त्याला तिथे खूप बरं वाटतं आहे. पुरन परदेशांमधे अनेक ठिकाणी आपली कला सादर करून आलेला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असत…\nसाधारण ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. डिसेंबर महिना संपत आला होता. मी नेहमीचं किराणासामान वगैरे काहीतरी आणायला दुकानात गेले होते. दुकानदाराने सुटे पैसे परत करताना सोबत एक लंबुळकं कॅलेंडर ‘फ्री’ दिलं. ‘आणखी एक कॅलेंडर कशाला हवंय’ असं मनाशी म्हणत मी ते तिथेच ठेवून येणार होते. त्यापूर्वी मी ते तिथल्यातिथे सहज उघडून पाहिलं. जेमतेम वीतभर रुंदीचं आणि फूटभर उंचीचं ते कॅलेंडर; पुढल्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या तारखा एकाखाली एक लिहिलेल्या, प्रत्येक तारखेसमोर दोन-एक इंचांची रिकामी जागा; पानाच्या तळाशी त्या दुकानाची जाहिरात; पुढे फेब्रुवारीचं पान, अशी बारा पानं. आपसूक माझी नजर जानेवारीच्या पानाच्या मागच्या बाजूकडे गेली. (इतक्या वर्षांची सवय) तर प्रत्येक महिन्याची मागची बाजू पूर्णपणे कोरी होती. इतकं आटोपशीर कॅलेंडर मी प्रथमच पाहत होते. पटकन मनात विचार आला, की घरातल्या ‘नेहमीच्या यशस्वी कॅलेंडर’च्या प्रत्येक तारखेच्या आसपास इतर माहितीची इतकी भाऊगर्दी असते, की मला महत्त्वाच्या वाटणार्‍या दूध-पेपर-इस्त्रीच्या नोंदी, मोलकरणीने कधी दांड्या मारल्या त्याच्या नोंदी, गॅस सिलेंडरबद्दलच्या नोंदी, आणखी…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/two-terrorists-killed-in-exchange-of-fire-between-terrorists-and-security-forces-in-imam-sahib-area-of-shopian-district/45321", "date_download": "2019-04-20T16:43:02Z", "digest": "sha1:KWP2GNJYNY3NNQFGFEYLTRBCYU53ZIY7", "length": 6612, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान\nकाश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात भारतीय लष्कराने आज (६ एप्रिल) दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले ��हे. या परिसरात काही दहशतवादी लपूरन बसलेची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर या भागात शोध मोहीम राबविण्यात आली होती. यानंतर दहशतवादी आणि लष्कर यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले.\nया आठवड्यात पुलवामामध्ये चकमकीत भारतीय लष्करात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल होते. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक स्थानिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात लष्करांना यश आले\nIndian ArmyJammu and KashmirPulwamaShowIanTerroristजम्मू-काश्मीरदहशतवादीपुलवामाभारतीय लष्करशोपियानShare\nगुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात\nसुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या\nदिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला\nमोदीजी…..आज जुमलों की बारीश, राहुल गांधीचा मोदींना चिमटा\nखेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/major-successes-of-indias-surgical-strikes-mission-shakti-in-space/43951", "date_download": "2019-04-20T16:49:59Z", "digest": "sha1:43URXXRWUDKBESIJO2KUYGTTHW5ZEYSU", "length": 9108, "nlines": 99, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, 'मिशन शक्ती'ला मोठे यश", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nअंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश\nदेश / विदेश राजकारण\nअंतराळात भारताचे सर्जि���ल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकविला आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. मोदींने डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी मोदी म्हणाले.\nलो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय \nपृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० किमी ते २००० किमी अंतरापर्यंत कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट होय. १६० किमीपासून २००० किमी अंतरापर्यंतच्या या कक्षेतच सर्वाधिक संख्येने उपग्रह आहेत. या कक्षेत नकाशे, खनिजांचे मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचे मापन आणि नियोजन करणाऱ्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रह देखील याच कक्षेत फिरत असतात.\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :\nअमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताचा चौथ्या स्थानी झेंडा फडकविला आहे\nभारताने आज (२७ मार्च) अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे\nमिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश, या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे.\nभारताने मिसाईलच्या द्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले\nभारताने फक्त ३ मिनिटांत उपग्रह पाडला\nडीआरडीओच्या शास्त्रज्ञांकडून लक्ष साध्य करण्यात यश आले\n३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश\nभारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी\nथोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार, मोठ्या घोषणेची शक्यता\nजाणून घ्या…लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय \nलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार\nमहाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय\n‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/money/", "date_download": "2019-04-20T16:13:13Z", "digest": "sha1:XNWL5MS7WV3JZNM7P2QXQRZFK4EZMXQD", "length": 12560, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "money Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा “कॅश” वापरण्यासाठी सूट दिली जायची कागदी नोटांचा हा इतिहास अतिशय रंजक आहे\nएका सिरीजसाठी एकच शाई वापरली जाते.\nरुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय थांबा ही खरंतर “गुडन्यूज” आहे\nरुपयाची किंमत घसरल्यामुळे परकीय राष्ट्रांना भारतात गुंतवणूक करणे आता पूर्वीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.\nऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळायचीय मग या खबरदाऱ्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजेत\nतंत्रज्ञानाचा समाजाच्या फायद्यासाठी उपयोग व्हावा असे अनेकांना वाटते तसेच याचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी व्हावा असे वाटणारेही कमी नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === कोणताही व्यवसाय करणे कधीही सोपे नसते. एखादा व्यवसाय सुरू\nयाला जीवन ऐसे नाव\nखिशात पैसे टिकत नाहीत या “हमखास” यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा\nछोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपल्या खिशाला लागणारी कात्री नक्कीच वाचवू शकतो.\nबहुतेक पुरुषांचं सेक्सलाइफ उध्वस्त होण्यास फक्त ही एक गोष्ट कारणीभूत ठरत असते…\nमाणसाच्या प्रगतीमुळे ह्या नैसर्गिक प्रेरणेच्या सहज पूर्ण होण्यात अनंत अडचणी निर्माण होत असतात. आज आपण अश्याच एका मोठ्या अडचणीबद्दल बोलणार आहोत.\nयाला जीवन ऐसे नाव\nपैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे\nअश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.\nयाला जीवन ऐसे नाव\n मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === श्रीमंत होणे कोणाला नको असते आपल्याकडे भरपूर पैसा असावा,\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या ��ेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === बँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो,\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nजाणून घ्या; आर्थिक नियोजन आणि त्याचे फायदे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काळा पैसा आणि वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत सरकारने\nपहाटे उठा, बोर्डर क्रॉस करा आणि शाळेत जा – अशी आहे ह्या देशातील विद्यार्थ्यांची परिस्थिती\nकाही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया पसरण्याची संधी आपण रोजच्या सवयींतून देतोय का\nभारतातील अशी दोन मंदिरे जेथे ‘दुर्योधनाची’ पूजा केली जाते\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\nउर्जित पटेल – RBI Governor की राजकीय पंचिंग बॅग\nविवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nअफजल गुरू अन टायगर मेमन प्रेमींना रविंद्र म्हात्रे माहित आहेत काय\n“कामसूत्र थ्रीडी” अन “टेम्प्टेशन बिटविन लेग्ज” : राहुल गांधींवर चित्रपट बनवणाऱ्याचा रंगीत इतिहास\nशिवाजी महाराजांचा कुर्निसात : घाणेकरांचा संभाजी आणि अटल बिहारींचा शिवाजी : दोन जबरदस्त आठवणी\n१९०३ च्या दिल्ली दरबारची कधीही न बघितलेली छायाचित्रे\nया रिक्षाचालकाच्या मुलीने मृत्यू समोर दिसत असतानाही सातत्याने रुपेरी पडदा गाजवला होता..\n१८४१ सालापासून पोर्तुगाल देशाने जतन करून ठेवलेय एका व्यक्तीचे शीर, पण का\nश्रीमंतांच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”\nतृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nअलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\nलोकसत्ताचा पर्रीकर द्वेष: संपादक गृहपाठ करतात का\nशेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-peace-unto-you/", "date_download": "2019-04-20T16:37:01Z", "digest": "sha1:FILVPGQODZ3SV5TREBMKC2FFKA4JUXUK", "length": 14425, "nlines": 52, "source_domain": "eevangelize.com", "title": "तुम्हाल��� शांतता मिळो(marathi-peace unto you) | eGospel Tracts", "raw_content": "\nतुम्हाला शांतता मिळो(marathi-peace unto you)\nतुम्हाला शांतता मिळो(marathi-peace unto you)\nशांतता – किती मधूर आणि सुखदायी शब्द आहे हा शांतता जी मनुष्याच्या आत्म्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो बेचैन असतो, लाखो लोक तीच्यासाठी शोधत आहेत, पण ती त्यांच्यापासून लाखो मैल दूर दिसते. धन शांतता खरेदी करू शकत नाही, शहाण्यांना ती सापडत नाही, आणि प्रसिद्धी तीला लालुच देऊ शकत नाही. शांतता तुम्ही देखील शोधत असाल, पण जास्त काही यश नसेल. किती वेळा, कारण तुमच्याकडे ही शांतता नसल्यामुळे, तुम्ही तुमच्या वैफल्याबद्दल इतरांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा अगदी स्वतःचा जीव घेण्याचाही विचार केला आहे शांतता जी मनुष्याच्या आत्म्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो बेचैन असतो, लाखो लोक तीच्यासाठी शोधत आहेत, पण ती त्यांच्यापासून लाखो मैल दूर दिसते. धन शांतता खरेदी करू शकत नाही, शहाण्यांना ती सापडत नाही, आणि प्रसिद्धी तीला लालुच देऊ शकत नाही. शांतता तुम्ही देखील शोधत असाल, पण जास्त काही यश नसेल. किती वेळा, कारण तुमच्याकडे ही शांतता नसल्यामुळे, तुम्ही तुमच्या वैफल्याबद्दल इतरांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा अगदी स्वतःचा जीव घेण्याचाही विचार केला आहे तुम्हाला ड्रग्जने कदाचित शांतता मिळू शकते; परंतु ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली आहे की ड्रग्जचा परिणाम एकदा का संपला, अशी शांतता हवेत अदृष्य होऊन जाते. काहीजण ट्रान्सेन्डेन्टल मेडिटेशन किंवा योगा करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडेच अशा लोकांच्या जे टी.एम. अठरा महिन्यांपेक्षा जास्त काळ करत होते त्यांच्या केलेल्या मेडिकल टेस्टने प्रकट केले आहे की जे असे आचरण करत नाहीत त्यांच्यापेक्षा त्यांना दुप्पटीने मानसिक आजार आहेत. काहीजण आयुष्य एकांतात जगून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण फक्त हे दिसून येते कि अशांततेचे कारण इतरांमध्ये नाही तर त्यांच्या स्वतःमध्ये आहे. जगातून माघार घेण्याने त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वभावातील भ्रष्टाचाराच्या समोर आणले आहे. आयुष्याचा उद्देश काय आहे, जर आम्हाला आमच्या दैनंदिन समस्यांचा सामना करण्यात शांतता आणि प्रसन्नता मिळत नसेल तर\nका आम्ही हा मार्ग तुम्हाला दाखवला त्याचे कारण आहे की आम्हाला त्या एकाचा तुम्हाला परिचय करून द्यायचा आहे, तो फक्त ��क तुम्हाला खरोखरची आणि निरंतर टिकणारी शांतता देऊ शकतो. तो म्हणतो, “शांतता मी तुमच्याजवळ सोडत आहे. माझी शांतता मी तुम्हाला देतो…. तुमच्या हृदयाला शीण देऊ नका, तुम्ही त्याला घाबरवू नका”. हे फक्त रिकामे शब्द नाहीत, परंतु त्या एकाचे शब्द आहेत ज्याने स्वतःचे आयुष्य दिले हे सिद्ध करण्यासाठी कि तो तुमच्यावर प्रेम करतो, आणि तुमच्या हिताची काळजी करतो. तुम्हाला कोणीही शांतता देऊ शकणार नाही, त्याच्याशिवाय ज्याच्या स्वतःमध्ये ती आहे. तेथे फक्त एक ती शांतता असणारा आहे आणि तुम्हाला शांतता देण्याचे वचन देत आहे. त्याला शांततेचा राजकुमार म्हणून म्हटले जाते. त्याचे नांव आहे येशू.\nतुम्ही कदाचित म्हणाल, “पण येशू माझ्यासाठी खराखुरा नाही आहे; मी अशा कोणाकडूनतरी कसे काही मिळवू शकतो जो मला दिसतही नाही” जर येशू तुमच्यासाठी खरा असेल, तर तुमच्याकडे ही शांतता अगोदरच असायला हवी. तो तुमच्यासाठी खरा का नाही याचे कारण आहे, की तेथे ‘काहीतरी’ तुम्हाला त्याच्यापासून आणि त्या शांततेपासून जी तो तुम्हाला देऊ इच्छितो त्यापासून वेगळे करणारे काहीतरी आहे, ते ‘काहीतरी’ म्हणजे तुमचे स्वतःचे पाप आहे. आमच्या हृदयांत खोलवर आम्ही सर्व जाणतो कि काय बरोबर आहे आणि चूक आहे, आणि जेव्हा आम्ही आतल्या सदसदविवेकबुद्धीच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो जो आम्हाला काही गोष्टी करू नये असे सांगतो, आम्ही खरे तर त्या एकाच्या आवाजाकडे बहीरा कान करतो जो आम्हाला त्याची शांतता देऊ इच्छितो. जरा खालील उद्धरणाबद्दल थोडा विचार कराः “जर फक्त तुम्ही माझ्या आज्ञेकडे लक्ष दिले असते, तुमची शांतता एका नदीप्रमाणे असली असती, तुमचे सदाचरण “समुद्राच्या लाटांप्रमाणे” असले असते. जर आम्ही आमची पापे कबूल करतो, आम्हाला आमच्या पापांपासून क्षमा करण्यास आणि आमच्या सर्व अन्यायकारी वागण्यापासून आम्हाला शुद्ध करण्यास परमेश्वर विश्वासू आणि न्यायी आहे”.\nहे आता तुमच्यावर आहे. जर तुम्हाला खरोखरच शांतता हवी आहे, तुम्ही हे केले पाहीजे कि तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला चुकीचे म्हणून माहीत आहे त्याकडे पाठ फिरवा, आणि येशूला तुम्हाला क्षमा करण्यास सांगा. तो चांगला सक्षम आणि तुम्ही केलेली कोणतीही पापे क्षमा करण्यास इच्छुक आहे, कारण त्याने त्याचे आयुष्य तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा भोगण्यास क्रुसावर वाहील���. तर आता देव जे काही तुमच्याकडून मागेल ते आज्ञापालन करायचा निर्णय घ्या. जर तुम्ही हे केले, तर तुम्हाला खरी शांतता मिळेल, जी तुमच्या आकलनापलिकडे असेल, तुमचे अस्तित्व भारून टाकेल, आणि ही शांतता तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. जेव्हा तुमची पापे नष्ट होतात, येशू शांततेचा राजकुमार तुमच्यासाठी खराखुरा बनेल.\nशांतता, पाप आणि आजारापासून मुक्ती, सर्व एकत्र येतात. येशूने सहन केले आणि क्रुसावर मरण पावला, फक्त आपल्याला पापांपासून मुक्ती देण्यासाठीच नव्हे तर, आपल्याला आजार आणि रोगातून बरे करण्यासाठी सुद्धा. जेव्हा तुम्ही त्याला तुमचा देव आणि उद्धारक म्हणून प्राप्त करता, तो फक्त तुमच्या आत्म्यासाठी क्षमा आणि शांतताच आणत नाही तर, तुमचे शरीरही बरे करतो. राजा डेव्हीड, ज्याला हा अनुभव आला होता त्याने गायले आहे, “हे माझ्या आत्म्या, देवाची स्तुती कर, आणि त्याचे सर्व फायदे विसरू नको; जो तुझी सर्व पापे क्षमा करतो आणि तुझे आजार बरे करतो”. खात्री बाळगा, जेव्हा तुम्ही येशू, शांततेच्या राजकुमाराला भेटाल आणि त्याची शांतता मिळवाल, तुमच्या हृदयातून भीती, काळजी आणि यातना सहजपणे अदृष्य होतील. आणखी तुमच्या आयुष्यात जेथे हे जग युद्ध आणि तिरस्काराने विद्ध झालेले आहे तुम्हाला एक शांततेचा आणि प्रामाणिकपणाचा उपाय मिळेल.\nप्रार्थना “प्रभु येशू, तू शांततेचा राजकुमार आहेस, आणि मला तुझी शांतता हवी आहे. मला माहीत आहे कि माझ्या पापाने मला तुझ्यापासून वेगळे केले आहे. कृपा करून माझी पापे क्षमा कर आणि माझे पापी हृदय तुझ्या मौल्यवान रक्ताने शुद्ध कर. आज, मी तुला माझा देव आणि उद्धारक म्हणून स्विकारत आहे. तू जे काही सांगशील ते करण्यास मी तयार आहे, पण कृपा करून मला मदत कर. मला बरे कर देवा आणि मला तुझी शांतता दे. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\nदेवाच्या राज्याची कथा(marathi-parable kingdom)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dolphinnaturegroup.org/seeds", "date_download": "2019-04-20T16:15:42Z", "digest": "sha1:NVOLA4D2S74JYWDO3UZOJQAPFISV5IK5", "length": 2406, "nlines": 24, "source_domain": "www.dolphinnaturegroup.org", "title": "Dolphin Nature Research Group, Sangli", "raw_content": "\nबिया संकलन करून त्या पासून रोप निर्मिती करता येते ही अभिनव संकल्पना संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांनी सॅन २००३ मध्ये सर्वप्रथम मांडली. झाडाच्या पडून वाया जाणाऱ्या बिया तसेच फळंखाल्यानंतर फेकून दिल्याने वाया जाणाऱ्या बिया यापासून रोप निर्मिती होऊ शकते.\nयासाठी बिया वाया जाऊ न देता ते गोळा करून त्यांचा रोप निर्मिती साठी उपयोग करता येऊ शकते हे डॉल्फिन च्या या स्पर्धेने दाखवून दिले. या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचे आयोजन संस्थे तर्फे दरवर्षी करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिक ही सहभागी होतात... जेष्ठ नागरिकांचा ही उत्साहाने सहभागी होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tipu-sultan-controversy-and-politics/", "date_download": "2019-04-20T16:43:53Z", "digest": "sha1:NR56TJOAYBXZLNPUTWGEPD3XAAFEIW2Y", "length": 29300, "nlines": 138, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : प्रा. बालाजी चिरडे\nभारत हा एक विकसनशील देश आहे हे वाक्य जसे आर्थिक क्षेत्राला लागू आहे तसेच ते वैचारिक क्षेत्रालाही लागू होईल. इतिहास हा विषयही त्याला अपवाद नाही.\nसंघ व संघप्रणित संघटनांच्या इतिहासाच्या मोडतोडीवरून वाद चालू असताना नव्यानव्या वादाचे भर टाकत काँग्रेस पक्ष आपणही संघाच्याच बिरादरीतील आहोत हे दाखवत आहे.भाजपाकडून गांधीच्या हातात झाडू देऊन गांधींना राष्ट्रीय स्वच्छता दूत बनविणे, बांडुंग परिषदेच्या सुवर्णवर्षी समारंभात पंडीत नेहरुचा अनुल्लेख करणे इ. बाबी समोर आल्यातच.\nकर्नाटकातील मुख्यमंत्री श्री. सिद्धारामय्या यांनी टिपु सुलतानांच्या २७५व्या जयंती सोहळ्याला शासकीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय घेऊन नव्या वादाला तोंड फोडले.\nटिपू सुलतान हे स्वातंत्र्ययोद्धे होते, ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी तीन युद्धे लढली व ते धारातीर्थी पडले त्यामुळे अशा सच्च्या देशभक्ताची जयंती साजरी झालीच पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका.\nतर संघ, भाजपा यांनी टिपू हा धर्मवेडा सुलतान असून त्याने अनेक मंदिरे फोडली, अनेकांचे धर्मांतर केले, त्याची तलवार काफिरांच्या विरोधातच होती, त्यामुळे टिपूची जयंती साजरी केली जावू नये.\nया वादात आता युनायटेड ख्रिश्चन असोसिएशन या कॅथोलिक संघटनेनेही उडी घेऊन टिपूने मंगलोरचे एक चर्चही १७८४ साली उध्वस्त केले होते म्हणून शासनाच्या जयंतीनिर्णयाचा निषेध केलेला आहे. (या संघर्षात पहिला बळी मडीकेरी (जि. कोडागू) येथे गेलेला आहे.) अशी परस्पर विरोधी मते दोन्ही पक्ष मांडत असल्याने हा वाद नीट समजून घेतला पाहिजे.\nटिपू सुलतान (१७४०-१७९९) १७८२ साली गादीवर आला. ८०,००० चौ. किमीचा प्रांत, ८८,००० फौजेचा वारसा त्याला त्याचे वालिद (वडील) हैदर अलींकडून मिळालेला होता. भारतातील सगळ्या महत्वाच्या शक्तींची मर्यादा तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आली होती.\nबंगालचा नवाब (१७५७), अयोध्येचा नवाब (१७६४), मराठ्य़ांचे पानिपत (१७६१), मराठ्यांशी तह (१७८२) या पार्श्वभूमीवर कंपनीचे वावटळ भारताला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही याची पुरती जाणिव टिपू सुलतानांना झाली. त्यामुळेच ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले व शहीद झाले.\nत्यांच्या श्रीरंगपटणम् येथील कबरीवर कोरलेले आहे, “टिपू सुलतानने पवित्र जिहाद केला व अल्लाने त्याला हुतात्म्याचा दर्जा प्रदान केला”.\nत्यांचा लढा ब्रिटिशांच्या विरोधात कशासाठी होता ते विजयी झाले असते तर कोणत्या स्वरुपाचे राज्य येणार होते हे समजून घेणे आजच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरेल.\nटिपू सुलतानने आपल्या राज्याचे नाव ‘सल्तनत-इ-खुदादत’ (अल्लाने प्रदान केलेले राज्य) होते, लष्कराला ‘लष्कर-ए-मुजाहिदीन’ (धर्मयोद्ध्यांचे लष्कर) म्हणत, त्याच्या नाण्याचे नाव ‘इमानी’(श्रद्धावान) असे ठेवलेले होते.\nअठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ मुस्लिम विचारवंत शाहवलिउल्लाह(१७०३-१७६२) यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव टिपूवर पडलेला होता. धर्मांतर करून शेकडो वर्ष झाली तरी अनेक इस्लामबाह्य विधी व परंपरा भारतीय मुसलमानांमध्ये होत्या.\nत्या सर्व गैरइस्लामी प्रथांपासून मुसलमानांना मुक्त करण्याचा प्रयत्न टिपुने केला. इस्लामला मान्य नसल्यामुळे दारूबंदीही केली. शेकडो शहरांची, स्थलांची, गावांची नावे बदलून इस्लामी केली, कुर्गमधील ७०,००० हिंदुंना इस्लामची दिक्षा दिली.\nइस्लामच्या उत्कर्षासाठी, इस्लामची पताका उंच ठेवण्यासाठी टिपुने हैदराबादचा निजाम, दिल्लीचा नामधारी बादशाह शाह आलम यांच्याशी पत्रव्यवहारही केला.\nटिपुच्या दृष्टिने ब्रिटिशांच्या विरोधातील हा लढा इस्लाम विरूद्ध काफीर असाच होता. मराठ्याची बाजू घेणा-या निजामाला ते ‘काफरांचा पक्ष’ धरल्याचा आरोप करतात. तत्कालीन दिल्लीच्या शाह आलमला लिहिलेल्या पत्रात\n‘हा इस���लामचा नम्र सेवक सध्या ख्रिश्चनांचे बंड नष्ट मोडून टाकण्यात गुंतलेला आहे… अल्लावर दृढ श्रद्धा ठेवून हा इस्लामचा सेवक गैर-इस्लामी शक्तींविरुद्ध लढा देऊन त्या पूर्णतः नष्ट करण्याच्या विचारांत आहे’ असे टिपू नोंदवतात.\nमध्ययुगीन रूढीप्रमाणे त्याकाळात जगमान्य खलिफाकडून सुलतान म्हणून खिल्लत आणावी लागायची.\nटिपू सुलतानांनीही १७६६ साली ९०० लोकांचे जंगी शिष्टमंडळ यासाठी तुर्कस्तानला पाठवले. हिरे, जडजवाहीर, १० लक्ष रुपये, चार हत्ती भेट देऊन एक पत्रही त्यासोबत लिहिले होते. त्या पत्रात ‘या देशातील ख्रिश्चनांशी आमचा लढा चालू आहे. या सर्वोच्च कामात आम्ही आपले सहाय्य मागत आहोत…\nब्रिटिशांच्या कारवायांविरुद्ध भारतीय मुस्लिमांच्या वतीने संघर्ष करणे माझे कर्तव्य आहेच, परंतु मला वाटते की, संपुर्ण इस्लामी जगतासाठी जिहाद अतिअनिवार्य झाला आहे, केवळ आमच्या देशाचे संरक्षण करणे हे नव्हे.’\nया पत्रासोबतच एक द्विपक्षीय करारही पाठविण्यात आलेला होता. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खलिफाला लष्करी मदत करता आली नाही पण त्याने राजवस्त्रे पाठवून दिली, खुतब्यात नाव घालण्याचे, स्वतःच्या (टिपुच्या) नावाने नाणी पाडण्याचे अधिकार देण्यात आले.\nयामुळे दिल्लीच्या बादशाहापेक्षाही टिपू सुलतानाचे महत्व भारतीय मुसलमानांमध्ये वाढले. अशाच प्रकारचे आवाहन त्यांनी त्याकाळचे भारताचे सख्खे शेजारी अफगाणिस्तानचे अमीर झमानशाह यांनाही त्यांनी केलेले होते.\nख्रिश्चनाविरुद्धच्या या लढाईत २०,००० लष्कराच्या मदतीची अपेक्षा करून या धर्मयुद्धात सहकार्याची विनंती केली. अशाच प्रकारचे पत्र टिपुने इराणच्या शाह करीम खानाकडेही पाठवलेले होते.\nया विविध पत्रांचा प्रत्यक्षात कोणताही फायदा टिपुंना झाला नाही. पण ब्रिटिश भारतातील जनतेला टिपुच्या इस्लामिक राज्यात येऊन राहण्याची आवाहन त्यांनी केली.\nक्रांतिकारी की धर्मांध अहंकारी म्हैसूरचा वाघ – टिपू सुलतान\nराहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल\nहे आवाहन करताना ते म्हणतात, “मुस्लिमांनी श्रद्धाहिनांच्या देशातून निघून गेले पाहिजे, आणि जोपर्यंत सुलतान तेथील बदमाश श्रद्धाहिनांना इस्लाममध्ये आणणार नाही दिंवा त्यांना जिझिया देण्यास भाग पाडणार नाही तोपर्यंत देशाबाहेरच थांबले पाहिजे…आमचा हेतू श्रद्ध��हिनांविरूद्ध जिहाद करणे हा आहे”.\nमुसलमानांमध्ये जिहादची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘फतह-अल-मुजाहिदिन’ (धर्मयोद्ध्यांचा विजय) नावाची पुस्तिकाच प्रकाशित केली होती. त्याचे वितरण म्हैसुर शिवाय हैदराबाद, बंगाल, दिल्ली येथे करण्यात आले.\nपण या सर्व प्रयत्नांना कोणतेही फळ आले नाही. शेवटी ब्रिटिशांच्या विरोधात लढतानाच त्यांचा शेवट ४ मे १७९९ रोजी झाला.\nत्यांच्या इस्लामिक विचार संघर्षामुळेच प्रसिद्ध उर्दू महाकवी डॉ. अलामा इक्बाल लिहितात,\n“धर्म आणि पाखंड (इस्लाम आणि कुफ्र) यांच्यातील प्रचंड संघर्षात आमच्या भात्यातील शेवटचा बाण म्हणजे टिपू” असा गौरवपूर्ण उल्लेख करतात तर अनेक मुस्लिम विचारवंत टिपुला १८व्या शतकातील ‘इस्लामची तलवार’ संबोधतात.\nटिपू सुलतान ब्रिटिशांच्या विरोधात लढले यासाठी त्यांना स्वातंत्र्ययोद्धा म्हणून गौरविले जाते. ‘ब्रिटिशांच्या ऐवजी मुस्लिमांचे इस्लामी राज्य भारतात आले तर ते मुस्लिमांच्या दृष्टिने स्वातंत्र्य ठरत असले तरी हिंदुंच्या दृष्टिने काय\nहा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून टिपुने किती मंदिरे पाडली, किती मंदिरांना अनुदान दिले, किती लोकांचे धर्मांतर केली किंवा त्यांचा पंतप्रधान(पुर्णय्या), त्याचा सेनापती (कृष्ण राव) एक हिंदू होता, हे मुद्दे महत्वाचे नसून टिपूला धर्माधारित इस्लामिक सत्ता आणावयाची होती हा मुद्दा मूलभूत व गंभीर आहे यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.\nहा इतिहासातला संघर्ष नसून भूतकाळातील घटनांचा आजच्या राजकीय अस्तित्वासाठी वापराचा प्रश्न आहे.\nया संघर्षात आता न्या. मार्कंडेय काटजूसारखे वाचाळवीर पडलेलेच आहेत, गिरीश कर्नाडसारखी ‘तुघलक’कार ज्ञानपीठ विजेती व्यक्तीही यात पडली असून ‘टिपू हिंदू राहिला असता तर त्यालाही शिवाजीचा दर्जा मिळाला असता’ अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत.\nएवढच नव्हे तर बंगळुरू विमानतळाला टिपुचे नाव देण्याची सूचनाही त्यांनी कर्नाटक सरकारला केली. आता हळूहळू पुरोगाम्यांची फौज टिपू सुलतान हा कसा स्वातंत्र्ययोद्धा होता हे पटवून देईल.\nलोकांच्या मनातील जातीच्या व धर्माच्या भावना उखडून फेकण्यापेक्षा ते गोंजारून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृती सर्वच पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाहायला मिळते, पण त्याची लागण सगळीकडच्या सुमार बोलघेवड्यां���ा झालेली आहे.\nसंघ काय म्हणतो किंवा विश्व हिंदू परिषद काय म्हणते यापेक्षा मुसमानांना टिपू सुलतान यांचे प्रेम ते ब्रिटिश विरोधी इस्लामचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लढले म्हणून आहे का ते काफिरां(सर्व)विरुद्ध लढले म्हणून आहे, टिपुने मंदिरांना मदत केली म्हणून आहे का मंदिरे पाडली म्हणून आहे हा प्रश्न महत्वाचा आहे.\nबाकी सिद्धरामय्यासारख्या मुख्यमंत्र्यांना ऐतिहासिक अंगाने सेक्युलर शासक पण मुसलमानांच्या दृष्टिने इमानी हुकुमत आणणारा टिपू सुलतान सारखा शासक सापडणे अशक्य.\nत्यामुळे काँग्रेसला राजकीय लाभ व चर्चेत राहाण्याची आयतीच संधी मिळणार आहे. पण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार केलेला जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आपण काय वाद निर्माण करीत आहोत याची जाणीव का्ँग्रेसने ठेवायला हवी.\nटिपू सुल्तानशी लढाई ते राष्ट्रपतींची सुरक्षा : एका दुर्लक्षित आर्मी तुकडीचा रोमांचक प्रवास\nभाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← “ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \n“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…” →\nअविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nपूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – १\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nराखीगढीच्या उत्खननात सापडलेलं शेजारी झोपलेलं जोडपं आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल काय सांगतंय\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\nजेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य काय\nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nमहाकाय टायटानिक जहाजाशी निगडीत या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या खऱ्या आहेत\nछोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास\nअमेरिकेचा गुप्त डाव: तुमची आमची (भारतियांचीसुद्धा) खाजगी मा��िती सर्रास गोळ करण्याचा\nउन्हाळ्यात फळांचा रस पिताय मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत \nमासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा\nतथाकथित “पुरुषसत्ताक” भारतात स्त्रियांनी केलेली प्रगती जगातल्या कुठल्याच देशाला जमलेली नाही\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\nप्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nमोटारसायकलवर लावल्या जाणाऱ्या या कापडी पट्ट्यांमागचा अर्थ काय\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nभारतीय इंजिनियरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या : ट्रम्प प्रणित कट्टरवादाचा परिणाम\nहरीसिंह नलवा- अफगाणांच्या छातीत ‘धडकी’ भरवणारा, वाघाचा जबडा हातांनी फाडणारा महान योद्धा\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\n“पहिल्या रात्रीची विचित्र प्रथा” : बंगालमधील विचित्र नियम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gov-naukri.com/blog/indian-army-rally-2017-maharashtra-4th-october-2017-to-17th-october-2017/", "date_download": "2019-04-20T16:49:49Z", "digest": "sha1:OZDR5FQRDFL33B4MTWEPG3344R5PDA5S", "length": 12812, "nlines": 158, "source_domain": "gov-naukri.com", "title": "Indian Army Rally 2017 Maharashtra | Gov-Naukri", "raw_content": "\nइंडिअन आर्मी रॅली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदाच्या जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ५ ऑगस्ट २०१७ पासून उपलब्ध झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१७ आहे. महाराष्ट्रात हि रॅली ४ ऑक्टोबर २०१७ – १७ ऑक्टोबर २०१७ ह्या तारखान दरमान पोलीस ग्राउंड, काटोल रोड नागपूर येथे आयोजित केली जाणार आहे, अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये नवीन पदांसाठी महाभरती होणार, तरुणाना संधी\nराज्यात नोव्हेंबरमध्ये सैन्य भरती; इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन\nराष्ट्रसेवेमध्ये आदराने आणि शौर्याने सहभागी होण्यासाठी राज्यातील तरुणांना लष्करात भरती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १ ते ११ नोव्हेंबर १०१७ या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छूक उमेदवारांसाठी मुंब्र्यातील अब्दुल कलाम आझाद क्रीडा मैदान येथे ही भरती प्रक्रीया होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.\nलष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे १ किंवा २ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होणार असून १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालू राहणार आहे. सैन्य भरती मेळाव्याची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यासाठी आधी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१७ पासून भरती मेळाव्यासाठी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवारांना पाठवली जाणार आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहताना ते सोबत बाळगणे आवश्यक आहे.\nसैन्य भरतीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्यभरती पूर्णपणे मोफत आहे. मेळाव्याच्या कालावधीत दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहतात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.\nनाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग मध्ये नवतरुण शिक्षकांना सुवर्ण संधी, सरकारी शिक्षक भरती\nनवीन नोकरीविषयक संधी –\nश्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सोलापूर येथे विविध पदांच्या – ६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांची भरती\nकेंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती २०१७ – भारत सरकार\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये नवीन पदांसाठी महाभरती होणार, तरुणाना संधी\nनाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग मध्ये नवतरुण शिक्षकांना सुवर्ण संधी, सरकारी शिक्षक भरती\nओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स भरती 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mhada.gov.in/mr/node/2045/Mira%20Road%2C%20Thane", "date_download": "2019-04-20T16:25:36Z", "digest": "sha1:EBPUGWDRLP253GZM4W646AOUIZ2UC4QN", "length": 15375, "nlines": 424, "source_domain": "mhada.gov.in", "title": "मिरा रोड, जिल्हा ठाणॆ | Mhada", "raw_content": "\nआमचा ध्यास आणि मुल्ये\nबदली आणि पदोन्नती आदेश\nप्रधान मंत्री आवास योजना\nउपकरप्राप्त इमारतींची संकलित माहिती\nमिरा रोड, जिल्हा ठाणॆ\nमिरा रोड, जिल्हा ठाणॆ\nमिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना\nअत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट\nअल्प उत्पन्न गट : एकुण १०१९ गाळे + १ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट\nयोजनेचे नाव : मिरा रोड जि.ठाणे सर्व्हे क्र.२२६(पै),२२७(पै),२२८(पै),२२९(पै),२३०(पै),१५०(पै) आणि १५१(पै) येथे सदनिकांची बांधकाम योजना\nयोजनेचे ठिकाण : मिरा रोड (पूर्व) जि.ठाणे\nयोजनेचा प्रकार: अत्यल्प उत्पन्न गट : एकुण १२६० गाळे + १ खोली + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र २२६ चौ.फूट अल्प उत्पन्न गट: एकुण १०१९ गाळे +१ खोली + शयनग्रुह + स्वयंपाकघर + चटइक्षेत्र ३३३ चौ.फूट\nयोजना पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी: मे २०१३\nसंडास व न्हाणीघरामध्ये सिरॅमिक लादी\nप्रवेशमार्गात ग्रॅनाइट पॅटर्न लादी\nपाय-यांना पहिल्या मजल्यापर्यंत ग्रॅनाइट तदनंतर कोटा लादी\nअंतर्गत ऑइल बाउंड डिस्टेंपर\nकॉमन एरियासाठी इमर्जंसी पॉवर जनरेटर\nसंडास व न्हाणीघराला एफआरपी पद्धतीचे दरवाजे\nसोलर वॉटर हिटिंग व्यवस्था\nरेन वॉटर हार्वेस्टींग व्यवस्था\nसुंदर व सुनियोजित बगीचे\nकाम पूर्ण करण्याचा कालावधी मे २०१३\nविविध उत्पन्न गटातील जनतेकडून वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊन सदनिका वितरणासाठो अर्ज मागविण्यात आले होते.सदर अर्जदारंची सोडत काढण्यात आली.सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.\nस्वान मिल, कुर्ला (प)\nस्वान मिल, कुर्ला (प)\nमोरारजी मिल, पहाडी व्हिलेज, गोरेगाव (पूर्व)\nमोरारजी मिल, पहाडी व्हिलेज,गोरेगाव (पूर्व).\nमोरारजी मिल, कांदिवली (पूर्व)\nमोरारजी मिल अशोक चक्रवर्ती रोड, कांदिवली (पूर्व).\nपिरामल स्पिंनीग व विंवीग मिल कंपाऊड, सिमप्लेक्स मिल भायखळा\nपिरामल स्पिंनीग व विंवीग मिल कंपाऊड, लोअर परेल, मुंबई.\nश्रीराम मिल, बनसोडे मार्ग,वरळी, मुंबई.\nस्टँडर्ड मिल, आप्पासाहेब ���राठे मार्ग,प्रभादेवी, मुंबई\nस्टँडर्ड मिल, तोकेरसी जीवराज रोड, शिवडी, मुंबई\nस्वदेशी मिल कंपाऊड,चुनाभट्टी, कुर्ला(पु).मुंबई.\nन्यू हिंद मिल कंपाऊड, रामभाऊ भोगले मार्ग जवळ, माझगाव, मुंबई .\nविनोबा भावे नगर, कुर्ला\nविनोबा भावे नगर, कुर्ला\nउन्नतनगर, गोरेगाव - (प)\nउन्नतनगर, गोरेगाव - (प)\nगवाणपाडा, मुलुंड - (पू)\nगवाणपाडा, मुलुंड - (पू)\nशिंपवली, बोरीवली - (प)\nशिंपवली, बोरीवली - (प)\nमहावीरनगर, कांदिवली - (प)\nमहावीरनगर, कांदिवली - (प)\nन्यू सिध्दार्थनगर, गोरेगाव - (प)\nन्यू सिध्दार्थनगर, गोरेगाव - (प)\nधारावी, बेस्ट डेपो जवळ\nधारावी, बेस्ट डेपो जवळ\nइमारत क्र. १६, चांदीवली.\nइमारत क्र. १६, चांदीवली.\nइमारत क्र. १, चांदीवली.\nइमारत क्र. १, चांदीवली.\nपिंपरी - ७३ सदनिका उच्च उत्पन्न गट २० दुकानाची योजना\nस. क्र. १७८ भाग, संत तुकाराम नगर, पिंपरी\nपिंपरी - १४ रो हाऊसेस\nसंत तुकारामनगर, पिंपरी, सर्व्हे नं १७२ (पोलीस चौकीसमोर)\nस. क्र. ८७ (भाग), हडपसर, जि. पुणे\nसर्व्हे क्र. ४७९ चाळीसगाव रोड, धुळे\nसर्व्हे क्र. ४७९ चाळीसगाव रोड, धुळे\nसर्व्हे क्र. ३०९ पाथर्डी जिल्हा. नाशिक\nसर्व्हे क्र. ३०९ पाथर्डी जिल्हा. नाशिक\nसी.बी.एस. नाशिक येथून त्र्यंबकेश्वरकडे ७ किमी अंतरावर स. क्र. ५१७, ५२०, ५२१ आणि ५२३, सातपूर नाशिक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.bbc.co.uk/learningenglish/course/how-do-i-marathi/unit-1/session-3", "date_download": "2019-04-20T17:35:18Z", "digest": "sha1:IOV5GWVKRYAKZKSKOBKUFEU5VMURBINP", "length": 15288, "nlines": 444, "source_domain": "www.bbc.co.uk", "title": "BBC Learning English - Course: How do I Marathi / Unit 1 / Session 3 / Activity 1", "raw_content": "\nआपल्या आवडी नावडींबद्दल इंग्रजीत कसं सांगायचं ते आजच्या भागात शिकूया.\nहे शब्द नकारात्मक ते सकारात्मक या क्रमाने लिहा.\nतुमचं उत्तर तपासण्यासाठी हे ऐका.\nबीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली, आणि माझ्यासोबत आहे सॅम.\nआपल्या आवडीनावडी इंग्रजीतून सांगताना, इंग्रजी कशा प्रकारे वापरायचं ते आजच्या भागात शिकणार आहोत. चला हे संभाषण ऐकुयात.\nकाय काय समजलं यातलं त्या शेवटच्या व्यक्तीला कॉफी अगदीच आवडत नाही. सॅम, कॉफी आवडते किंवा आवडत नाही हे सांगण्यासाठी कुठले शब्द वापरले ऐकूयात \nया सगळ्यात ते कॉफीबद्दल बोलत आहेत. कॉफीबद्दल बोलताना पहिला शब्द काय वापरला\nकॉफी आवडते, यासाठी त्याने like हे क्रियापद वापरलं. Like म्हणजे आवडणे. आवडत नसेल तर त्याआधी ‘don’t’ म्हणायचं, ‘I don’t like coffee’.\n���ाबास, इथे आणखी एक क्रियापद वापरलं आहे, कोणतं\nHumm. ‘Like’ पेक्षा ‘Love’ आणखी जास्त काहीतरी सांगतं का\nआता दुसरी व्यक्ती काय म्हणाली ऐकूयात\nतो म्हणाला ‘I don’t mind’. Don’t mind’.म्हणजे ठीक आहे किंवा चालेल. म्हणजे त्याला कॉफी खूप आवडते असं नाही आणि खूप आवडतं नाही असंही नाही. म्हणजेच likeपेक्षा हे वेगळं आहे.यासाठी ‘don’t’ वापरतात.\nAnd, we have one more. शेवटची व्यक्ती कॉफीबद्दल काय म्हणाली\nती म्हणाली, ‘I really hate’. म्हणजे मला बिलकुल आवडत नाही. आपण फक्त hate वापरू शकतो पण really मुळे त्याची तीव्रता स्पष्ट होते. आपण like, love च्या आधीही ‘really’ वापरता येतं. ‘really’ मुळे मूळ भावना आणखी अधोरेखित होते.\nThanks, Sam. आता आपल्या आवडत्या, नावडत्या गोष्टींबद्दल कसं सांगायचं ते समजलंय. आता तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. समज तुम्हाला चॉकलेट खूपच आवडतं; कसं सांगाल यासोबत really वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही उत्तर दिल्या नंतर सॅमचं उत्तरही ऐका, आणि तुमचं उत्तर तपासून बघा.\n तुम्हीही तेच म्हणालात का ‘I really like chocolate’ असं म्हणू शकला असता. पण त्यातून तुम्हाल चॉकलेट खूपच जास्त आवडतं हे स्पष्ट नसतं झालं. आता समजा, तुम्हाला चॉकलेट आवडत नाही असं नाही, आवडतं असंही नाही. अशा वेळी काय म्हणाल\n‘Like’ च्या विरुद्ध काय\nहो. ‘Love’ही ‘like’ पेक्षा तीव्र भावना दाखवतं, आणि ‘hate’ ‘don’t like’ च्याही पुढची भावना दाखवतं.\n‘Love’ and ‘hate’ ला आणखी तीव्र करता येतं का\nहो, ‘really’ मुळे त्या भावनेला आणखी तीव्रता येते. आणखी ठासून सांगण्यासाठी ‘like’ आणि ‘don’t like’ च्या आधी ‘really’ वापरतात..\n‘Don’t mind’ नकारात्मक भावना आहे का\nनाही. जरी त्यात ‘don’t’ वापरलं असलं तरी ते नकारात्मक नाही . आपण एखाद्या बाबतीत तटस्थ असलो तर ‘don’t mind’ वापरता येतं.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nआपण नकारार्थी सांगायचं असेल तर don't वापरतो.\n आपण नकारार्थी सांगायचं असेल तर don't वापरतो.\n नकारात्मक म्हणायचं असेल तर don't वापरायचं लक्षात ठेवा.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\n ‘Love’च्या आधी ‘really’ येईल. यातून ‘love’ या शब्दाला आणखी अधोरेखित होतो..\n ‘Love’च्या आधी ‘really’ येईल. यातून ‘love’ या शब्दाला आणखी अधोरेखित होतो..\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\n ‘Rice’हे नाम आहे. ‘Like’ त्यानंतर येईल.\n ‘like’ हे नामाच्या आधी येईल.\nशब्दांचा योग्य क्रम लावा.\nत्याला बीन्स अजिबात आवडत नाहीत.\n ‘Really’ या शब्दामुळे त्याचा ‘hate’ आणखी स्पष्ट होतो.\n ‘Really’ या शब्दामुळे त्याचा ‘hate’ आणखी स्पष्ट होतो.\nतुमचा आवडत्या नावडत्या गोष्टींबद्दल आमच्या फेसबुक ग्रुपवर आम्हाला सांगा.\nपुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात.\nमला ____बिलकूल आवडत नाही/ मी __चा तिरस्कार करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-pmpml-mayor-rahul-jadhav-87126/", "date_download": "2019-04-20T16:28:36Z", "digest": "sha1:DRJRSKWML7DQGOAWOFCYJZYIPPIM6QTF", "length": 8537, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : पीएमपीलाचा संचलन तुटीचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा - महापौर जाधव - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पीएमपीलाचा संचलन तुटीचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा – महापौर जाधव\nPimpri : पीएमपीलाचा संचलन तुटीचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा – महापौर जाधव\nएमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलचे) अधिकारी पिंपरी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिका-यांना सन्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. पत्राला उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने संचलन तूटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या मंजूर केलेला विषय स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.\nयाबाबत महापौर जाधव यांनी स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पीसीएमटी आणि पीएमटी यांचे सन 2007 मध्ये एकीकरण होऊन पीएमपीएमपीएलची स्थापना झाली. या कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे महापालिका 60% व पिंपरी-चिंचवड महापालिका 40 % रक्कम अदा करण्याचे ठरले. त्यानुसार सन 2007 पासून पिंपरी महापालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे 40 टक्के हिश्याची रक्कम नियमितपणे अदा केली आहे. तरीही, पीएमपीएम मधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या पदाधिका-यांना विश्वासात घेतले जात नाही.\nपूर्व पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. पीएमपीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे भेटत नाही. शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमी जुन्या प्रकारच्या बस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जात नाहीत. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाही. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत.\nत्यामुळे स्थायी समितीने मंगळवारी (दि.12)पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना संचलन तुटीची रक्कम देण्याचा मंजूर केलेला विषय तूर्त स्थगित ठेवण्यात यावा, अशी सूचना महापौर जाधव यांनी केली आहे.\nPune : सिंहगडावर छत्रपती शिवरायांनी बांधलेली तानाजी मालुसरे यांची समाधी सापडली\nHinjawadi : बंगल्याचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिने लंपास\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.apalimarathistatus.in/2018/06/marathi-love-status.html", "date_download": "2019-04-20T17:08:42Z", "digest": "sha1:RUGRZHRSYRN3WUWZVH756S5SBSI4LNG4", "length": 16373, "nlines": 225, "source_domain": "www.apalimarathistatus.in", "title": "Marathi love status for girlfriend - Apali marathi status", "raw_content": "\nजगातील सर्वात सुंदर गोष्ट….\nजि सहसा मिळत नाही…😉\nप्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊\nमला तीच पाहिजे विषय संपला…\nआयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस\nन संपणारे अखंड स्वप्न असावे\nन बोलता एकू येतील असे शब्द असावेत\nग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत\nन मागता सोबत देतील असे मित्र असावेत\nजर खर ‪#‎प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..\nतुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.\nप्रेम म्हणजे, पावसाची सर..\nप्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…\nमी पण अश्या मुलीवर ‎प्रेम केल\nकि तिला ‪विसरयला शक्य नव्हत\nतिला मिळवण माझ्या ‪नशिबात नव्हत\nदेवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण\nजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …\nजो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…\nएकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.\n“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी\n“म” म्हणजे मन माझ.\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nकोणी प्रेमाने ‪#‎गोड_बोलणार नसत म्हणून दिवसभर सँड ‪#‎पोस्ट करत असतो….\nबॅाडी तर कधीच बनवली 🙇 असती पण अजून कुणी 🙆 भेटलीच नाही जिम 🏄 ला जा बोलनारी .\nतुझी प्रत्येक ‪#‎आठवण या ‪#‎ह्रदयाशी खास आहे.😘\n‪#‎तु आहेस ‪#‎ह्रदयात म्हणूनच चालू हा ‪#‎श्वास\nतुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.\nतु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……\nकधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील आणि,\nम्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही…\n“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…\nप्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….\n· Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..\n· आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.\n· #विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.\nमाझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍\nतू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…\nसाली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..\nस्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;\nइतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…\nनेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटू\nपण तुला पहिल्या पासून माहित आहे कि\nआपण भेटत राहिलो तरच जगू\nआयुष्यात फक्त एकदाच आलीस पण\nसगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस\nमी ‪#‎confused झालोय ‪#‎आंबा जास्त गोड का तीची ‪#‎kiss ….\n👫 मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़ 💔 करायला तू लावणार आहेस किती वर्ष\n~ आपलं कस आहे माहिती आहे का…\nआला नाहीतर ‪#‎तेल लावत गेला.\nखूप त्रास होतो जवाडचे धूर होताना\nम्हणूनच मन घाबरते आता कोणालाही जवाड करताना\nप्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे\nप्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍\nसोये बघून केला जातो तो व्यवहार आणि\nगैरसोय भागुनही केला जात ते माझ��� प्रेम\nलोकांनी विचारला कोण आहे ती\nतिच्यावर तू एवढ प्रेम करतोस\nमी अगदी हसत बोललो\nते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत 😉\n#जर खर ‪प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..\nजगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष असते….\n##ती म्हणाली ‎वेडा♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी..\nमी ‪confused झालोय ‪#‎आंबा जास्त गोड का तीची ‪\nती म्हणाली ♡‪#‎वेडा♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ♡‪#‎फक्त_तुझ्यासाठी♡\nजीव तयार आहे तुझ्यासाठी\nगरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना \n~ अच्छे होते हैं ‪#‎बुरे लोग……जो अच्छा होने का ‪#‎नाटक तो नहीं करते..\n~ आपली लव्ह 💑 स्टोरी तर सगळ्या 🌆 शहरात रिलीज झाली कुठ हिट 👌झाली तर कुठ प्लॉप 👎 झाली.\n##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का. . \nतर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .\n#किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..\n#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…\nतुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.\nजीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …\nमुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…\nनाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..\nनाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..\n##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते\nआणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते…\nतूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..\nदेवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती \nपोरीनां ‪#‎प्रपोज करायला काय नाय ‪#‎राव पण,… ‪#‎पोरगी समजुन घेणारी ‪#‎भेटली पाहिजे … ना..\nजगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष असते….\nआपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…\nभावांमधील नाते (B rother quotes in marathi) आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे , म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71230220126/view", "date_download": "2019-04-20T17:07:33Z", "digest": "sha1:TDOYEOTUKFTPOEMZGYD3PIA3TEAVNZRS", "length": 14324, "nlines": 218, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - हो रात्री कोठे होता चक्रप...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राख���वी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - हो रात्री कोठे होता चक्रप...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nहो रात्री कोठे होता चक्रपाणी हो ॥\nखरेच सांगा पुसते राधा अनयाराणी हो ॥धृ०॥\nहो पाहिली मी वाट चारी प्रहरी हो ॥\nआता येतील मग म्हणते शौरी हो ॥\nहात-तुरे गजरे करि तयारी हो ॥\nनाही अपुला ठिकाण कोठे होती स्वारी ॥हो रात्री०॥१॥\nगे नाही कोठे गेलो सत्य राधे ग ॥\nढवळी धेनु चुकली तीच्या छंदे ग ॥\nरात्र फार झाली वेणू-नादे ग ॥\nभक्षीले मी जांभुळ झालो व्याकुळ क्षूधे ॥हो रात्री०॥२॥\nहो माळी फार तुमच्या घाम आला हो ॥\nभिजुनी शेला सारा चिंब झाला हो ॥\nसुकले तोंड लागे पिवळे गाला हो ॥\nनेत्र लाल म्हणते राधा सत्य बोला ॥हो रात्री०॥२॥\nग तुजवरि राधे माझा प्रेमा सारा ॥\nमार्गी येता आल्या मेघ धारा ग॥\nकडकडोनी ��ीजा सुटला वारा ग ॥\nजाईखाली बसता भिजला शेला साराग ॥हो रात्री०॥४॥\nहो मजसी दावा तुमच्या भोगांगना हो ॥\nमाझा तांबुल तुम्ही प्रेमे घ्यावा हो ॥\nमजसी प्रेमभावे का बोलाना हो ॥\nसद्गद कंठा राधा झाली बघुनी कृष्णा हो ॥हो रात्री०॥५॥\nहो कळवळोनी कृष्णे धरिली हाती हो ॥\nसत्य सत्य राधे तुजवरी प्रीती हो ॥\nआलिंगूनि राधा अंकी घेती हो ॥\nझाली कृष्णा राधा-कृष्णागुण गाती हो ॥ हो रात्री०॥६॥\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/learn-what-is-the-low-earth-orbit/43968", "date_download": "2019-04-20T16:43:20Z", "digest": "sha1:2HW7D6DWX3YAF7KDYGIM3SZTRNNZPI36", "length": 8382, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "जाणून घ्या...लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ? | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nजाणून घ्या…लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय \nजाणून घ्या…लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय \nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. यापूर्वी अंतरिक्ष महाशक्ती असलेल्या राष्ट्रांच्या यादी अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश होता. आता चौथ्या स्थानी भारताने आपला तिरंगा फडकविला आहे. भारतीय श��स्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑरबिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून ए-सॅट (अँटी सॅटेलाईट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. दरम्यान, लो अर्थ सॅटेलाईट म्हणजे नेमके काय \nलो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय \nपृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० किमी ते २००० किमी अंतरापर्यंत कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट होय. १६० किमीपासून २००० किमी अंतरापर्यंतच्या या कक्षेतच सर्वाधिक संख्येने उपग्रह आहेत. या कक्षेत नकाशे, खनिजांचे मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचे मापन आणि नियोजन करणाऱ्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रह देखील याच कक्षेत फिरत असतात.\nआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (आयआरएस) या सीरिजमध्ये असलेले उपग्रह त्याचप्रमाणे यासारखे शेकडो उपग्रह या लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. या कक्षांमधील अनेक उपग्रह ध्रुवीय कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा कक्षेत फिरत असतात. हे उपग्रह सतत सूर्याकडे ‘तोंड’ करून असतात, जेणेकरून त्यांना सौरऊर्जेचा वापर करता येतो. उपग्रहाला जोडलेल्या सौरपट्टय़ांचा सौरऊर्जेसाठी वापर करून उपग्रहातील उपकरणांना वीज पुरवतात.\nअंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश\n#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nकतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार\nपिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना\nआम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=title-asc", "date_download": "2019-04-20T16:13:36Z", "digest": "sha1:IO4XT7I5GFH2CGG7C7RRO2AWFFRWRIWI", "length": 5637, "nlines": 150, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\n1) शेत��� साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nशेती साठी मजूर पाहिजे आहेत. वर्षी तत्तवावर चालेल सात जोडपे (7) आणि पंधरा पुरुष (15)पाहिजे कृपया त्वरित संपर्क साधावा Looking for farm labour on yearly basis. 7couples or 15 male labours farm near bàroda Gujrat.\nशेती साठी मजूर पाहिजे आहेत. …\nगांडूळ खत गांडूळ खत\nगांडूळ खत विकणे आहे 9730435603\nगांडूळ खत विकणे आहे …\nफवारणी औषध यंत्र फवारणी औषध यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:- १) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) २) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी…\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो…\nबैलगाडी विकणे आहे बैलगाडी विकणे आहे\n१.आपल्याकडे लोखंडी बैलगाडी आहे. २. बैलगाडीचे संपूर्ण पार्ट व्यवस्थित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47718887", "date_download": "2019-04-20T16:34:08Z", "digest": "sha1:72WXKDHEHWEPIEWJFZLU2I7GXFEKPE4H", "length": 14777, "nlines": 130, "source_domain": "www.bbc.com", "title": "उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nउर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार\nप्राजक्ता पोळ बीबीसी मराठीसाठी, मुंबईहून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.\n45 वर्षांच्या उर्मिला मातोंडकर यंदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.\n1977मध्ये उर्मिला यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नरसिम्हा या चित्रपटात त्यांनी पहिल्या��दा अभिनेत्री म्हणून काम केलं.\nमहात्मा गांधी, सरदार पटेल यांच्या विचारांवर माझ्या कुटुंबाची विचारधारा आधारलेली आहे. त्यामुळे आज मी सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे.\nघटनेनं दिलेल्या स्वातंत्र्यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भारतातल्या असंख्य नागरिकांच्या मनात ते आहेत. या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मी राजकारणात आले आहे.\nनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात आलेले नाही. तर काँग्रेसच्या विचारधारेवर माझा विश्वास आहे. मी निवडणूक संपली म्हणजे पक्षातून बाहेर जाईन असं नाही तर पूर्ण वेळ आता काँग्रेससाठी काम करणार आहे.\nउत्तर मुंबईत कॉंग्रेसचा 'सेलिब्रिटी पॅटर्न'\nगेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. अभिनेत्री नगमा, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पासून गोविंदाचा भाचा कॉमेडीयन क्रिष्णापर्यंत अनेक नावं समोर आली.\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण कशामुळे निर्माण झालं आहे\nमिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष, या कारणांमुळे संजय निरुपम यांचे पद गेले\n'काँग्रेसमध्ये इनकमिंग आऊटगोईंग नवं नाही आता फक्त स्पीड वाढला'\nया चर्चेवरून कॉंग्रेसला २००४ च्या गोविंदा पॅटर्नची गरज असल्याच दिसलं. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. यामुळे उत्तर मुंबईमध्ये कॉंग्रेसच्या 'सेलिब्रिटी पॅटर्न'वर पुन्हा शिक्कामोर्तब झालय. कॉंग्रेसचा हा सेलिब्रिटी पॅटर्न कितपत यशस्वी होईल याचा हा आढावा.\nउत्तर मुंबईवर पकड कोणाची\nभाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला २००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने भगदाड पाडलं. सलग पाच वेळा लोकसभेत निवडून आलेले राम नाईक यांच्या विरोधात कॉंग्रेसने अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली. कॉंग्रेसचा हा स्टार पॅटर्न यशस्वी झाला.\nभाजपचे उमेदवार राम नाईक यांचा पराभव करत अभिनेता गोविंदा मोठ्या मताधिक्याने निवडून आला. २००९ च्या निवडणुकीतही भजापचा पराभव झाला. मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण तरीही भाजपची मतदारसंघावरची पकड कमी झाली नाही.\n२०१४च्या निवडणुकीत मोदी लाट असताना भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी वि���य मिळवतं कॉंग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर लगेच विधानसभेला याच मतदारसंघातून भाजपचे सहा पैकी चार आमदार निवडून आले.\nमुंबई महापालिकेत भाजपचे एकूण ८२ नगरसेवक आहेत. त्यापैकी २४ नगरसेवक हे एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघातले आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईवर भाजपने पकड भक्कम केलीये हे सिध्द होतं.\n२००४ च्या निवडणुकीत राम नाईक यांनी अभिनेता गोविंदाला कमकुवत उमेदवार समजलं. पण गोविंदा त्याचा अभिनय, डान्सबरोबर त्याची संघर्षमय कहाणी सांगून लोकांना आकर्षित करत होता.\nलोकांच हेच आकर्षण राम नाईकांना भारी पडलं आणि गोविंदाने राम नाईक यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव केला.\nलोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, \"राम नाईकांनंतर आता गोपाळ शेट्टी यांनीही हा मतदारसंघ चांगला बांधून ठेवलाय. पण कितीही झालं तरी सेलिब्रिटी उमेदवाराला कमकुवत समजून चालणार नाही.\"\nमुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मागचे चार वर्षें या मतदारसंघात फिरत असले तरी त्यांनी ऐनवेळी उत्तर मुंबई सोडून उत्तर पश्चिममधून उमेदवारी मागितली. कॉंग्रेसकडे कोणीही चांगला उमेदवार नसल्यामुळे कॉंग्रेस २००४ ची रणनिती अमलात आणण्यासाठी सेलिब्रिटी चेहर्‍याच्या शोधात होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची उमेदवारी जाहीर झाल्यास कॉंग्रेसला उत्तर मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो.\nप्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम करण्याचं कारण काय\nअशोक चव्हाणांवर हतबल होण्याची वेळ आली आहे का\nराहुल गांधींची गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याची योजना खरंच गरिबी हटवू शकेल\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nसरन्यायाधीशांवरील लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर कायदेशीर प्रक्रिया पालळी गेली का\nपर्रिकरांनंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजप गोवा राखू शकेल का\nनिवडणूक अधिकारी पंतप्रधानांचा हेलिकॉप्टर तपासू शकतात का\nसाखळदंडानं बांधून ठेवलेल्या मुलांनी जन्मदात्यांना केलं माफ\nस्पेशल ऑलिंपिक्समध्ये तीन पदकं जिकणारी स्केटिंग गर्ल\n'मोहल्ल्यात सोयी-सुविधा मिळत नाहीत तर मतदान का करायचं\nअबुधाबीजवळ शिलान्यास झालेल्या भव्य मंदिराविषयी 7 गोष्टी\nमराठवाडा : 'दुष्काळ आणि वडिलांचा आजार अशी संकट��� सोबतच आली'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/79898-subdivision-how-to-block-bots-from-killing-your-website", "date_download": "2019-04-20T16:13:41Z", "digest": "sha1:6WEMEKKJ56CHREDPDE2NCQ5ALQ2JXGXL", "length": 8132, "nlines": 25, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "दुय्यम: आपली वेबसाइट मारुन कडून बॉट अवरोधित कसे", "raw_content": "\nदुय्यम: आपली वेबसाइट मारुन कडून बॉट अवरोधित कसे\nबॉट्स मुळात बनावट आणि स्वयंचलित कार्यक्रम आहेत जे विविध कार्ये करण्यासाठी आपल्या वेबसाइटवर सर्फ करतात. हे रोबोट्सचे एक लहान स्वरुप आहे आणि आपल्या साइटला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवू शकते. बॉटस्ची काही उदाहरणे आहेत सर्च इंजिन्स द्वारे ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. काही बॉट्स आपल्या वेबसाइट्सला भेट देतात आणि आपल्याला मोठ्या संख्येत स्पॅम पाठवतात, तर इतर आपल्या साइट्सची सुरक्षा भेद्यतांसाठी तपासतात - cash coaster slots. बॉट्स आपल्या साइटवर बंदी आणण्यापूर्वी आपण अपाचे वेब सर्व्हरवर आपली वेबसाइट होस्ट करणे महत्वाचे आहे. तसेच, आपल्या वेब होस्टने आपल्याला \".htaccess overrides\" ची सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे आणि आपल्याला हे शक्य तितक्या लवकर सक्षम करावे लागेल. आपल्याला साइटचे कच्चे वेबलॉग तपासणे आणि आपल्या साइटला व्यावसायिक वेब होस्टसह होस्ट करणे आवश्यक आहे.\nरॉस बार्बर, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltॅट , या संदर्भात काही व्यावहारिक सूचनांबद्दल लेख विस्तृत करते.\nअवांछित बॉट्स अवरोधित करणे (1 9)\nअसे म्हणणे सुरक्षित आहे की अवांछित बॉट्स अवरोधित करणे हे असे आहे की आपण व्हायरस किंवा कीटक काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात. आपण बॉट्सला फक्त तेव्हाच ओळखू शकता जेव्हा आपण त्यांची ओळख पटलात. प्रथम, ज्या ब्रॉट्चे आलेले आहेत त्या आयपी पत्त्याची निश्चिती करा. या साठी, आपण आपले वेबलॉग वेब होस्टवरून डाउनलोड करू शकता, ते अर्काईव्हच्या सहाय्याने तो विसंगत करू शकता आणि साध्या टेक्स्ट एडिटरमध्ये उघडू शकता. येथे आपण वास्तविक मानव किंवा बॉट्स आपली साइट भेट देत आहेत हे देखणे शकता. पुढील स्टेप म्हणजे बॉट्सची असलेली एंट्री शोधणे आणि युजर एजंट स्ट्रिंग शोधण्याचे आहे..\nबॉट्सद्वारे वापरलेले IP पत्ते लक्षात घ्या (1 9)\nबर्याचदा, लोकांना बॉट्सने वापरलेले IP पत्ते ���से रेकॉर्ड करावे हे माहित नसते ही गोष्ट करताना सावध रहा कारण आपण त्या आयडींना शक्य तितक्या लवकर ब्लॉक न केल्याने तुमची साइट खराब होऊ शकते. जेव्हा आपण बॉट्स अवरोधित करता तेव्हा काही व्हायरस आणि मालवेयर आपल्या संगणक किंवा मोबाईल डिव्हाइसेसचा संक्रमित होऊ शकतात. जर समान बॉट्स एकाच किंवा वेगळ्या IP पत्त्यांमधून येत असतील तर तुम्हाला काही मिनिटांतच ते थांबवावे आणि तुमचे वेब ब्राऊजर रीफ्रेश करा.\nआपल्या .htaccess फाइल डाउनलोड करा\nहे बोट्स आणि बनावट रहदारी पासून मुक्त होण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपण आपल्या .htaccess फाइल्स एखाद्या FTP किंवा SFTP क्लायंट वापरून डाउनलोड करणे आवश्यक आहे. या साठी, आपण आपल्या वेबसाइटच्या शीर्ष वेब निर्देशिकाला भेट द्यावी, जिथे मुख्यपृष्ठ दुवे स्थित आहेत येथे आपण ही फाईल शोधू शकता आणि ती आपल्या लवकरात लवकर डाउनलोड करू शकता. आपल्याला ही फाईल येथे आढळत नसल्यास, आपण वापरत असलेल्या FTP प्रोग्रामवर अवलंबून दुसरीकडे कुठेतरी ते शोधू शकता.\nउघडा किंवा .htaccess फाइल तयार करा\nएकदा आपण फाईल शोधल्यानंतर, पुढील पायरी उघडण्यासाठी आणि त्याच्या सेटिंग्ज समायोजित करणे आहे. रिक्त दस्तऐवज तयार करा आणि त्याचा डेटा तेथे पेस्ट करा. विशिष्ट आयपी अवरोधित करण्यासाठी, म्हणा, 127.0.0.1, आपण आपल्या .htaccess फाइलमध्ये जोडा आणि ब्लॉक बटणावर क्लिक करा.\nउपयोगकर्ता एजंट स्ट्रिंगद्वारे बॉट्स ब्लॉक करण्यासाठी, आपण रोबोटसह स्ट्रिंग शोधणे आवश्यक आहे आणि ज्यात स्पेबेटचे सामान्य अक्षरे, स्लॅश आणि विरामचिन्ह चिन्ह नसतात. एकदा आपण ते शोधल्यानंतर, आपण आपल्या डिव्हाइसमध्ये ते सहजपणे ब्लॉक करू शकता आणि आपली वेबसाइट सुरक्षित ठेवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/in-coming-elections-maharashtra-kranti-sena-support-for-bjp-sena-coalition/45523", "date_download": "2019-04-20T16:45:34Z", "digest": "sha1:63VORTQ7DA2GSDHTNYAELWIG5YJ46OBQ", "length": 7414, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफ���्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nआगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nआगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेनेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेने यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या महायुतीला पाठिंबा दिला आहे. रविवारी (७ मार्च) महाराष्ट्र क्रांती सेनेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते देखील उपस्थित होते. ज्या ज्या मतदारसंघांसाठी महाराष्ट्र क्रांती सेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत तिथून त्यांचे अर्ज मागे घेऊन आम्ही शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा देऊ असे महाराष्ट्र क्रांती सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता त्यांचा सरकारवर रोष नाही. यापूर्वी महाराष्ट्र क्रांती सेनेने महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्याने आपण महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.\n#KnowYourNeta | जाणून घ्या…यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबत\nप्रत्येक मतदारसंघातील व्हीव्हीपॅटच्या ५ मशीनची पडताळणी होणार, सर्वोच्च न्यायालय\nन्यायालयाच्या चपलेने राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न होतोय \nउपेंद्र कुशवाहा यांचा एनडीएला रामराम तर यूपीएमध्ये प्रवेश\nऔरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजक��रणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-8/navlayi-agro.html", "date_download": "2019-04-20T16:11:32Z", "digest": "sha1:ET7B3QNJHKSUSYDH7DRTLCKE33HG5XYW", "length": 11341, "nlines": 126, "source_domain": "krushikranti.com", "title": "नवलाई अॅग्रो - Other (अन्य ) - Mumbai (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\n*अगारवुड (उद), चंदन, महोगणी आणि बांबूची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती) जे देईल आपणास पर्यावरण संरक्षणा सोबत आर्थिक समृद्धी*\nअगारवुड (उद) हे एक जगातील मौल्यवान झाड आहे. त्यापासून बनणाऱ्या प्राॅडक्टस्ना देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.\nकमी जागेचा वापर गायरान, पडीक, मुरमाड, डोंगराळ जागेवर देखील चांगले येते. तोडणीसाठी सोपी सोयीस्कर परवाना पद्धत.\nअगारवुड (उद) चे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे.\nयापासून खूप चांगल्या प्रकारचे अत्तर, परफ्युम,उद तेल, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, धूप (बखुर), औषधे जसे की अरोमा थेरपी, कँसर, झोप न येणे, त्वचेचे आजार,व त्याचा चहा घेतल्याने : अस्थमा (दमा), उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, वजन घटविणे इ. महत्त्वाचे फायदे होतात.\nबाजार व मागणी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे व इतर देशांमध्ये दरवर्षी अगार लाकूड व त्याचे प्राॅडक्टस आयात केले जातात. त्यात UAE, जपान, सौदीअरेबिया आणि तैवान.\nचंदन लागवड एक महत्त्वपुर्ण औषधी, सुगंधी व व्यावसायिक वनशेती.\nचंदन हा सदाहरित वृक्ष आहे.\nयाची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो.\nयाचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते.\nलाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो.\nतर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो.\nयामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते.\nमान्सून पावसाची सुरुवात होताच जून ते फेब्रुवारी पर्यंत रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १२' x १२' / १४' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे करणे.\nयजमान झाडे /आंतरपिके: साग,लिंब,पळस, करंज,बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, खैर, सिसम, रक्तचंदन, तामण, मोह,मिलीया, महोगनी, शेवरी, तुर, शेवगा, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी,बकुळ, सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर, कन्हेर, रुई, घायपात ही पिके / झाडे आहेत.\nजमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंत��� उत्तम निचरा होणारी, तसेच जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते.\nचंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. *करा बांबूची व्यावसायिक पद्धतीने लागवड आणि कमवा निरंतर नफा\n✔एका एकरात ५०० रोपांची लागवड केल्यास ४ वर्षांनंतर एका एकरातून २.५ लाख शाश्वत उत्पनाची हमीे.\n✔लागवडीचा खर्च एका एकरासाठी फक्त ३०,०००/- रुपये येतो.\n✔एकदा लागवड केली कि पुढील२५ वर्षापर्यंत उत्पन्न मिळते. इतर औषधी व व्यावसायिक झाडांविषयी जसे की अवाकाडो, सुरसूप, रामबुटान, लिची, लवंग, दालचिनी व इ. रोपे, जमीन, लागवडीची पद्धत, जागेची निवड इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन केले जाईल,\nसफेद चंदन - ६५/-\nनवलाई अॅग्रो, नवी मुंबई, खोपोली\nशेती साठी मजूर पाहिजे आहेत. वर्षी तत्तवावर चालेल सात जोडपे (7) आणि पंधरा पुरुष (15)पाहिजे कृपया त्वरित संपर्क साधावा Looking for farm labour on yearly basis. 7couples or 15 male labours farm near bàroda Gujrat. Gujarat\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत… Aurangabad Division\nFeatured निर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी, अंजीर, सिताफळ, पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त संपर्क :-9175389887 Nashik Division\nनेटसर्फचे सर्व प्रकारची जैविक खते मिळतील\nबायो 95 चे फायदे 1)कीटकनाशकांचा प्रभाव वाढवून त्यांच्या वापराचे प्रमाण कमी करत जाते 2) कीटक नाशकांवर होणारा खर्च कमी करते 3) पावसापासून संरक्षण करते 4) ऊन्हापासून संरक्षण करते 5) किड आळीला पळून लावते 6)पानांना जून करते 7) नैसर्गिक अन्न मिळवून देते 8)… Solapur\nTools (साधन सामग्री) - Other (अन्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/929785/", "date_download": "2019-04-20T16:47:02Z", "digest": "sha1:Y6QOVWZSORYLYK66JJY6S5EEWUIYPETR", "length": 2840, "nlines": 60, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Rakesh Agrawal हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटर���ंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआग्रा मधील Rakesh Agrawal फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 5)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-murder-of-16-years-old-boy-by-neighbor-83596/", "date_download": "2019-04-20T17:18:42Z", "digest": "sha1:75XZF6G3UOW72QENUWCATVVJHLFUTNZ4", "length": 7413, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : शेजाऱ्यानेच केला अपहरण करून 16 वर्षीय मुलाचा खून, मृतदेह जमिनीत पुरला - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शेजाऱ्यानेच केला अपहरण करून 16 वर्षीय मुलाचा खून, मृतदेह जमिनीत पुरला\nPune : शेजाऱ्यानेच केला अपहरण करून 16 वर्षीय मुलाचा खून, मृतदेह जमिनीत पुरला\nएमपीसी न्यूज- शेजारी राहणाऱ्या तरुणाने खंडणीसाठी अपहरण करून 16 वर्षीय मुलाचा खून केला. खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना आज, गुरुवारी वारजे परिसरात उघडकीस आल्यामुळॆ खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.\nनिखिल अनंत अंग्रोळकर (16 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (वय 22) या तरुणाला अटक केली आहे. चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये निखिलचा मृतदेह पुरण्यात आला असून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल नेहमीप्रमाने घरी परत न आल्याने त्याचे वडील अनंत अंग्रोळकर यांनी वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले.\nघटनेच्या दिवशी राजपूत हा निखिल याला दुचाकीवरून घेऊन जात असताना निखिलने वडिलांना फो�� करून राजपूत आपल्याला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे सांगितले. यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने त्याचा खून केला. त्यानंतर चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला नेऊन खड्डा खोदला आणि त्यात पुरले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.\nPimpri : नादुरुस्त फुटपाथ, चेंबरची तातडीने दुरुस्ती करा; महापौरांच्या सूचना\nAmbegaon : कळंब येथे तीन बिबट्यांपैकी एक बिबटया जेरबंद\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nPune : दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा…\nPune: बिबट्याचा हल्ला परतवून लावत आईने वाचविला चिमुकल्याचा जीव\nPune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%8F._%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-04-20T16:43:40Z", "digest": "sha1:24PQBSK64WQBQCJL7M5CJHXEW65LNEMC", "length": 8968, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आय.आय.एफ.ए. पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (इंग्लिश: International Indian Film Academy Awards) हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. २००० सालापासून सुरू असलेला हा पुरस्कार सोहळा २०१३ मध्ये मकाओ येथे भरवला गेला तर २०१४ साली अमेरिकेच्या टँपा महानगरामध्ये आयोजित केला गेला.\n१ २४ जून २००० हम दिल दे चुके सनम युक्ता मूखी\nअनुपम खेर लंडन, युनायटेड किंग्डम\n२ १६ जून २००१ कहो ना... प्यार है प्रियांका चोप्रा\nकबीर बेदी सन सिटी, दक्षिण आफ्रिका\n३ ६ एप्रिल २००२ लगान लारा दत्ता गेन्टिंग हायलंड्स, मलेशिया\n४ १७ मे २००३ देवदास अनिल कपूर\nदिया मिर्झा जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका\n५ २२ मे २००४ कल हो ना हो राहुल खन्ना सिंगापूर\n६ ११ जून २००५ वीर-झारा शाहरुख खान\nकरण जोहर अ‍ॅम्स्टरडॅम अरेना\n७ १७ जून २००६ ब्लॅक फरदीन खान\nलारा दत्ता दुबई, संयुक्त अरब अमिराती\n८ ९ जून २००७ रंग दे बसंती बोमन इराणी\nलारा दत्ता शेफील्ड, युनायटेड किंग्डम\n९ ८ जून २००८ चक दे\nरितेश देशमुख बँकॉक, थायलंड\n१० १३ जून २००९ जोधा अकबर बोमन इराणी\n११ ५ जून २०१० ३ इडियट्स बोमन इराणी\nलारा दत्ता कोलंबो, श्रीलंका\n१२ २५ जून २०११ दबंग बोमन इराणी\nरितेश देशमुख टोराँटो, कॅनडा\n१३ ९ जून २०१२ जिंदगी ना मिलेगी दोबारा शाहिद कपूर\n१४ ६ जुलै २०१३ बर्फी\n१५ २६ एप्रिल २०१४ भाग मिल्खा भाग शाहिद कपूर\nफरहान अख्तर रेमंड जेम्स स्टेडियम\n१६ ७ जून २०१५ क्वीन अर्जुन कपूर\nरणवीर सिंग क्वाललंपूर, मलेशिया\n१७ २५ जून २०१६ बजरंगी भाईजान करण जोहर\nफवाद खान माद्रिद, स्पेन\nसर्वोत्तम पदार्पण - पुरुष\nसर्वोत्तम पदार्पण - महिला\nफिल्मफेअर पुरस्कार • ग्लोबल इंडियन चित्रपट पुरस्कार • आय.आय.एफ.ए. पुरस्कार • स्क्रीन पुरस्कार • स्टारडस्ट पुरस्कार • झी सिने पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१८ रोजी १९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%AE", "date_download": "2019-04-20T16:56:54Z", "digest": "sha1:QFL3F3PMHUHLWCFATOQ4W7QYP3BOFPHD", "length": 3111, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ८ - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्च ८: जागतिक महिला दिन\n१८६४ - हरी नारायण आपटे, कादंबरीकार.\nमार्च ७ - मार्च ६ - मार्च ५\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१७ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स ��ा अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%89/", "date_download": "2019-04-20T16:10:40Z", "digest": "sha1:CACPVDZCD77ZLN2VBMQZQQEDGBTF7LDQ", "length": 12573, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"एसईबीसी' प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर तत्त्व लागू - Dainik Prabhat", "raw_content": "\n“एसईबीसी’ प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर तत्त्व लागू\n-उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत\nपुणे – राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) नॉन क्रिमिलेअरचे तत्त्व लागू करण्यात आले असून त्यासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे.\nराज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती व संलग्न बाबींविषयी शासनास अहवाल सादर केला. त्यानंतर शासनाने नव्याने एसईबीसी प्रवर्ग निर्माण करून त्याला 16 टक्‍के आरक्षण जाहीर केले आहे. विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागस प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्‍ती किंवा गटात न मोडणाऱ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडून 25 मार्च, 2013 च्या निर्णयानुसार समग्र सूचना देण्यात आल्या आहेत. 16 डिसेंबर, 2017 च्या निर्णयानुसार नॉन क्रिमिलेअरसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएसईबीसीसाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गाप्रमाणेच जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र तसेच आता नॉन क्रिमिलेअरसाठीही सारखेच तत्त्व लागू करण्यात आले आहे. शैक्षणिक आरक्षित प्रवेश, नोकरी यासाठी हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. एसईबीसीसाठी या प्रमाणपत्राचा नवीन नमूनाही तयार करण्यात आलेला आहे. या नमून्यातच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, समाजकल्याण आयुक्‍त, तहसीलदार, शिक्षण संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्��क्ष यासह इतर अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/the-glass-of-the-container-was-broken-64283/", "date_download": "2019-04-20T17:09:10Z", "digest": "sha1:JOOQZGWSU7NOSKXXPKBSZVL5JODBPN6B", "length": 5163, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: निगडीत पालिकेच्या कंटेनरची काच फोडली - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: निगडीत पालिकेच्या कंटेनरची काच फोडली\nPimpri: निगडीत पालिकेच्या कंटेनरची काच फोडली\nएमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निगडी, यमुननगर येथील एका कंटेनरची काच फोडण्यात आली. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.\nयमुनानगर येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणारा कंटेनर पार्क केला होता. सकाळी 11 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही तरूणांनी कंटेनरची तोडफोड केली. कंटेनरच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nTalegaon Dabhade : तब्बल साडेपाच तासाच्या आंदोलनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू\nPimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंद’ शांततेत ; 100 टक्के प्रतिसाद\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%AA", "date_download": "2019-04-20T17:21:15Z", "digest": "sha1:LYTVEB4NWBNQGPKCAGRRUQ2ADPWF4LLC", "length": 3505, "nlines": 86, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "ப - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्�� आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=favorited", "date_download": "2019-04-20T16:32:49Z", "digest": "sha1:QP75CJDKHTCFNJKEPX6DBPIEAQR7IQMT", "length": 6830, "nlines": 148, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nबळीराजा माती परीक्षण बळीराजा माती परीक्षण\nमुख्य अन्नद्रव व सूक्ष्म अन्नद्रव तपासणी उपलब्ध तपासणी नुसार पीक व्यवस्थापन 7 दिवसात तपासणी रिपोर्ट मिळतील 100%रिझल्ट नवीन माती परीक्षण प्रयोशाळा सुरु करण्यासाठी संपर्क 8275515261\nमुख्य अन्नद्रव व सूक्ष्म…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी जगदंबा द्राक्ष नर्सरी\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व प्रकारच्या द्राक्ष लागवडीसाठी परिपूर्ण नर्सरी आमच्याकडे द्राक्षाची एस.एस.एन., आर.के., सुपर सोनका व इतर सर्व जातीची कलम केलेली उत्तम दर्जाची रोपे मिळतील. पहिल्याच वर्षात उत्पन्न चालू सर्वात मोठी द्राक्षाची नामांकित नर्सरी …\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nSolapur 26-10-18 जगदंबा द्राक्ष नर्सरी\nआम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारचा शेतमाल ( फळे भाजीपाला धान्य कडधान्ये ) शेताच्या बांधावर येऊन उत्तम दराने खरेदी करतो. आपल्या महाराष्ट्रातील ही पहिलीच पहिलीच कंपनी आहे जी भारत सरकार मान्यताप्राप्त कंपनी आहे तुमचामाल विक्री करण्यासाठी हि एक…\nश्री मसाले श्री मसाले\nश्री मसाले संपूर्ण महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूटर हवे आहेत मसाले वेफर्स,शेवचिवडा,भुजीयाचे 80 प्रकार. Blended Spices and Indo Western Snacks 80 preduct Renge. Zero Security Deposit\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/should-we-press-clutch-everytime-we-need-to-apply-brakes-or-slow-down-the-car/", "date_download": "2019-04-20T16:54:32Z", "digest": "sha1:4F4A24AV6LHOYDD4C2BUHKJKWDEYQWEB", "length": 19720, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का? - उत्तर वाचा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो क��ा : फेसबुक | ट्विटर\nआजकाल “कार घेणं” ही बाब फार ‘स्पेशल’ राहिली नाहीये. पण तरी आपली कार कधीतरी घेऊ, आपण स्वतः चालवू…ही गोष्ट बहुतेकांसाठी अप्रूपच ठरते. चार चाकी गाडी चालवायला शिकणे – हा एक अद्भुत अनुभव असतो खासकरून मध्यमवर्गात लहानाचा मोठा झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी\nकारण प्रत्येक मध्यमवर्गीय-टीनएजर ने कधीना कधी “आपली कर, आपणच चालवत, एका लॉन्ग रोड-ट्रीपवर जाऊ” हे स्वप्न बघितलेलं असतं…\nआणि ह्या स्वप्नाला पूर्ण करण्याची अविभाज्य पायरी म्हणजे – कार चालवायला शिकणे…\nकार चालवणे म्हणजे स्टीयरिंग व्हील-क्लच-ब्रेक-गियर्स ह्या सर्वांची सिस्टिमॅटिक मॅनेजमेन्ट… त्यात स्पीड वाढवणे – कमी करणे – कंट्रोल करणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.\nगाडी चालवताना आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते की ते गाडीचा स्पीड कमी करताना जेव्हा ब्रेक दाबतात तेव्हा प्रत्येक वेळी सोबत क्लच देखील दाबतात. तुमच्यापैकी बरेच जण एखाद्या मोटार ट्रेनिंग स्कूल कडून गाडी चालवायला शिकले असतील, तेव्हा तुमच्या सोबत असणाऱ्या इन्स्ट्रक्टरने देखील तुम्हाला हेच सांगितले असेल की\n‘प्रत्येकवेळी ब्रेक दाबताना क्लच देखील दाबायचा बरं का\nआणि तुम्ही देखील त्याचं म्हणणं अगदी मनावर ठसवलं असेल. पण कधी विचार केलाय का –\n“काय गरज आहे ब्रेक सोबत क्लच दाबण्याची ब्रेक तर गाडी थांबवण्यासाठीच दिलेले असतात, मग त्यात क्लच दाबून अजून काय फरक पडतो ब्रेक तर गाडी थांबवण्यासाठीच दिलेले असतात, मग त्यात क्लच दाबून अजून काय फरक पडतो\n“प्रत्येकवेळी” ब्रेक दाबताना क्लच दाबायलाच हवा का\nचला तर जाणून घेऊया गाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे की नाही\nउत्तर आहे – दरवेळी गाडीचा ब्रेक दाबताना क्लच दाबण्याची गरज नाही.\nजेव्हा तुम्ही फक्त ब्रेक दाबता तेव्हा गाडी अपेक्षेपेक्षा लवकर थांबते, पण जेव्हा तुम्ही ब्रेक पूर्वी क्लच देखील दाबता तेव्हा गाडी काहीशी उशिरा स्पीड कमी करते आणि मग थांबते कारण क्लच दाबल्याने RPM वाढते.\nयेथे सर्वप्रथम आपण गिअर्सचे बेसिक समजून घेऊ.\nलोअर गिअर्स = जास्त RPM आणि कमी स्पीड\nहायर गिअर्स = कमी RPM आणि जास्त स्पीड\nतुमच्या कारनुसार प्रत्येक गिअरची एक स्पीड रेंज असते. म्हणजे,\n१ ला गिअर- ताशी ०-१० किमी\n२ रा गिअर- ताशी १०-२० किमी\n३ रा गिअर- ताशी २०-३० किमी\n४ था गिअर- तशी ३० कमी पेक्षा अधिक\nजर तुमच्या कारचा स्पीड १ ला गिअर वगळता इतर कोणत्याही गिअरमध्ये ताशी १० किमी पेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही क्लच न दाबता थेट ब्रेक दाबला तर गाडी अचानक जागेवरच थांबेल. हे १ ला गिअर वगळता इतर गिअर मध्ये गाडी असल्यावर होतं, कारण वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गिअरची एक स्पीड रेंज असते आणि जर त्या गिअरला गाडी ठराविक स्पीड रेंजला नसेल आणि तुम्ही क्लचशिवाय ब्रेक दाबला तर गाडी अचानक थांबेल.\nतुम्ही क्लच कधी दाबले पाहिजे खालील दोन सिच्युएशनच्या वेळी-\n१) गिअर्स उतरवत असताना\n२) गाडी पूर्ण थांबवत असताना\nया दोन सिच्युएशन व्यतिरिक्त गाडीचे ब्रेक दाबताना क्लच दाबण्याची गरज बिलकुल नाही. क्लच हा ड्रायव्हर ट्रेनला इंजिनशी कनेक्ट करतो. जेव्हा तुम्ही गिअर्स बदलताना क्लच दाबता तेव्हा ड्रायव्हर ट्रेन इंजिनपासून डिसकनेक्ट होते.\nत्यामुळे ड्रायव्हर सहज गिअर्स बदलू शकतो. पण जर ड्रायव्हने क्लच दाबल्याशिवाय गिअर्स बदलले तर मात्र गिअर्स टीथ निखळण्याची भीती असते.\nमग नेमकं करावं तरी काय\n१) जेव्हा तुम्हाला गाडीचा स्पीड कमी करायचं असेल तेव्हा केवळ अॅक्सलरेटर/गॅस पॅडल थोडेसे रिलीज करा.\n२) जर अॅक्सलरेटर/गॅस पॅडल सोडूनही गाडीचा वेग अपेक्षएवढा कमी झाला नाही तर हलक्या दाबाने ब्रेक पॅडल दाबण्यास सुरुवात करा.\n३) क्लच पॅडल पूर्णपणे दाबा आणि तुमच्या गाडीची स्पीड जो असेल त्यानुसार गिअर उतरवा आणि तुम्ही ज्या गिअरवर आहात त्यानुसार हळूहळू क्लच वरचा दाब सोडा. १ ल्या गिअरमध्ये (रिव्हर्ससह) आणि २ ऱ्या गिअरमध्ये तुम्ही टीपीकली क्लच पॅडल हळूहळू सोडा आणि तर सर्व गिअर्समध्ये तुम्ही क्लच पॅडल झटकन सोडा.\n४) जर तुमच्यासमोर अचानक कोणी आले किंवा इमर्जन्सी सिच्युएशन असेल तेव्हा ब्रेक दाबा, क्लच दाबा आणि गिअर उतरवत गाडी १ ल्या गिअरवर किंवा न्युट्रल मोड वर आणा. असे करणे तुमच्या गाडीसाठी नक्कीच चांगले नाही, पण इमर्जन्सी वेळी असं करावेच लागते.\nगाडीची फक्त गती कमी करायची असेल तर एक्सलरेटर वरून पाय काढून घेऊन फक्त हलकासा ब्रेक दाबा. क्लच दाबायची गरज नाही.\nगाडी एका जागी थांबवायची असेल, गाडीची गती अगदी शून्य करायची असेल किंवा असलेल्या गियर ला साजेशी नसलेली स्पीड होण्याची शक्यता असेल, तरच गाडी बंद पडू नये म्हणून क्लच दाबा.\nगंमत अशी, की ही अत्यंत मूलभ���त गोष्ट ड्रायव्हिंग स्कुलमधे शिकवत नाहीत…आणि त्यामुळे आपण गाडीचं नकळत नुकसान करत रहातो. पेट्रोलसुद्धा विनाकारण जाळत रहातो…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास\nभारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का बरं दिलेला असतो\nहे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nकार घेऊन फिरायला जाताय या गोष्टींची खात्री करायला विसरू नका\n6 thoughts on “गाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का – उत्तर वाचा\nतुम्हाला आमच्या गाडीच्या गियर बॉक्स चे काम काढायचे आहे काय अहो साधी गोष्ट आहे ब्रेक मारतात तेव्हा स्पीड कमी होणार किंवा थाम्बनार .मग इंजिन बिना क्लच स्पीड गाड़ी अचानक स्लो झाल्यावर कुडुक कुडुक करणार की नाही .\nमहत्व पुर्ण माहिती आहे\nमहत्व पुर्ण माहिती आहे . गाडी चालवताना न्यूट्रल करून स्पीड नुसार गिअर शिफ्ट करणे योग्य कि अयोग्य \nऔषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते तुम्हाला माहित नसलेलं कारण\nया विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nतमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर\n५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा\nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…\nबिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २\n दुसऱ्याचा हेडफोन वापरण्याचे हे परिणाम ठाऊक आहे का\nभारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत\nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nउन्हाळा येतोय : फार उशीर होण्याआधीच ह्या १० गोष्टी करा नि दुष्काळ टाळा\nदमदार अक्शन आणि अभिनयाने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nमोबाईलची बॅटरी लवकर संपते मग या टिप्स वापरून पहा\nतिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आपण कुठवर आहोत जाणून घ्या\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nनामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/these-big-companies-are-started-in-store-room/", "date_download": "2019-04-20T16:39:27Z", "digest": "sha1:BQZQTE77SVOEY7C6LM6765CA7IEMT3QP", "length": 18031, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपण नेहेमी तक्रार असतो की, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, फक्त ती संधी मिळत नाहीये. पण तुम्हाला माहित आहे का, आज जगात ज्या अनेक बड्या कंपन्या आहेत, त्यांची सुरवात ही अगदी छोट्या ठिकाणांपासून झाली आहे. हे अरबोंचे व्यवसाय हे एका छोट्याश्या गॅरेजपासून सुरु झाले आहेत. म्हणजे ह्या मोठ-मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांचं पहिलं कार्यालय म्हणजे छोटी अडगळीची खोली होती.\nगुगल शिवाय तर आज आपले जीवनच अपूर्ण आहे. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गुगलकडे असतं. जवळजवळ जगभरातील सर्वच लोक ह्या गुगलचा वापर करतात. आज तर गुगलच्या कॅम्पसबद्दल देखील खूप चर्चा असते. आज गुगलचे कार्यालय हे जगातील सर्वात मोठ्या आणि पसरलेल्या कार्यालयांपैकी एक आहे. ह्याचे कार्यालय एवढे अप्रतिम आहे की, लोक तेथे काम करण्याचं स्वप्न बघतात. पण आज वेगेवगळ्या ठिकाणी एवढे मोठे-मोठे कार्यालय काही आधीपासून नव्हते. तर ह्या गुगलची सुरवात देखील एका छोट्याश्या ठिकाणावरुनच झाली आहे.\nगुगल सुरु करण्यासाठी लॅरी पेज आणि सर्जेई ब्रायन ह्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी एका गॅरेज पासून ह्याची सुरवात केली.\nएवढचं नाही तर गुगलची निर्मिती केल्यानंतर त्यांना वाटले की याचा वाईट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे म्हणून त्यांनी गुगलला विकण्याचा देखील प्रयत्न केला. पण ते काही शक्य झाले ���णि आणि आज गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.\nही कंपनी आज जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे. १९९४ साली जेव्हा ह्या कंपनीचा सुरवात झाली तेव्हा ह्या कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस ह्यांच्याकडे कुठलं मोठं ऑफिस नव्हतं. त्यांनी त्यांच्या स्टोर रूममध्ये मध्येच एक ऑनलाईन बुक स्टोर उघडले आणि ह्या कंपनीने १९९५ साली आपली पहिली पुस्तक विकली. १९९७ साली जेफ ह्यांनी आपलं हे छोटसं बुक स्टोर लोकांकरिता खुले केले आणि ह्या Amazon.comवर आपल्याला गरजेची प्रत्येक वस्तू उपलब्ध आहे. आज जेफ हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात.\nजगभरातील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस प्रेमींसाठी अॅप्पल ही सर्वात आवडती कंपनी आहे. ती एक स्टेटस सिम्बॉल आहे. आज अॅप्पलची मार्केट वॅल्ह्यू ही १ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. आज अॅप्पल ही क अतिशय यशस्वी कंपनी आहे, पण ह्या कंपनीची सुरवात देखील एका गॅरेज पासूनच झाली होती. १९७६ साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनिएक ह्या दोघांनी मिळून अॅप्पल कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळी स्टीव्ह जॉब्स हे केवळ २१ वर्षांचे तर वोजनिएक हे २६ वर्षांचे होते. ह्यांनी त्यांच्या ह्या कंपनीची सुरवात कॅलिफोर्निया येथील एका गॅरेजमधून केली होती. तेथेच त्यांनी पहिला अॅप्पल कम्प्युटर तयार केला होता.\nलहान तसेच मोठ्यांना देखिल वेड लावेल असे प्रसिद्ध थीम पार्क डिजनी हा सुरवातीला एवढा सुंदर नव्हताच. वॉल्ट डिजनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या काकाच्या गॅरेज मध्ये पहिले डिजनी स्टुडीओ सुरु केले. येथेच एलिस कॉमेडीजची शुटींग करण्यात आली होती. आज हा डिजनी लॅण्ड जगभरातील लहान मुलांची आवडती जागा आहे. तसेच तो हॉलीवूड चित्रपट स्टुडीओ देखील आहे. एका गॅरेजपासून सुरु झालेला हा प्रवास आज इथवर येऊन पोहोचला आहे की, आज डिजनी जगातील सर्वात जास्त कमाई करणारी मनोरंजन कंपनी बनली आहे.\nबाईक प्रेमींसाठी हार्ले डेव्हीडसन चालवणे हे त्याचं स्वप्न असतं. १९०१ साली २१ वर्षांच्या विलियम हार्ले ह्याने त्याच्या सायकलची क्षमता वाढविण्यासाठी त्यात एक छोटासा इंजन बसविण्याचे ठरवले. त्याच्या दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र अर्थर डेव्हिडसन ह्याच्या सोबत गॅरेजमध्ये पहिल्यांदा एक मोटारसायकल बनवली. तर हार्ले डेव्��िडसन कंपनीची आधिकारिक स्थापना १९०३ साली झाली. आणि आज ही जगातील सर्वात प्रसिद्ध मोटारसायकल कंपन्यांपैकी एक आहे.\nबिल गेट्स आणि पॉल एलेन यांनी १९७५ साली अगदी थोड्याश्या संसाधनांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची सुरवात केली होती. मायक्रोसॉफ्ट अॅप्पल प्रमाणेच हार्डवेअर हे नाही बनवत तर त्याच्या कल हा केवळ सॉफ्टवेयर मार्केटकडे होता. आईबीएम सोबत काम करताना कंपनीने आपल्या पहिल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा लायसेन्स घेण्यासाठी केवळ ८० हजार डॉलर द्यावे लागले होते.\nआज ह्या सर्व कंपन्या यशाच्या शिखरावर येऊन पोहोचल्या आहेत. आपण हे विसरायला नको की यांची सुरवात ही मात्र एका छोट्याश्या गॅरेज पासून झाली होती. त्यामुळे सुरवात ही मुळात महत्वाची, त्यानंतर आपल्या मेहनतीवर यश हे अवलंबून असते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← सचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\n‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास →\nछोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास\nएक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश\nGood News, नोकिया परत येतोय \nमोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी\nया देशांमध्ये नागरिकांना चक्क मरण्यावरही बंदी आहे \nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nदोन्ही हात गमावलेला क्रिकेटपटू – काश्मीरचा आमीर हुसैन\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nआपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो\nस्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली) ४ थी लढाई\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nहे १० पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतील\nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nपळून गेलेल्या “प्रियकर” जोडप्यांना आश्रय देणारं मंदिर\nउत्कृष्ट फोटोजमागची आपल्याला वेड्यात काढणारी – ‘बनवाबनवी’\nभारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’\nग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर विचित्र परिणाम माश्यांवरही होतोय\nआय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य मराठी पालकांनी करावे तरी काय\nतुमच्या कमी झोपेचा परिणाम चक्क तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होतो \nतुला पाहते रे : श्रीमंतीला आसुसलेल्या मध्यमवर्गीय स्वप्नांची कच्ची खिचडी\nआणि म्हणून प्रणवदांना मिळालेला भारतरत्न हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-04-20T17:16:09Z", "digest": "sha1:OX73D3KZLAWYBP2CL4W4WFMM7AEJGE2H", "length": 12269, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीषण अपघातात पोलीस अधिकारी ठार - Dainik Prabhat", "raw_content": "\nभीषण अपघातात पोलीस अधिकारी ठार\nउडतारे येथील घटना : दोनजण गंभीर, कारचा चक्काचूर\nभुईंज – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर उडतारे गावच्या हद्दीत कारचा पुढचा टायर फुटूल्याने मागील बाजुचे चाक निसटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून चालक जागीच ठार झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृत चालक सचिन प्रताप शिंदे हे पाटखळ येथील असून बीड पोलीस दलामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने पोलीस खात्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाठखळ या गावावर शोककळा पसरली आहे.\nअधिक माहिती अशी, पाटखळ (ता. सातारा) येथील सचिन प्रताप शिंदे, सागर प्रताप शिंदे, विशाल नारायण शिंदे हे पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने रिटस्‌ या चारचाकी कारने साताऱ्याकडे निघाले होते. शिंदे यांची कार महार्गावरील उडतारे गावच्या हद्दीत आली असताना सचिन शिंदे यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार फरफटत जाऊन दुभाजकला धडकली. कार दुभाजकाला धडकाच कारचा पुढचा टायर फुटून पाठीमागचे चाक निसटून कार पलटी झाली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून चालक सचिन शिंदे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nटायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अपघाताची दाहकता लक्षात घेऊन जखमींना तात्काळ कारमधून बाहेर काढले. जखमींना तात्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. सचिन शिंदे हे बीड येथे पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा\nसोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा\nमहादेव जानकर यांची ग्वाही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच\nउदयनराजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल\nबोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा\nग्रामीण भागात एसटीला लागणार ब्रेक\nमुख्यमंत्र्यांची आज साताऱ्यात सभा\nधोंडेवाडी हद्दीत बिबट्याकडून घोड्याचा फडशा\nशिंगणापूर यात्रेत बंदोबस्तावरील होमगार्डला मारहाण\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-20T16:26:58Z", "digest": "sha1:4PK5XWRYCADNMHSFUQFFIFV4ZBOGCZJC", "length": 11426, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोई समाजाचे घंटानाद आंदोलन - Dainik Prabhat", "raw_content": "\nभोई समाजाचे घंटानाद आंदोलन\nसातारा ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना भोई समाज बांधव.\nअनुसूचित जातीच्या सवलती मिळण्याची मागणी\nसातारा,दि.4 प्रतिनिधी- भोई समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी आखिल महाराष्ट्र भोई समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.\nकेंद्र सरकारच्या इदाते आयोगाच्या शिफारशी लागू करा व भटके विमुक्तांना संरक्षण द्या, क्रिमिलिअरची अट रद्द करा, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमार संस्थांच्या धरणाची ठेक्‍याची रक्कम माफ करा, जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाच्या तलाव ठेक्‍याची रक्कम पुर्ववत तीनशे रूपये इतकी करा, मत्स्य पालनाकरिता आवश्‍यक असलेली धरणाची पातळी दोन मीटरपर्यंत निश्‍चित करा, फुटपाथवर चणे-फुटाणे विकणाऱ्या समाज बांधवांना गटई कामगारांप्रमाणे स्टॉल्स द्या, शासन परिपत्रकानुसार पांरपारिक पध्दतीने नदीपात्रातून गौण खनिजाची विना रॉयल्टी वाहतूक करण्यास परवानगी द्या, नागपूर मेट्रो रेल्वे स्टेशन तसेच महाराष्ट्र मत्स्यद्योग विकास महामंडळाला स्व.खासदार जतिराम बर्वे यांचे नाव द्या, एस.सी व एस.टीच्या धर्तीवर भटके विमुक्तांना वसतिगृह सुरू करा, कोकणसह राज्यातील पाणी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करून मच्छीमारांना संरक्षण द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटके विमुक्त वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण द्या, विमुक्त भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगर पालिकेमध्ये 13 टक्के स्वतंत्र आरक्षण द्या, तलाव ठेक्‍याने देताना भोई समाजाला प्राधान्य द्या, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-20T16:12:01Z", "digest": "sha1:X7AKP5Y2NJASPBWKBBEKEQEHBVC5FRD2", "length": 11370, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मारहाणप्रकरणी अल्पवयीन ताब्यात - Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी – पॅसेंजर म्हणून रिक्षामधून जात असताना वारंवार रिक्षाबाहेर थुंकल्याबद्दल रिक्षा चालकाने मुलाला जाब विचारला. यामुळे त्याने त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून रिक्षा अडवून चालकाला मारहाण केली. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर 2018 रोजी एक मुलगा रिक्षातून प्रवास करत होता. त्याच्यासोबत अन्य तीन प्रवासी होते. मुलगा रिक्षातून वारंवार थुंकत होता. त्यामुळे रिक्षा चालकाने त्याला मतू का सारखा थुंकतोस. पॅसेंजरच्या अंगावर थुंकी जात आहे, असे खडसावले. याचा राग मनात धरून मुलाने त्याच्या अन्य तीन साथीदारांना बोलावून आणले. चौघांनी मिळून रिक्षासमोर मोठा दगड ठेऊन रिक्षा अडवली आणि चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनिगडी पोलिसांनी यातील तीन जणांना अटक केली होती. मात्र एक अल्पवयीन मुलगा अद्याप फरार होता. पोलीस नाईक सावन राठोड यांना माहिती मिळाली की, हा अल्पवयीन मुलगा रामनगर भागात फिरत आहे. त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करून निगडी पोलिसांकडे देण्यात आले.\nपोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, संतोष बर्गे, प्रमोद वेताळ, सावन राठोड, अमित गायकवाड, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, सचिन मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव��या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/unpublished-postal-stamp-in-odishas-paka-revolutionarys-memory/", "date_download": "2019-04-20T16:21:12Z", "digest": "sha1:3V6RXCGBOFHTTOKMCPO23HCGK5U5FRJV", "length": 13084, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओदिशातील \"पैका' क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे अनावरण - Dainik Prabhat", "raw_content": "\nओदिशातील “पैका’ क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे अनावरण\nभुवनेश्‍वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या ओदिशा दौऱ्यावर गेले होते. आयआयटी भुवनेश्वर परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते “पैका’ या ओदिशी क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आले. 1817 साली “पैका’ यांनी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली होती, जी इतिहासात पैका विद्रोह या नावाने ओळखली जाते.\nयावेळी भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठात “पैका’ यांच्या नावाने एक अध्यासन सुरु करण्याची घोषणाही करण्यात आली. पंतप्रधानांच्या हस्ते “ललितगिरी’ या वास्तुसंग्रहालयाचेही उद्‌घाटन झाले. ओदिशामधील ललितगिरी हे बौद्ध धर्माचे एक सुप्रसिद्ध सांस्कृतिक स्थान आहे. या जागेला पुरातत्वीय महत्वही असून येथे प्राचीन स्तूप आणि बुद्ध विहार आहे.\nयावेळी पंतप्रधानांनी आयआयटी भुवनेश्वरचा नवा परिसर राष्ट्राला अर्पण के���ा तसेच कामगारांसाठीच्या इसीआयएस रुग्णालयाचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्याशिवाय जलवाहिनी आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आज उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांची एकूण किंमत 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. पूर्व भारताचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.\nआयआयटी भुवनेश्वरमुळे ओदिशाच्या औद्योगिक विकासाचा मार्ग खुला होईल तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यात आरोग्य सुविधा, रस्ते, तेल आणि घरगुती गॅस पाईपलाईन सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\n५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन\nचुकून ‘बसपा’ ऐवजी ‘भाजप’ला मत दिल्याने मतदाराने कापले स्वतःचे बोट\nसुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांना खेचले कोर्टात\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍��ास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/express-way-closed-by-today-morning-64260/", "date_download": "2019-04-20T16:30:38Z", "digest": "sha1:IIJN7GZROYMPZTZSFODEYF5JDCOX2GIZ", "length": 6139, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद\nTalegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली\nएमपीसी न्यूज – पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुना पुणे-मुंबई महामार्ग नुकताच खुला झाला असून या मार्गावरून सर्व वाहतूक वळविण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे. या मागणीसाठी पुणे-मुंबई मार्गावर मराठा आंदोलकांनी उर्से टोल नाका येथे रास्ता रोको केला आहे. आंदोलनात मराठा समाजातील आंदोलक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहे. तब्बल 800 ते 1000 आंदोलक उर्से टोलनाका येथे एकत्रित आले आहे. त्यामुळे आज गेल्या आठ तासांपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्रुतगती मार्गा बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात ये�� आहे.\nexpress wayFeaturedmaratha andolanurse tolnakaउर्से टोलनाकाद्रुतगती मार्गमराठा आंदोलन\nSangvi : सांगवीत नदीपात्रात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह\nPune : चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक; पोलिसांचा लाठीमार (व्हिडिओ)\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nVadgaon Maval : शिवाजी गराडे यांचे निधन\nTalegaon Dabhade : यशोदाबाई भेगडे यांचे निधन\nKamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी\nVadgaon Maval शैलेश वहिले यांना मावळ क्रिकेट भूषण पुरस्कार\nVadgaon Maval : पार्थ राजकारणात आला तर बिघडले कोठे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T16:10:58Z", "digest": "sha1:VOUAXJSOT6AGXJF4B4XIKGSYMGIGK435", "length": 14118, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घर खरेदी झाली सोपी - Dainik Prabhat", "raw_content": "\nघर खरेदी झाली सोपी\nसध्याच्या आकडेवारीनुसार देशभरात घर खरेदीवर होणाऱ्या खर्चात घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळात घर खरेदीला लागणारा वेळ आता तुलनेने कमी झाला आहे. घराच्या घसरत्या किमती आणि वाढते उत्पन्न या कारणामुळे घर खरेदी ही पूर्वीच्या तुलनेत अधिक सुलभ आणि सोपी झाली आहे. घरांची मुबलक उपलब्धता आणि कोटीचे पॅकेजमुळे घराचे स्वप्न लवकर साकारताना दिसून येत आहे.\nतज्ज्ञांच्या मते, घर खरेदीचा हा उत्तम काळ आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अंदाजानुसार बहुतांश शहरात घर खरेदी करणे सोपे झाले आहे. कारण 2018-19 मध्ये मालमत्तेची किंमत कमी होऊन ती कुटुंबांच्या उत्पन्नाच्या 6 ते 8 टक्‍क्‍यांवर आली आहे. पाच वर्षांपूर्वी हा खर्च 11 ते 13 पट होता. या स्थितीलाच अफोर्डिबिलिटी असे म्हटले जाते. अफोर्डिबिलिटीचा अर्थ असा की किती वर्षाच्या वार्षिक उत्पन्नातून घर खरेदी करता येते, याचा अंदाज बांधणे होय. उदा एखादी मालमत्ता 25 लाखांची असेल आणि कुटुंबाचे ���ार्षिक उत्पन्न हे 10 लाख असेल तर अडीच वर्षात घर खरेदीची क्षमता संबंधित कुटुंबाकडे येते. यालाच अर्फोडिबिलिटी म्हणतात. मालमत्तेची किंमत ही कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावर आधारित असते. क्रिसिलच्या मते, अफोर्डिबिलटी ही आदर्श स्थितीत येण्याच्या तयारीत आहे. अर्थात हा अंदाज मध्यम उत्पन्न घटातील कुटुंबांचे उत्पन्नाच्या अंदाजित वाढीवर बांधला आहे. यामागचे आणखी एक कारण म्हणजे बिल्डर हे बाजारातील गरजेनुसार घराची रचना करत आहेत. अर्थात रेसिडेन्शियल सेक्‍टरमध्ये गुंतवणुकीच्या मूल्याचा दबाव आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलहान बाजारात गुंतवणुकीचे मूल्य 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. असे असले तरी मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांची कहानी वेगळी आहे. सुमारे 14 लाखांचे उत्पन्न असणाऱ्या या गटातील ग्राहकांचा अफोर्डिबिलिटीचा फॅक्‍टर घसरून 3.7 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला आहे. याचाच अर्थ असा की, चौदा लाखांचे वार्षिक उत्पन्न घेणारा व्यक्ती किंवा कुटुंब आपल्या 3.7 वर्षाच्या उत्पन्नातून घर खरेदी करू शकतो.\n1995 मध्ये अफोर्डिबिलिटी फॅक्‍टर 22 होता. तत्कालिन काळात वार्षिक 1.20 लाख उत्पन्न घेणारे मध्यमवर्गीयातील कुटुंबांना एमआयजी फ्लॅट खरेदी करण्यासाठी 22 वर्षांचे वेतन मिळवणे गरजेचे होते. यासाठी फ्लॅटची किंमत सुमारे 26 लाख गृहित धरली आहे. आता एमआयजीची किंमत दुप्पट होऊन ती 50 लाख झाली आहे. घराची किंमत वाढली असली तरी या गटातील कुटुंबाचे उत्पन्न हे वार्षिक चौदा लाखांपर्यंत पोचले आहे. घरांच्या उपलब्धतेमुळे अफोर्डिबिलिटी फॅक्‍टर घसरला आहे. एमआयजी सेगमेंटमध्ये घराची उपलब्धता वाढली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिअल इस्टेट बाजारात तेजीची चिन्हे\nएकतर्फी करार पाळण्यास ग्राहक बांधील नाही (भाग-२)\nग्राहकांचा विश्वास कसा वाढेल\nएकतर्फी करार पाळण्यास ग्राहक बांधील नाही (भाग-१)\nग्राहकांचा विश्वास कसा वाढेल\nमध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-२)\nमध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-१)\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्���ा’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253749.html", "date_download": "2019-04-20T16:38:16Z", "digest": "sha1:DBHPRPZDLKZRWW6GRFWQ6PDO56CDUKLA", "length": 16952, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; शेतकरी कर्जमाफी गाजणार?", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; शेतकरी कर्जमाफी गाजणार\n07 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात काल (सोमवारी) पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव झालेत. त्यामुळे आजपासून कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, अशा परिस्थितीत सरकारचा जाहिरातीवर झालेला खर्च या मुद्यावर विरोधक सरकारची कोंडी कारण्याची शक्यता आहे. याच मुद्यांचा आधार घेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी हि मागणी विरोधक लावून धरतील अशी चिन्ह आहेत.\nआजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यंदा कर्जमाफी, जवानांच्या पत्नींबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान..., कृषीमालाला न मिळणारा भाव या मुद्यांवर विरोधक आक्रमक आहेत. तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी काल आमदार महेश लांडगे यांनी मनोरा आमदार निवास ते भाजप कार्यालयापर्यंत बैलगाड्या नेऊन आंदोलनही केलं.\nकाल पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाच्या सुरूवात झाली. अभिभाषण संपत असताना राज्यपालांसमोर विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणाबाजी केली. सभागृह सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली. जोपर्यंत आमदार परिचारक यांना निलंबित करण्यात येणार नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.\nपरिचारक यांचं निलंबन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबरच बैलगाडी शर्यतीला मंजुरी देण्यासाठी केलेलं आंदोलनही लक्षवेधी ठरलं. बैलगाड्या शर्यतींना मंजुरी देणारं विधेयक या अधिवेशनात आणावं यासाठी आमदार महेश लांडगे यांनी बैलजोड्या आणून आंदोलन केलं. मनोरा आमदार निवास ते भाजप कार्यालयापर्यंत बैलगाड्या नेऊन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं निवेदन दिलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं आश्वासनही लांडगे यांना दिलं आहे.\nअधिवेशनाचा पहिला दिवस काही घडामोडींनंतर स्थगित झाला तरी येणाऱ्या दिवसात विरोधकांची ही आक्रमकता सभागृहात कायम राहते की यावेळीही सरकार विरोधकांना न जुमानता कामकाज पुढे नेते हे बघणं महत्वाचं असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्��स फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%AE", "date_download": "2019-04-20T17:23:45Z", "digest": "sha1:IKITHT72NRI6J42Y2JX4ARFD5ENFNMHA", "length": 3488, "nlines": 87, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "ம - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B6/", "date_download": "2019-04-20T17:08:18Z", "digest": "sha1:AW3ENAMT5VIV4U4AVXKM3OINY5GYOIKK", "length": 4883, "nlines": 97, "source_domain": "bigul.co.in", "title": "पुल जनश – बिगुल", "raw_content": "\nby टीम बिगुलच्या संग्रहातून\nपुलंच्या निधनानंतर प्रख्यात विचारवंत व संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखांपैकी एक पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2019-04-20T17:02:12Z", "digest": "sha1:4ZWL7644UCFSK477Y2OPKQJWDLU6CJHJ", "length": 3895, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. ४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.पू. ४३ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स.पू. ४३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T17:06:18Z", "digest": "sha1:VUMLJZ7BROGLSSXEIR4LXYHM6WP3PV2B", "length": 5591, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारताबाबतचे साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nहे साचे भारत याचेशी/यांचेशी संबंधित आहेत.\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे अ��लेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हिंदू धर्म साचे‎ (१ क)\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१८ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/400-pieces-in-the-space-of-space-nasa-feared/44682", "date_download": "2019-04-20T17:13:12Z", "digest": "sha1:CH3EE6GUPPBL36VCDZUBDJH4ZT2PXYLX", "length": 8081, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अंतराळात 'मिशन शक्ती'मुळे ४०० तुकडे, नासाची भीती | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nअंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती\nअंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती\nवॉशिंग्टन | भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या ‘ए-सॅट’ने सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत टिपल्यानंतर लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘मिशन शक्ती’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले.\nअमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) वेगळीच भिती व्यक्त केली आहे. नासाने सांगितले की, भारताची मिशन शक्ती ही मोहीम भयानक असून पाडलेल्या उपग्रहाचे ४०० तुकडे अंतराळात प��रले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाला आहे, असे नासाने म्हटले आहे. भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिली होती.\nजिम ब्रिडेनस्टाइन यांनी म्हटले आहे की, भारताने पाडलेल्या उपग्रहाचे तुकडे एवढे मोठे नाहीत त्यांना ट्रक करता येईल. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही १० सेंटीमीटर (६ इंच) पेक्षा मोठ्या तुकड्यांविषयी सांगत आहोत. आतापर्यंत असे ६० तुकडे मिळाले आहेत. भारताने लो अर्थ ऑर्बिटमधील ३०० किलोमीटरवरील उपग्रह पाडला. ही चाचणी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह अंतराळ कक्षेत असलेल्या सर्व उपग्रहांच्या खाली घेण्यात आली आहे. परंतु या चाचणीनंतर पाडलेल्या उपग्रहाचे २४ तुकडे अंतराळ स्थानकाच्या वरच्या बाजून पोहचले आहेत. हे खूप धोक्याचे असल्याचे नासाने सांगितले आहे.\nसीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरनंतर सहाय्यक अभियंत्याला अटक\nमुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू\nसंयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय\nअधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार\n#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/05/", "date_download": "2019-04-20T16:12:55Z", "digest": "sha1:XZ4NR5GVUNHRTN2T6PDX4ZZWID3I4JBI", "length": 5473, "nlines": 139, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nऐन वसंतात भल्या सकाळी...\nआचार-विचार, पद्धती, संभाषण, कालगणना या सगळ्यांतच आपण अति आंग्लाळलेलो असल्यामुळे ‘ऐन वसंतात’ म्हटल्यावर - म्हणजे नक्की कधी बरं - वसंत म्हणजे चैत्र - वैशाखवणव्याच्या आधीचा उन्हाळा - म्हणजे परिक्षांचे दिवस - म्हणजे मार्च-एप्रिल... अश�� आपली विचारांची गाडी जाते - वसंत म्हणजे चैत्र - वैशाखवणव्याच्या आधीचा उन्हाळा - म्हणजे परिक्षांचे दिवस - म्हणजे मार्च-एप्रिल... अशी आपली विचारांची गाडी जाते त्याशिवाय त्या ‘ऐन वसंतात’चा कालावधी नक्की करताच येत नाही त्याशिवाय त्या ‘ऐन वसंतात’चा कालावधी नक्की करताच येत नाही मग मार्च-एप्रिलमध्ये, भर उकाड्यात, भल्या सकाळी कोण कोण काय काय करत असतात मग मार्च-एप्रिलमध्ये, भर उकाड्यात, भल्या सकाळी कोण कोण काय काय करत असतात वेगळं काही नाही. नोकरदार आणि कष्टकरी मंडळी कामाला निघायच्या घाईत असतात. परिक्षा सुरू असल्या तर विद्यार्थीवर्ग लवकर उठून वह्या-पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला असतो किंवा सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तर डाराडूर झोपलेला असतो. निवृत्त ज्येष्ठ नागरिक सूर्य वर यायच्या आत फिरून-बिरून आलेले असतात...\nमी आणि माझा चौदा वर्षांचा मुलगा मात्र ऐन वसंतात एका रविवारी भल्या सकाळी लोकलची गर्दी सहन करत कुलाब्याला निघालो होतो...\nमुंबईतल्या लोकलच्या गर्दीला रविवार, साप्ताहिक सुट्टी वगैरेशी तसंही काही देणंघेणं नसतंच खचाखच भरलेली लोकल... पहाटे साडेपाचला घरातून निघून, लांबलचक रांगेत उभं राहून तिकीटं काढून, सहाची लोकल पकडल्याची …\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nऐन वसंतात भल्या सकाळी...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2694496", "date_download": "2019-04-20T16:25:46Z", "digest": "sha1:GMVMLIH27ZXZ22FBSUATEXVF5AD46ZUD", "length": 6722, "nlines": 38, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मिमल", "raw_content": "\nसामाजिक मीडिया प्रयत्नांना आपल्या एसइओ धोरणाचा एक भाग असावा. लोकप्रियतेत सोशल मीडियाचा वापर वाढला, मिमल व इतर सर्च इंजिन त्यांना कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत. हे आपल्या एसइओ सह सोशल मीडियावर संबंध अधिक आणि अधिक आपल्या साइटच्या लोकप्रियता अर्थ असा की. याचे कारण सोपे आहे: लोक आपल्याबद्दल, ऑनलाइन किंवा ऑफलाइन बोलतात तर .\nवाचा: \"एसइओ मूलभूत गोष्टी: सोशल मीडियाचा वापर कसा करावा\"\nकॅटेगरीज: एसइओ मूलभूत माहिती, सामाजिक मीडिया\nटॅग्ज: फेसबुक, कसे, instagram, Pinterest, ट्विटर\nसोशल मीडिया कोणत्याही मार्केटिंग धोरणांचा एक आवश्यक भाग आहे, परंतु ते आपल्या एसइओ धोरणाचा एक भाग देखील असावा. सोशल मीडिया अधिक लोकप्रिय होत गेल्यामुळे, Google आणि इतर शोध इंजिने आता त्यांना दुर्लक्ष करू शकत नाहीत - cantina vino 4 celle. ट्वीट्स आणि Semaltेट पोस्ट Google मध्ये सर्वोच्च स्थान मिळवत नाहीत, परंतु निश्चित पृष्ठे आणि प्रोफाइल निश्चितपणे .\nवाचा: \"सोशल मीडिया स्ट्रॅटेजी: सुरू कोठे\nPinterest मध्ये सुरू करण्यात आली 2010 आणि आमच्या दिवसांत आमच्या सामाजिक मीडिया लँडस्केप मध्ये एक स्थिर स्थितीत वस्तू. 100 दशलक्षपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आणि $ 11 अब्ज मूल्य नोंदवलेले मूल्य (2015/09) सह, Pinterest येथे राहण्यासाठी येथे आहे मी आधीपासूनच 2014 च्या सुमारास Pinterest वर एक लेख केला आहे, म्हणून निश्चितपणे दुसरा एक लिहिण्याची वेळ आली आहे. यामध्ये .\nवाचा: \"Pinterest Analytics: त्वरित चाला-माध्यमातून\"\nकॅटेगरीज: ऍनालिटिक्स, सोशल मीडिया\nटॅग्ज: Pinterest, सोशल मीडिया ऍनालिटिक्स\nछोटा व्यवसाय मालक म्हणून, आपल्या उत्पादनाचा किंवा ब्रांडचा प्रचार करण्याचे बरेच मार्ग आहेत. यापैकी एक मार्ग विनामूल्य आहे आणि मोठ्या प्रमाणात पोहोचू शकतात: सोशल मीडिया. मिल्ठु, अनेक उद्योजक जे मी नुकतीच बोलल्या आहेत असे मला वाटते की परिणाम हा योग्य प्रयत्न नाही. आम्ही आमच्या कन्सल्टन्सीनुसार, .\nवाचा: \"आपली विक्री वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा\"\nकॅटेगरीज: ई-कॉमर्स, सोशल मीडिया\nटॅग्ज: फेसबुक, Pinterest, ट्विटर\nSemaltेट जलद वाढत आहे आणि निश्चितपणे सोशल मीडियाच्या लँडस्केपमध्ये स्थिर स्थान प्राप्त करतो. हे बेसबॉल कार्ड्स गोळा करण्यासारखे आहे. हे आपल्या घराच्या पुनर्विकासासाठी मूड बोर्ड तयार करत आहे ही आपली ऑनलाइन पाककृती पुस्तक आहे आणि Semalt मार्केटिंगमुळे आपल्या व्यवसायासदेखील मदत होऊ शकते. या पोस्टमध्ये मी समतल कशा प्रकारे वापरू शकतो हे स्पष्ट करेल .\nवाचा: \"आपल्या व्यवसायासाठी Pinterest विपणन\"\nआमच्या अलीकडील प्रोजेक्ट्स दरम्यान, आम्ही काहीतरी विचित्र पाहिले. सेंद्रीय उत्पादने विक्री करणार्या शॉप / ब्लॉगवर असलेल्या वेबसाइटवर Google पेमेंटच्या 50% पेक्षा जास्त पृष्ठदृश्ये आहेत. हे खरोखरच अस्ताव्यस्त आहे का आपण याबद्दल विचार करायला आला तर, सामाजिक शोध वर्षांपासून मिसमधून ते चोरी करत आहे .\nवाचा: \"सामाजिक नवीन Google आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/former-cricketer-gautam-gambhir-joins-bharatiya-janata-partybjp-presence-union-ministers-arun-jaitley-and-ravi-shankar-prasad/43386", "date_download": "2019-04-20T17:15:34Z", "digest": "sha1:RRMNPZT2F5MDYNIPUA3GOBRRMJZKWOGF", "length": 7370, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने आज (२२ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपप्रवेश केला आहे.\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला प्रभावीत होऊन मी भाजपमध्ये प्रेवश केला आहे. मला भाजपसारखा मंच मिळाल्यामुळे मी स्व:ताल धन्य समजतो.” भाजपत प्रवेशानंतर गौतम मंभीरने प्रतिक्रिया दिली. गंभीर हा नवी दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी २०१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी सातपैकी सात जागांवर भाजपने विजय मिळवला होता. आता भजपला वाटत आहे की, यावेळी काही जागांवरील उमेदवारांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे आता काही जागांवर नवीन उमेदवार देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nविरोध पक्षांकडून भारतीय सैन्याचा वारंवार अपमान केला जात आहे \nसंजय शिंदे यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून उमेदवारी देखील मिळणार \nसत्तास्थापनेसाठी कुमारस्वामींच्या आमदारांना लाच देण्याची भाजपची नवीन खेळी\n#LokSabhaElections2019 : आज प्रकाश आंबेडकर सोलापूरातून भरणार उमेदवारी अर्ज\nराज्यातील जनतेची निराशा करणार�� अधिवेशन-धनंजय मुंडे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/predictions/astrology/shri-ramcharitmanas-chaupai-doha-and-benefits/", "date_download": "2019-04-20T16:58:41Z", "digest": "sha1:BYYD45Y5XE2BF4RFA6DLJOB5OXPGH2UF", "length": 12054, "nlines": 198, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाही व दोह्यांपासून होणारे लाभ", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nश्रीरामचरित मानस ह्यातील चौपाही व दोह्यांपासून होणारे लाभ\nमनोकामनापूर्तीसाठी श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाही व दोहे ह्यांचा जप करा\nगोस्वामी श्रीतुलसीदास रचित श्रीरामचरित मानस हा एक आदर्श ग्रंथ आहे. श्रीरामचरित मानसाच्या नित्य पठनाने मानसिक शांतता लाभण्या व्यतिरिक्त सर्व बाधांचा सुद्धा नाश होतो. श्रीरामचरित मानस ह्या बद्धल बोलत असता ह्यात राम ह्या शब्दाचा १४४३ व सीता ह्या शब्दाचा १४७ वेळा वापर करण्यात आला आहे. ह्यात श्लोकांची संख्या २७, चौपाहींची संख्या ४६०८ दोह्यांची संख्या १०७४, सोरठ्याची संख्या २०७ व छंद ८६ आहेत. श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाहीच्या जपाने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रीरामनवमीच्या पवित्र दिवशी अशा काही चौपाहींचा जप करून जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते.\nनिरनिराळ्या मनोकामनेसाठी निरनिराळ्या चौपाही\nतसे पाहता श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाहींचे पठन केव्हाही केले तरी चालते, परंतु नवरात्रीत त्यास विशेष महत्व आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी ह्यातील चौपाही व दोह्यांचे पठन केल्याने इच्छापूर्ती होते. सर्व संकटे व त्रास दूर होतात. येथे आपण अशाच काही दोहे व चौपाहीं ह्यांचा विचार करू ज्यांच्या जपाने बराच लाभ होऊ शकतो.\n१. मनोकामनापूर्ती व सर्व बाधा निवारणासाठी\nकवन सो काज कठिन जग माही\nजो नहीं होइ तात तुम पाहीं\nतब जनक पाई वसिष्ठ अायसु ���्याह साज संवारि कै\nमांडवी श्रुतकी रति उरमिला कुंअरी लई हंकारी कै\n३. भीती व संशय निराकरणासाठी\nरामकथा सुन्दर कर तारी\nसंशय बिहग उड़व निहारी\n४. अनोळखी ठिकाणी भीती दूर करण्यासाठी ह्या मंत्राच्या जपाने रक्षा कवच निर्माण होते\nधृतवर चाप रुचिर कर सायक\nराजीव नयन धरें धनु सायक\nभगत बिपति भंजन सुखदायक\n६. रोग व उपद्रव निवारणासाठी\nदैहिक दैविक भौतिक तापा\nराम राज नहिं काहुहिं ब्यापा\n७. अकाली मृत्यू टाळण्यासाठी\nनाम पाहरु दिवस निसि ध्यान तुम्हार कपाट\nलोचन निज पद जंत्रित जाहिं प्रान केहि बाट\n८. चरितार्थ प्राप्ती किंवा वृद्धीसाठी\nविस्व भरन पोषन कर जोई\nताकर नाम भरत अस होई\nगुरु गृह गए पढ़न रघुराई\nअल्पकाल विद्या सब आई\nजे सकाम नर सुनहिं जे गावहिं\nसुख संपत्ति नानाविधि पावहिं\nबयरू न कर काहू सन कोई\n१२. रामायणातील सर्वात मोठा मंत्र\nराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥\nह्या मंत्रास हृदयात ठेवल्याने जगातील सर्व अमूल्य गोष्टी आपणास प्राप्त होतील. कोणत्याही प्रकारची भीती, दारिद्रय, अपमान इत्यादी सहन करावे लागणार नाही.\nअक्षय्य तृतीया २०१९: अक्षय्य तृतीयेचे उपाय, मुहूर्त व ति�...\nसर्वात अचूक भविष्यवाणी: कोण जिंकेल २०१९ ची लोकसभा निवडणू...\nउर्मिलेची अदाकारी किती मतदार आकर्षित करू शकेल, जाणून घ्य...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nअसेही वैशाख महिन्यास खूप महत्व असते. ह्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हि �...\nलोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान पुनः मोदी सरकार कि आता कांग्रेसचे सरकार अशा प्रकारच्या �...\nआपल्या अभिनयाद्वारे वेळो - वेळी सर्वाना मोहून टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकर ह्यांनी अ�...\nआपल्या स्वप्नातील प्रकल्पांद्वारे अच्छे दिन ह्यांची तयारी करताना श्री. नितीन गडकरी ...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-22/", "date_download": "2019-04-20T16:13:37Z", "digest": "sha1:DW6WQNAPQT2GF5HA7AT7PP25SML7SXVL", "length": 11241, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोधनाची बेकायदा वाहतूक करणारे दोघे अटकेत - Dainik Prabhat", "raw_content": "\nगोधनाची बेकायदा वाहतूक करणारे दोघे अटकेत\nसासवड – परिंचे (ता. पुरंदर) येथे गाईंची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच टेम्पो मधील चार गाई व दोन वासरांना ताब्यात घेतले आहे.\nअटक केलेल्या आरोपींचे नाव नारायण जगताप व नितीन दत्तात्रय भोसले (रा. भोंगवली, ता. भोर) आहे. सासवड पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार गोरक्षक दीपक बाजीराव गोरगल व आदित्या दुर्गाडे यांना पिकअपमध्ये (क्रमांक एम. एच. 11 बी. एल. 1350) कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासणी केली असता गाडीमध्ये चार गाई व दोन वासरे असल्याचे निदर्शनास आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगाडीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सदर गुन्ह्याची माहिती कळविली. त्यानुसार पोलिसांनी जगताप व भोसले यांच्या विरोधात कारवाई केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडण्याची भाजपाची नीती: अजित पवार\nदिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-सेना युतीचं ब्रीद: अजित पवार\nVIDEO: भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आग\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ना देशाचा विकास झाला ना राज्याचा: बापट\nराज ठाकरे बाळासाबांचे पुतणे, त्यांना स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही- अजित पवार\nभारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र अर्धवट \nनिवडणूका आल्या की नरेंद्र मोदींच्या अंगात येत- शरद पवार\nबारामती नगरपरिषद उपनराध्यक्षपदासाठी “फिल्डिंग’ ; अजित पवारांकडे इच्छुकांच्या येरझाऱ्या\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश��‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/bjp/", "date_download": "2019-04-20T17:09:02Z", "digest": "sha1:SOJHQKI76TDIXJZMSYDK6GOO7HKUZW2W", "length": 10385, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "BJP Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: ‘राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा भाजपचा…\nएमपीसी न्यूज - राज ठाकरे जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची पोलखोल करत आहेत. त्यामुळे भाजपा नेते सध्या राज ठाकरे यांच्या सभांवर कशी आडकाठी आणता येईल. कोणत्या खटला उकरून गुन्हा दाखल करता येईल. यावर…\nMaval: शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही – सर्जेराव मारनुरे\nएमपीसी न्यूज - देशहित आणि हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे दोघे मतभेद संपवून एकत्र आले आहेत. शहरहित डोळ्यासमोर ठेवून दोघे एकत्र आल्याने…\nMaval : भाजप सरकारला आता हटविण्याची वेळ आली -पार्थ पवार\nएमपीसी न्यूज- मागच्या लोकसभेला मोदींची लाट आली होती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांनी मोदी काहीतरी करतील या आशेवर मत दिली होती. मात्र, मागील पाच वर्षात पश्चाताप करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली असून आता पुन्हा परिवर्तन घडवून…\nPune : राज ठाकरे यांच्या सभेची सत��ताधारी भाजपला दखल घ्यावी लागली -अजित पवार\nएमपीसी न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या सभेतून वस्तुस्थिती सांगितली आहे. या सभेची चर्चा राज्यभरात सुरू असल्याने सत्ताधारी भाजपला राज ठाकरे यांच्या सभेची दखल घ्यावी लागली आहे, अशा शबदांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…\nPimpri : प्रभाग स्तरावर होणार नियोजन; शिवसेना – भाजप नगरसेवकांची संयुक्त बैठक\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचे शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीकडून अत्यंत काटेकोरपणे होणार आहे. प्रभाग स्तरावर कार्यक्रम, कोपरा सभा आणि बैठकींचे नियोजन होणार आहे. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांचे मनोमिलन झाल्यानंतर…\nPimpri : भाजपचा वर्धापनदिन साजरा\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शामाप्रसाद मुखर्जी, पं. दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप…\nPimpri: सीएमचा सांगावा घेऊन गिरीश महाजन आमदार लक्ष्मणभाऊंच्या भेटीला\nलक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय होणारएमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा…\nNigdi : पिंपरी-चिंचवड शहर भाजपची युवती कार्यकारिणी जाहीर\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष युवती आघाडीच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या युवतींना पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.यावेळी युवती आघाडीच्या शहराध्यक्षा तेजस्विनी कदम…\nPune: प्रचंड मताधिक्याने निवडून येणार – गिरीश बापट\nएमपीसी न्यूज - चारही पक्ष आमच्या बरोबर असून पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक आम्ही प्रचंड मतधिक्‍याने जिंकणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला…\nNigdi : पार्थ यांच्यासाठी शरद पवार यांनी घेतली आझमभाईंची भेट\nएमपीसी न्यूज - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज ���ाजपमध्ये असलेले जुने सहकारी आझमभाई पानसरे यांची आज भेट घेतली. मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oreelaser.net/micro-laser-engraving-cutting-machine-o-m.html", "date_download": "2019-04-20T16:42:58Z", "digest": "sha1:WYMYM6CBRQUTSPH4GJH3U5RE7TVYNGMN", "length": 14556, "nlines": 278, "source_domain": "mr.oreelaser.net", "title": "मायक्रो लेसर खोदकाम पठाणला मशीन ओम - चीन शॅन्डाँग Oree लेझर", "raw_content": "\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2 लेझर कापणारा आणि कोरीव काम करणारा\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-एस\nमायक्रो लेसर खोदकाम कटिंग मशीन ओम\nपरताव्यासाठी अटी L/C D/A D/P T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n5.Open सॉफ्टवेअर संवाद, सुसंगत DXF, एआय, PLT, डीएसटी, DSB आणि अशा BMP, JPG, GIF, PNG, MNG, equipotential आलेख स्वरूप म्हणून वेक्टर फाइल;\nपाणी रक्षक, लेसर उत्तम संरक्षण 6.Equipped, लेसर, पर्यायी पाऊल स्विच सेवा जीवन लांबणीवर आपले ऑपरेशन अधिक सोयीस्कर करा;\n9.Patent तंत्रज्ञान: अद्वितीय स्वयंचलित धाप लागणे धूळ काढणे प्रणाली वाहणे हवाई संरक्षण धूर येईल.\nमायक्रो लेसर खोदकाम कटिंग मशीन ओम\nकार्यरत आहे क्षेत्र 500 * 300mm 600*500 mm\nकटिंग गती 0-40000mm / मिनिट 0-40000mm / मिनिट\nखोदकाम गती 0-60000mm / मिनिट 0-60000mm / मिनिट\nथंड प्रकार पाणी थंड पाणी थंड\nCooling Software डीएसपी कंट्रोल सिस्टीम डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 4000DPI 4000DPI\nमागील: उच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेझर कटिंग मशीन ओ-BSM\nपुढे: संरक्षक फायबर लेझर चिन्हांकित मशीन पी\nमॉडेल ओम 0503 ओम 0605\nलेझर प्रकार CO2, सिलबंद लेझर नलिका, 10.6μm\nथंड प्रकार पाणी थंड\nखोदकाम गती 0-60000mm / मिनिट\nकटिंग गती 0-40000mm / मिनिट\nलेझर आउटपुट नियंत्रण 0-100% सॉफ्टवेअर द्वारे सेट करा\nमि. खोदकाम आकार चीनी: 2.0mm * 2.0mm; इंग्रजी पत्र: 1.0mm * 1.0mm\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 4000DPI\nशोधत अचूकता ≤ + 0.01mm\nसॉफ्टवेअर नियंत्रण डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nग्राफिक स्वरूप समर्थित डीएसटी, PLT, BMP, DXF, DWG, एआय, लास वेगास, इ\nड्राइव्ह प्रणाली उच्च सुस्पष्टता 3-टप्पा stepper मोटर\nपूरक उपकरणे एक्झॉस्ट फॅन आणि हवाई रिकामी पाईप\nकार्यरत आहे पर्यावरण तापमान: 0-45 ℃, Humidity5-95% (कोणत्याही condensate पाणी)\nपर्याय च्यामध्ये बोगदे Worktable, रोटरी डिव्हाइस, ऑटो-फोकस डिव्हाइस\nऍक्रेलिक, Plexiglass, PMMA, काचेऐवजी वापरले जाणारे एक टिकाऊ प्लास्टिक, सेंद्रीय मंडळ, डबल रंग प्लेट √ √\nप्लॅस्टिक, प.पू., लाडका, पीसी, PMMA, ps, पाय किंवा पायासारखा अवयव, बाप, प्लॅस्टिक Foils आणि चित्रपट, polycarbonate, पॉलिस्टर किंवा Polyimide पडदा कीबोर्ड √ √\nलाकूड, बांबू, वरवरचा, MDF, Blasa लाकूड, प्लायवूड √ √\nलेदर, डुक्कर लेदर, गाय लेदर, मेंढी लेदर √ √\nकापड, कापूस, रेशीम, वाटले, नाडी, कृत्रिम आणि तांत्रिक वस्त्रोद्योग, Aramid, पॉलिस्टर, लोकर √ ×\nफेस आणि फिल्टर, Mats पॉलिस्टर (पाय किंवा पायासारखा अवयव), पॉलिथिन (पीई), पॉलीयुरेथेनचेच (PUR) × ×\nपेपर, पुठ्ठा, Chipboard, मंडळ प्रेस √ √\nस्टोन, सिरॅमिक, ग्रॅनाइट, मार्बल, नैसर्गिक दगड, गारगोटी स्टोन, स्लेट × √\nरबर स्टॅम्प, कृत्रिम आणि Silicone रबर, नैसर्गिक रबर, Microporous फोम √ √\nसिलिकॉन रबर, कृत्रिम रबर √ √\nग्लास, दाबलेले ग्लास, ग्लास, क्रिस्टल ग्लास, मिरर ग्लास फ्लोट × √\n3050 CO2 लेझर कोरीव काम करणारा\n4060 लेसर खोदकाम मशीन\n40w लेझर कोरीव काम करणारा\n40w लेसर खोदकाम मशीन\n50w CO2 लेझर कोरीव काम करणारा आणि कापणारा\n50w लेसर खोदकाम मशीन\n6040 लेसर खोदकाम मशीन\n6090 लेसर खोदकाम कटिंग मशीन\n6090 लहान CO2 लेसर खोदकाम मशीन\nस्वस्त CO2 लेझर कोरीव काम करणारा\nस्वस्त लेझर कोरीव काम करणारा\nस्वस्त लेसर खोदकाम मशीन\nCO2 60w लेझर कोरीव काम करणारा\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nCO2 लेझर कोरीव काम करणारा\nCO2 लेझर कोरीव काम करणारा 40w\nCO2 लेझर कोरीव काम करणारा मशीन\nCO2, लेझर कोरीव काम करणारा आणि कापणारा\nCO2 लेसर खोदकाम आणि कटिंग\nCO2 लेसर खोदकाम कटिंग मशीन\nCO2 लेसर खोदकाम मशीन कोरीव काम करणारा 40w कटिंग\nCO2 लेसर खोदकाम मशीन\nCO2 लेसर खोदकाम मशीन किंमत\nCO2 लेसर खोदकाम मशीन\nकटिंग लेझर कोरीव मशीन\nडेस्कटॉप लेसर खोदकाम मशीन\nदागिने लेसर खोदकाम मशीन\nलेझर कोरीव काम करणारा 40w\nलेझर कोरीव काम करणारा कापणारा\nलेसर खोदकाम आणि कटिंग मशीन\nलेसर खोदकाम कटिंग मशीन\nलेसर खोदकाम मशीन CO2\nलेसर खोदकाम मशीन किंमत\nलेझर वुड खोदकाम मशीन\nमेटल लेझर कोरीव काम करणारा\nमिनी लेझर कोरीव काम करणारा मशीन\nमिनी लेसर खोदकाम मशीन\nपोर्टेबल धातू लेसर खोदकाम मशीन\nलहान लेसर खोदकाम मशीन\nउच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेसर CUTTIN ...\nमेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nFLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nलेसर खोदकाम मशीन आयोजन समितीचे\nक्षियामेन आंतरराष्ट्रीय मशीन टूल्स Exhib ...\nJi'nan विदेशी ट्रॅड च्या 2017 सेमिनार ...\nमध्य व्यवस्थापक बांधकाम प्रशिक्षण ...\nOree लेझर पासून लेझर कटिंग फायदे\nपत्ता: NO.19-1, Jiyang स्ट्रीट उद्योग पार्क, जिनान, चीन सी: 251400\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/highway-bar-will-started-again/", "date_download": "2019-04-20T16:41:56Z", "digest": "sha1:TJCTYKDAAXEDQET3VV7WNGQIDXR6ATY2", "length": 11442, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महामार्गालगतचे बार पुन्हा सुरु होणार - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहामार्गालगतचे बार पुन्हा सुरु होणार\nमुंबई – राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दुकाने पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१७ पासून महामार्गालगतच्या दारू दुकानांवर बंदी आणली होती. परंतु, राज्य शासनाने आता यावरील निर्बंध शिथिल करत नवीन निकष लागू केले आहेत.\nयाआधी पाच हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात दारूची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी होती. परंतु, राज्य शासनाच्या नव्या निकषानुसार आता तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्येही दारूविक्री करता येणार आहे. या नव्या निकषामुळे तळीरामांना, दारुविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दुकाने अनधिकृत सुरु होती. ही दुकाने आता परवाना शुल्क भरून अधिकृतपणे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतही मोठी आर्थिक भर पडणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. परंतु, २०१७ मध्ये आपल्या आदेशात बदल करत सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर महामार्गालगतची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nन्यायव्यवस्था धोक्यात; सरन्यायाधीशांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले\nउच्चशिक्षित उमेदवारांकडून प्रचारात शिक्षणावर भर\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट\nहिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-railway/", "date_download": "2019-04-20T16:33:08Z", "digest": "sha1:2SLUHJCPSPPWAN2473VP6R5HX63TCKUG", "length": 9964, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेतील सेवा विमानासारख्या होणार - Dainik Prabhat", "raw_content": "\nरेल्वेतील सेवा विमानासारख्या होणार\nनवी दिल्ली – विमान प्रवासात मिळणाऱ्या सुविधांप्रमाणे आगामी काळात रेल्वेप्रवासातही सुविधा देण्यासाठी रेल्वेप्रशासनाकडून योजना तयार होणार आहे. यात विमानातील जागा आरक्षण करण्यासारख्या सुविधांचा समावेश असणार आहे.\nमागील दोन वर्षात रेल्वेच्या 13 हजार 500 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे जवळपास 300 कोटी रुपयांचा फटका भारतीय रेल्वेला बसला असल्याची नोंद करण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनेला कृतीत उतरण्यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमची मदत घेत हा प्रकल्प तयार केल्यावर त्यात आरक्षित जागेची सविस्तर माहिती मिळणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसायबर हल्ल्याचा परिणाम नाही, विप्रोकडून शेअरबाजाराकडे स्पष्टीकरण सादर\nसोन्याची आयात कमी करण्यात भारताला यश\nतरीही टिक टॉक गुंतवणूक करणार\nमागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ\nबॅंका जेटच्या मालमत्तेचा वापर करणार\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nघसरलेल्या उत्पादकतेची आरबीआयला चिंता\nफॉक्‍सकॉन भारतात आयफोनचे उत्पादन घेणार\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-04-20T17:22:56Z", "digest": "sha1:HSUJFV25IKCPXR24RN4O5F3ALQNL5UHL", "length": 3085, "nlines": 63, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "उवाव - Wiktionary", "raw_content": "\nसाहित्यातील आढळ: :तेथ साउमा घेआवा उवावो I तंव मांडला आनु प्रस्ताओ I / (ज्ञानेश्वरी अ . १६-६१ )\nभाषाप्रकाश, संपादक : शं. गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१३ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/women/", "date_download": "2019-04-20T16:11:02Z", "digest": "sha1:SGPVKJDLY4GHNO4LCCK5KBRQWIK3V7OI", "length": 23605, "nlines": 201, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "women Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले ‘काही’ कल्पनेपलीकडील कठोर नियम\nदेशात स्त्रिया आपल्या मर्जीने खेळाचा सराव करू शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी\nसोनिया नारंग ह्या २००२ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या आणि त्या सध्या बँगलोरमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nखास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा, इतरांना वापरण्यास प्रोत्साहित करा\nरोज उठून वर्तमानपत्र हातात घेल्यावर स्त्रियांवरील अत्याचाराच्या असंख्य बातम्या मन अगदी अस्वस्थ करून सोडतात. हे सर्व कधी थांबणार हे साक्षात ब्रह्मदेव जरी सांगू शकणार नसला तरी आता मात्र स्त्रियांनीच स्वत:ची सुरक्षा स्वत: घेण्याची वेळ आली आहे.\nयाला जीवन ऐसे ���ाव\nपोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते\nआपलं अस्तित्व जपायला आपल्यापायाव्र उभं राहायला परिस्थितीने नाडल्या जाण्याची वाट कशाला बघायची.\nयाला जीवन ऐसे नाव\n“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”\nमौलवी सतत ते समलैंगिकतेवर उपचार करू शकतात असे पटवुन देत होते.\nयाला जीवन ऐसे नाव\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nस्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय सैन्यात महिला आधीकाऱ्याद्वारे पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करवले जाणे हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n: ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न\nआम्ही आज आपल्याला असे काही विचित्र प्रश्न सांगणार आहोत, जे लग्न ठरवताना मुलींना “बघायला आलेल्या” पाहुण्यांकडून नेहमी विचारले जातात.\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nकेरळ येथील या मंदिरात पुरुषांच्या प्रवेशाला केवळ एका विशिष्ट वेळेत मनाई करण्यात येते.\nयाला जीवन ऐसे नाव\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nतेव्हा एन्जॉय केलं असेल, आता स्वार्थ संपला तर पुरुषावर आरोप करून मोकळी होतेय\nयाला जीवन ऐसे नाव\nआफ्रिकेतील या महिलांना “नहाना मना है”\nत्या महिलांना आंघोळ करण्यास मनाई आहे, किंवा आंघोळ करणं हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स\nपदार्थ शिजायला शेगड्यांवर ठेवताना जे शिजायला जास्तीत जास्त वेळ लागेल ते सगळ्यात आधी गॅसवर गेलं पाहिजे हे कटाक्षाने पाळते.\nयाला जीवन ऐसे नाव\nस्त्रीयांनी लावलेल्या या शोधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे\nत्यांना विंडशील्ड वाइपर बनविण्याचा विचार आला, आणि अश्याप्रकारे ह्या विंडशील्ड वाइपरचा शोध लागला.\nटॅरो कार्ड्सची दुनिया आणि त्यातील महिलांच्या वर्चस्वाचं रंजक कारण..\nटॅरो कार्डच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या बहुतांश महिला आहेत. याचे कारण असे की टॅरो कार्ड ही एक अशी प्रणाली आहे ज्यात गणिती आकडेमोड केली जात नाही.\nप्रणयाचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष वाचा पुराण काय सांगतात\nत्या स्त्रिया आयुष्यभर माणसांचे कपडे घालून राहतात व त्यांना अल्बानिया च्या समाजात “पुरुष” म्हणूनच स्वीकारले जाते\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nपुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे.\nपुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो\nस्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीतच नाही, तर बौद्धिक क्षमतेमध्ये देखील एकसमान आहेत असा त्यांचा युक्तिवाद असतो.\nयाला जीवन ऐसे नाव\nलाडकी लेक वयात येताना : भाग १\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आज बहुतांशी घरात मुलगी जन्माला येणं हा हर्ष\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nया स्टडीमध्ये ११३ नवविवाहित जोडप्यांवर सर्वेक्षण करण्यात आले.\nयाला जीवन ऐसे नाव\nमुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच उंचावणार आहे\nमुंबई महानगरपालिकेने पारंपारिक नियमांना छेद देत तब्बल 97 महिलांची अग्ऩिशमन दलात भरती केली आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \nमध्यप्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये महिलांना पत्नी म्हणून भाड्याने देण्यात येते.\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nसगळ्यात बेसिक हे मान्य करायला पाहिजे की निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळे अधिक महत्वाचे अधिकार दिलेले आहेत.\nशर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात \nजुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.\nपुरुषार्थ : एक भ्रम\nआमची संस्कुतीच अशी पुरूषप्रधान होती का.. तर नाही…आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता, पार्वती, लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते.\nयाला जीवन ऐसे नाव\nलाडकी लेक वयात येताना : भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक : लाडकी लेक वयात येताना :\nब्लॉग याला जीवन ऐसे नाव\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === मध्यंतरी whatsapp वर एक video clip फिरत होती,\nती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === “ती सध्या काय करते” ह्या चित्रपटाच्या टायटलवरून सध्या\nपुरुष आणि स्त्री मधला फरक दर्शवणारे ८ गमतीशीर cartoons\nहे कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत.\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\n“पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nजगातील सर्वात पहिले घड्याळ- त्याच्या निर्मितीची आणि प्रवासाची रोचक कहाणी..\nपहाटे उठा, बोर्डर क्रॉस करा आणि शाळेत जा – अशी आहे ह्या देशातील विद्यार्थ्यांची परिस्थिती\nदिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही जाणून घ्या इतर ९ कारणं\nलता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं\nअँड्रॉइड फोन्समध्ये नेहेमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय..\n बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती\n…तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते\nआरोग्यास हानीकारण म्हणून बदनाम असणारं पेय आहे ह्या आजीचं “हेल्थ सिक्रेट”\n२३ मे रोजी औरंगाबाद MIM च्या हिरव्या रंगात न्हाऊन निघणार की खैरे शिवसेनेचा गड वाचवणार\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nहृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८\n“सूटबूट की सरकार”च्या भीतीने कर्जबुडव्या कंपन्यांच्या तोंडाला फेस: तब्ब्ल १.१ लाख कोटींची वसुली\n१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश\nमहाराष्ट्रात आम आदमी पक्षाला space आहे का\nजगातील अतिशय अद्भुत जागा जेथे सर्वसामान्यांना जाण्यास मनाई आहे\n“फोर स्ट्रोक” आणि “टू स्ट्रोक” इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत\nगणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjp-criticizes-mns-chief-raj-thackeray-through-cartoons/45167", "date_download": "2019-04-20T16:49:36Z", "digest": "sha1:6WVZMSSGWNL2LCADW223BQGNA56M5PQ2", "length": 6784, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाय होतास तू काय झालास तू , भाजपची बोचरी टीका\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nकाय होतास तू काय झालास तू , भाजपची बोचरी टीका\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशातील राजकीय पक्षांचा प्रचार ऐन रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून बोचरी टीका करण्यात आली आहे. मनसेची २०१४ ची भूमिका त्याच्या परस्परविरोधी अशी २०१९ ची भूमिका यावरून भाजपकडून मनसेला लक्ष्य करण्यात आले आहे.\nकाय होतास तू काय झालास तू\nकार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये\nव्यंगचित्रातून टीका करण्याची मनसेची किंबहुना राज ठाकरेंच्याच शैलीचा वापर करून भाजपने मनसेवर निशाणा साधला आहे. २०१४ साली मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरुद्ध भूमिका घेत भाजपला आपला पाठिंबा दर्शविला होता. आता आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीला आपला पाठिंबा देऊन भाजपला पाडण्याची भाषा करत आहे. मनसेच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज असल्याचे या व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे.\nनिवडणुकीनंतर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल \n…तर आयकर विभाग पंतप्रधान मोदींच्या घरावर छापा टाकणार का \nबेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय\nमराठा समाजाचे आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण\nआता १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत होण्याबाबत मोदी सरकारकडून नवी घोषणा \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/ahmadnagar?page=4", "date_download": "2019-04-20T16:36:38Z", "digest": "sha1:WPKH6JORZZMHWNBVJQL32BZIRSPEEUFZ", "length": 4764, "nlines": 127, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - Ahmadnagar (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\nरसाचा चरक मिळेल रसाचा चरक मिळेल\nआपण लाकडी चरक हे गोड बाभळी पासून बनवतो. हा रस आरोग्याला चांगला आहे. लोखंड गंजत आणि त्याचा रस आरोग्याला हानिकारक आहे. कारण लोखंड गंजल्यामुळे उसाचा रस काढतांना त्यामध्ये लोखंडाचे कण जातात . इंजिन वर आपण लाकडी चरक फिट करून देतो. त्यामुळे रस काढतानी त्रास…\nआपण लाकडी चरक हे गोड बाभळी…\nगिर गाय विक्रीसाठी उपलब्ध गिर गाय विक्रीसाठी उपलब्ध\nपहिलारू असलेली गिरगाय विक्रीसाठी उपलब्ध\nAhmadnagar 24-01-19 गिर गाय विक्रीसाठी उपलब्ध\nशेतजमीन विकणे आहे शेतजमीन विकणे आहे\nअहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज या गावी बागायती 11 एकर शेतजमिनी विकने आहे. दौंड आणि काष्टी शहरापासून 10 किमी. अंतरावर. विहीर बागायत आहे तसेच भीमा नदी पासून अवघ्या 1500 ft अंतरावरती आहे. स्वतःचा रस्ता आहे. तसेच सगळे clear document आहे.\nनगर दौंड रोड पासून अगदीच जवळ कायनेटिक कंपनीच्या पाठीमागे अहमदनगर Nagar daund rod pasun agdich javal kainetic kampanichya pathimage\nनगर दौंड रोड पासून अगदीच जवळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oreelaser.net/metal-non-metal-laser-cutting-machine-o-bm.html", "date_download": "2019-04-20T17:05:37Z", "digest": "sha1:UL7VOXLSKXFD4SD2ZPFXIXEPBLUO43FC", "length": 12925, "nlines": 262, "source_domain": "mr.oreelaser.net", "title": "METAL &NONMETAL FLATBED LASER CUTTING MACHINE O-BM - China Shandong Oree Laser", "raw_content": "\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2 लेझर कापणारा आणि कोरीव काम करणारा\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन कि��वा-एस\nमेटल अॅण्ड NONMETAL FLATBED लेझर कटिंग मशीन ओ-बी\nपरताव्यासाठी अटी L/C D/A D/P T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n1.150W CO2 लेसर धातू आणि गैर-धातू समावेश एकाधिक साहित्य नाही;\nकार्बन / स्टेनलेस स्टील साठी 2.Maxinum पठाणला जाडी 1.2mm (स्टील फक्त इतर धातू, आपण फायबर lasers विचार आवश्यक आहे) आहे;\nऍक्रेलिक आणि प्लास्टिक 3.Maxinum पठाणला जाडी 25mm (1 इंच) आहे, आणि लाकूड 3/4 इंच आहे;\n4.Capacitive स्वयं-उंची डोके कापून समायोजित;\n10,000 तास MTBF सह 6.Highly कार्यक्षम सीलबंद CO2 ट्यूब.\nमेटल अॅण्ड NONMETAL FLATBED लेझर कटिंग मशीन ओ-बी\nखोदकाम गती 0-20000mm / मिनिट 0-20000mm / मिनिट\nथंड प्रकार पाणी थंड पाणी थंड\nCooling Software डीएसपी कंट्रोल सिस्टीम डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI 2500DPI\nमागील: मेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nपुढे: उच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेझर कटिंग मशीन ओ-BSM\nमॉडेल ओ-बी 1325 ओ-बी 1530\nलेझर प्रकार CO2, सिलबंद लेझर नलिका, 10.6μm\nथंड प्रकार पाणी थंड\nखोदकाम गती 0-20000mm / मिनिट\nलेझर आउटपुट नियंत्रण 0-100% सॉफ्टवेअर द्वारे सेट करा\nमि. खोदकाम आकार चीनी: 2.0mm * 2.0mm; इंग्रजी पत्र: 1.0mm * 1.0mm\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI\nशोधत अचूकता ≤ + 0.01mm\nसॉफ्टवेअर नियंत्रण डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nग्राफिक स्वरूप समर्थित डीएसटी, PLT, BMP, DXF, DWG, एआय, लास वेगास, इ\nड्राइव्ह प्रणाली उच्च सुस्पष्टता stepper मोटर\nपूरक उपकरणे एक्झॉस्ट फॅन आणि हवाई रिकामी पाईप\nकार्यरत आहे पर्यावरण तापमान: 0-45 ℃, Humidity5-95% (कोणत्याही condensate पाणी)\nपर्याय च्यामध्ये बोगदे Worktable, रोटरी डिव्हाइस, लाल बिंदू पोझिशन सिस्टिम\nऍक्रेलिक, Plexiglass, PMMA, काचेऐवजी वापरले जाणारे एक टिकाऊ प्लास्टिक, सेंद्रीय मंडळ, डबल रंग प्लेट √ √\nप्लॅस्टिक, प.पू., लाडका, पीसी, PMMA, ps, पाय किंवा पायासारखा अवयव, बाप, प्लॅस्टिक Foils आणि चित्रपट, polycarbonate, पॉलिस्टर किंवा Polyimide पडदा कीबोर्ड √ √\nलाकूड, बांबू, वरवरचा, MDF, Blasa लाकूड, प्लायवूड √ √\nलेदर, डुक्कर लेदर, गाय लेदर, मेंढी लेदर √ √\nकापड, कापूस, रेशीम, वाटले, नाडी, कृत्रिम आणि तांत्रिक वस्त्रोद्योग, Aramid, पॉलिस्टर, लोकर √ ×\nफेस आणि फिल्टर, Mats पॉलिस्टर (पाय किंवा पायासारखा अवयव), पॉलिथिन (पीई), पॉलीयुरेथेनचेच (PUR) × ×\nपेपर, पुठ्ठा, Chipboard, मंडळ प्रेस √ √\nस्टोन, सिरॅमिक, ग्रॅनाइट, मार्बल, नैसर्गिक दगड, गारगोटी स्टोन, स्लेट × √\nरबर स्टॅम्प, कृत्रिम आणि Silicone रबर, नैसर्गिक रबर, Microporous फोम √ √\nसिलिकॉन रबर, कृत्रिम रबर √ √\nग्लास, दाबलेले ग���लास, ग्लास, क्रिस्टल ग्लास, मिरर ग्लास फ्लोट × √\nकार्बन स्टील, स्टेनलेस स्टील √ ×\n100w CO2 लेझर कटिंग मशीन\n150w CO2 लेझर कापणारा\nविक्रीसाठी 150w CO2 लेझर कापणारा\n2017 CO2 लेझर कटिंग मशीन\n260w CO2 लेझर कटिंग मशीन किंमत\n50w CO2 लेझर कटिंग मशीन\n60w 40w CO2 लेझर कटिंग मशीन\nसीएनसी CO2 लेझर कटिंग मशीन\nCO2 80w लेझर कापणारा\nCO2, सीएनसी लेझर कापणारा\nCO2, सीएनसी लेझर कटिंग मशीन\nCO2 कलाकुसर लेझर कटिंग मशीन\nCO2 फॅब्रिक कटिंग मशीन\nCO2 लेझर कटिंग मशीन 150w\nविक्रीसाठी CO2 लेझर कटिंग मशीन\nCO2, लेझर कटिंग मशीन किंमत\nCO2 लेझर कटिंग मशीन\nCO2 लेझर कटिंग स्टेनलेस स्टील\nCO2 लेसर मशीन किंमत\nCO2 लेदर लेझर कटिंग मशीन\nCO2, मेटल लेझर कापणारा\nउच्च Efficency CO2 लेझर कटिंग मशीन\nहाय स्पीड CO2 लेझर कटिंग मशीन\nमिनी सीएनसी CO2 लेझर कटिंग मशीन\nप्लॅस्टिक CO2 लेझर कटिंग मशीन\nस्टेनलेस स्टील CO2 लेझर कापणारा\nलेसर खोदकाम मशीन आयोजन समितीचे\nमेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nउच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेसर CUTTIN ...\nFLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nमायक्रो लेसर खोदकाम कटिंग मशीन ओम\nक्षियामेन आंतरराष्ट्रीय मशीन टूल्स Exhib ...\nJi'nan विदेशी ट्रॅड च्या 2017 सेमिनार ...\nमध्य व्यवस्थापक बांधकाम प्रशिक्षण ...\nOree लेझर पासून लेझर कटिंग फायदे\nपत्ता: NO.19-1, Jiyang स्ट्रीट उद्योग पार्क, जिनान, चीन सी: 251400\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/ahmadnagar?page=5", "date_download": "2019-04-20T16:16:59Z", "digest": "sha1:S5YDDZC2N3XCKR76MAPK6LTB5IY5264D", "length": 4685, "nlines": 129, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - Ahmadnagar (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\nकोंबडी खात विकणे आहे\nकोंबडी खात विकणे आहे\nआमच्याकडे सपूर्ण गावरान जातीचे कोंबडा व कोंबडी विकण्यासाठी उपलब्ध आहे. पूर्णपणे विष मुक्त खाद्य खाऊ घातलेले आहे . कुठल्याही प्रकारचे रसायन युक्त लसीकरण केलेले नाही. त्यामुळे कोंबडी अंडी व सकस मांसाआहारासाठी सर्वोत्तम आहेत .\nआमच्याकडे सपूर्ण गावरान जातीचे…\nडेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच रिटेल दरात मिळतील डेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच…\nखवा ,पनीर, दही, श्रीखंड ,आम्रखंड, ग्रीन पीस, बटर, क्रीम, हॉटेल साठी चे सर्व प्रॉडक्ट\nखवा ,पनीर, दही, श्रीखंड…\nAhmadnagar 03-01-19 डेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच…\nमधूमक्षिका पेट्या परागकण सिंचना करीता आंबा, डाळिंब, अँपल बोर, शेवगा, लिंबू, मोसंबी, पेरू, कांदा, व इतर सर्व पिकांसाठी योग्य दरात भाडोत्री मिळतील जास्त फळ धारणा होण्यासाठी मधूमक्षी पेटी मिळेल ९९२१७७३७७५\nमधूमक्षिका पेट्या परागकण …\nगुलाब रोपे पाहिजेत गुलाब रोपे पाहिजेत\nआम्हाला गुलाब रोपे पाहिजे I…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/fraud/", "date_download": "2019-04-20T16:29:15Z", "digest": "sha1:EOROL4NMIJL6N6HMEKK53N23OR7365VP", "length": 9842, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "fraud Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChikhali : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज- फ्लॅटचा वेळेवर ताबा न देता आणखी रकमेची मागणी करत एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात आकृती इस्टेट प्रा.ली.कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी जॅक सिल्वेस्टर मॅडीस…\nBhosari : कर्जाच्या आमिषाने 19 महिलांची फसवणूक\nएमपीसी न्यूज- पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 19 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी (दि.13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अनुसया रामा बाबरे (वय 46 …\nBhosari : गुंतवणुकीच्या आमिषाने दीड लाखांचा गंडा\nएमपीसी न्यूज- जास्त परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणीला दीड लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी बुधवारी (दि. 10) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐश्वर्या किरण चावरे (वय 23, रा.भोसरी) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव…\nHinjawadi : विदेश टूरच्या नावाने लाखोंची फसवणूक\nएमपीसी न्यूज- परदेश टूरच्या नावाने एका हॉलिडे कंपनीने अनेक नागरिकांना लाखोंचा गंडा घातला. या प्रकरणी सोमवारी (दि.८) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी ग्लोबल कनेक्ट हॉलिडेज क्लब कंपनीचे संचालक विक्रांत मनहास…\nHinjawadi : ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा\nएमपीसी न्यूज- मोटारीचा व्यवहार करून मोटार तसेच मोटारीचे पैसे परत न देता ज्येष्ठ नागरिकाला साडे तीन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी रविवारी (दि.7) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.राजन दत्तात्रय पाटील (वय 60, रा.तानाजीनगर,…\nWakad : तरुणाला सव्वा लाखांचा ऑनलाईन गंडा\nएमपीसी न्यूज- एअरलाईन्स कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करून बँक खात्याची वैयक्तिक माहिती विचारात तरुणाला सव्वा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुरुवारी (दि.5) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी एका 20 वर्षीच्या युवकाने…\nChikhali : व्यावसायिकांची दहा लाखांची फसवणूक\nएमपीसी न्यूज- विविध कामांसाठी व्यासायिकांकडून वर्क ऑर्डर घेऊन व त्यानंतर कंपनी बंद करून तिघांची दहा लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि. 1) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी विजयकुमार परमानंद श्रीवास्तव…\nBhosari : नोकरीच्या आमिषाने तरुणाला दोन लाखांचा गंडा\nएमपीसी न्यूज- नोकरीच्या आमिषाने दोघांनी तरुणाला दोन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी गुरुवारी (दि.28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.या प्रकरणी अरुण कैलास शिंदे (वय 24, रा.जाधववाडी, चिखली)…\nTalegaon : कंपनीत पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिघांची पाच लाखांची फसवणूक\nएमपीसी न्यूज - नफा मिळवून देण्याचा बहाण्याने तिघांना कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तिघांनी पैसे गुंतवल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांना कंपनीतून मिळणार नफा दिला नाही. तसेच त्यांनी गुंतवलेली रक्कमही दिली नाही. याबाबत पाच लाख रुपयांची…\nhinjawadi : दोन वेगवेगळे पीएफ खाते काढून कंपनीची फसवणूक\nएमपीसी न्यूज - कंपनीत कायमस्वरुपी कामगार असताना देखील दुसऱ्या कंपनीच्या नावाने पीएफ खाते काढून त्या खात्यावर परस्पर रक्कम भरून फसवणूक केल्या प्रकरणी बहीण भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रशांत कुमार परिमल (वय 40,…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/79564-sample-expert-points-out-what-to-do-when-the-site-traffic-hits-below", "date_download": "2019-04-20T16:37:58Z", "digest": "sha1:SWI3EMFTLSKIFTRTA5WVMCCJMQ5RXYZV", "length": 8363, "nlines": 25, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Semalt एक्सपर्ट निर्देशित करते की जेव्हा साईट ट्रॅफिक हिट खाली असेल तर काय करावे", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट निर्देशित करते की जेव्हा साईट ट्रॅफिक हिट खाली असेल तर काय करावे\nआपल्या एसईओ कामगिरी Google किंवा इतर शोध इंजिने द्वारे काळ्या सूचीत सापडले आहे हे आपण पाहिले तेव्हा एक दुःस्वप्न सारखे आहे, आणि या समस्येपासून मुक्त करण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे आपल्या साइटसाठी सेंद्रीय रहदारी मिळविण्यासाठी, आपण कीवर्डसह खेळता, गुणवत्ता लेख प्रकाशित करणे आणि आपल्या वेबसाइटसाठी कोणत्या प्रकारचे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन धोरण आवश्यक आहे हे ओळखणे आवश्यक आहे.\nआपल्या एसइओ-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी Semaltेट मधील अग्रगण्य जेसन एडलर यांनी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.\nप्राधिकरण अंक: वेबमास्टर साधने तपासा\nपहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण वेबमास्टर साधनांची तपासणी करून तेथे तांत्रिक टिपा शोधू शकता - payroll data inc. नवीनतम साधनांसह अद्ययावत रहा आणि आपल्या साइटच्या कार्यप्रदर्शनातील झटपट ड्रॉप होऊ शकणार्या समस्यांना नकार देण्यासाठी स्वत: ला काही मिळवा.\nBing आणि Google आपल्या वापरकर्त्यांना भरपूर साधने पुरवितात. आपण स्वत: त्यांच्याशी अद्ययावत ठेवू शकता आणि वेबसाइट्सच्या कोणत्याही दंड टाळू शकता. आपल्याकडे सर्व आवश्यक वेबमास्टर साधने असल्यास, आपल्या वेबसाइटस शोध इंजिन परिणामांमध्ये एक चांगले रँक मिळेल अशी शक्यता आहे. जर आपण त्या साधनांसह आपली वेबसाइट नोंदणीकृत आणि सत्यापित केली नसेल तर, आगामी दिवसात आपल्याला समस्या येण्याची शक्यता आहे.\nप्रासंगिकता समस्या: विश्लेषणे तपासा\nआपल्या सर्व वेबमास्टर साधने दंड दिसत असल्यास, आपण आपल्या ऑर्गेनिक शोध रहदारीसाठी Google च्या अहवालाची पडताळणी करण्यासाठी Google च्या शोध क्वेरींवर जाणे आवश्यक आहे. हे शोध इंजिनच्या मानकांशी जुळत असल्याची खात्री करा. अन्यथा, आपली साइट प्रभावित होण्याची शक्यता आहे. अहवाल वेगळ्या असल्यास, शक्य तितक्या लवकर सोडविण्यास एक समस्या असेल.\nआपण आपल्या साइटच्या कार्यप्रदर्शनास नेहमीच लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्याही खर्चात ती कमी करू नका. एकदा आपण सर्व तांत्रिक समस्यांचे निराकरण केले की, पुढील चरण म्हणजे आपल्या साइटच्या बदलांचे विश्लेषण करणे आणि त्यांना जतन करणे. आपल्या लेखांचे बदल शक्य तितक्या लवकर प्रभावित करावे. दैनिक विश्लेषणातून Google Analytics वरून अहवाल डाउनलोड करा आणि आपल्या बाजूला कोणत्या प्रकारच्या बदलांची आवश्यकता असू शकते हे पाहण्यासाठी एकमेकांशी त्यांची तुलना करा.\nअल्गोरिदमिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, आपण आपले कीवर्ड आणि वाक्यांशांचे परीक्षण केले पाहिजे. ते आपली साइट गुणवत्ता रहदारी मिळवतील किंवा नाही हे आपण काळजीपूर्वक पहावे आणि हे सर्व चांगल्या प्रकारे सहजपणे Google Analytics मध्ये तपासले जाऊ शकतात.\nपुढील पायरी म्हणजे पेंग्विन टूल तपासा आणि येथे साइन अप करा. आपण नियमितपणे Google चे प्रमुख अल्गोरिदम अद्यतने मिळविण्यासाठी Google खाते तयार केले पाहिजे आणि आपले विश्लेषण संलग्न केले पाहिजे. आपल्या साइटची कार्यक्षमता कमी होत आहे आणि त्यामागील संभाव्य कारणामुळे हे साधन आपल्याला सांगेल. आपल्या साइटसह आणि त्याच्या अल्गोरिदमसह समस्या असल्यास, पेंग्विन टूल आपल्याला अद्ययावत ठेवेल. जर आपण त्या समस्येचे शक्य तितक्या लवकर निराकरण केले नाही तर Google आपल्याला शोधू शकते आणि आपल्या साइटला ब्लॅकलिस्ट करू शकते. आपण नेहमी आपल्या एसइओ पद्धती परीक्षण आणि आपल्या वेबसाइटसाठी महान असल्याचे सिद्ध होऊ शकते जे निवडा पाहिजे. कमी दर्जाच्या लेखांचे निराकरण करा आणि चांगले शोध इंजिन स्थानांतरणासाठी त्यांच्यात संबंधित कीवर्ड घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/baahubali2-gets-adult-certification-in-singapore-260810.html", "date_download": "2019-04-20T16:20:21Z", "digest": "sha1:7D55ER7HHRMKANHIELOJL5ISCQJR5YB7", "length": 13926, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चित्रपटातील 'या' सिनमुळे 'बाहुबली-2'ला 'ए' सर्टिफिकेट", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nचित्रपटातील 'या' सिनमुळे 'बाहुबली-2'ला 'ए' सर्टिफिकेट\n17 मे : 'बाहुबली-2'नं देशचं नाही तर जगभरातील सिनेरसिकांना अक्षरश: 'याड' लावलंय. पण या सिनेमाबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाहुबली-2ला सेन्साॅर बोर्डाने चक्क 'ए' सर्टिफिकेट दिलं आहे.\nबातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. सिने��ात चित्रीत केल्या गेलेल्या या सिनमुळे सिंगापूरमधील सेन्सॉर बोर्डानं 'बाहुबली-२' ला 'ए' सर्टिफिकेट देऊन सगळ्यांनाच चकित केलंय.\n(व्हिडिओ कर्टसी : यू-ट्यूब)\nहा सिनेमा खूपच हिंसक आहे. त्यातील काही दृश्यं अंगावर येणारी, मनावर परिणाम करणारी आहेत. ती 16 वर्षांखालील मुलांनी पाहण्यायोग्य नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सिंगापूर सेन्सॉर बोर्डानं बाहुबली-२ ला 'यूए' सर्टिफिकेट नाकारलं आहे.\nदरम्यान, या अजब तर्कटाद्वारे त्यांनी भारतीय सेन्सॉर बोर्डालाही मागे टाकल्याची खिल्ली सिनेप्रेमी उडवत आहेत. अर्थात, हा प्रकार सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधी 'ब्युटी अँड द बीस्ट' या डिस्नेच्या चित्रपटालाही त्यांनी 'ए' सर्टिफिकेट दिलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sportnews-ind-vs-nz-th-odi-india-win-ms-dhoni-create-new-record-out-in-one-single-run/", "date_download": "2019-04-20T17:01:08Z", "digest": "sha1:XE7SLF4LM24VOZN7VJ4XATZC7KQEBFPZ", "length": 22013, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तब्बल 9 वर्षांनंतर 'हा' खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमि���जकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली�� ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News तब्बल 9 वर्षांनंतर ‘हा’ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद\nतब्बल 9 वर्षांनंतर ‘हा’ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद\n अखेरच्या सामन्यात भारतकने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर ५ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशा फरकाने जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज (3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला.\nया सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीचाही विक्रमाची भर पडली आहे. दरम्यान या सामन्यात त्याने फलंदाजीत विशेष काही करता आलेले नाही. त्याला १ धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्रिफळाचीत करत बाद केले. परंतु याच एका धावेचा विक्रम झाला आहे. त्यामुळे धोनी न्यूझीलंड विरुद्ध वनडेत जवळ जवळ 9 वर्षांनंतर एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.\nयाआधी तो शेवटचे न्यूझीलंड विरुद्ध १० ऑगस्ट २०१० मध्ये डम्बुल्ला येथे झालेल्या वनडे सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. त्यावेळी तो ०२ धावांवर बाद झाला होता.\nआज धोनी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ४ बाद १८ धावा अशी झाली होती. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.\nशेवटी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला ४४.१ षटकात २१७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी २ आणि भुवनेश्वर कुमारने १ विकेट्स घेतल्या.\nPrevious articleश्रीरामपूूर तालूक्यातील गोवर्धनपूर येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला\nNext articleसलमान-कॅटरिना लग्नगाठ बांधणार….\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभारत २०११चा विश्वचषक जिंकला तेव्हाची गोष्ट\nभारताचा चार धावांनी पराभव; टी २० मालिकाही गमावली\nदुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nपहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव\nन्यूझीलंडच्या ��िम्मा संघ तंबूत; भारत विजया समीप\nINDvsAUS: ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2010/02/", "date_download": "2019-04-20T16:15:19Z", "digest": "sha1:YY25AT3ATJAY2V7AKODUZGJIG5HAXKX6", "length": 8526, "nlines": 152, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nनुकतीच एका लग्नाला जाऊन आले. लग्नासारखे समारंभ म्हणजे एकत्र भेटण्याचे, गप्पाटप्पा करण्याचे अगदी हुकुमी प्रसंग. अशा कुठल्याही समारंभाला हजेरी लावण्यामागे निदान माझं तरी हेच प्रमुख उद्दीष्ट असतं. एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक नातेवाईक, सुहृद, मित्रमैत्रिणी भेटतात. सर्वजण बोलावल्यासरशी आले म्हणून यजमानही खूष असतात (निदान तसं दाखवतात) आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे एक साग्रसंगीत जेवणाचं ताट आयतं पुढ्यात येतं मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्‍या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्‍या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो आजकाल या रटरटत्या क्षेत्रात ही जमातही हळूहळू पाय रोवते आहे.)\nतर असंच ते ही एक लग्न होतं. ‘लग्न’ नामक मोतीचुराचा हा लाडू खाऊन पस्तावलेले, पस्तावूनही काही उपयोग नसतो हे उमगलेले अनेकजण आपापसांत गप्पा मारण्यात, सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात मग्न होते. पस्तावलेली इतकी माणसं आसपास असूनही डोळ्यांवर कातडं ���ढून घेऊन त्या मोतीचुराच्या लाडूची चव घेण्यास आसुसलेलं त्यादिवशीचं ‘उत्सवमूर्ती’ जोडपं एकीकडे …\nएक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात\nनौदल सप्ताहाची जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली आणि अंगात एकदम उत्साह संचारला. विक्रांत या आपल्या युध्दनौकेला भेट देण्याची माझी फारा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली होती.\n२८ नोव्हेंबर २००९ ते ६ डिसेंबर २००९ अशी (फक्त) आठ दिवस विक्रांत सर्वसामान्यांसाठी खुली राहणार होती. लग्गेच कॅलेंडर काढून सोयीचा २९ नोव्हेंबरचा रविवार मुक्रर करून टाकला. भेट द्यायची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी छापली होती. ‘सकाळी लवकरच तिथे पोचू, म्हणजे काही भानगडच नको’ असं म्हणून मी घरादाराला नवाच्या ठोक्यालाच बाहेर काढलं.\nदरम्यान, विक्रांतला भेट देऊन आलेल्या काही जणांचं ब्लॉगरूपी लेखन नेटवर सापडलं. ते वाचून काढलं. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’(विक्रांत जिथे नांगरून ठेवली आहे तिथे जाण्याचा नौदलाच्या ताब्यातला दरवाजा) सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता. त्यानं टॅक्सी बरोब्बर उलट दिशेला नेली. मग यू टर्न मारून काही ठिकाणी विचारत विचारत शेवटी ठीक ११ वाजता आमची वरात त्या टायगर गेट परिसरात पोचली. टॅक्सीतून उतरल्यावर समोर पह…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nएक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-83681/", "date_download": "2019-04-20T17:02:52Z", "digest": "sha1:C5DX557IE3L2TENIYRSVELKXYVAD5H5K", "length": 7573, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर! - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर\nPimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर\nटंकलेखन प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा निर्णय\nएमपीसी न्यूज – महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्ती दिल्यानंतर दोन\nवर्षाच्या मुदतीत ल��पिक पदासाठी आवश्यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अकरा लिपिकांना मजूर व्हावे लागले आहे. त्यांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणत गट ‘ड’ मधील मजूर पदावर नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.\nलिपिक अभय अनिल चौगुले, संतोष जगन्नाथ बोत्रे, सिताराम काळू मदगे, खुशाल हरीश पुरंदरे, सुशांत प्रकाश गायकवाड, मिना उमेश पालकर, संकेत विष्णु वाळंज, सनी ज्योतीबा पवार, सुरज रामदास पाटोळे, पृथ्वीराज सहादू निकाळजे, संकेत सुरेश जंगम या अकरा जणांना लिपिक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. यापुढे त्यांना मजूर पदावर राहून काम करावे लागणार आहे.\nमहापालिकेच्या विविध विभागातील लिपिक पदावर कार्यरत असलेल्या अकरा लिपिकांची नियुक्ती अनुकंपावर करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला होता. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नाही.\nत्यामुळे 11 लिपिकांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कर्मचा-यांनी विभाग प्रमुखांना खुलासे केले होते. मात्र ते खुलासे समाधानकारक वाटले नाहीत. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी या अकरा जणांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली असून त्यांची गट ‘ड’ मधील मजूर पदावर रवानगी करण्यात आली आहे.\nBhosari : तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार\nHadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात मग्न\nPimpri : मतदार जनजागृतीसाठी उद्या पिंपरीत सायकल रॅली\nMaval : वारसा कामाचा हवा भ्रष्टाचाराचा नको – आमदार प्रशांत ठाकूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T16:24:34Z", "digest": "sha1:MWNXATH5UQ34CUYMMXEB3OA7HTOAZHQY", "length": 4027, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कंबोडियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► धर्मानुसार कंबोडियन‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-20T16:15:02Z", "digest": "sha1:JF6J3V5DU6EBL2KFLIDUQWQCVD3TRULP", "length": 12885, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शैला लोहिया - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; मृत्यू : अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.\nलग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईयेथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील ���ोगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना ’भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.\nचौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला.\nशैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली.\n१ डॉ. शैला लोहिया यांचे समाजकार्य\n२ डॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना\n२.२ अन्य ललित वाङ्‌मय\nडॉ. शैला लोहिया यांचे समाजकार्य[संपादन]\n’भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)\nआंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक तितकी समजावणी\nकौटुंबिक ताणतणावांत समुपदेशन करण्याचे कार्य\nघरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९८२)\n’मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९८४). ’मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि ’धडपड’तर्फे पापड बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.\n’युक्रांद-संघर्ष वाहिनी’, ’राष्ट्र सेवा दल’, ’दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग\n१९६७मध्ये ’अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.\nडॉ.लोहिया यांच्याकडे १२ अनाथ मुलांचे पालकत्व होते.\nडॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना[संपादन]\nसात रंग सात सूर\nहोईन मी स्वयंसिद्धा (बाल-कादंबरी)\nगजाआडच्या कविता (भारतावर इंदिरा गांधीयांनी लादलेल्या आणीबाणीनंतरचा काव्यसंग्रह)\nतिच्या डायरीत���ल पाने (ललित लेखसंग्रह)\nभूमी आणि स्त्री (वैचारिक)\nहादगा-भोंडला, विधी आणि गाणी\nस्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या वृत्तपत्रांतून कसदार स्फुट लेखन, वगैरे.\nडॉ. शैला लोहिया यांना किमान १२ राज्य आणि राष्ट्र पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला एक राष्ट्रीय पुरस्कार ’जगावेगळा संसार’ या पुस्तकाला १९८२साली मिळाला आहे. २०१०साली त्यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचा साहित्य पुरस्कार मिळाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९४० मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/87137-cheating-case-of-car-dealer-87137/", "date_download": "2019-04-20T16:27:53Z", "digest": "sha1:QP23X2VM7LZQBZ3VRYAATRFPBFEGWUOC", "length": 6985, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nBhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nएमपीसी न्यूज – एक चारचाकी गाडी देऊन दुसरी चारचाकी गाडी घेतली. त्यात ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देखील गाडी खरेदीदाराच्या नावावर करून दिली नाही. याप्रकरणी गाडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कासारवाडी येथी ओम साई कार्स येथे घडली.\nजसबीर कौर चावला (वय 54, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अस्लम तांबोळी (रा. पिंपळे गुरव रोड, कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे क्रुझर कार (एम एच 12 / जी एफ 7059) होती. त्यांनी त्यांची क्रुझर गाडी देऊन ��जेरो गाडी (एम एच 14 / सी झेड 0045) घेण्याचा व्यवहार केला. या व्यवहारात क्रुझर गाडीची किंमत चार लाख रुपये ठरविण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी एनईएफटी द्वारे आरोपीला 3 लाख 75 हजार रुपये दिले. त्यानंतर 4 लाख 75 हजार रुपये रोख दिले. यानंतर त्यांचा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला. त्यानंतर आरोपीने पजेरो कार फिर्यादी यांच्या नावावर करून दिली नाही. फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nWakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nBhosari: इंद्रायणी थंडीने खवय्यांसह भूकेलेल्यांची भागवली भूक\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2514432", "date_download": "2019-04-20T16:47:46Z", "digest": "sha1:JC6VV3VVRMNKOMHEBB4K7RHIX7TGGRQP", "length": 5435, "nlines": 30, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "जागतिक स्तरावर जाणारे: Semalt अर्थ विचारांवर सामान्यतः दुर्लक्ष केले जाते", "raw_content": "\nजागतिक स्तरावर जाणारे: Semalt अर्थ विचारांवर सामान्यतः दुर्लक्ष केले जाते\nक्षेपणास्त्र आणि आजूबाजूला आम्ही जातो.\nजेव्हा \"विस्तार\" उद्देशाने काम केले जाते, तेव्हा प्रवृत्ती आणि सामान्य सराव बहुतेकदा एका कीवर्ड पुनरावलोकनाकडे जातात. आम्ही कष्टप्रद शोध च्या प्रयत्नांमध्ये समानार्थी शब्द, चुकीचे शब्दलेखन, दुय्यम परिभाषा आणि शोध क्वेरी अहवालांमधून निष्कर्ष काढतो. Semaltेट हे आमच्या सशुल्क जाहिरातीची पाया आहे आणि कीवर्डचे पुनरावलोकन नेहमीच निरोगी प्रथा असते, परंतु बरेच तास हे शिकार शोधक कीवर्ड आहेत जे कमीत कमी उत्पन्नासह त्यांचे सर्वात कमी-विस्तारित विस्ताराचे फायदे आहेतः वास्तविक विस्तार.\nजागतिक इंटरनेट प्रेक्षक जवळजवळ 3 - crear correo eletronico gmail.7 अब्ज आहे, त्यापैकी 10 टक्के पेक्षा कमी यूएस घरांना कॉल करते. म्हणून जर आपण आपल्या प्राथमिक बाजारपेठेत लाभदायक कार्यक्षमता प्राप्त केली असेल तर उर्वरित 9 0% टक्के दराने आपले दरवाजे उघडण्याची वेळ असेल.\n[शोध इंजिन भूमीचा संपूर्ण लेख वाचा.]\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nब्रेंडन मॅक्गोनिगल, रशियाचा सर्वात मोठा शोध इंजिन Yandex, साठी यूएस व्यवसाय विकास संचालक आहे. यांडेक्समध्ये सामील होण्याआधी, ब्रॅंडन यांनी व्हॅक्सेशन होम्सरेंटल्स.कॉमचे प्रदीर्घ कालावधी पर्यंत ट्रिपॅडविझरद्वारे संपादन केल्यानंतर ते अनेक वर्षे बांधले आणि वाढले. Tripadvisor सह एक कार्य केल्यानंतर, ब्रेंडन रशिया आणि शेजारच्या सीआयएस बाजारात त्यांच्या व्यवसाय सह अमेरिका आधारित कंपन्या सहाय्य करण्यासाठी Yandex सामील झाले. जेव्हा ते डिजिटल गप्पा मारत नाहीत आणि क्रॉस-अटलांटिक एअरलाइन मैल गोळा करीत नाहीत तेव्हा ब्रेंडनला धावण्याच्या मॅरेथॉन, हायकिंग आणि पंपरनिकल बॅगल्सचा आनंद घेता येतो.\nफेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोच साठी पाहण्यायोग्य केवळ छाप गणने करणे सुरू करण्यासाठी\nसीएमओला 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nमाझे शीर्ष 5 आवडते अपवाद ईमेल\nचॅनेल: SEM शोध विपणनशोध विपणन स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2012/12/", "date_download": "2019-04-20T17:06:14Z", "digest": "sha1:4MR6KDEXQ6PJAGUCEBLHLADGNVFAPICY", "length": 5703, "nlines": 139, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय - ’आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.'\nसध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठव��� असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे.\nशीर्षकावरून सूचित होते, त्यानुसार जर्मनीतील तीस-पस्तीस वर्षांच्या वास्तव्याचे हे अनुभवकथन आहे.\nअतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून १९६८ साली निरुपमा प्रधान यांनी जर्मनीत (तेव्हाचा पश्चिम जर्मनी) पाऊल ठेवले. जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षे तिथे रहायचे आहे या तयारीने त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांचे तिथले वास्तव्य वाढत गेले आणि पुढील पस्तीस वर्षे त्या तिथल्या मातीत जणू रुजूनच गेल्या. त्यांचा संसार, दोन्ही मुलांचे जन्म, त्यांच…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय - ’आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-dabhade-for-changing-maval-loksabha-to-nominate-parth-pawar-as-a-candidate-demandedded-political-executive-85771/", "date_download": "2019-04-20T16:29:23Z", "digest": "sha1:6JJJW247CMPVGNXDEB3UMVZWYDFSXV3J", "length": 18025, "nlines": 100, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : लोकसभेत परिवर्तनासाठी मावळातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जाहीर मागणी - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : लोकसभेत परिवर्तनासाठी मावळातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जाहीर मागणी\nTalegaon Dabhade : लोकसभेत परिवर्तनासाठी मावळातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जाहीर मागणी\nअजितदादा म्हणाले, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणा \nएमपीसी न्यूज – देशात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने युवानेते पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी जाहीर मागणी मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आज केली. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी निवडून द्यावे, असे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेस आयोजित परिवर्तन यात्रेची सभा दुपारी आज तळेगाव दाभाडे येथे झाली. यावेळी पवार बोलत होते.\nव्यासपीठावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पवार कुटुंबातील रोहित पवार, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जयदेव गायकवाड, जालिंदर कामठे, विजय कोलते, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, माया भेगडे तसेच अशोक घारे,आशिष खांडगे, सुनील भोंगाडे, सुनीता काळोखे आदी उपस्थित होते.\nमावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी बबनराव भेगडे यांनी प्रास्ताविकात केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मावळची जागा विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो उमेदवार देईल, त्यालाच निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. तालुक्यातील नेत्यांचे चुकीचे ऐकू नका, असा टोलाही पवार यांनी लगावला.\nअजित पवार यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही घेणे-देणे नाही. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. सरकारची हिटलरशाही चालू आहे. हे सरकार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवू शकले नाही. लोक विकासाला मतदान करतात. शिवसेना राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करत आहेत. या देशात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. युती शासनाच्या काळात राज्यात महिला आणि युवतींवर ५२ टक्के अत्याचार वाढले आहेत. सरकारच्या राजवटीत शेतकरी संपावर गेला. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. 500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची या शासनाने थट्टा चालवली आहे, अशी टीक��� पवार यांनी केली.\nबँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करत आहे. सरकार काय करत आहे सरकारला धडा शिकवता येत नाही का सरकारला धडा शिकवता येत नाही का तुम्ही काही करा, हवं तर कायदा कडक करा. मात्र, अशा मुजोरांना धडा शिकवा. चौकीदार काय करतोय. कामगार उध्वस्त होतोय. धंदे बंद पडलेत. महागाई वाढलीय. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैसेवाल्यांची चांदी झालीय. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का तुम्ही काही करा, हवं तर कायदा कडक करा. मात्र, अशा मुजोरांना धडा शिकवा. चौकीदार काय करतोय. कामगार उध्वस्त होतोय. धंदे बंद पडलेत. महागाई वाढलीय. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैसेवाल्यांची चांदी झालीय. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. डान्सबार बंदी उठवली. युवकांचे वाटोळे होणार, गुटखा, मटका, अवैद्य धंदे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली. पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. माऊली-तुकारामांपेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ होते, असे म्हणण्याचे धाडस संभाजी भिडे कसे करतात आणि आपण ते सहन तरी कसे करतो, असा ते म्हणाले.\nत्यानंतर जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली. हे शासन निवडणुकीवर डोळा ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. पाच राज्यात सत्ता गेली तेव्हा त्यांनी न मागता सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले.\nचहा विकणे वाईट नाही, पण देश विकू नका – भुजबळ\nयावेळी छगन भुजबळ म्हणाले, मनुवाद फोफावतो आहे. संविधान विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे. शेकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. संविधानास तडा गेला तर देश अंध:कारात बुडेल. नोटबंदीमुळे देशातील एक कोटी धंदे बंद झाले. 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचे मोदींनी अश्वासन दिले. प्रत्यक्षात एक तरी स्मार्ट शहर दाखवा. महागाई वाढते आहे. पेट्रोलचा भाव मोदींसाहेबांच्या वयाच्या पुढे गेले आहेत. चहा विकणे वाईट नाही, देश विकू नका. एकही आतंकवादी ठार झाला नाही. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणीत आहे.\nन बोलवता पंतप्रधान मोदी पाकिस्तानला गेलेच कसे 139 देशांची परदेशवारी करून मोदींनी काय साधले 139 देशांची परदेशवारी करून मोदींनी काय साधले किती देश मित्रपक्ष म्हणून राहिलेत, असा प्रश्न उपस्थित केला. काळा पैसा भारतात आणणार होता त्याचे काय झाले किती देश मित्रपक्��� म्हणून राहिलेत, असा प्रश्न उपस्थित केला. काळा पैसा भारतात आणणार होता त्याचे काय झाले 2014 मध्ये राममंदिराचा मुद्दा का उपस्थित केला नाही, आजच हा मुद्दा का आला 2014 मध्ये राममंदिराचा मुद्दा का उपस्थित केला नाही, आजच हा मुद्दा का आला, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. हिंदू-मुस्लिम यांच्यात हाणामा-या लावण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्र शासनात सत्तेत 45 पक्ष सहभागी चालतात, मग पवारसाहेब मित्रपक्षाची मोट बांधताना इतरांना ते का सलते, असा प्रश्न त्यांनी विचारला.\nमोदींकडून अच्छे दिनची चेष्टा – धनंजय मुंडे\nयावेळी धनंजय मुंडे म्हणाले, देशातील जनता परिवर्तन मागते आहे. देशात अच्छे दिनची चेष्टा चालू आहे. मोदींनी आश्वासन दिलेले 15 लाख कुणाच्या खात्यात जमा झाले आहेत त्यांनी हात वर करावे. एकही हात वर नाही. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या नसत्या तर पेट्रोलने सेंच्युरी गाठली असती. या देशातील तरुणाईला शासनाने फसवले आहे. या देशातील खऱ्या चौकीदारालाही मोदींचे नाव घ्यायला लाज वाटते.\nमावळच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी हवे\nत्यानंतर बापूसाहेब भेगडे यांनीही केंद्र आणि राज्य शासनावर टीका केली. दोन्ही सरकारांनी घेतलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हेच आहेत. मावळच्या उज्वल भवितव्यासाठी आणि विकासाची गंगा आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच हवे आहे. गॅस सिलेंडर किती महाग केले, अण्णासाहेब हजारे यांच्या उपोषणावर मोदी सरकारने मागण्या मान्य केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.\nयावेळी दीपक हुलावळे यांनी आभार मानले.\nBhosari : ऑफिसमधून लॅपटॉप आणि मोबाईल लंपास\nMaval : पुणे महानगर विकासाचा केंद्रबिंदु – पालकमंत्री गिरीश बापट\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nVadgaon Maval : शिवाजी गराडे यांचे निधन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-20T16:47:53Z", "digest": "sha1:PMZJGG4ZJ3N647QDFQRAB2X4YCCFEZ5Q", "length": 10366, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कचरा प्रकल्पात महिलेचा विनयभंग - Dainik Prabhat", "raw_content": "\nकचरा प्रकल्पात महिलेचा विनयभंग\nवाघोलीत प्रकल्प ठेकेदार अटकेत\nवाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली ग्रामपंचायतीच्या नियोजित कचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून प्रकल्पावर कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना घडली. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रकल्प ठेकेदार मनोहर दाभाडे (रा. इंझोरी, जि. वाशीम, सध्या, रा. गोकुळनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही प्रकल्पात काम करत होती. मशीनवर काम करण्यासाठी कपड्यावरुन शर्ट घातले असताना ठेकेदार दाभाडे यांने फिर्यादी जवळ जाऊन, तुझ्या शर्टचे दोन बटन उघडे ठेव, असे बोलून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर फिर्यादी घरी निघून गेली. फिर्यादीच्या घरी जाऊन हा विषय इथेच संपून टाक. नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो, अशी दमदाटी केली. काम करत असताना कामाच्या बाहण्याने अंगाला स्पर्श करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. गिलबिले करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2017/", "date_download": "2019-04-20T16:13:13Z", "digest": "sha1:LBICCKWIRB7EMVIL7CTXH645TPAWXWTP", "length": 14377, "nlines": 176, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nएप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्य���कडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून, दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गेम सुरू क…\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)\nजुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय\nशाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अध…\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…\n नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द. काय आहे, की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘मेकिंग’बद्दल...\n२०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ब्रेक्झिट’. गंमत बघा, ‘ब्रेक्झिट’च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ब्रेमेन’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की.\nया ब्रेक्झिटबद्दल ऐकलं, थोडंफार वाचलं; आ���ि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाजूचा आणि दुसरा ब्रेमेनच्या बाजूचा नि…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या...\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oreelaser.net/smart-fiber-laser-cutting-machine-or-s.html", "date_download": "2019-04-20T16:59:42Z", "digest": "sha1:EK2IE3KB7KECWZOSQ2HYOZIT5PWV4BDQ", "length": 11083, "nlines": 259, "source_domain": "mr.oreelaser.net", "title": "Home Use Fiber Laser Cutting Machine OR-S - China Shandong Oree Laser", "raw_content": "\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2 लेझर कापणारा आणि कोरीव काम करणारा\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-एस\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-एस\nपरताव्यासाठी अटी L/C D/A D/P T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n2.Energy कार्यक्षम: मेटल पठाणला अत्यंत कमी रनिंग कॉस्ट कमी;\n3.Capacitive स्वयं-उंची डोके कापून समायोजित;\n4.Closed पळवाट मदतनीस मोटर्स जलद तंतोतंत पठाणला साठी / चेंडू स्क्रू;\n5.Low शक्ती अनिर्णित (2kw पेक्षा कमी);\n6.Enclosed डिझाइन हरवलेला किरणे संरक्षण;\n8.1070nm फायबर लेसर 10x धातू कापून CO2 शोषण कार्यक्षमता 3x आहे;\n9.Laser एक फायबर केबल डोळयासंबधीचा (समायोजित नाही मिरर) आत समाविष्ट आहे;\n10.6um CO2 प्रकार lasers पेक्षा 10.10x लहान स्पॉट आकार;\n11.Solid राज्य लेसर 50,000hrs प्रती काळापासून;\n2kw करण्यासाठी 500W पासून 12.Various शक्ती पर्याय;\n13.Easily 6mm कार्बन स्टील, 3mm स्टेनलेस, 2mm अॅल्युमिनियम (500w) माध्यमातून धावा.\nमागील: दुहेरी-वापर पत्रक आणि ट्यूब फायबर लेझर कटिंग मशीन किंवा फूट\nपुढे: ट्यूब फायबर लेझर कटिंग मशीन किंवा टी\nमॉडेल किंवा-एस 1309 किंवा-एस इ.स. 1510\nपुन्हा पुन्हा स्थान अचूकता ± 0.02mm\nस्थान अचूकता ± 0.03mm\nकमाल. चळवळ गती 40m / मिनिट\nकमाल. धारदार गती 35m / मिनिट\nनिर्दिष्ट अनियमित आणि वारंवारता 380V / 50Hz / 60Hz / 60A (सानुकूल)\n1000w फायबर लेझर कटिंग\n1000w फायबर लेझर कटिंग Machiner\n1500 * 3000mm फायबर लेझर कटिंग मशीन\n3mm स्टेनलेस स्टील लेझर कापणारा\n500w मेटल लेझर कटिंग मशीन\nधातूंचे मिश्रण फायबर लेझर कापणारा\nधातूंचे मिश्रण फायबर लेझर कटिंग मशीन\nपितळ लेझर कटिंग मशीन\nकार्ब�� फायबर लेझर कटिंग मशीन\nकार्बन स्टील लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कापणारा\nसीएनसी लेझर कटिंग मशीन\nकॉपर फायबर लेझर कटिंग मशीन\nकॉपर लेझर कटिंग मशीन\nफायबर 2000w लेझर कापणारा\nफायबर लेझर 500 वॅट कटिंग मशीन\nफायबर लेझर कापणारा 1000w\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेझर कटिंग मशीन किंमत\nफायबर मेटल लेझर कापणारा\nस्टेनलेस स्टील साठी लेझर कापणारा मशीन\nलेझर कटिंग मशीन फायबर 1000w\nलेझर कटिंग मशीन किंमत\nलेझर फायबर कटिंग मशीन\nलेझर धातू कट मशीन\nधातू फायबर लेझर कटिंग मशीन\nमेटल फायबर स्टील लेझर कटिंग मशीन\nधातू पत्रक लेझर कापणारा\nमाइल्ड स्टील लेझर कापणारा\nस्टेनलेस स्टील लेझर कटिंग मशीन\nस्टेनलेस स्टील पत्रक लेझर कापणारा\nट्यूब फायबर लेझर कटिंग मशीन किंवा टी\nदुहेरी-वापर पत्रक आणि ट्यूब फायबर लेझर कटिंग ...\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nक्षियामेन आंतरराष्ट्रीय मशीन टूल्स Exhib ...\nJi'nan विदेशी ट्रॅड च्या 2017 सेमिनार ...\nमध्य व्यवस्थापक बांधकाम प्रशिक्षण ...\nOree लेझर पासून लेझर कटिंग फायदे\nपत्ता: NO.19-1, Jiyang स्ट्रीट उद्योग पार्क, जिनान, चीन सी: 251400\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2019-04-20T16:52:05Z", "digest": "sha1:EAG2DXE3HYEEXPPWAXXGNEMB73RVTNLA", "length": 4374, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► उत्तरभारतीय खाद्यपदार्थ‎ (१ क)\n► कोकणातील खाद्यपदार्थ‎ (१ प)\n► भारतातील उपवासाचे खाद्यपदार्थ‎ (१ क)\n\"भारतातील खाद्यपदार्थ\" वर्गातील लेख\nएकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०११ रोजी २२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_28.html", "date_download": "2019-04-20T17:05:14Z", "digest": "sha1:F3BQCWS77BRWNRCGTGEFBI37QLIRH25Q", "length": 7683, "nlines": 80, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अम��त चिविलकर: ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल", "raw_content": "\n‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल\nया आठवड्यात शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ या मुंबई महानगरपालिकेच्या योजनेचे उद्घाटन केले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ शाळांमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेली असून येत्या काही दिवसात १०० शाळांचा समावेश यात करण्यात येणार आहे.\n‘व्हर्च्युअल क्लासरुम’ ही संकल्पना श्री. उद्धवसाहेबांची असून महानगर पालिका शाळांचा चेहरामोहरा मागच्या काही दिवसातून बदलत असताना खाजगी शाळांप्रमाणेच महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता आले पाहिजे तसेच तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाचा लाभ एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना झाले पाहिजे अशा मताच्या उध्दवसाहेबांची संकल्पना म्हणजेच महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी केलेला मोठा क्रांतिकारी बदल असेच म्हटले पाहिजे.\nव्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व शाळांना जोडून सर्व विद्यार्थी एकाच वेळी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतील तसेच मनातील प्रश्न त्या शिक्षकांना विचारुन शंकांचे निरसनसुद्धा करुन घेऊ शकतील. व्हर्च्युअल क्लासरुम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण देणारी मुंबई महानगर पालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. प्रत्येक शाळेला एक एलसीडी टिव्ही, वेब कॅमेरा आणि माईक देण्यात आला असून व्हर्च्युअल क्लासरुमचा मुख्य स्टुडिओ अंधेरीत व्हॅल्युएबल ग्रुपच्या कार्यालयात आहे. तेथून तज्ञ शिक्षक २४ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मार्गदर्शन करतात.\nमहानगर पालिकेच्या शाळांच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये श्री. उद्धवसाहेबांनी अमुलाग्र बदल मागच्या काही काळात केलेले आहेत आणि त्याचा चांगला फायदा गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. शिवसेनेच्या विकासाच्या कामांची अशी दखल खासकरून मिडीया का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. उद्धवसाहेबांच्या राजकिय प्रतिक्रियांसाठी धावपळ करणाऱ्या मिडीयाला महानगरपालिकेच्या शाळांत सुरु होणाऱ्या या अद्ययावत बदल दिसू नये�� हीच आपल्या लोकशाहीची दुर्दशा आहे म्हटले तरी हरकत नाही.\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/crop-insurance-scheme-is-a-big-scam-like-raphael/", "date_download": "2019-04-20T16:46:43Z", "digest": "sha1:XQW774TCIGDVZG7LFMNSHOEGVM7WYPVH", "length": 12249, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीक विमा योजना हा राफेलसारखाच मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे - Dainik Prabhat", "raw_content": "\nपीक विमा योजना हा राफेलसारखाच मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे\nबीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकारची पीक विमा योजना म्हणजे राफेलसारखाच मोठा घोटाळा आहे, असे ते म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदुष्काळग्रस्त मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर निघालेल्या उद्धव यांची बुधवारी बीड जिल्ह्यात सभा झाली. त्यावेळी विमा कंपन्यांना हप्ते देणाऱ्या किती जणांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना 2 ते 100 रूपयांचे धनादेश मिळाले. त्या योजनेत हजारों कोटींचा घोटाळा असल्याचे आरोप होत आहेत.\nमी मन की बात नव्हे तर जन की बात करण्यावर विश्‍वास ठेवतो, असा शाब्दिक टोला त्यांनी मोदींना उद्देशून लगावला. तुम्ही (मोदी) दररोज वेगवेगळ्या देशांमध्ये जाता. आज रशियाला, उद्या जपानला तर नंतर चीनला. तिथे जाऊन आमचा देश बदलत असल्याचे सांगता. तुमच्यासाठी देश बदलत असेल; पण जनतेसाठी नाही. जनतेची स्थिती, यातना यांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. खरे बोलल्याने एक मतही मिळाले नाही तरी मला फिकीर नाही. मात्र, खोटे बोलूून निवडणुका जिंकण्याला माझा विरोध आहे.\nकेंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यश आलेले नाही. न्यायालय निर्णय घेणार असेल; तर निवडणूक जाहीरनाम्यात आश्‍वासन का देता, असा सवालही त्यांनी भाजपला उद्देशून विचारला. युतीसाठी चर्चेचा विचार करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nउच्चशिक्षित उमेदवारांकडून प्रचारात शिक्षणावर भर\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट\nहिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/congress-candidate-sanjay-nirupam-from-north-west-mumbai-umdevari-milind-deora-new-bombay-president/43763", "date_download": "2019-04-20T16:45:40Z", "digest": "sha1:ARMEJ55KJJ55ABLUD3HNV3B43WU3IGYU", "length": 7958, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nकाँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष\nमुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निरुपम यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत हि माहिती दिली आहे.\nउत्तर मुंबईतून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा दारुन पराभव केला होता. शेट्टी यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता त्यांच्या विरोधात उमेदवारी नको, त्याऐवजी उत्तर-पश्‍चिम मुंबईतून उमेदवारी देण्याचा आग्रह निरुपम यांनी धरला होता.\nमुंबई अध्यक्ष म्हणून निरुपम यांनी मनमानी कारभारामुळे काँग्रेसेचे अनेक दिग्गज नेते नाराज होते. त्या विरोधकांपैकी गुरुदास कामत आणि मिलिंद देवरा यांनी आक्रमक भूमिका पवित्रा घेतला होता. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली होती. परंतु काँग्रेसकडून सुवर्णमध्य काढत मिलिंद देवरांकडेची मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद दिले आहे.\nगडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत���यांनी भरले उमेदवारी अर्ज\nNCP Manifesto | राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणूक २०१९ साठीचा जाहीरनामा .\nशिवसेना – भाजप युती तुटणार ही केवळ अफवा \nमागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव \nममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mhada-home-advertisement-released-269874.html", "date_download": "2019-04-20T16:58:37Z", "digest": "sha1:JCHEQUPAYJLRSWLZHCTDP2J4XEUYRHH7", "length": 20987, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "म्हाडाची 819 घरांची जाहिरात प्रसिद्ध, कुठे किती घरं ?, पाहा इथं", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nम्हाडाची 819 घरांची जाहिरात प्रसिद्ध, कुठे किती घरं \nया घरांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे आणि 10 नोव्हेंबरला लॉटरी सोडत जाहीर होईल.\n15 सप्टेंबर : मुंबईत हक्का घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुश खबर. मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात आज प्रसिद्ध झालीय. 819 घरांसाठीच्या लॉटरीची जाहीरात आहे ही. अल्प, मध्यम आणि उच्च गटांसाठी ही घरं आहेत. 16 सप्टेंबरपासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर 10 नोव्हेंबरला या घरांची सोडत जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या म्हाडांच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा होती.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. 10 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगश��रदा सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात येईल.\nसदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.\n- म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार\n- २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार\n- नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भरता येणार\nदि. १७/०९/२०१७ ते २५/१०/२०१७ या कालावधीत स्वीकरले जाणार\nNEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम\nयंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती १७/०९/२०१७ दुपारी २ ते २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे.\nडेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.\nअत्यल्प उत्पन्न गटाकरिता २५,०००/- पर्यंत\nअल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,०००\nमध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,०००\nउच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ त्यापेक्षा जास्त\nकोणत्या गटासाठी किती अनामत रक्कम\nअत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज\nअल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज\nमध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज\nउच्च उत्पन्न गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज\nऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.\nअत्यल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे\nयंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.\nअल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे\nअल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश\nमध्यम उत्पन्न गटासाठी कुठे घरे\nमध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन���नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.\nउच्च उत्पन्न गटासाठी कुठे घरे\nतर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल– मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश\nअत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली\nअल्प उत्पन्न गट 192 घरं: कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड\nमध्यम उत्पन्न गट 281 घरं: प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड\nउच्च उत्पन्न गट 338 घरं: लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली – कांदिवली (पश्चिम)\nकोणत्या गटासाठी किती घरं\nअत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं\nअल्प उत्पन्न गट – 192 घरं\nमध्यम उत्पन्न गट – 281 घरं\nउच्च उत्पन्न गट – 338 घरं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/5-achievements-of-india-post-independence/", "date_download": "2019-04-20T16:48:49Z", "digest": "sha1:7EG7ZYM77EVKFBUI3NF2YHSMUOSNEPHB", "length": 24444, "nlines": 128, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं?\" : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआज आपण भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. खरंतर भारतासारख्या खंडप्राय देशाच्या आयुष्यात साठ सत्तर वर्षाचे आयुष्य म्हणजे तुलनेने खूप कमी काळ. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण केलेली प्रगती आणि हा काळ पाहता देश म्हणून आपण अनेक मैलाचे दगड ओलांडत स्तुत्य वाटचाल केली आहे यात शंका नाही.\nआपला हा प्रवास अनेक इष्ट अनिष्ट आठवणींनी भरलेला आहे. असंख्य चढ-उतार, दुखाचे आनंदाचे क्षण आणि बरंच काही.\nस्वातंत्र्यानंतर थोड्याच अवधीत आपल्यातल्या अन्यायी प्रथांना तिलांजली देऊन समानतेचा वसा अंगीकारणे असो, वा अनेक विद्यान संस्था स्थापन करून अद्धुनिक्तेच्या जागतिक प्रवाहात स्थान पक्के करणे असो.. हा सगळा आपलाच प्रवास. आपलेच यश.. या सगळ्या बऱ्या-वाईट गोष्टींतुन आज आपल्या हातात आहे तो अविभाज्य आणि अजिंक्य असा भारत.\nभारताची आजवरची सर्व क्षेत्रातली प्रगती हे आपल्या सर्वांचं संचित आहे. आणि बऱ्याच गोष्टीत झालेल्या चुका ही आपल्या सर्वांची जबाबदारी या प्रजासत्ताक दिनी स्मरण करायला हवे ते भारताच्या अनेक क्षेत्रातल्या नेत्रदीपक कामगिरीचे..\nतीच आपल्याला आणखी पुढे जाण्यासाठी आणि यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठीची प्रेरणा असेल..\n१. शिक्षण आणि डिजिटल भारत\nस्वातंत्र्य मिळाले तेव्हा अवघा १२ % असलेला साक्षरता दर आज तब्बल ७४ टक्क्यांचा आकडा पार करून गेला आहे. भारत शिक्षण क्षेत्रात असामान्य प्रगती करत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातल्या पुरुषांचा साक्षरता दर ८२.१४ % तर महिलांचा साक्षरता दर ६५.४६ टक्के इतका आहे.\nशिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अनेक योजनांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्व शिक्षा अभियान सारख्या पावलांनी हा आकडा गाठण्यात मोठे योगदान दिले आहे.\nशिक्षणाच्या क्षेत्रात अजून बरीच प्रगती भारताला करावी लागेल. यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षणाचा दर्जा. समान दर्जाचे शिक्षण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे ही येत्या काळात भारताची प्रथामिकता असली पाहिजे.\nआयटी क्षेत्राची अभूतपूर्व वाढ ही भराच्या दृष्टीने जमेची बाजू राहिली. जागतिकीकरणाचा रेत लक्षात घेऊन आर्थिक उदारीकर्णाचा निर्णय घेतल्यानंतर ९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली.\nत्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. आयटी क्षेत्र हे सध्या भारतात झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे.\n२. स्वातंत्र्योत्तर प्रगतीत महिलांचे योगदान\nसंविधानात भारताने लिंग समानतेचे मूल्य अंगिकारले. आणि त्याचा परिणाम पुढे अनेक क्षेत्रात महिलांच्या वाढत्या सहभागात दिसून आला. इंदिरा गांधींच्या रूपाने जगातील पहिली महिला पंताप्रधान म्हणून निर्वाचित केल्याचा मान भारताकडे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता ही सर्व महत्वाची पडे महिलांनी भूषवली आहेत.\nपाच प्रमुख राज्यात महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे, आणि तीन राज्यात सध्या महिला मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.\nआज भारतात सर्व क्षेत्रात महिला महत्वाच्या पदांवर काम पाहत आहेत. खाजगी क्षेत्रातही महिलांचे योगदान लक्षणीय आहे. या सगळ्याचे श्रेय कौटुंबिक जबाबदार्यांतून बाहेर येऊन कामाची क्षितिजे कायम विस्तारत ठेवणाऱ्या महत्वाकांक्षी महिलांना द्यावे लागेल.\n३. स्वातंत्रोत्तर काळात अर्थव्यवस्थेत झालेले बदल.\nसुरुवातीला २.७ लाख करोड इतक्या असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा आकडा आता ५७ लाख करोड इतका वाढला आहे. ही वध असामान्य आहे. दरम्यान आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान कायम केले आहे. परकीय चलनाचा एकदाही थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३०० बिलियन अमेरिकी डॉलर पेक्षा जास्त आहे.\nरस्ते, बंदर, व्यापार करण्यासाठी लागणारी मुलभूत साधने इत्यादींचा विकास करत आणि खाद्यान्नाची उत्पन्न क्षमता वाढवत आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या मार्गावर आणून ठेवले आहे.\nउत्पादन, आयात आणि निर्यातीच्या बाबतीत इतर देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राष्ट्र म्हणून भारताने स्थान कायम राखले आहे. डाळींचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. अनेक आर्थिक संकटांचा सामना करूनही आपली अर्थव्यवस्था आजू डगमगली नाही हे विशेष.\nस्वसंतुलित अर्थव्यवस्थेचे भारत हे उत्तम उदाहरण आहे. याचे श्रेय आपल्या आर्थिक निती निश्चित करणाऱ्या तज्ञांना जाते.\n४. अंतराळ संशोधनही उल्लेखनीय\n१९७५ साली भारताने पहिल्या अंतराळ उपग्रहाची निर्मिती केली. या उपग्रहाचे नाव महान भारतीय गणितज्ञ यांच्या नावावरून आर्यभट असे ठेवण्यात आले होते. तिथून पुढे अंतराळ क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरीचा भारताने सपाटा लावला. विक्रम साराभाई, डॉक्टर कलाम या शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनात भारताला पुढे नेण्यात मोलाचा वाट उचलला आहे.\nमंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरणारा भारत जगातील चौथा देश आहे. आणि मंगळावर पाहिल्या प्रयत्नात उतरणारा जगातील पहिला देश आहे.\nचंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात भारताच्या अंतराळ शास्त्रज्ञांनी चांद्रयान मोहिल यशस्वी करून दाखवली. चंद्रावरच्या मातीत पाण्याचा अन्स असल्याचा निष्कर्ष याच मोहिमेद्वारे समोर आला.\nउल्लेखनीय बाब म्हणजे अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी उपयोगात आणले जाणारे पोलर सॅटेलाईत लॉच व्हेईकल (PSLV) विकसित करणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. आज आपण इतर अनेक देशांना हे तंत्रज्ञान विकत आहोत. या सर्व प्रगतीचे श्रेय भारतातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ ला जाते.\n५. वस्तू उत्पादनातील प्रगतीचा चढता आलेख\nजीवनोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मोठी प्रगती केली आहे. आपण सर्वात स्वस्त दरात दूरसंचार सेवा देणारा देश आहोत. भारतात दूरसंचार क्षेत्राचा व्याप मोठा आहे आणि अजूनही वाढत आहे. सर्वात कमी खर्चात तयार होणारा महासंगणक बनवणारा भारत हा पहिला देश.\nसर्वात कमी किमतीची चर्चाही गाडी बाजारात आणणारा पहिला देश. जगात सर्वात जास्त दुचाकी वाहनांचे उत्पादन सध्या भारतात होते. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादांच्या बाबतीत भारताने नेत्रदीपक यश मिळवले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन देत आपण हे उत्पादन वाढवले आहे. सोन्याचे सर्वात जास्त आयत आणि वापर भारतात होतो.\nसुरतची हिर्यांची बाजारपेठ तर जगभरात प्रसिध्द आहे. जगभरात विकले जाणारे ९०% हिरे भारतात प्रक्रिया आणि पोलिश केले जातात.\nआर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणखी बरीच पावले उत्पादनाच्या क्षेत्रात उचलावी लागतील. उदारीकरणानंतर आर्थिक उन्नतीचा योग्य मार्ग आपल्याला गवसला आहेच.\nत्या मार्गावार पुढे जात थेट परकीय गुंतवणूक, जनता-सरकार भागीदारी अशा अनेक मॉडेल्सचा आधार घेत उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे प्रयत्न भारताला येत्या काळात करावे लागतील.\nकाही अग्रगण्य आणि महत्वाच्या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा आपण घेतला. देश म्हणून अनेक क्षेत्रात आजही आपल्याला बराच पुढचा टप्पा गाठायचा आहे. अनेक क्षेत्रातला बॅकलॉग भरून काढायचा आहे.\nआपल्या चुकांचे, कमतरतेचे नागरिक म्हणून आपल्यालाच आत्मपरीक्षण करावे लागेल. मूळ प्रश्नांना हात घालावा लागेल. पण यशाची ही उदाहरणे म्हणजे मैलाचे दगड आहेत. पुढच्या वाटचालीसाठी हेच प्रेरणा देत रहतील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← शाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nकाळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती\nभारताला लाभलेला “सर्वोत्तम पंतप्रधान कोण”: एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाचं अभ्यासपूर्ण मत\n“मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय”\nघराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण\nवागळेंच्या TV9 मधील गच्छंतीचं सत्य – खुद्द ह्या गच्छंतीस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीच्या लेखणीतून\nमानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात ही आहे त्याची रंजक प्रक्रिया\nपैसे झाडाला लागलेत का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nजगातील ११ जबरदस्त स्पेशल फोर्सेस\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\nतुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का\nRBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण रघुराम राजन की उर्जित पटेल\nआता हरायला उरलंय तरी काय : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण\nख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो\nतुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना\nअभिनंदन सुखरप परतले, पण अशाच तब्बल ५४ वीरांच्या परतण्याची आपण अजूनही वाट बघत आहोत…\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nमिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते\nभगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nअंदमान निकोबार बेटांबद्दलच्या अनोख्या गोष्टी ज्या आजवर तुम्हाला ठाऊक नसतील\nपंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2017/02/", "date_download": "2019-04-20T16:19:53Z", "digest": "sha1:6CLL74JB6NSFASLXSFTPLB25PDUN7UNA", "length": 5664, "nlines": 137, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B2", "date_download": "2019-04-20T17:24:01Z", "digest": "sha1:KOBJQCPE72RYSUEZY7RCUFHFYG7DBZLO", "length": 2908, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "एलिप्सॉयडल - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:अंडाकार\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २००९ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_39.html", "date_download": "2019-04-20T17:00:07Z", "digest": "sha1:BBVYSGZHFHHAGFVLQLCY34JML7AP6ZV2", "length": 14769, "nlines": 61, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "सर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » सर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान\nसर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८\nसर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात\nदेवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान\nआज अस्तित्वात असलेल्या सर्व दुर्धर आजारांचे मुळ हे शेतीमाल पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या रासायनिक खते आणि किटकनाशकात आहे. या किटकनाशकांची अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्य यामध्ये उतरल्याने कर्करोगा सारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. यातून गरीब आणि श्रीमंत कोणीच सुटणार नाही. दिवसेंदिवस हे आजार बळावत जाणार असून केवळ सेंद्रिय शेतीच या आजारांपासून मानवाला वाचवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान पारंपारीक कृषि विकास योजनेचे सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले.\nखरवंडी-देवदरी येथील सिद्धेश्‍वर आश्रमात आयोजित संत बहिणाबाई महाराज यांचा ३९ वा फिरता अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी नाईकवाडी बोलत होते. याप्रसंगी ह. भ. प. मधुसुदन महाराज मोगल यांचे काल्याचे किर्तन झाले. मधुसुदन महाराजांच्या आदेशानेच हरिनाम सप्ताहात सेंद्रीय शेती विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्मिकते बरोबर शुद्ध व सात्विक आहाराची गरज असल्याचे महत्व ओळखुन मधुसुदन महाराजांनी विषमुक्त शेती या विषयावर नाईकवाडी यांना बोलण्याची विशेष परवानगी दिली होती. यावेळी बोलतांना डॉ. प्रशांत नाईकवाडी म्हणाले की, एकीकडे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालवलेला असून जमिनीतील क्षार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. महागडे रासायनिक खते व किटक नाशके यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र, हा विषय केवळ शेतकर्‍यांच्या अर्थकारणाचा नसून अन्नधान्य खाणार्‍या प्रत्येक नागरिकांच्या आरोग्या विषयी आहे. किटकनाशकांमुळे पाणी, जमिन, पाळीव प्राणी यांच्यावर दुरगामी परिणाम होत आहेत. आज विविध अवयवांचे कर्करोग, मधुमेह, मज्जा संस्थेचे आजार, लहान बालकांचे मतिमंदत्व, महिलांचे गर्भशयाचे व स्तनाचे कर्करोग आदी आजार वाढत आहेत. तसेच तण नाशकांचा वाढता अनियंत्रित वापर, शेतजमिनीतील सेंद्रिय कर्बावर विपरीत परिणाम करीत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जमिन नापिकीचाही धोका संभवतो, असेही ते म्हणाले.\nसेंद्रिय शेती म्हटले की, देशी गाईला पर्याय नाही. जमिन सुपिक करणार्‍या देशी गाईला चारा देतो म्हणून कृष्णाने गोर्वधनाची पुजा केली. पर्यावरण संतुलनाचा राज मार्ग दाखविला. कालिया मर्दन करुन यमुना नदी विषमुक्त केली. दुधाच्या रुपाने गोकुळात विष पाजणार्‍या पुतना राक्षशीनीला कृष्णाने मारले. आजही संकरीत गाई- म्हशींना पान्हा येण्यासाठी इंजेक्शन टोचले जाते. या इंजेक्शनमुळे गाईला पान्हा येतो. म्हणजेच गाईला पुतना मावशीच बनवण्यासारखे आहे. त्यामुळे अशा इंजेक्शनमुळे पान्हावणार्‍या गाई, म्हशींचे दुध घेउ नका, यामुळे त्या मुक्या प्राण्यांना त्रास तर होतोच. त्याचबरोबर या जनावरांचे दुध पोटात घेणार्‍यांनाही मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांनीही अशा कृत्रीम संप्रेरकांचा वापर करु नये. कारण जनतेचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी शेतकर्‍यांच्या माथी आहे, असेही ते म्हणाले.\nयावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, माजी आमदार मारोतराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या सप्ताहास येवला, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव, गंगापूर, निफाड आदी तालुक्यातील ३०० गावांमधून ५० हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह यशस्वीतेसाठी खरवंडी व देवदरी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nगोपाल काल्यात कॅन्सर मर्दनमचा जागर\nश्री कृष्णाच्या काळात कालिया मर्दन म्हणजे पाण्यातील विष काढण्याचा प्रयोग होता. कृष्णाने कालियाचे मर्दन केले. तसेच कंसाचाही विनाष केला. आजचे कंस आणि चाणुर म्हणजे कॅन्सर आणि मधुमेह. या आजारांपासून सुटका हवी असेल तर शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा गो पालक कृष्णाच्या भुमिकेत जावे. देशी गाईच्या शेण, गोमुत्राचा वापर करुन जमिन विषमुक्त करावी. गाईने दिलेले दूध ही विषमुक्त करावे. जमिनीची सुपिकता, पर्यावरण संतुलन, स्वच्छ पाणी, तापमान कमी करणारी झाडांचे अच्छादन, भुजल साठा याचा योग्य वापर अशा विविध गोष्टींकडे शेतकर्‍यांनी लक्ष देऊन अन्नदाता म्हणून सात्विक व निरोगी आहार देण्याची भुमिका निभवावी, असेही डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सांगितले.\nअध्यात्मातुन सेंद्रिय शेती प्रबोधन व्हावे\nकेंद्र सरकार सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्सहन देत आहे. सेंद्रिय शेतमालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. निविष्ठा खरेदीसाठी सरकार प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या विचारात असल्याचे समजते. तसेच येत्या ५ वर्षात टप्या-टप्याने सर्वच विषारी रसायनांवर बंदी येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन विष मुक्त शेतीची कास धरली पाहिजे. विष मुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हरिनाम सप्ताह, किर्तने, प्रवचने आदी व्यासपिठांचा वापर करुन शेतकर्‍यांचे प्रबोधन केले पाहिजे.\n- भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-tadipaar-action-against-record-criminal-83697/", "date_download": "2019-04-20T16:28:06Z", "digest": "sha1:24KZLAIVJNQEMAJ6K26RAX46VJ7FI7HV", "length": 6827, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : पिंपरी पोलिसांची आठ दिवसातील तडीपारीची तिसरी कारवाई - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी पोलिसांची आठ दिवसातील तडीपारीची तिसरी कारवाई\nPimpri : पिंपरी पोलिसांची आठ दिवसातील तडीपारीची तिसरी कारवाई\nएमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी मागील आठ दिवसात तीन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुरुवारी (दि. 17) तिसऱ्या आरोपीला तडीपार करण्यात आले. यामुळे शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.\nसुरेश उर्फ काळ्या अर्जुन बोचकुरे (वय 24, रा. गांधीनगर, पिंपरी) असे तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हा पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारी, वाहनांची तोडफोड आणि परिसरात दहशत पसरविण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी दिवसेंदिवस परिसरात वाढत शल्याने त्याच्यावर पिंपरी पोलिसांनी ही कारवाई करत दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पिंपरी पोलिसांची मागील आठ दिवसातील तडीपारीची ही तिसरी कारवाई आहे.\nही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, गणेश कर्पे यांनी केल���.\nLonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज दुपारी दोन तास बंद\nPune : कोथरुड मध्ये एका रात्रीत 2 ठिकाणी घरफोड्या; तब्बल 9 लाखांचा ऐवज लंपास\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-50/", "date_download": "2019-04-20T16:40:30Z", "digest": "sha1:VPDSWZHGP6ZC4W76VSVECJ2LHGDMN3LA", "length": 27796, "nlines": 278, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "१ हजार ५५६ विकासकामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांन�� घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्���ी ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान नाशिक १ हजार ५५६ विकासकामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’\n१ हजार ५५६ विकासकामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’\nधुळे तंत्र महाविद्यालयाची नियुक्ती; भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर निर्णय : आयुक्त\nमालेगाव | प्रतिनिधी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सुमारे ३५ कोटी निधीच्या मनपाचे १ हजार ५६��� विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. धुळे येथील तंत्र महाविद्यालयाची नियुक्ती ऑडिटसाठी करण्यात आली आहे. जी कामे आता झाली आहेत व भविष्यात होतील त्यांचे थर्ड पार्टी ऑडिटशिवाय बिले काढली जाणार नाहीत असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nसोशल ऑडिट झाल्यानंतर ज्या विकासकामांचे बिले प्रशासनातर्फे काढण्यात आली आहेत ती विकासकामे देखील थर्ड पार्टीतर्फे पुन्हा तपासले जातील. नित्कृष्ट दर्जाची कामे तसेच कामे न करता बिले काढण्याचा भ्रष्टाचार बंद व्हावा या दृष्टीकोनातून आपण पुर्वीच पाऊले उचलली होती. शासन आदेशाने आपल्या निर्णयास बळकटी मिळाल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले.\nनगरविकास विभागातर्फे मनपा लेखा विभागातील प्रलंबित बिलांना स्थगिती देण्यात येवून त्रयस्थ यंत्रणेमार्फत या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यानंतरच बिले अदा करण्याबाबतचे निर्देश उपसचिव श.त्र्यं. जाधव यांनी दिले होते. या आदेशानुसार मनपा प्रशासनातर्फे धुळे तंत्र महाविद्यालयाची थर्ड पार्टी ऑडिटसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे आयुक्त धायगुडे यांनी स्पष्ट केले.\nप्रभाग तीन मध्ये आपण १४ विकासकामे न करताच बिले सादर करण्यात आल्याचे चौकशीअंती उघडकीस आणले होते. मनपा आर्थिक कारभारास शिस्त लागावी तसेच गैरप्रकार थांबावे यास्तव मनपा निधी अंतर्गत झालेल्या सर्वच कामांचे सोशल ऑडिट करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली होती.\nयाकडे लक्ष वेधत आयुक्त धायगुडे म्हणाल्या, सुमारे ३५ कोटी निधीच्या १ हजार ५६६ विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. सोशल ऑडिट झाल्यानंतर ज्या विकासकामांची बिले अदा करण्यात आली आहेत अशा १६५ विकासकामांचे सुध्दा पुन्हा थर्ड पार्टी ऑडिट केले जाईलच परंतू यानंतर होणार्‍या सर्व विकासकामांचे मग ते मनपा असो की शासन निधी त्यांचे थर्ड पार्टी झाल्याशिवाय बिले अदा न करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.\nयापुर्वी शासन निधीचेच थर्ड पार्टी केले जात मनपा निधीचा नाही. परंतू यापुढे हा प्रकार चालणार नाही. सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nविकासकामांच्या बिलावरून राजकीय नेत्यांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांकडे लक्ष वेधले असता आयुक्त धायगुडे म्हणाल्या, प्रशासनाने जी १६५ बिले काढलीत त्यांचे सोशल ऑडिट झालेले आहे.\nउपायुक्तांव्दारे कामांची तपासणी झाल्यानंतरच सदर बिले काढण्यात आली आहेत. उपायुक्त व लेखाधिकारी यांना चेक काढण्याचे अधिकार आहेत. शासनाच्या आदेशानुसार जी बिले काढण्यात आली आहेत त्यांचे देखील पुन्हा थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमनपाचे पैसे वाचावेत यासाठीच आपण विकासकामांचे सोशल ऑडिट केले होते. शासन आदेशामुळे सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. भ्रष्टाचार व गैरकारभार बंद व्हावा हे आपले धोरण असून पक्ष, गट लक्षात न घेता सर्वच विकासकामांची चौकशी केली जाणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.\nठेकेदारावर दंडाची कारवाई करणार\nविकासकामे करतांना ठेकेदाराने कामाचा खर्च, मंजुरी, परवानगी क्रमांक आदींची माहिती असलेले फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. या संदर्भात आपण यापुर्वीच आदेश काढले आहेत. विकासकामे होत असलेल्या ठिकाणी असे फलक आढळून न आल्यास संबंधित ठेकेदारास दंड ठोठावला जाणार असून खाजगी घर दुरूस्ती व बांधकामाच्या ठिकाणी देखील नागरीकांना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे आयुक्त धायगुडे यांनी सांगितले.\nPrevious article६ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nNext articleमुलांनी साकारल्या कागदी गणेशमूर्ती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/khelo-india-492269-2/", "date_download": "2019-04-20T17:00:00Z", "digest": "sha1:HL4IFNBGUDSGDBWN52KMJON6YSZJ2QA5", "length": 12169, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानवादित्यसिंह राठोडला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक - Dainik Prabhat", "raw_content": "\nमानवादित्यसिंह राठोडला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक\nपुणे – मानवादित्यसिंह राठोड याने 21 वषार्खालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेबाबत मानवादित्य म्हणाला, येथे विजेतेपदाची मला खात्री होती. ही स्पर्धा 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पधेर्साठी निवड चाचणी मानली जाते. त्यामुळेच या महोत्सवात सर्वच खेळांमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. साहजिकच या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑलिंपिक पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी यंदा विविध जागतिक मालिकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे.\nमानवादित्य हा नवी दिल्ली येथील हंसराज महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. येथे तो राजस्थानकडून सहभागी झाला आहे. नेमबाजी हा खेळ का निवडला असे विचारले असता तो म्हणाला, खरंतर मी शाळेत असताना फुटबॉल, बास्केटबॉल, जलतरण आदी खेळांमध्ये भाग घेत असे. तथापि फुटबॉल खेळत असताना खूप वेळा दुखापती झाल्या. त्यामुळे बाबांनी मला नेमबाजीचा सराव करण्याचा सल्ला दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे हे प्रत्येक नेमबाजाचे लक्ष्य आहे. माझ्या बाबांनी ऑलिंपिक रौप्यपदक मिळविल्यानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माज्यावर आहे. हे लक्ष्य साध्य करणे सोपे नसले तरी ते साध्य करण्यासाठी मी भरपूर कष्ट करणार आहे असे मानवादित्य याने सांगितले. नेमबाजीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना शनिवारी एकही पदक मिळविता आले नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\n#IPL2019 : अतितटीच्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर रोमांचक विजय\nपुणे – क्रीडाच्या वाढीव गुणांसाठी सुधारित नियमावली\n#IPL2019 : दिल्लीसमोर आज पंजाबचे तगडे आव्हान\nएमएसएलटीए योनेक्‍स 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धा आजपासून\n#ICCWorldCup2019 : संधी न मिळालेल्या खेळाडूंनी नाराज होवू नये – रवी शास्त्री\nदंडाची रक्‍कम हप्त्यांमध्ये भरु द्या – पाकिस्तान हॉकी\n5 वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा : सिमेंटेक, टिएटो ऑटोमेशन संघाचा विजय\nबंगळुरूचा विजयासाठी आटापिटा; आव्हान कायम राखण्यास कोलकाताला विजय आवश्‍यक\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/congress-announces-list-of-ninth-candidates-4-candidates-in-maharashtra/43650", "date_download": "2019-04-20T16:48:27Z", "digest": "sha1:MMLGGRWPNN7RK7DUYEC436U3MK76J6RZ", "length": 6178, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय ��ंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nकाँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या नवव्या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोल्यामधून हिदायद पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, हिंगोलीमधून सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.\nमी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा\nवसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\n#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत\nपाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार \nभाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला | चंद्रकांत पाटील\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=title-desc", "date_download": "2019-04-20T16:48:32Z", "digest": "sha1:QY7L3GRHJQP2SAOZ7FOAWMU3NHJFMDSL", "length": 5689, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nहिरवी मका कणीसा सह देणे आहे हिरवी मका कणीसा सह देणे आहे\nहिरवी मका कणसा सहित देणे आहे १ एकर नारायणगांव ता. जुन्नर {पुणे}\nहिरवी मका कणसा सहित देणे आहे १…\nMaharashtra 17-06-18 हिरवी मका कणीसा सह देणे आहे ₹45000\nहिरवा मका चारा विकत पाहिजे हिरवा मका चारा विकत पाहिजे\nहिरवा मका (चारा)विकत पाहिजे\nहिरवा मका (चारा)विकत पाहिजे\nSatara Division 01-02-19 हिरवा मका चारा विकत पाहिजे\nएल डोल हळद विक्रीसाठी उपलब्ध\nएल डोल हळद विक्रीसाठी उपलब्ध\nवायगाव हळद विक्रीसाठी उपलब्ध 1500 kg उत्तम quality\nवायगाव हळद विक्रीसाठी उपलब्ध…\nहर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित हर्बल उत्पादने पादप…\nहर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित १००% आयुर्वेदिक (Phyto -Chemistry Based) उत्पादनांची सांगली आणि कोल्हापूर जिल्हा, तालुका आणि गाव फ्रँचाईझ देणे आहे. उत्पादने ५०% डिस्काउंटमध्ये मिळतील आणि उत्पादन खरेदीवर २% कमिशन दिले जाईल. संपर्क : - जयंत जाधव सर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-we-understand-the-philosophy-from-spiritual-aspects-dr-ramchandra-dekhane-87143/", "date_download": "2019-04-20T16:55:31Z", "digest": "sha1:M7IHAWEHV7GHIMNQMUW6U4UOPNMLPN7C", "length": 8532, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे\nPimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे\nएमपीसी न्यूज – अध्यात्म, संस्कृती आणि लोकजीवन यांचे जवळचे नाते आहे. लोकजीवनात मंदिराचे स्थान महत्वाचे आहे. मंदिर हे ज्ञानाचे केंद्र आहे. मंदिरातील भजन, किर्तन प्रवचनांतून संस्कृतीचे आणि तत्वज्ञानाचे दर्शन सर्वसामान्यांना घडते, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगवीत केले.\nनवी सांगवी येथे श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा व वास्तुशांतीनिमित्त ते बोलत होते. 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने ‘भारतीय संस्कृती आणि आदिशक्ती’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगुले, दत्त साई सेवा कुंभ आश्रमाचे प्रमुख शिवानंद स्वामी महाराज, हभप बब्रुवान वाघ आदी उपस्थित होते. यावेळी महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गळतगे, श्रीमानयोगी पतसंस्थेचे अध्यक्ष सखाराम रेडेकर यांचा विशेष सत्कार केला.\nयावेळी देखणे म्हणाले की, “कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. एकत्र कुटुंब ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आई-वडिलांची सेवा करणे हा उत्तम संस्कार आहे. भक्तीमुळे सेवाभाव निर्माण होतो. भक्ताच्या सेवेमुळेच देवत्वाचे प्रगतीकरण होते. त्यासाठी माणसाची मानवतेकडून दिव्यतेकडे वाटचाल होण्यासाठी सदविचारांची आवश्यकता आहे.\nमंदिराच्या वास्तुशांतीनिमित्त दुपारी कोल्हापूर पध्दतीने गारवा आणला. यामध्ये पारंपारिक वेषात महिला सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत अभिनेत्री पुजा पवार तसेच अश्विनी जगताप, नगरसेविका सीमा चौगुले, माधवी राजापुरे सहभागी झाल्या होत्या. यावेळी पै. आप्पा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. राजेंद्र राजापुरे यांनी आभार मानले.\nBhosari: इंद्रायणी थंडीने खवय्यांसह भूकेलेल्यांची भागवली भूक\nChakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-water-on-sinhagad-road-83560/", "date_download": "2019-04-20T16:26:52Z", "digest": "sha1:5IPYK5FVSVU2GLFOC6FAYCDDIWMELJRB", "length": 7232, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी ! (व्हिडिओ) - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी \nPune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी \nएमपीसी न्यूज- एकीकडे पुणेकरांना किती पाणी द्यायचे या प्रश्नावरून वाद रंगलेला असतानाच जे पाणी पुणेकरांच्या वाट्याला मिळतंय त्या पाण्याची देखील नासाडी होत असल्याचा प्रकार आज सिंहगड रस्त्यावर पाहायला मिळाला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा रॉवॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने आज सकाळी लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या प्रकारामुळे सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी चोहीकडे झाले.\nगुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने सकाळी खडकवासला ते पर्वती पर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मी मी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बंद करण्यात येत होता. मात्र, व्हॉल्वमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी सिंहगड रस्त्यावर आले. पु . ल. देशपांडे उद्यानासमोर अक्षरशः पाण्याचे तळे साचले. या पाण्यातून जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.\nसुमारे दोन तास हे पाणी वाहत होते. टाकी बंद न केल्याने ओव्हर फ्लो झाली अशी माहिती देण्यात आली. आता पाणी ओसरत असून अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nदरम्यान, या परिसरातील घरामध्ये पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान झाले. घरात शिरलेले पाणी हटवताना त्यांची तारांबळ उडाली.\nPune : ‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या शोधनिबंधाचे शनिवारी प्रकाशन\nPimpri : फेब्रुवारी महिन्यात पिंपरीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nThergaon : पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात\nChinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक जुने साहित्य देण्याचे आवाहन\nMaval : दत्तनगर, शंकरनगरमध्ये आमदार चाबुकस्वार यांची प्रचारा�� जोरदार मुसंडी\nChinchwad : क्रांतीवीर चापेकर बंधुच्या 121 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/mahatma.jyotiba.phule/word", "date_download": "2019-04-20T17:10:47Z", "digest": "sha1:TUTNRDC74QU625G326XM4SN7HVURYP3S", "length": 12616, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - mahatma jyotiba phule", "raw_content": "\nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान २\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ३\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ४\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ५\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ६\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ७\nशूद्��� शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ९\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १०\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ११\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १२\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १३\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १४\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १५\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १६\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १७\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ��्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १९\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nदांभिकास शिक्षा - ६०४१ ते ६०५०\nदांभिकास शिक्षा - ६०३१ ते ६०४०\nदांभिकास शिक्षा - ६०२१ ते ६०३०\nदांभिकास शिक्षा - ६०११ ते ६०२०\nदांभिकास शिक्षा - ६००१ ते ६०१०\nदांभिकास शिक्षा - ५९९१ ते ६०००\nदांभिकास शिक्षा - ५९८१ ते ५९९०\nदांभिकास शिक्षा - ५९७१ ते ५९८०\nदांभिकास शिक्षा - ५९६३ ते ५९७०\nअभंग संग्रह - दांभिकास शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-balasaheb-thackrey-birth-anniversary-celebrated-in-lonavala-85182/", "date_download": "2019-04-20T16:54:44Z", "digest": "sha1:N6RJT2K6XMJABA3KAK4VM4IJGSZDGVMQ", "length": 6777, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी\nLonavala : बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी\nएमपीसी न्यूज- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nसकाळी आठ वाजता खंडाळा बाजारपेठ ते लोणावळा शिवाजी चौक दरम्यान ही स्पर्धा पार पडली. यासह नगरपालिका प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे भगवा ध्वजारोहण व खाऊ वाटप, अंधवृद्धाश्रम येथे अन्नदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे शिवसेना शाखा तुंगार्लीच्या वतीने हिंदू जागर ज्योत व तुंगार्ली येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.\nया कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका व विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, शहर प्रमुख सुनील इंगुळकर, मावळ तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, शहर संघटक सुभाष डेनकर, दीपाली भिलारे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधुताई परदेशी, जयवंत दळवी, मनीष पवार, प्रकाश पाठारे, संजय भोईर, प��रवीण काळे, प्रसिद्धीप्रमुख विजय आखाडे महेश खराडे विभाग प्रमुख भगवान देशमुख आदी उपस्थित होते.\nLonavala : दोन हजार विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलन व लेजर शो मधून देशभक्तीचे सादरीकरण\nSangvi : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याशी हुज्जत घालून रस्त्याचे काम बंद पाडल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?start=7420", "date_download": "2019-04-20T16:21:51Z", "digest": "sha1:GF7EGTET6WKSV3TI5JNAY4JNCFLQ2Z3D", "length": 3941, "nlines": 155, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nवापरलेले 3 Google Analytics फिल्टर्स वापरलेले\n Semalt एक्सपर्ट Google Analytics मध्ये फिल्टर सेट कसे माहित\nSemalt एक्सपर्ट प्रत्येक एसइओ चँप माहित असणे आवश्यक Google Analytics वैशिष्ट्ये वर्णन\nदुय्यम टिपा सह बीओटी रहदारीचा शोध\nदुर्भावनापूर्ण बॉट - मिमलॅट्स टिपा कसे देते\nमिशिगन आपल्या साइटवरून खोटे रहदारी वगळण्याची पाच कारणे देते\nमिल्गेल सह बॉट्स शोधणे आणि अवरोधित करणे\nआपल्या वेब Analytics उद्रेक पासून संदर्भ स्पॅम टाळण्यासाठी कसे वर समतुल्य विशेषज्ञ\nSemalt Expert: एकदा आणि सर्व Google Analytics मध्ये बॉट रहदारी अवरोधित करणे\nखराब बॉट्स अवरोधित करणे - Semalt एक्सपर्ट\nSemalt: वेबसाइटसाठी बटण प्रमाणेच स्पॅमबॉट्सवर फाईट कसे करावे, दादर आणि इतर\nसेमट म्हणजे बॉट्स, स्पाइडर आणि क्रॉलर्ससह कसे डील करावे याबद्दलच्या टिप्स\nसामुग्री समभाग अवरोधित करणे आणि Google Analytics स्पॅम काढत एक मार्गदर्शक\nSemalt एक्सपर्ट: ��ा Google Analytics मध्ये वेबसाइटसाठी बटण का दर्शविते\nमिमलॅटसह स्पॅम बॉट्स थांबवा\nयशस्वी Twitter विपणन धोरण चा प्रमुख - मिमल व्यवहार\nसमभाग काय सांगते का एक ब्लॉक बॉट आणि वेबसाइट क्रॉलर्स\nआपल्या Google Analytics कडून रेफरल स्पॅम अवरोधित कसे युक्त्या - मिडल अॅडव्हाइस\nसेमॅट कक्षामध्ये ट्विटर वापरण्यासाठी ध्वनी कारणे देते\nअधिक ग्राहक मिळविण्यासाठी ट्विटर मदत कशी करू शकते - Semaltेट उत्तर देतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-all-industries-closed-due-to-maratha-andolan-64167/", "date_download": "2019-04-20T16:33:22Z", "digest": "sha1:BH5VEBKSO4H6FHJX6MCTZQM7F5KE56DK", "length": 6318, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी\nPimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी\nएमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरुवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात येत असूनया पट्यातील हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील सर्व कंपन्या आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरीनगरी म्हणून देशभरात ओळखले जाते. या परिसरात राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्या आहेत. चाकण परिसरात दीड हजारांच्या आसपास कंपन्या आहेत. हिंजवडी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. भोसरी, एमआयडीसीतील कंपन्यामधील सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चाकण परिसरातील दीड हजार, हिंजवडी परिसरातील 120 कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.\nPimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nPimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे \nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडल��; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2019-04-20T17:14:14Z", "digest": "sha1:Z67DOTBRENHX4VHSMARQAHVU7E5XDTHA", "length": 5635, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४२० चे - १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे\nवर्षे: १४४५ - १४४६ - १४४७ - १४४८ - १४४९ - १४५० - १४५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर ४ - आल्फोन्सो दुसरा, नेपल्सचा राजा.\nइ.स.च्या १४४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१५ रोजी ०४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-15/", "date_download": "2019-04-20T16:41:44Z", "digest": "sha1:IDY4DXDIRKJVGWDULMNY6PA7BLPMH6MJ", "length": 22836, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबारला गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा/Nandurbar-latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाई�� फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra नंदुरबारला गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा\nनंदुरबारला गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा\n प्रतिनिधी महावितरणने गणेश उत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. तेंव्हा गणेशमंडळांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले आहे.\nमहावितरणने नंदुरबारात बसस्थानकासमोरील महावितरणच्या शहर विभाग कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्रात गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय सर्व स्थानिक शाखा कार्यालयांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.\nगणेशाच्या दर्शनासाठी, मंडळाने साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तेंव्हा वीजेचा सुरक्षित वापर होण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक आहे.यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यासाठी उभारण्यात येणार्‍या वीज यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.\nगणेश उत्सवासाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक वहन कर 1 रुपये 18 पैसे असे एकुण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या अल्प दराने तात्पुरती वीजजोडणी महावितरणकडुन दिली जात आहे. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी स्थानिक पातळीवर गणेशमंडळांना भेटून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करीत आहेत.\nआपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास गणेशमंडळ पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राचे 1800 233 3435, 1800 102 3435, 1912 या टोल फ्रि क्रमांकावर अथवा स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केला आहे. या उपक्रमामुळे गणेश मंडळांना वीज जोडणी सोपी होणार आहे.\nPrevious articleधुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ पुरस्कार\nNext articleपारंपा��ीक वाद्यावर भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करा : पोलीस अधीक्षक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?start=40", "date_download": "2019-04-20T17:13:08Z", "digest": "sha1:7V4Y7ARJL5RQGD7R22YOK35OWOZQKUEV", "length": 4527, "nlines": 136, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nसममूल्य: सोशल मीडियाचा वापर कसा करावा एसइओ मूलभूत गोष्टी: सोशल मीडियाचा वापर कसा करावा\nमोबाइल बाजार Ubimo जाहिरात माध्यमाने एक डेटा स्तर म्हणून राजकारण जोडते\nमोबाइल एसइओ करत राहण्यासाठी 5 कारणे जरी जाहिराती सगळीकडेच असली तरी -\n का करावे सूची पेक्षा अधिक आहे [Semalt]\nउत्तम ब्लॉग Semaltसाठी टॉप पाच टाईप टिप्स\nSemalt: कायदेशीर सेक्टरमध्ये स्थानिक एसइओ महत्त्वाचा का आहे\nविपणन दिवस: फेसबुक ने मिल्गार, नवीन किरकोळ ईमेल अहवालाचे सर्वेक्षण केले; दूरदर्शन मृत आहे\nSemalt रत्न साठी दुवा माइनिंग\nकी विश्लेषणे अटी समजून आपल्या मार्गदर्शक की विश्लेषणे अटी समजण्यास मार्गदर्शक मार्गदर्शिका विषयबद्ध विषय: लोगो डिझाइनअभिलेखनप्रलेखनलेखनलेखन एचटीएमएल & मिमल\nमिमलॅटद्वारे अनुक्रमित सर्व उपडोमेन शोधणे आणि निर्यात करणे\nदगडी बांधकाम सह छान खेळायला बूटस्ट्रॅप टॅब मिळवत बूटस्ट्रॅप टॅब्स मिळविणे चिनी उभारणीसह छान खेळायला संबंधित विषय: HTML कॅन्व्हास आणि & मिमल\nसाम्लाट: 2018 मध्ये कोणती तंत्रे आणि योजना ईकॉमर्स ट्रेंडला प्रभावित करतील\n4 मिहान नंतर आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गः\n7 माझे प्रथम व्यावसायिक मिडल कारणे\n स्मार्ट संलग्न मिमलसाठी सामाजिक यशोगाथा\nGoogle Semalt सह-विश्लेषण काय आहे Google Semalt मध्ये सहअहवाल विश्लेषण काय आहे\nमोबाइल ऍप पुश नोटिफिकेशन ड्राइव्ह 90-दिवस रिटेंशन मिल्टल 180%\nजलद साइट्ससाठी CSS आणि JS ऑप्टिमाइझ कसे करावे जलद साइट्ससाठी CSS आणि JS ऑप्टिमाइझ कसे करावेसे वाटले विषय: सीएसएस आर्किटेक्चरफ्रेमवर्क कॅनव्हस आणि & मिमल ...\nकाल्पनिक विरूद्ध प्रतिक्रिया: एक सखोल तुलना काल्पनिक विरुद्ध प्रतिक्रिया: एक सखोल तुलनासंपूर्ण विषय: Node.jsRaw मिमल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=published-desc", "date_download": "2019-04-20T16:31:51Z", "digest": "sha1:MFL2SJKWETEAIZ2CCJPWXSFWYWADYXGB", "length": 5375, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nखरबूज विकणे आहे खरबूज विकणे आहे\n2 एकर खरबूज विकणे आहे\n2 एकर खरबूज विकणे आहे\nपोल्ट्री खाद्य पोल्ट्री खाद्य\nपोल्ट्री-खाद्य व पाणी भांडी…\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे आहे, मुबलक पाणी पाणी उपसा करण्यासाठी मोटार आसावी , भाडे ५ वर्षासाठी २००००० Deposit 30000 देण्यात येईल ,करार लेखी करण्यात येईल, जमीन पाणी पाहून रक्कम कमी जास्त करण्यात येईल . मो.न ९०८२६६७५२३\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे…\nशेत जमीन विकणे आहे शेत जमीन विकणे आहे\nशेतजमीन 15 एकर विकणे आहे\nशेतजमीन 15 एकर विकणे आहे\nगहु 496 विकणेआहे सुपर क्वालिटी चे आहे\nगहु 496 विकणेआहे सुपर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/gas-pipeline-launch-ahmednagar/", "date_download": "2019-04-20T16:57:29Z", "digest": "sha1:UGNMBMNLI2KYLJSSYFDLNVTX33QJ3MPC", "length": 23606, "nlines": 272, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगरमधील गॅस पाइपलाईन प्रकल्पाचा आज शुभारंभ", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील ��र्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशा��ा लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान सार्वमत नगरमधील गॅस पाइपलाईन प्रकल्पाचा आज शुभारंभ\nनगरमधील गॅस पाइपलाईन प्रकल्पाचा आज शुभारंभ\nपंतप्रधान मोदी करणार दिल्लीतून प्रारंभ; रेल्वेमंत्री गोयल राहणार नगरला उपस्थित\nअहमदनगर (प्रतिनिधी) – देशभरातील नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली असून या अंतर्गत गुरुवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञानभवनातून नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासह देशातील 63 क्षेत्रांतील सिटी गॅस प्रकल्प उभारणीचा प्रारंभ होणार आहे. व्हिडिओ स्ट्रिमिंगद्वारे एकाच वेळी देशभर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भारत गॅस रिसोर्सेस कंपनीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nपंतप्रधान मोदी यांच्या सोबत विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन व पेट्रोलियम धमेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. नगरमध्ये दुपारी 3 वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील सिध्दी लॉन येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. नगरमधील या कार्यक्रमास रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खा. दिलीप गांधी, आ. संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नगर आणि औरंगाबाद जिल्हा विभागातील सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन नेटवर्कसाठी भारत गॅस रिसोर्सेस कंपनीला प्राधिकृत करण्यात आले आहे. या दोन जिल्ह्यांत 106 सीएनजी स्टेशन प्रस्तावित आहेत. पाईप नैसर्गिक वायूचा लाभ सुमारे सात लाख आठ हजार 100 कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nसिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क हे घरगुती व औद्योगिक तसेच व्यावसायिक गॅस पुरविण्यासाठी आणि विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये सीएनजी गॅस पुरविण्यासाठी आवश्यक पाईपलाईनचे परस्पर जोडलेले नेटवर्क आहे. 26 राज्ये आणि 178 विभागांतील 290 जिल्ह्यांत नैसर्गिक वायू उपलब्ध होणार असून या ठिकाणी 46 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि 35 टक्के भौगोलिक क्षेत्राचा यात समावेश असल्याची ��ाहिती यावेळी देण्यात आली.\nPrevious articleनंदुरबार येथे संवाद यात्रेचे स्वागत\nNext articleप्रमुख नेत्यांच्या तडीपारीच्या प्रस्तावांबाबत शहरात सर्वांनाच उत्सुकता\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/balshahir-powada-at-nigdi-83742/", "date_download": "2019-04-20T17:22:11Z", "digest": "sha1:IC7BDMRGLZ23IOKQE34QA3HUYFM4NT62", "length": 8321, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन\nNigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन\nस्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य, ३१ जानेवारी २०१९ पर्यंत नाव नोंदणी सुरु\nएमपीसी न्यूज -सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी (दि. 6 फेब्रुवारीला) बालशाहीर पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nनिगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, सेक्टर नंबर २५ येथे सकाळी नऊ वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून संघामध्ये मुख्य शाहीर आणि इतर पाच साथीदार सहभाग घेऊ शकतात.\nसंयोजकांच्या वतीने प्रत्येक संघाला संवादिनी आणि ढोलकी उपलब्ध करून दिली जाईल. सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केलेला असून ऐतिहासिक, सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रबोधन यापैकी कोणत्याही एका विषयावरील पोवाड्याचा समावेश असावा.\nसर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देणार\nया स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी ३१ जानेवारी २०१९ पूर्वी करणे आवश्यक आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार असून त्यात विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये ५०००/- आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रुपये ३०००/- आणि स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक रुपये १५००/- आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.\nइच्छुकांना सहभाग घेण्याचे आवाहन\nनाव नोंदणीसाठी -शाहीर प्रकाश ढवळे, प्लाट नंबर २९९,सेक्टर नंबर २७,निगडी प्राधिकरण,पुणे – ४११ ०४४. या पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५८६६८९ वर सकाळी ९:०० ते ११:३० आणि सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत संपर्क साधावा. या स्पर्धेत आपली शाळा किंवा संस्थेच्या वतीने सहभाग नोंदवून शाहिरी चळवळ वृद्धिंगत करावी, असे आवाहन महाराष्ट्र शाहीर परिषद, प्रमुख कार्यवाह आणि पुणे जिल्हाध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे यांनी केले आहे.\nPimpri : व्हॉल्व फुटल्याने फुगेवाडीत पाणीच पाणी\nTalegaon – भरधाव दुचाकी कठड्याला थडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/vishesh-lekh-jalgaon/", "date_download": "2019-04-20T16:22:12Z", "digest": "sha1:GH5AN3PKR5P5UQCHACB2DAP3QRZQMC3D", "length": 23171, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इथे हरवली माणुसकी! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका ���ुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra इथे हरवली माणुसकी\nआगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात एकोपा राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी जिल्हाभरात पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फे शांतता कमिटीच्या बेैठका घेण्यात येत आहे. परंतू शहरात गेल्या तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती.\nया घटनेमुळे शांतता कमिटीच्या बैठका केवळ नावापुरत्याच घेतल्या जात असल्याचे उघड झाले आहे. जातीय तेढ निर्माण करणार्‍या या दगडफेकीच्या घटनेमुळे दोन गट एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे समाजात एकोपा कमी होवून माणुसकी कुठेतरी हरवल्याचे दिसून येत आहे.\nसण, उत्सावाच्यावेळी पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फ शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येतात व शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येते. परंतू शहरातील तांबापुरा भागात संमिश्र वस्ती आहे. याठिकाणी नेहमीच लहान-मोठे वाद होत असतात, या वादातून अनेकदा दंगलीसह दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी औपचारिकता म्हणून नेहमीप्रमाणे पोलिस प्रशासनांकडून शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येतात व त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येते.\nबैठकीत सर्व समाजाचे लोक एकत्र येतात व सामंजस्य दाखवितात. परंतू या नेहमीच्या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कुठलीही उपायोजना मात्र करण्यात येत नसल्याचे दिसून येते. पूर्वीसारखा समाजातील एकोपा कायम राहण्यासाठी माणुसकी कायमस्वरुपी जपली गेली पा��िजे.\nवादानंतर दोन्ही गट एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यामुळे माणुसकी कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. माणुसकी कायम ठेवण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठितांनी पुढे येण्याची गरज आहे. पोलिस प्रशासनांकडून घेण्यात येत असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत तेच-तेच चेहरे असतात, नवीन चेहर्‍यांना संधी दिली गेली पाहिजे. तांबापुर, फुकटपुरा भागात आगीत अनेक घरे जळून खाक झाली.\nआग विझविण्यासाठी तसेच समान बाहेर काढण्यासाठी माणुसकीच्या नात्याने अनेकजण पुढे आले. मात्र या मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेला संसारोपयोगी सामान, सिलेंडर चोरुन नेल्याच्या घटना घडल्या अन् इथे माणुसकीच हरविल्याचे दिसुन आले.\nPrevious articleनगर-श्रीरामपूरच्या 14 मंडळांची परवानगी नाकारली\nNext articleगावागावांत होणार श्‍वानांची नोंदणी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203192252/view", "date_download": "2019-04-20T16:38:10Z", "digest": "sha1:U6425FHVYZQJ6CXFFRGJRL6RRA5BDYQK", "length": 8904, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - पत्र ५९", "raw_content": "\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nआज्ञापत्र - पत्र ५९\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५९\nदर्यात कोण्ही सावकारांचे वाटे जाऊं नये. त्यांस कोण्हाचा उपद्रव लागत असेल तर तो परिहार करावा. गनिमाचे मुलकाची विदेशींची व गैरकौली यैसे सावकारा ६ ची तरांडी येतां - ज���तां आली तरी तीं परभारें जाऊं न द्यावीं. अभय देऊन, दिलासा, करुन, त्यांचे दसोडीस हात न लावितां बंदराबंदरास घेऊन द्यावे. मुलुकगिरीचे कारभारी यांणी जाऊन त्यांचे समाधान करावें. लाकडें-पाणी घेतील तें घेऊं द्यावें. बहुताप्रकारें नारळाचे शाहाळे आदिकरुन जें त्यास पाहिजे तो जिन्नस असेल तो विकत अनुकूल करुन द्यावा. कोण्हें येक प्रकारें त्या त्या परकी सावकारास सौख्य दिसे, माया लागे, राज्यांत आमदरफ्ती करीत यैसें करावें.\nगनिमाचे मुलकांतील तरांडी दर्यात असल्यास कस्त करुन घ्यावी. धरुन बंदरांत आणावीं. मालांत काडीइतकी तसनस न करिता तमाम माल जप्त करुन महालांचे कारकुनांनी व आरमारकरी यांणी हुजूर लेहुन पाठवावे. आज्ञा होईल तैसी वर्तणूक करावी. आरमारास व गनीमांस गाठ पडोन जूझ मांडले तरी सर्वांनी कस्त करुन येक जमावें. गनीम दमानी घालून जुझावें. वारियाचे बळें गनीम दमानी न येतां आपण पडलों, आपलें गलबत वार्‍यावरि न चलें यैसे जाहलें, तरी कैसेंहि आपलें बळ असो तर्‍ही गनिमासी गांठ न घालितां गाठ तोडीत आपले जंजिर्‍याचे आश्रयास यावें. तरांडियास व लोकांस सर्वथा दगा होऊं देऊं नये. आपणांस राखून गनीम घ्यावा. गनीम दमानें पडोन हारीस आला, जेर आला, तर्‍ही येकायेकी उडी घालो नये. दुरुन चौगीर्द घेऊन भांडियाचा मार देत असावें. दगेखोर गनीम आपण जेर जालों यैसे जाणून दगाबाजीने घेतो, म्हणोन जवळ बोलाऊं नये. आपल्याजवळ बोलाविल्याने पायाला आगी टाकून तरांडे जाया करितो. याकरितां त्याचा विश्वास न मानितां, कैलास आला तरी दुरुनच कौल देऊन त्याचेच बतेल्यावरुन, सरदारदेखील लोक आपणांजवळ आणावें. मग, त्याचे तरांडियावरी आपले लोक चढवावे. नाहीतरी मालशांतीची तमा न धरितां भांडियाचेच माराखाले तरांडे फोडून टाकून सलाबत पाडावी.\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2015/", "date_download": "2019-04-20T17:23:19Z", "digest": "sha1:7662YQ3CPIA2RQTC4LYBKWR3BYXJQTR6", "length": 9635, "nlines": 207, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : 2015", "raw_content": "\nऋतुगंध हेमंत वर्ष ९ अंक ५\nतमसो मा ज्योतिर्गमय - सुशील अभ्यंकर\nतेजाकडे वाटचाल - मेघना असेरकर\nसिंगापूर ची ५० वर्षे - भरत मोडक\nआत्मविश्वासाचा मार्ग - विश्वास वैद्य\nअंधारातून तेजाकडे - मोहना कारखानीस\nमुमुक्षु - निरंजन नगरकर\nझाकोळ, लहर - यशवंत काकड\n - सौ रुपाली मनीष पाठक\nप्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ७ - \"रोमानी\" लोकांची रोमांचकारी कहाणी - निरंजन भाटे\nअसतो मा सद् गमय - धनश्री जगताप\nमंत्र : भाग २ - निरंजन नगरकर\nशिवण - जुई चितळे\nआस्वाद - शाल्मली वैद्य\nआठवणी दाटतात - मृणाल देशपांडे\nयुरोपच्या ऐतिहासिक जमिनीवरील माझे सोनेरी क्षण : भाग २ - सौ रुपाली मनीष पाठक\nतमसो मा ज्योतिर्गमय : कथा - निरंजन भाटे\nऋतुगंध शरद | वर्ष ९ अंक ४\nजयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा:\nनास्ति येषां यशकाये जरामरणजं भयम् ||\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर – वार्ता\nचित्र - बाली बेटावर\nSG 50 - सिंगापूर चा राष्ट्रीय दिवस\nयुरोपच्या ऐतिहासिक जमिनीवरील माझे सोनेरी क्षण\nमाझी आवडती कवयित्री - इंदिरा संत\nमाझा आवडता कवी - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज\nग दि मा - मराठी काव्यसृष्टी ला पडलेले सोनेरी स्वप्न\nग्रेस -भुंगा लावणारी कविता\nचित्र - पृथ्वी दिन\nप्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ६\nऋतुगंध वर्षा | वर्ष ९ अंक 3\nअयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् \nउदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर – वार्ता\nवसुधैव कुटुम्बकम् - कविता\nजगा आणि जगू द्या\nजो जे वांछील तो ते लाहो\nप्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५\nपुस्तक परिचय - गॉन गर्ल\nसकार हवा, नकार नको\nगाणे जीवनगाणे: मुलाखत - संजीव अभ्यंकर\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध हेमंत वर्ष ९ अंक ५\nऋतुगंध शरद | वर्ष ९ अंक ४\nऋतुगंध वर्षा | वर्ष ९ अंक 3\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2019-04-20T16:32:32Z", "digest": "sha1:6HOT4EO6HHFKVUGGH6BPVISBGOQ52ZAP", "length": 5685, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११८० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे - १२०० चे\nवर्षे: ११७७ - ११७८ - ११७९ - ११८० - ११८१ - ११८२ - ११८३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nआरनॉट डॅनियेल, ऑकितान कवी\nसप्टेंबर १८ - लुई सातवा, फ्रांसचा राजा.\nसप्टेंबर २४ - मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.\nइ.स.च्या ११८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6.%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T16:49:55Z", "digest": "sha1:BWSJLAZZRTUITEMSJEAFLYEZFV6P2O6O", "length": 12981, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - विकिपीडिया", "raw_content": "\n(द.रा.बेन्द्रे या पानावरून पुनर्निर्देशित)\n३१ जानेवारी, इ.स. १८९६\n२१ ऑक्टोबर, इ.स. १९८१\nपद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८)\nज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४)\nडॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (कन्नड: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ ; रोमन लिपी: Dattatreya Ramachandra Bendre) (३१ जानेवारी, इ.स. १८९६; धारवाड, ब्रिटिश भारत - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.\n२ बेंद्रे यांची साहित्यसेवा\nद.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती. त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झ���ले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्‍नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली. १९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले.\nपुण्यात द.रा. बेंद्रे यांचे वास्तव्य त्यांचे काका बंडोपंत बेंद्रे यांचेकडे होते. तेथे राहून १९३३ ते १९३५ या दरम्यान्बेंद्रे एम.ए. झालेआणिपुढे १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.\nपुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली. यामंडळाट्देश-विदेशांतील साहित्य्व काव्य यांची चर्चा, चिंतन व मनन होत असे.\nपुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे.\nइ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्‍नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला.\nके.व्ही. अय्यर यांच्या ’शांतता’ या कादंबरीचा मराठी अनुवाद (१९६५)\nगीता जागरण (व्याख्यान, १९७६)\nविठ्ठल पांडुरंग (कविता संग्रह, १९८४)\nविठ्ठल संप्रदाय (व्याख्यान, १९६०)\nसंत महंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (तीन व्याख्याने, १९८०)\nसंवाद (कविता संग्रह, १९६५)\nअरळू मरळू काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड\nउय्याले काव्यसंग्रह इ.स. १९३८ कन्नड\nकृष्णकुमारी काव्यसंग्रह इ.स. १९२२ कन्नड\nगंगावतरण काव्यसंग्रह इ.स. १९५१ कन्नड\nगरी काव्यसंग्रह इ.स. १९३२ कन्नड\nचैत्यालय काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड\nजीवलहरी काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड\nनादलीले काव्यसंग्रह इ.स. १९४० कन्नड\nपूर्ती मत्तु कामकस्तुरी काव्यसंग्रह कन्नड\nमेघदूत काव्यसंग्रह इ.स. १९४३ कन्नड\nसूर्यपान काव्यसंग्रह इ.स. १९५६ कन्नड\nहाडू पाडू काव्यसंग्रह इ.स. १९४६ कन्नड\nहृदयसमुद्र काव्यसंग्रह इ.स. १९५६ कन्नड\nसाहित्य अकादमी पुरस्कार - इ.स. १९६५\nपद्मश्री पुरस्कार - इ.��. १९६८\nज्ञानपीठ पुरस्कार - इ.स. १९७४\n\"दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे लघुचरित्र\" (इंग्लिश मजकूर). कामत्स पॉटपुरी.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८९६ मधील जन्म\nइ.स. १९८१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी ०१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2019-04-20T16:18:03Z", "digest": "sha1:AJAQ7V2RODWXDOUYWUXRUX3WSVSQQ2GO", "length": 17957, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ याच्याशी गल्लत करू नका.\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nनास्ति विद्या समम् चक्षु:\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, जे बी. आर. आंबेडकर बिहार विद्यापीठ[१] म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील बिहार राज्याच्या मुजफ्फरपूर शहरात उत्तर प्राचिन प्रदेशात स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची १९६० मध्ये स्थापना झाली असून, या विद्यापीठाअंतर्गत ३७ महाविद्यालये आहेत. येथे दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम देखील दिले जातात. याशिवाय, विद्यापीठ संगोपन, सेमिनार व कार्यशाळा आयोजित करते. शहरांमध्ये शिक्षण आणि शिकण्याची एक प्रमुख संस्था आहे आणि पदवीपूर्व ते स्नातकोत्तर (पदवीत्तर) आणि संशोधन स्तरापासून पूर्ण वेळ आणि अंशकालिक अभ्यासक्रम प्रदान करते.\n^ \"B. R. Ambedkar Bihar University\". brabu.net. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 23 July 2011 रोजी मिळवली). 28 June 2011 रोजी पाहिले.\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाचे अधिकृत संसेकस्थळ\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबास��हेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जपान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nबाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-congress-announces-fifth-list-of-candidates/42955", "date_download": "2019-04-20T17:05:52Z", "digest": "sha1:ANZ6K4DRLVVTWA5HB5LD5MENUEXGDT3N", "length": 6610, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर\nनवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता देशातील राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सोमवारी (१८ मार्च) रात्री आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या पाचव्या उमेदवार यादीत आंध्र प्रदेशमधील २२, तेलंगाणामधील ८, आसाममधील ५, ओडिशामधील ६, उत्तर प्रदेशमधील ३, पश्चिम बंगालमधील ११, आणि लक्षद्वीपमधील १ अशा एकूण ५६ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांना जंगीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.\nदरम्यान, काँग्रेसकडून ओडिसा विधानसभा निवडणुकांसाठी देखील उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३६ उमेदवारांचा समावेश आहे.\nगोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले \n#LokSabhaElections2019 : ‘बेरोजगार हार्दिक पटेल’, भाजपच्या प्रचार मोहिमेची उडविली खिल्ली\nमुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे \nराज्य छत्रपती, आंबेडकरांचे, गहाण कोण ठेवतंय | ठाकरे\n#LokSabhaElections2019 : मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-20T17:14:07Z", "digest": "sha1:B3DZUWIET5VCBWIL4A6CSYEGDVOZFIJG", "length": 14314, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गायक, रसिकांच्या मेळ्याने \"सवाई'वर \"चार चॉंद' - Dainik Prabhat", "raw_content": "\nगायक, रसिकांच्या मेळ्याने “सवाई’वर “चार चॉंद’\nपुणे – गेले चार दिवस असणारा उत्साह..वाद्य आणि गायकांचे घुमणारे आवाज..डोलणाऱ्या प्रेक्षकांच्या माना.. “वन्स मोअर’ची दाद.. श्रोत्यांनीही धरलेला ताल..सुट्टीचा दिवस असल्याने रसिकांची वाढती गर्दी..आणि मैफिलीसाठी असणारे “वाह’..असे वातावरण रविवारीही पाहायला मिळाले. निमित्त होते, 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे.\nमहोत्सवाची सुरूवात अर्शद अली आणि अमजद अली यांच्या राग “शुद्ध सारंग’ने झाली. त्यानंतर त्यांनी “बाजे रे मुरलिया बाजे’ हे लोकप्रिय भजन सादर केले. “ज्ञानियांचा राजा गुरू महाराज’या अभंगाने समारोप केला. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.\nद���निक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराग “गौड सारंग’प्रस्तुत करत अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या भगिनींनी गायनाची सुरूवात केली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि अमृता शेणॉय-कामत व प्रियांका मयेकर-भिसे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.\nप्रसिद्ध वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष यांचे सहवादन झाले. त्यांनी राग “हंसध्वनी’मधील “वातापि गणपती भजेहं’ या गणेशवंदनेने आपल्या वादनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राग “चारुकेशी’मधील काही रचनाही सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), तंजावुर मुरगा भूपती (मृदंगम्‌) आणि दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.\nमेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकरांनी महोत्सवाचे पूर्वार्ध अधिकच बहारदार केले. त्यांनी राग “पूर्वी’ सह राग “शुद्ध बरडी’ सादर केला. “बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्‍य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ), अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगत केली.\nत्यानंतर प्रतीक चौधरी यांनी रसिकांशी मराठीत संवाद साधत सुरूवातीलाच दाद मिळवली. त्यांनी आपल्या शैलीत राग “मारवा’ सादर केला. त्यांना उस्ताद रफीउद्दीन साबरी (तबला), वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथ केली. “मी पुण्यामध्ये 24 वर्षांनंतर आलो. त्यावेळी देबु चौधरींच्या बरोबर आलो होतो. 12 वाजेपर्यंत संगीत ऐकणारा पुण्याचा रसिक हा जगासाठी आदर्श आहे,’ अशा भावना यावेळी चौधरी यांनी व्यक्त केल्या.\n66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, अभिनेते सुबोध भावेंसह आदी दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात प��ण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/msrtc-announces-huge-recruitment/", "date_download": "2019-04-20T16:59:10Z", "digest": "sha1:22IAV6JAOGADSKUPD66R33Q2E6HJ3FL6", "length": 13521, "nlines": 115, "source_domain": "bigul.co.in", "title": "एसटी महामंडळात ८ हजार पदांची भरती – बिगुल", "raw_content": "\nएसटी महामंडळात ८ हजार पदांची भरती\nमुंबई : एसटी महामंडळामार्फत सध्या चालक तथा वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्���ण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरिक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान 160 सेंमीवरुन किमान 153 सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून 3 वर्षाऐवजी एक वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.\nमहामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक तथा वाहक पदाची भरती सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत आज दि. ८ फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे.\nरावते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. महामंडळामार्फत नुकतीच २१ आदिवासी युवतींची बसचालक पदावर भरती करण्यात आली आहे. या युवतींचे सध्या प्रशिक्षण सुरु असून त्या लवकरच एसटीच्या बसेस चालवताना दिसतील. महामंडळातील नोकरीमुळे ग्रामीण भागातील होतकरु आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.\nरावते म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आजअखेर २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. महामंडळाने अधिकाधिक महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत स्थान देण्याच्या उद्देशाने आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सध्या या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे. परीक्षेअ���ती ज्या महिलांची निवड होईल, त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असे ते म्हणाले.\nमहिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या शारीरिक उंचीची अट शिथील करुन ती आता किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी इतकी कमी करण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली.\nचालक तथा वाहक पदासाठी पुरुष उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही या पदासाठी आता अर्ज करु शकतील, अशी घोषणाही मंत्री श्री. रावते यांनी केली. अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षाचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथील करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच ब���घडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fruits/watermelon-for-sell-1.html", "date_download": "2019-04-20T16:24:14Z", "digest": "sha1:SDWKYJBWRXI5UNUUXNO5JJIWSMDGQBI6", "length": 4401, "nlines": 91, "source_domain": "krushikranti.com", "title": "Watermelon - fruits (फल) - Solapur (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\nकृषि दत्त ऍग्रो हायटेक सर्व्हिसेस\nआमच्या कंपनी मार्फत कृषी क्षेत्रातील सर्व आधुनिक सोयी सुविधा ,साधनसामग्री, टेकनोलॉजी, यांची माहिती तसेच त्याबद्दल च्या सरकारी सबसिडी बद्दल सर्व मार्गदर्शन केले जाते. तसेच पॉली हाऊस ,शेडनेट उभारणी करून दिली जाते व नंतर त्यात काय करावे या बद्दल सर्व माहिती… Solapur\nसोलापूर मध्ये तालुका दक्षिण सोलापूर रोड जवळ 10 एकर जागा विकणे आहे.जमीन पूर्ण काळसर आहे व पाण्याची पूर्ण सोय आहे शेती मध्ये बोर आहे. 8999400767 Solapur\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील. गोल्डनची वैशिष्ट्ये- १. फळाची चमक जास्त २. टिकवण क्षमता १५ ते २० दिवस ३. बाजारात सर्वात शेवट उपलब्ध त्यामुळे किंमत जास्त ४.फळे वजनदार मिळतात संपर्क- दुर्गा हायटेक नर्सरी भैय्या गोरे -९६०४८०१८२८… Solapur\nउत्तम प्रतीची पपई विकणे आहे Beed District\nबागायती जमीन विकणे आहे\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC, २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/marathi-film-review-of-ek-nirnay-84089/", "date_download": "2019-04-20T16:30:42Z", "digest": "sha1:YV5UG7O4LYP7KIHOYTM4AT4CHPMQJDO6", "length": 10075, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "'एक निर्णय' .... अंतर्मुख करणारा निर्णय - MPCNEWS", "raw_content": "\n‘एक निर्णय’ …. अंतर्मुख करणारा निर्णय\n‘एक निर्णय’ …. अंतर्मुख करणारा निर्णय\nएमपीसी न्यूज- व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, मानसिकता निराळी, त्यामुळे विचारधारणाही भिन्न-भिन्न प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, निर्णय करण्याची आणि तो घेऊन अमलात आणण्याची “ क्रिया-प्रक्रिया “ ही वेगवेगळ्या स्तरावर असते. निर्णय घेताना मानवी स्वभाव, परिस्थितीचा विचार करावा लागतो. अशीच वेळ काही कुटुंबावर येते आणि त्यातून नेमका कोणता निर्णय कश्या पद्धतीने घेतला जा��ो हे “ एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी यामध्ये मांडला आहे.\nडॉ ईशान, मानसी, डॉ मुक्ता हे तिघे वेगवेगळ्या कारणाने आणि परिस्थितीने ते एकत्र आलेले असतात. डॉ ईशान हा बालरोग तज्ञ, त्याचे हॉस्पिटल, त्याची देखाभाग त्याचा मोठा भाऊ शंतनू बघत असतो. मानसी हि डॉ ईशान ची बायको, नुकताच त्याचं लग्न झालेलं आहे. डॉ मुक्ता हि हृदयरोग तज्ञ , जागतिक कीर्तीची डॉक्टर असते, तिचे वडील मोठे उद्योगपती, डॉ मुक्ता हि आपले आई-वडील ह्याच्या बरोबर रहात असते. लग्नानंतर मानसीला दिवस जातात, ती आई बनणार असते पण काही कारणाने तिचा गर्भपात होतो आणि ती ह्यापुढे कधीच आई होणार नसते. हा आघात मानसी सहन करते. डॉ मुक्ता ला परदेशात तिला मिळालेल्या पुरस्कारासाठी जावे लागते तिचे आई-वडील परदेशात जाताना विमान अपघातात निधन पावतात. डॉ मुक्ता हि एकटी होते, तिचे एकाकीपण तिला खायला उठते, त्याचवेळी आपणाला मुल असावे ह्याची जाणीव तिला होते आणि ती डॉ ईशान ला भेटते, आणि सांगते कि मला तुझ्या पासून मुल हवे आहे.,, पुढे नेमके काय होते ते सिनेमात पहा.\nडॉ मुक्ता आपणाला मुल हे डॉ ईशान कडून व्हावे असे का सांगते तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात मानसीचे काय ईशानच्या घरच्या मंडळींच्या प्रतिक्रिया कोणत्या आणि कश्या मुक्ता विषयी त्यांच्या काय भावना असतात. शेवटी मुक्ता ला मुल मिळते का डॉ ईशानचा निर्णय काय डॉ ईशानचा निर्णय काय मानसी कोणता निर्णय घेते मानसी कोणता निर्णय घेते डॉ मुक्ताने हा निर्णय का घेतलेला असतो डॉ मुक्ताने हा निर्णय का घेतलेला असतो अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.\nदिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी चित्रपटाची कथा छान सादर केली आहे. काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो पण शेवटी परिणाम उत्तम साधला आहे. सर्वच कलाकारांची कामे छान झाली आहेत. संगीत छान, चाली सुरेख आणि त्याचा वापर सुरेख जमला आहे. एकंदरीत एक निर्णय छान आहे.\nस्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी ची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केल आहे. सहनिर्माते जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओसवाल, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे आहेत. छायाचित्रण अर्चना बोऱ्हाडे, संगीत कमलेश भडकमकर, रोहन देशमुख, गीते वैभव जोशी, संकलन फैजल महाडिक इम्रान महाडि��, यांनी केल आहे, या मध्ये सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, कुंजिका काळवीट, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील, सुरभी फडणीस या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.\nSangvi : नवी सांगवीत बुधवारपासून ज्ञानगंगा व्याख्यानमाला\nPimpri: रस्ते साफसफाईच्या ठेकेदारांना मुदतवाढ\n‘द ताश्कंद फाईल्स’ ढवळून टाकणारे वास्तव\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित\nचौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय\nनूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित\nचित्रपट “ सावट , एक वेगळा भयपट “\nबहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/award-declared/", "date_download": "2019-04-20T16:30:06Z", "digest": "sha1:YNFVTH7WMX7P7P7N2FP3QQIXEY2IWCIC", "length": 3812, "nlines": 65, "source_domain": "mpcnews.in", "title": "Award Declared Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा श्यामची आई आणि श्याम पुरस्कार कौसल्याबाई वसतकर, नागेश वसतकर…\nएमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, अखिल भारतीय नाट्य परिषद भोसरी यांच्या सहकार्याने देण्यात येणारे 'श्यामची आई' आणि…\nTalegaon : पेट्रोकेमिकल क्षेत्रातील योगदानाबाबत चिराग खळदे आणि प्रा. जितेंद्र सांगवे यांना…\nएमपीसी न्यूज - पेट्रोकेमिकल क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील दोन वैज्ञानिकांना एकत्रित 'नॅशनल इनोव्हेशन पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा भारतीय तंत्रज्ञान संस्था…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shrirampur-band-3/", "date_download": "2019-04-20T16:40:43Z", "digest": "sha1:U4QDGYJMQRFP5FYHZPPWAJLGGVELNVWA", "length": 29957, "nlines": 275, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणू�� :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान सार्वमत श्रीरामपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा\nश्रीरामपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा\nमहागाईच्या निषेधार्थ तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते.\nकरण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन\nश्रीरामपूर (प्रतिनिधी)- पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकार्‍यांच्यावतीने तहसीलदार सुभाष दळवी यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, महागाईच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष माजी खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भारत बंद आंदोलन चालू आहे. भाजप सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष न देता भांडवलदारांसाठी घेतलेल्या धोरणामुळे इंधनाचे दर भयंकर वाढले आहे. तरी येत्या काळात पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक बाबींचे दर कमी न झाल्यास नागरिकांमध्ये उद्रेक होईल.\n��िवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जी. के. पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, पक्षप्रतोद संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुक्तारभाई शहा, मनोज लबडे, मुजफ्फर शेख, नगरसेविका मीराताई रोटे, चंद्रकलाताई डोळस, भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई दिघे, मंगलताई पवार, पं.स. सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, संगीताताई शिंदे, अरुण नाईक, विजय शिंदे, भाऊसाहेब डोळस, संजय छल्लारे, कॉ. पांडुरंग शिंदे, कय्युम पठाण, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, मुरलीधर राऊत, अण्णासाहेब डावखर, समीर बागवान, दिलीप अंकुशे, जावेदभाई शेख, मुन्ना पठाण, रवि दाभाडे, शहारुख शेख, दीपक कदम, रवींद्र सूर्यवंशी, अनिल इंगळे, गणेश वाघ, मनिष पंचमुख, बाळासाहेब राऊत, किशोर परदेशी, गणेश म्हस्के, रितेश चव्हाणके, सुनील शिंदे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, सुनील शिरसाठ, सुभाष तोरणे, चिमाजी राऊत, प्रताप देवरे, प्रेमचंद कुंकूलोळ, तेजस बोरावके, सनी सानप, गोपाल लिंगायत, किरण परदेशी, युनूस पटेल, संभाजी देवकर, दीपक पोटफाडे, विकास पठारे, चंद्रकांत खरात, निलेश बोरावके, दिलीप विळस्कर, भरत जगदाळे, डॉ. राजेंद्र लोंढे, दिनेश तरटे, बाळासाहेब विघे, रियाज पोपटिया, सोमनाथ तुपसाखरे, संतोष देसाई, जफर शहा, रितेश एडके, युवराज फंड, कृष्णा पुंड, संजय अग्रवाल, दिनकर पवार, भागवत राऊत, अमोल शेटे, पंजाबराव भोसले, प्रविण वाघ, दीपक देसले, नरेंद्र कुर्‍हे, चरण त्रिभूवन, प्रशांत डावखर, शफी शहा, योगेश गायकवाड, राजेंद्र भोसले, सृजन कदम, सागर दुपाटी आदींच्या सह्या आहेत.\nआ. कांबळे, पटारे, आदिक व मनसेकडूनही शासनाचा निषेध\nश्रीरामपूर (प्रतिनिधी)- आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यावतीने श्रीरामपूर तालुक्यात व शहरात पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आदींसह अनेक सामाजिक व राजकीय संघटना सहभागी होऊन शासनाच्या जनहितविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळा येथून मोर्चा मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, कॉलेज रोड, तहसीलदार कचेरी अशा मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. दरम्यान उघड��� असलेल्या दुकानात जाऊन विनंती करण्यात आली व मोर्चात सहभागी करून घेण्यात आले.\nयावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पं.स. सभापती दीपकराव पटारे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, अ‍ॅड संतोष कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, ख.वि.संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे, पांडुरंग शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी आपल्या भाषणात सरकारच्या धोरणाचा निषेध केला. तसेच निवेदन देण्यात आले.\nयाप्रसंगी नगरसेवक सुभाष गांगड, शामलिंग शिंदे, कलिमभाई कुरेशी, ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, जयश्री शेळके, केतन खोरे, रईस जहागिरदार, विजय शेळके, आदित्य आदिक, जयंत चौधरी, युवक काँग्रेसचे संचित गिरमे, रोहित शिंदे, शंतनू फोपसे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अशोकराव बागुल, असलमभाई सय्यद, योगेश जाधव, बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण आहेर, निवृत्ती बडाख, खैरीचे सरपंच शिवाजी शेजुळ, बाबासाहेब कोळसे, मनसेचे डॉ. नवथर, निरंजन भोसले, सोयल शेख, किशोर शिंदे, अमोल पटारे, महेंद्र पटारे, हर्षल दांगट, कैलास पंडित, पत्रकार प्रदीप आहेर, लक्ष्मण जाधव, गणेश ठाणगे, विजय निकम, शंकरराव चव्हाण, अनिरुद्ध भंगारवाला, गुरुचरण भाटियाणी, तुषार बोबडे, रामदास पिलगर, लखन कडवे, अंबादास कोकाटे, रोहित जोंजाळ, गणेश दिवटे, बाळासाहेब घोडे, एस. के. खान, विलास ठोंबरे, दिलीप त्रिभुवन, सुधाकर बोंबले, सुमित मुथा, नारायण कणसे, नानासाहेब तुपे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleनेवासा फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; 24 जणांवर गुन्हा दाखल\nNext articleउसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nपशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची वणवण\nगूळ व्यापार्‍यावर श्रीरामपूर पोलिसांची दबंगगिरी\nश्रीरामपुरात 350 हेक्टर सिंचन अपूर्ण\nश्रीरामपूर रेल्वे स्टेशन पार्किंग बनले ‘वसुली’चा अड्डा\nस्वाती पुरे यांची अतिक्रमण विभागातून तडकाफडकी बदली\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशि��ग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/narendra-modi/", "date_download": "2019-04-20T16:46:42Z", "digest": "sha1:QKZRBI53ESR63QR3JXR4WHYX5CUCEUGT", "length": 86608, "nlines": 641, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Narendra Modi Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n१९८६ पासून”अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास\nयामुळे आयात – निर्यातीसाठी नवे मार्ग मोकळे होणार आहेत.\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट\nतो काय करू शकेल याचा कधीही अंदाज लावता येत नसे. तसेच काहीसे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे.\nमनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली\nबजेटमुळे भारत आर्थिक दिवाळखोरीच्या दारातून परत आला तो कायमचाच \nस्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज\nया दोन घटनांमुळे सर्व नवीन उद्योजकांमध्ये खळबळ माजलेली आहे.\nमनमोहनसिंगांसारखे “सुशिक्षित” अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर नसल्याने देशाचं नुकसान होतंय का\nमनमोहनसिंग हे एक कुशल अर्थशास्त्रज्ञ आहेत यात वाद नाही. शिवाय त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवून आणायला मदत केली.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारत सरकारने नानाजी देशमुखांना भारतरत्न का दिलं हा प्रश्न पडला असेल तर हे वाचा…\nआज ह्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या माणसाचा जीवन गौरव करण्यात आला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nबिल गेट्सने भारत सरकारच्या “ह्या” योजनेचं केलंय कौतुक काय आहे ही योजना काय आहे ही योजना\nएसईसी सर्वेक्षणानुसार, योजनेच्या लाभार्थी होऊ शकणाऱ्या एकूण २४.४९ कोटी कुटुंबांपैकी १७.९७ कोटी ग्रामीण कुटुंबे ६.५१ दशलक्ष शहरी कुटुंबे आहेत.\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nकुठल्याही क्षेत्रात वावरताना निवृत्त कधी व्हायचे हे योग्य वेळी ल���्षात घेतले नाहीतर सक्तीची निवृत्ती नशीबी येते.\n“मोदींना फोटो काढायची हौस फार” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय\nमोदींच्या जागी आणखी कुणी पंतप्रधान असतील तरी या विभागाने हेच काम करणे अपेक्षित आहे.\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nजानेवारी २०१७ ते एप्रिल २०१७ ह्या केवळ चार महिन्यांत, तब्बल १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत.\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nसिमला करारात सुद्धा भारताची भूमिका उदार होती. फक्त एक पाचर इंदिरा गांधी यांनी उत्तम मारली आहे.\n१५ ऑगस्ट पासून एक तरुण मोदींजींकडून ह्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहातोय…पण…\nभारताच्या पंतप्रधानांनी भाषणासाठी जनतेकडून कल्पना मागीवण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.\nयाला जीवन ऐसे नाव\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nया छायाचित्रांद्वारे काँग्रेस विरुद्ध मोदी असा तुलनात्मक विकास आलेख मांडण्यात आला आहे.\nमोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का\nअगदी कालपरवा पर्यंत देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांच्या परिस्थितीला नेहरूंना जबाबदार धरत असतील तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात नक्की कधी होणार आहे\nसरदार पटेलांचा पुतळा : भयसापळा, मोहसापळा आणि हौदातील थयथयाट : जोशींची तासिका\nसरदार वल्लभभाई पटेल, हे काँग्रेसचे नेते होते हे १००% खरे आहे, पण नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पुतळा उभारल्यावर काँग्रेसी मंडळींना का त्रास होतो आहे\nसरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन\nस्वातंत्र्यानंतर ७० वर्षं होऊन गेली तरी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याऐवजी आजवर आपण केवळ एका नेत्याची किंवा घराण्याची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी इतिहास लिहिला आणि सांगितला. समाजमाध्यमांत ओरडाओरड करणारे विचारवंत या गोष्टींबाबत चकार शब्द काढत नाहीत.\nमोदी सरकारचा “असा ही” बदल… मेरा देश “खरंच” बदल रहा है वाटतं\nजे चांगलं आहे त्याचं कौतुक करायलाच हवं, मग ते कुणाचंही असो. दिल्लीत मोदींनी सर्वांना कामाला लावलंय हे ऐकलं होतं, ते प्रत्यक्ष अनुभवलं.\nमोदींच्या राज्यात मुस्लीम असुरक्षित असल्यामुळे मी “घरवापसी” केली\nजर व्यक्ती मुस्लीम असेल तर तिला न्याय मिळणार नाही का हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत.\nमोदीजी… तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीही स्वामीजींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.\n“सूटबूट की सरकार”च्या भीतीने कर्जबुडव्या कंपन्यांच्या तोंडाला फेस: तब्ब्ल १.१ लाख कोटींची वसुली\nमुळात एखादं कर्ज “राईट ऑफ” होणं म्हणजे काय, इथेच फार मोठा गैरसमज आहे आपल्याकडे.\nमोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत\nयाकडे भाजपाचा जुना मतदार सहानुभूतीने बघेल की मतपेटीतून नाराजी व्यक्त करेल हे मात्र येत्या निवडणुकीचे निकालच ठरवतील.\nतुमच्या नकळत, भारतात घडतीये एक सुप्त क्रांती : तिचे लाभ मिळवून घेणं अत्यंत आवश्यक आहे\nअदरवाईज “विज्ञान विरोधी” सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या सरकारने असं काहीतरी सुरु केलं हे कौतुकास्पद आहे. आणि, अदरवाईज विज्ञानाची फार फार काळजी असणाऱ्यांनी, इतरवेळी काढलेले मोर्चे वगैरे पहाता, ह्या इतक्या चांगल्या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केलेला दिसत नाही.\nराफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते\nपाकिस्तानकडे सद्यस्थितीत असलेल्या F-१६ Falcon आणि JF-१७ Thunder सारख्या विमानांना मजबूत टक्कर देण्यासाठी राफेल सर्वोत्तम ठरतो.\nमोदींमुळे “लोकशाही खतरे में” खरंच हे पहा पुरावे, आणि तुम्हीच ठरवा\nमाननीय अटल बिहारी वाजपेयींच्या बद्दलही त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या अशाच तक्रारी असायच्या.\n२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अहमद पटेल” असणार आहे\nपटेलांची खजिनदारपदावर नियुक्ती ही काँग्रेस पक्षांतर्गातली एक सामान्य खांदेपालट नक्कीच नाही.\nमोदींच्या “नाल्यावरील गॅस”वर विनोद करून झाले भेटा शाम शिर्केंना, ज्यांचं उदाहरण मोदींनी दिलं होतं\nतर हे आहे नरेंद्र मोदींच्या वक्तव्यामागचं सत्य\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nपण मोदी व भाजपा कसा हिंदूत्ववादी पक्ष आहे, त्याचा डंका विरोधकच पिटत होते आणि त्याचा सर्वाधिक लाभ मोदींना मिळाला.\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\nजे पक्ष कॉंग्रेससोबत येऊ शकतात, ते कालच्या मतदानात तटस्थ राहिले किंवा भाजपाच्या सोबत गेले.\nपंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\nछोट्या छोट्या शहरात आणि गाव खेड्यात असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये असे कलम रद्द झाल्याची माहिती देखील पोहोचलेली नाही.\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nस्वत:च्या पॉलिसी मध्ये जंगी बदल करून ट्वीटर ने आपल्या घरात बेनामी नावाने घुसून बसलेल्या नकली युझर्सना हटविण्याचा विडा उचलला आहे.\nमोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे\nया गोष्टींकडे लक्ष न देता भाजपची “मोदींना पर्याय नाही” ही थिअरी चालूच राहिली तर २०१९ ची निवडणूक भाजप साठी अवघड जाईल.\nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\nया सगळ्या कोलाहलात मला आठवण झाली ती लाल किल्ला विकला असा गहजब झाला होता त्याची आणि सगळ्यात गम्मत वाटते समाजवादी-डाव्या लोकांची\nमोदींवर सर्वबाजूने होणाऱ्या “हल्ल्यांचा” एका सायकॉलॉजिस्टने घेतलेला भेदक आढावा\nयावरून एक सिद्ध होते की मोदींचे प्रतिस्पर्धी त्यांना मुळापासून संपलेले पाहू इच्छितात.\nकर्नाटक गोंधळात, पडद्याआड, मोदी सरकार २०१९ साठी ह्या मास्टरस्ट्रोकची तयारी करताहेत\nजरी राज्याचा निवडणुकीत तिथले स्थानिक विषय हे राष्ट्रीय विषयांपेक्षा जास्त महत्वाचे ठरत असतात.\nआता हरायला उरलंय तरी काय : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण\nजोपर्यंत काँग्रेस स्थानिक कार्यकर्ता-नेत्यांना वाव देत नाहीत, आपलं पक्ष संघटन मजबूत करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं – गांधी घराण्याकडे तारणहार म्हणून बघणं बंद करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधकारमयच असेल.\n“मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक\nआता तरी विकासकाम लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घ्या, याला त्याला देशद्रोही म्हणण्यात वेळ वाया घालवू नका.\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांच��� कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nकायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\nएका दिवसाच्या किंवा काही दिवसांच्या उपोषणामुळे आपली अकार्यक्षमता झाकली जाईल हा शुध्द गैरसमज आहे.\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nमोदी व भाजपाच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nभाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.\nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nयाची किंमत भाजपला आणि मोदींना येत्या निवडणुकीत मोजावी लागणार हे नक्की.\nकृपाशंकर ते निरव मोदी : आता तरी भक्त शहाणे होणार का\nशेवटी “आपली बांधिलकी कुणाशी” हा प्रश्न आहे.\nमोदीजी, नेहरूंचा द्वेष पुरे करा, आमच्या समस्यांवर बोला\n“सवा सौ करोड” देशवासीयांचं कोणतं भलं होतं ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवून\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nअशी असंख्य उदाहरणं आसपास आहेत. तुमच्या तुमच्या गावातसुद्धा असतील. सचोटीने करा, चव राखा; या व्यवसायांमध्ये पैसा अफाट आहे. मग अमित शहांच्या विधानावरून गदारोळ का व्हावा कारण या व्यवसायांमध्ये नाहीये ती खोटी प्रतिष्ठा\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\nकिमान प्रायमरी सिम्पटम्स दिसण्यासाठी वाट किती बघायची, कळत नाहीये.\nअर्थसंकल्प २०१८ – चंद्रमौळी घराला सोन्याचे छप्पर\nएकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला फारसे काही देणारा आहे असे वाटत नाही. “सकारात्मक आक्रमकता” या अर्थसंकल्पात देखील दुर्लक्षित झालेली दिसते.\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nअच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्‍यांनी आज बुरे दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.\nकुठे आहेत अच्छे दिन\nचिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.\nगुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो” – नेमकं वेडं कोण झालंय\nकाँग्रेस साठी ह्या निकालांचा USP राहुल गांधीच आहेत हे मात्र वादातीत आहे. राहुल ह्यांनी ज्या प्रकारे फ्रंट फुटवर बॅटिंग केली त्याबद्दल त्यांना नक्कीच श्रेय जातं.\nगुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण\nगुजरात विधानसभा निवडणूकांच्या निकालांमुळे देशात एक महिना आधीच उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.\n“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”\nअभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.\n“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता\nनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने खेळलेला हा अत्यंत नीच प्रकारचा राजकीय डाव आहे. यावर जनतेने योग्य प्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे.\n“आमचा पक्ष, विरोधी पक्ष” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय\nहे सगळं असं होत रहातं आणि आमचेच विचारवंत शेवटी “भारतीय लोक व्यक्तिपूजक आहेत” , “खऱ्या समस्यांकडे कुणी लक्षच देत नाही” अश्या तक्रारी करत रहातात.\nयाला जीवन ऐसे नाव\nजगात भारत “शंभर नंबरी”…\nजगातील उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारतानी पहिल्या शंभरात पटकावलंय स्थान… जागतिक बँकेने आज घोषित केलेल्या ‘उद्योगस्नेही देशांच्या’ यादीत भारताने १३० स्थानावरून\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nगोपालभाई हे केवळ भाजप कार्यकर्ते नसून हे एक दुकानदारदेखील आहेत. गुजरातचे व्यापारी हे भाजपच्या विरोधात आहेत अशी हवा तयार केली जात असताना एक व्यापारी; कार्यकर्ता अशा व्यक्तीला थेट पंतप्रधान फोन करत आहेत ही भावनिक सादच नव्हे का\nमोदींच्या “हर घर बिजली” चे खरे आकडे डोळ���यांसमोर अंधारी आणणारे आहेत\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या “हर घर बिजली” उपक्रमाच्या बाबतीत फसवी आकडेवारी समोर ठेवली जात आहे.\nमोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी\n“लोकशाहीत विरोधकांचं फार्फार महत्व आहे” असं आपण आपलं आपापसात म्हणत रहातो. हे महत्व आहे म्हणजे नेमकं काय शेलक्या टोमण्यांसाठी विरोधक हवेत का\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nपंतप्रधान असा दावा करतात की त्यांनी स्वत: गरिबी अनुभवली आहे. त्यांचे अर्थमंत्री अख्ख्या भारताने तीच गरिबी अगदी जवळून पहावी म्हणून अहोरात्र झटत आहेत.\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\n२०१२ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी गुटख्यावर बंदी आणण्यासाठी एक ट्वीट केले होते, त्यामध्ये त्यांनी ८०००९८०००९ या नंबरचा उल्लेख केला होता.\n“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”\nभारतातील विरोधी पक्ष मोदींना पर्याय उभा करण्यात अयशस्वी का ठरत असावेत\nमोदींच्या विरोधकांनी जागं व्हायला हवं\nजे लोक “मीं कुठल्यांही कम्पू चां नांही हां” असा गर्व बाळगतात, ते ह्यावर कुठे बोलताहेत\nभारतात येणाऱ्या शिंकासेन बुलेट ट्रेनची “ही” वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का \nजपानच्या सरकारने आणि रेल्वे कंपन्यांनी अमेरिकेला या बुलेट ट्रेन बनवण्याचे तंत्रज्ञान विकण्यास खूपवेळा नकार दिला आहे.\nआ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र\nसिनेमाच्या प्रमोशनसाठी येणाऱ्या नटांना भेटायला आपल्याकडे वेळ आहे मात्र दाभोलकर, पानसरे, अखलाख यांच्या कुटुंबियांना भेटायला मात्र आपल्याकडे वेळ नाहीये.\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\nमुंबई मेट्रोच्या वेळी मी असेच महाग प्रवास, त्यापेक्षा आहे त्या लोकल धड चालवा, रस्ते नीट करा अश्या तक्रारी केल्या होत्या. आता दुथडी भरून वहाणारी मेट्रो दिसते आणि निर्णयाची महती पटते.\n“मला मोदीच नवरा हवा गं बाई” : मोदींशी लग्न करायचं म्हणून जंतरमंतरवर आंदोलन\nया महिलेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न करायचं वेड जडलयं…\nमोदींच्या कॅबिनेटचा गर्भित अर्थ – राजकारण आणि बरंच काह��� \nउमा भारती ह्या स्वच्छ गंगा मिशन मध्ये अपयशी ठरलेल्या पाहून मोदींनी त्यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी कार्यक्षम नितीन गडकरी यांची वर्णी लावली आहे.\nरात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन खरं की खोटं\nसंपूर्ण त्रिपुरा भल्यामोठ्या संकटात सापडलं होतं. अश्यावेळीस बातमी समजताच आपली जबाबदारी ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरसावले,\nप्रिय मोदीजी – लक्षात ठेवा – भारतीय जनता शब्द नं पाळणाऱ्याला माफ करत नाही…\nनितीश कुमारांनी ‘भ्रष्ट’ यादवांची साथ सोडल्यावर तुम्ही कसं लगेच ट्विट केलं. पण मोदीजी ‘वर्णिका’ ला सपोर्ट करणारं ट्विट अजूनही तुमच्याकडून आलेलं नाही. असा भेदभाव तूम्ही का करता याचं उत्तर काही अजून आम्हाला मिळालेलं नाहीये.\nराहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे\nराहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nजेव्हा मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या यशासाठी भारतीय मंदिरात नतमस्तक होतो\nस्टीव जॉब्सच्या अॅपलच्या यशाची सुरवात देखील इथूनच झाली होती हे विशेष\n“मोदी सरकार विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांच्या निधीत कपात करत आहे” – हा प्रचार किती खरा आहे\nअश्या संस्थेमध्ये प्रोजेक्टला एक्सटेन्शन मिळवून 4-5 वर्ष तेच तेच काम करत राहतात आणि नंतर प्रोजेक्ट बंद करून टाकतात.\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nनरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील शासनाला संपूर्ण बहुमत असल्याने नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कृतीला एक वेगळेच पाठबळ मिळते आणि त्यांचा कोणतेही निर्णय घेण्यामधील आत्मविश्वास वाढतो.\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nकुठलेही सरकार आधीच्या सरकारच्या योजनांमध्ये पूरक बदल करून त्या चालवत असेल तर त्यात गैर किंवा चुकीचे असे काहीच नाही.\nमोदींना पर्याय म्हणून “हा” माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो\nदिल्लीबाहेरील माणसाचा निवडणुकांमध्ये विजय आणि त्याचे पंतप्रधान होणे हे म्हणजे त्या त्या राज्यातल्या बर्याच स्थानिक नेत्यांना एक आशेचा किरण आहे. त्या��ुळे अर्थातच विजयन यांचे नाव पुढे आहे असे दिसते.\nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nसगळ्या गोष्टी हळूहळूच होतील. अहो साधी बेडशीट बदलली तरी बऱ्याच लोकांना २-३ दिवस झोप येत नाही इथे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा पलंग बदललेला आहे त्रास तर होईलच.\nभारत-इस्रायल संबंधांचा, आपल्याला सांगितला नं जाणारा, महत्वपूर्ण इतिहास\nवाजपेयींनी पोखरण येथे अणुचाचणी घेतली तेव्हा संपूर्ण जग भारताचा निषेध करत असताना, फक्त तीन देश भारतामागे उभे राहिले ते म्हणजे रशिया, फ्रांस आणि इस्रायल.\nआदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद\nअश्या अजून तीन अर्धप्रतिमा उभारण्याचा ईशा फाउंडेशनचा मानस आहे.\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === उजव्या विचारसरणीच्या, अपरिवर्तनवादी किंवा मूलत्ववादी सत्ता ह्या त्या\nशिस्तबद्ध चारित्र्यहनन – “राजकीय शक्ती + माध्यम” युतीचा अभद्र डाव आणि जनतेची सहानुभूती\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या महायुद्धाच्या काळात, इंग्लडमधील मजूर पक्षाचे डावे नेते\nभारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतातील सर्वात मोठ्या\n“गुजरात मॉडेल” चा लेखाजोखा – “मनसे” चा अहमदाबाद अभ्यास दौरा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीत काम करायला सुरूवात करून\nमोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nएककल्ली, आत्ममग्न आणि हेकेखोर दीडशहाण्या हुकूमशहापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाणारा तज्ज्ञ सल्लागारमंडळाच्या सहाय्याने ध्येयधोरणे ठरवणारा नेताच हा ख��ा लोकशाहीवादी नेता असतो.\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अजित वाडेकर, सुनील गावस्कर हे खेळाडू असे होते\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली\nफडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === एका छोट्या राज्याचा वाटावा एवढा अवाढव्य आर्थिक पसारा\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === परवा दिल्लीच्या रामजस विद्यालयात कुठल्याशा कार्यक्रमात ओमर खालिद\nमोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === नुकत्याच राज्यभरातील मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक पार\nBusiness बीट्स Vज्ञान पॉलि-tickle\nमोदी सरकारचा नवा कॅशलेस पेमेंट पर्याय- “भारत QR कोड” – समजून घ्या\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === कॅशलेस युगाकडे आणखी एक पाउल म्हणून नुकतंच\nरेनकोट, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि दुटप्पी राजकारण\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === राजकारणात मुडदे गाडले जात नाहीत तर आपल्या फायद्यासाठी\nतथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी असे स्वतःला समजणारे जगभरातील बुद्धीवादी लोक/विचारवंत\nचरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === एकदा काय झाले, पंडित नेहरू आणि माउंटबँटॅन दाम्पती\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजल��ली नोटबंदी”\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === भारतीयांसाठी २०१७ उगवला तो नोटबंदी संपल्याची बातमी घेऊन\nभक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फेसबुकवर अनेक विचारप्रवाह आणि त्या विचार प्रवाहांचे मावळे\nमोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === शेवटी मोदी बोलले. मोदींनी “५० दिवसांनंतर आणखी एक धमाका\nकाँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === पहिल्या भागाची लिंक: मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि\nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nराष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी फक्त पंतप्रधान राष्ट्रपतींना गळ घालू शकतात. जसे इंदिरा गांधीनी त्याकाळी केलं होत.\nआता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय अतिशय आत्मविश्वासाने\nनोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतातील नोटबंदी चे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम ह्यावर खूप\nBusiness बीट्स पॉलि-tickle वैचारिक\n“नोट-बंदी हे मनमोहन सिंगांनीच निर्माण केलेल्या समस्येचं समाधान”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == निश्चलिकरण संदर्भात बरंच लिहीलं गेलंय. THE HINDU नावाच्या\nRBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण रघुराम राजन की उर्जित पटेल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === रिझर्व बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद हे उगाचंच\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === De La Rue नावाच��� एक ब्रिटिश फर्म स्वातंत्र्यपूर्व\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी\n“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो\nजसे आपल्या इथे बँकेमध्ये खातेसुरु करण्यासाठी काही अटी आणि निकष ठेवलेले असतात तसे स्विस बँकांचे देखील काही अटी आणि निकष आहेत.\nकेरळमधील ही कंपनी आता जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा विकत घेणार\nनोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून एक प्रश्न प्रत्येकाला सतावतोय तो म्हणजे आता सरकार जमा केलेल्या एवढ्या नोटांचं नक्की करणार तरी काय\nऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === एखाद्या न्हाव्याने केस कापायला सोन्याची कात्री घ्यावी तसा प्रकार\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आज DBT कुणालाही आठवत नाही. ज्यांनी, ज्यांच्यासाठी ती आणली\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कोल्डप्ले हा जगभरात नावाजलेला बॅन्ड \nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा\nजुन्या नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामागे ६ महिन्यांची गुप्त कार्यवाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सोशल मिडीयावरील नेहेमीसारखाच एक दिवस. कुणी मोदींवर सर्जिकल\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nBanned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काळ्या पैश्याच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पे��ला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारने ५०० आणि\n५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काही विषय असे असतात, ज्यांच्यावर लिहिताना ‘प्रस्तावनेची’ गरज\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी Dassault Aviation ह्या फ्रेंच कंपनीच्या छत्तीस “Rafale\nतुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का “असं” तपासून बघू शकता\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nजाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली\n१४ एप्रिलचा आपल्याला माहीत नसलेला गौरवशाली इतिहास\nचीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’\nशीख हत्याकांड घडण्यामागे कारणीभूत असणारी…हीच ती ऐतिहासिक घटना…\nभारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठीच्या “एनडीए” परीक्षेची तयारी कशी करावी\nदहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं \nअवघ्या १७ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nबच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते\nतुम्हाला माहिती आहे का मालिकांना डेली सोप्स का म्हणतात\n“आचारसंहिता” म्हणजे काय रे भाऊ\n या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार \nवेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का\nआपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१\nमुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स\nव्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम घेऊन येत आहेत काही भन्नाट फीचर्स\nशोएब अख्तरच्या birthday निमित्त वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर धमाल पार्टी करतोय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sukrutprakashan.com/mr", "date_download": "2019-04-20T16:59:37Z", "digest": "sha1:NZ245RJZQGRSLVKQRV7MNGGLGS7HB5F3", "length": 4469, "nlines": 79, "source_domain": "sukrutprakashan.com", "title": "स���कृत प्रकाशन वर स्वागत | Sukrut Prakashan", "raw_content": "मुख्य मजकुरावर सुरु ठेवा\nरुचकर तरीही पथ्यकर पाककृती\nतुमची खरेदी थैली रिकामी आहे.\nसुकृत प्रकाशन वर स्वागत\nरंगभूषा... छायाचित्रण ... अभिनय या क्षेत्रांच्या झगमगत्या वाटेवर पाऊल टाकण्यासाठी धडपडणाऱ्या\nतरुणाईला आधाराचा हात देणारं आश्वासक लेखन - मेकअप ... कॅमेरा... अॅक्शन\nआयुर्वेदानुसार तिची काळजी घेण्याची सर्व माहिती\nसातारच्या शिक्षिका सौ. सुवर्णा देशपांडे यांनी शाळेतील मुलांच्या डब्यावर केलेल्या प्रयोगाचे अनुभव सांगणारे पुस्तक\nधकाधकीच्या जीवनात आपण मनावर, शरीरावर नको तेवढा ताण देतो आहोत आणि त्यातून आजारी पडू या भीतीने घेरले जात आहोत. तात्कालिक कारणांसाठी ऍलोपॅथीचे औषध घेतल्यावर काही पर्यायी उपचार पद्धती अवलंबावी असा विचार करू लागलो आहोत.\nजीवा महाला कादंबरीचे प्रकाशन\n(28 Dec) सातारा, २८ डिसेंबर (हिं.स.) : आज व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात मुले सर्वच खेळ खेळतात मात्र ती मैदानात नव्हे तर मोबार्इंलवर.\nबातमी: लोकसत्ता दैनिक: दिनांक. २१-८-२०१०\n© २०१६ सुकृत प्रकाशन, पुणे\nसंकेतस्थळावर दाखवलेली सर्व व्यापार चिन्हे हि संबंधितांची मालमत्ता आहे.\nसंकेतस्थळ निर्मिती सर्वात्मक वेब सर्व्हीसेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF/word", "date_download": "2019-04-20T16:39:26Z", "digest": "sha1:7O2O7DAGKSWRH2YWLEXCXJFO2E7WNSAZ", "length": 8582, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - बृहस्पति", "raw_content": "\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nबृहस्पति देव - जय बृहस्पति देवा, स्वामी ...\nकीर्तन आख्यान - बृहस्पतिताराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरी��� एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nस्मृतिग्रंथ म्हणजे धर्मशास्त्रावरील एक आवश्यक वचनांचा भाग.\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/saamana-on-mumbai-high-court-cm-fadanvis-dabholkar-pansare-murder-case/44285", "date_download": "2019-04-20T16:45:52Z", "digest": "sha1:4QFAI7SVRBGZMM5BCOU2NSIEHON2F44C", "length": 19545, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ? | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nदाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का \nदाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का \nमुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमते प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘‘तुम्ही गृहमंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यासह सुमारे ११ खाती सांभाळत असाल तर मग तशी कार्यक्षमताही दाखवा. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत तपास यंत्रणा काहीही करत नाहीत. या प्रकरणातील गुन्हेगार अद्याप का सापडले नाहीत तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की केवळ एका पक्षाचे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की केवळ एका पक्षाचे ’’ असा संतप्त सवाल न्यायालयाने केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत न्यायालयाच्या या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “पानसरे-दाभोलकरांच्या हत्येचा तपास होत नाही या एका कारणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम ठरू शकत नाहीत. लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत. पण त्यांना न्याय काही मिळाला नाही. मात्र म्हणून आमची न्यायालये बधिर किंवा अकार्यक्षम आहेत असा आरोप आम्ही करणार नाही”, अशी घणाघाती टीका सामनामधून करण्यात आली आहे.\nकाय आहे आजचे सामनाचे संपादकीय \nसरकार एका पक्षाचे असू शकेल, पण पोलीस व प्रशासन राजकीय पक्षाचे गुलाम नसते. पानसरे-दाभोलकरांची हत्या दुर्दैवी आहे व त्यांचे खरे आरोपी जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी शर्थ करूनही आरोपी हाती लागलेले नाहीत. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येचा तपास होत नाही या एका कारणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम ठरू शकत नाहीत. फक्त पानसरे-दाभोलकरच नाहीत, तर लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत व कोर्टाच्या पायऱया झिजवून त्यांचे आयुष्य संपले. पण त्यांना न्याय काही मिळाला नाही. मात्र म्हणून आमची न्यायालये बधिर किंवा अकार्यक्षम आहेत असा आरोप आम्ही करणार नाही. न्यायालयापुढे दंडवत घालून आम्ही हे सांगत आहोत.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्षमतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘‘नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत तपास यंत्रणा काही करत नाहीत, खुनी का सापडत नाहीत’’ असा प्रश्न न्यायालयाने विचारला. ‘‘गृहमंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांसह सुमारे 11 ख���ती सांभाळत असाल तर मग तशी कार्यक्षमताही दाखवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की केवळ एका पक्षाचे’’ असे ताशेरे न्यायालयाने ओढले. न्यायालयाचे आंधळेपण मुकाट मान्य करायचे व देईल तो निर्णय स्वीकारायचा असे परंपरेने सुरू आहे. मार्कंडेय काटजूंसारख्या न्यायमूर्तींचा चटोरपणाही मान्य करावा लागतो. कारण डोळस जनतेने आंधळय़ा न्यायदेवतेचा न्याय मान्य केला नाही, तर न्यायदेवतेचा अवमान होतो व अवमान करणारा कितीही मोठा असला तरी त्यास आरोपीच्या पिंजऱयात उभे राहून न्यायालय देईल ती शिक्षा मान्य करावी लागते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम, बेजबाबदार, एका पक्षाचे नेते ठरवले तरी एखादी सिंहासारखी गर्जना करणारे मुख्यमंत्री काय करणार’’ असे ताशेरे न्यायालयाने ओढले. न्यायालयाचे आंधळेपण मुकाट मान्य करायचे व देईल तो निर्णय स्वीकारायचा असे परंपरेने सुरू आहे. मार्कंडेय काटजूंसारख्या न्यायमूर्तींचा चटोरपणाही मान्य करावा लागतो. कारण डोळस जनतेने आंधळय़ा न्यायदेवतेचा न्याय मान्य केला नाही, तर न्यायदेवतेचा अवमान होतो व अवमान करणारा कितीही मोठा असला तरी त्यास आरोपीच्या पिंजऱयात उभे राहून न्यायालय देईल ती शिक्षा मान्य करावी लागते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम, बेजबाबदार, एका पक्षाचे नेते ठरवले तरी एखादी सिंहासारखी गर्जना करणारे मुख्यमंत्री काय करणार ‘‘होय, महाराजा’’ म्हणून ते न्यायदेवतेचे अन्यायी फटकारे हसत हसत स्वीकारतील. पानसरे-दाभोलकरांची हत्या दुर्दैवी आहे व त्यांचे खरे आरोपी जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनीही गेल्या काही वर्षांत शर्थ करूनही आरोपी हाती लागले नाहीत. अगदी याप्रकरणी पोलिसांनी माकडांना पकडून त्यांच्याकडून आपण लांडगा किंवा कोल्हा असल्याचे वदवून घेतले, त्या कोल्हय़ांवर आरोपपत्रे दाखल झाली, पण तरीही संशय कायम राहिला. अगदी ‘सनातन’ नामक संस्था ही हिंदूंची जैश-ए-मोहम्मद असून त्यांच्या आश्रमातील साधक\nआहेत व त्यांच्या घराघरांत बॉम्ब किंवा हत्यारे बनविण्याचे कारखाने आहेत हेसुद्धा दाखवून झाले. तरीही पोलीस पानसरे-दाभोलकर प्रकरणाच्या गुंत्यातून सुटायला तयार नाहीत. ‘‘दाभोलकर-पानसरे प्रकरणाचे धागेदोरे सापडले व आरोपी पकडले’’ अशा पोलिसी बोंबा मारून काही अधिकाऱयांनी प्रसिद्धी मिळवली, पण तरीही पानसरे-दाभोलकर खुनाचे रहस्य काही सुटत नाही. कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली व त्यांच्या हत्याकटाचे धागेदोरे महाराष्ट्रात मिळाले यात आश्चर्य वाटावे असे काय आहे अनेकदा आरोपी घरातच दडलेले असतात आणि तेच आरोपी पोलीस व न्यायालयांवर आगपाखड करून तपास यंत्रणांची दिशाभूल करतात. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येमागे नक्की कोण आहे आणि त्यांची हत्या का झाली हे ‘गुमनाम’ चित्रपटातील रहस्याप्रमाणे आहे. पोलिसांनी या प्रकरणात देशभर छापेमारी केली, विशेष तपास पथकाची नियुक्ती झाली. खरा आरोपी सापडला, त्याला योग्य शिक्षा झाली म्हणजे पोलीस तपास सफल संपूर्ण होतो हे मान्य केले तरी काही प्रकरणांत जंगजंग पछाडूनही पोलिसांना खरे आरोपी सापडत नाहीत, पण म्हणून त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा शिक्का कसा मारता येईल अनेकदा आरोपी घरातच दडलेले असतात आणि तेच आरोपी पोलीस व न्यायालयांवर आगपाखड करून तपास यंत्रणांची दिशाभूल करतात. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येमागे नक्की कोण आहे आणि त्यांची हत्या का झाली हे ‘गुमनाम’ चित्रपटातील रहस्याप्रमाणे आहे. पोलिसांनी या प्रकरणात देशभर छापेमारी केली, विशेष तपास पथकाची नियुक्ती झाली. खरा आरोपी सापडला, त्याला योग्य शिक्षा झाली म्हणजे पोलीस तपास सफल संपूर्ण होतो हे मान्य केले तरी काही प्रकरणांत जंगजंग पछाडूनही पोलिसांना खरे आरोपी सापडत नाहीत, पण म्हणून त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा शिक्का कसा मारता येईल मुंबईचे पोलीस जीवावर उदार होऊन कसाबला पकडतात, बॉम्बस्फोट मालिकांच्या सूत्रधारांचा छडा लावतात, अतिरेक्यांना जेरबंद करतात. गृहखाते कार्यक्षम असल्यानेच हे शक्य झाले. सरकार एका पक्षाचे असू शकेल, पण पोलीस व प्रशासन राजकीय पक्षाचे गुलाम नसते. पानसरे-दाभोलकर यांच्या हत्या हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत. त्यांच्या हत्येमागे फक्त\nराजकीय किंवा धार्मिक कारणेच\nआहेत या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन तपास होणे गरजेचे आहे. या दोन मृतांविषयी तपास यंत्रणा, सरकारवर संशय घेणाऱया ‘याचिका’कर्त्यांच्या हेतूबाबतही शंका घेण्यास वाव आहे. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येचा तपास होत नाही या एका कारणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम ठरू शकत नाहीत. फक्त पानसरे-दाभोलकरच नाहीत, तर लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत व कोर्टाच्या पायऱया झिजवून त्यांचे आयुष्य संपले. पण त्यांना न्याय काही मिळाला नाही. मात्र म्हणून आमची न्यायालये बधिर किंवा अकार्यक्षम आहेत असा आरोप आम्ही करणार नाही. न्यायालयापुढे दंडवत घालून आम्ही हे सांगत आहोत. लाखो खटले तुंबले आहेत व ‘तारीख पे तारीख’चा घोळ सुरूच आहे. एवढेच नव्हे तर न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने आतून – बाहेरून पोखरली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी पावलं उचलायला हवीत, असा ‘हातोडा’ आता मद्रास उच्च न्यायालयानेच हाणला आहे. पी. सर्वानन या लाचखोरीसाठी निलंबित केलेल्या सरकारी कर्मचाऱयाची याचिका गुरुवारी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यावेळी न्यायाधीशांनी हे स्पष्ट मत व्यक्त केले. न्यायालयानेच न्यायालयावर ओढलेले हे ताशेरे आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेवरही जळमटे आहेत आणि ती दूर करण्याची गरज आहे, असे न्यायालयच म्हणते आहे. गरीबांना न्याय मिळत नाही व अनेकांना न्याय विकत मिळतो या भ्रमातून जनतेला बाहेर काढले नाही, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडे जातील व देशाला ते परवडणारे नाही. हे सर्व करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही.\nइंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला\n१ एप्रिलपासून म्हशीचे दूध प्रतिलीटर २ रुपयांनी महागणार\nना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान \nअमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी पळाले वायनाडला \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_06.html", "date_download": "2019-04-20T16:50:08Z", "digest": "sha1:Q5U34WVDWSPSJ2NET3MHLO4BLE46XWKC", "length": 4213, "nlines": 88, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: विकीपिडीयन मेळावा", "raw_content": "\n१५ जानेवारी विकीपिडीय़ा दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी हा दिवस विकीपिडीया दिन म्हणून ओळखला जातो. हेच निमित्त साधून मुंबईतील विकीपिडीयनसाठी मिटींग आयोजित करण्यात आलेली आहे.\nवेळ : शनिव��र दिनांक १५ जानेवारी २०११, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.\nस्थळ : व्हीजेटीआय, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९.\nहा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही. आपल्यातून जे या कार्यक्रमाला येण्यासाठी इच्छुक आहेत अशांनी खालील लिंकवर आपल्या नावाची नोंद करावी.\nआपली हजेरी नोंदण्यासाठी इथे क्लिक करा\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/06/", "date_download": "2019-04-20T16:12:52Z", "digest": "sha1:PAXOQFLQLTYERVC3WWE3T3XAHV47SSOJ", "length": 11034, "nlines": 168, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \n(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.)\nआमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता शर्मा की देशपांडे... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला\nया त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल अशी ए…\nआपण घाईघाईनं आवरून घराबाहेर पडतो. विशिष्ट वेळेत आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं. दवडायला एक मिनिटही हाताशी नसतं. सुदैवानं कोपर्‍यावरच एक सोडून दोन रिक्षा दिसतात. आपण तिथे पोहोचण्यापूर्वी त्या रिक्षांना दुसरं कुणीही बोलवत नाही. त्यामुळे दुप्पट घाई करून आपण तिथे जाण्याचं सार्थक होतं. रिक्षावाला आपण सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब यायला तयार होतो. आपल्या चेहेर्‍यावर तिप्पट आनंद झळकायला लागतो. आपण सुटकेचा निःश्वास टाकून रिक्षात बसतो... सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं हो उपलब्ध सार्वजनिक वाहनानुसार या प्रसंगातले तपशिल थोडेफार इकडे-तिकडे होतील इतकंच\nबसस्टॉपवर पोहोचलं की जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटांत बस यावी, बसमध्ये थोडीफार गर्दी असली तरी हरकत नाही, व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी पुष्कळ आहे किंवा टॅक्सीवाल्यानं अजिबात खळखळ न करता आपण म्हणू त्याठिकाणी यायला लगेच तयार व्हावं... इतक्याच तर माफक अपेक्षा असतात आपल्या पण आपल्यासारख्या साध्याभोळ्या, गरीब बिचार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या नशिबी हे असं सार्वजनिक-वाहन-सुख फार अभावानंच येतं पण आपल्यासारख्या साध्याभोळ्या, गरीब बिचार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या नशिबी हे असं सार्वजनिक-वाहन-सुख फार अभावानंच येतं तरी कधीकधी आपल्या पदरातही अनपेक्षितरीत्या असं एखादं दान…\n(२८ मे २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत प्रकाशित झालेला हा लेख. किर्ती आणि सुजाता या दोन मैत्रिणी पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत.)\nआई म्हणते - त्या ‘जागतिक बदलाचे वारे’ निबंधापासून एक बरं झालंय... मी ऑलमोस्ट दररोज पेपर वाचायला लागलेय... ‘ऑलमोस्ट’ म्हणे मला तर आईचं काही कळतच नाही... एखादी गोष्ट केली तरी बोलायचं; नाही केली तरी बोलायचं मला तर आईचं काही कळतच नाही... एखादी गोष्ट केली तरी बोलायचं; नाही केली तरी बोलायचं पण ते जाऊ दे. तर मी काय सांगत होते की रोजचा पेपर... आता तो वाचायलाच हवा ना... बाई कधी कश्यावर लिहायला सांगतील काही नेम नाही. आणि पेपर वाचून सुद्धा काय काय नवीन नवीन गमती जमती कळतात पण ते जाऊ दे. तर मी काय सांगत होते की रोजचा पेपर... आता तो वाचायलाच हवा ना... बाई कधी कश्यावर लिहायला सांगतील काही नेम नाही. आणि पेपर वाचून सुद्धा काय काय नवीन नवीन गमती जमती कळतात\n३-४ दिवसांपूर्वीचे सगळे पेपर्स त्या ‘एक्झिट पोल्स’नि भरून वाहत होते. ‘शपथविधी’सारखाच ‘की’नं याचाही विग्रह केलाय (मराठीच्या बाईंची ही एवढी एकच सूचना ती इमानेइतबारे पाळते) - पोल्सनंतर, म्हणजेच निवडणुकांनंतर, आपली ‘एक्झिट’ होणार की नाही हे प्रत्येक पक्षाला चाचपून पहायचं असतं म्हणून ते जी पाहणी करतात त्याला ‘एक्झिट पोल्स’ म्हणतात म्हणे काय पण लांबलचक विग्रह काय पण लांबलचक विग्रह... आणि वर म्हणते कशी - हा ही मध्यमपदलोपी समासच, फक्त यात बऱ्याच मध्यमपदांचा लोप होतोय म्हणे... आणि वर म्हणते कशी - हा ही मध्यमपदलोपी समासच, फक्त यात बऱ्याच मध्यमपदांचा लोप होतोय म्हणे\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic-only?sort=published-asc", "date_download": "2019-04-20T16:39:15Z", "digest": "sha1:ASUTSVKWUVWIZCRVCEPTV2PA5OANE3K3", "length": 5617, "nlines": 117, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nजैविक खते मिळतील जैविक खते मिळतील\nजैविक शेती सुखाची शेती जैविक औषधे मिळतील\nजैविक शेती सुखाची शेती जैविक…\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी जोडपं हवं आहे फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कष्टाळू जोडपं हवं आहे. राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला शेती करणे, आंबा आणि काजू कलमांची निगा राखणे, गायीला सांभाळणे, जेवण बनवणे इत्यादी कामे असतील.\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nSindhudurg District 08-05-18 फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nजैविक पद्धतीने तयार केलेले कीटकनाशक(दशपर्णी अर्क) विक्रीस आहे, पॅकिंग 1ली. किंमत 30 रु, फवारणी चे प्रमाण 15ली पाण्यात 500मिली अर्क या प्रमाणात फवारणी या अर्क ची 8 दिवसाला फवारणी केल्यास रासायनिक औषधावरील खर्च 50-60% कमी होतो.\nजैविक पद्धतीने तयार केलेले…\nमाझा भूमिरक्षक जैविक खत माझा भूमिरक्षक जैविक खत\nमाझा भूमिरक्षक चे जैविक खत आता बारामती मधे उपलब्ध आहे संपर्क 7715961988 एक पाऊल सेंद्रिय शेती कडे जैविक शेती काळाची गरज आहे तर आजच खरेदी करा आपले जीवन वाढवा आपली शेती रसायन मुक्त करा\nमाझा भूमिरक्षक चे जैविक खत आता…\nभारतातील नंबर 1चे जैविक शेतीतंत्रज्ञान ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट एकदा वापरुन बघा मग विश्वास ठेवा ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधाचे:- फायदे पोषक,वर्धक प���ंढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते. पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत…\nभारतातील नंबर 1चे जैविक…\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathavadhuwar.com/", "date_download": "2019-04-20T17:05:39Z", "digest": "sha1:W4PPLTWMVDJTGJAGRIAR56IIQ26LPDZS", "length": 4073, "nlines": 71, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nकाही कारणास्तव, माझा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता व मानसिक त्रासामुळे मी विवाह न करण्याचा विचार पक्का केला होता. परंतू आई व वडिलांची मी एकच कन्या असल्यामुळे, त्यांच्या हयाती मध्येच माझा पुन:र्विवाह व्हावा, ही त्यांची तसेच माझ्या ईतर नातेवाइकांची ईछा होती. त्यांच्या आग्रहा-खातर मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे �...\nमला चार बहिणी. माझे वडिल आंम्हा सर्वांच्या विवाहा-अगोदरच निवर्तले. त्यामुळे सर्वांची लग्नाची जबाबदारी माझ्यावरच पडली. माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नाचा विचार करीत असता, मला, “मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे यांचा पत्ता कळला व मी तडक श्री. चव्हाण सरांना त्यांच्या कार्यालयात भेटलो. मी माझी व्यथा त्यांना सांगितली. त्यांनी ...\nवैयक्तिक मार्गदर्शन आणि भरपूर स्थळे हे वाचून मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे या ठिकाणी माझी नोंदणी केली. वास्तविक, माझ्या अपेक्षा खूपच जास्त होत्या. परन्तू, विवाह कार्यालयात गेल्यावर, तेथिल स्टाफ व सरांशी बोलल्यावर, मला वास्तवाचे भान आले. या संस्थेतून, मला सुयोग्य वधू, जी माझी सुयोग्य पत्नी आहे, कार्यालयातील तत्पर स�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_16.html", "date_download": "2019-04-20T17:08:24Z", "digest": "sha1:BHV2IJD5X6JUIG3YZ3AXZI3V7SJPJV3K", "length": 6010, "nlines": 85, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: वेबमाझा.कॉम : वेबसाईट अपडेट", "raw_content": "\nवेबमाझा.कॉम : वेबसाईट अपडेट\n१ जानेवारी २०११ पासून ‘वेबमाझा.कॉम’ ही वेबसाईट नविन स्वरुपात सुरु केली. प्रतिभावान मराठी तरुण, यशस्वी मराठी माणूस, संस्था किंवा संघटना यांचा इंटरनेटवरुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे माझे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे. हाच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागच्या अंकात एका गरीब कुटूंबातून येऊन आज सहकार क्षेत्रात खुपच चांगला जम बसविले आहे अशा आन��द माईंगडे यांच्यावरील लेख अनेकांना आवडला. आपल्या सर्वांच्या अशाच चांगल्या प्रतिसादानेच मला हे सगळे लिहिण्यासाठी हुरुप मिळणार आहे म्हणुन वेबमाझावरील लेखांवरील आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया द्यायला बिलकुल विसरु नका.\nआताच्या नविन अंकात पुन्हा तीन नविन लेखांचा समावेश आहे. त्यातील एक नेहमीप्रमाणे मुख्य उद्दीष्टाला धरुन आहे. ‘भाडेकरु संघ महामंडळ’ ही संघटना खुप चांगले काम करत असून त्यांच्याबद्दलची माहिती अनेकांना नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दलचा हा लेख लिहावास वाटला, अनेक जण आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ कुठल्यातरी ध्येय्यासाठी देत असतात, त्यातच सामाजासाठी काही करण्याचे ज्यांचे ध्येय्य असते अशांना त्यातुन किती पैसे मिळतात याच्याशी देणेघेणे नसते त्यांच्या डोळ्यासमोर असते ते फक्त ध्येय्य\nखाली लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, अपेक्षा करतो आपण आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की द्याल\nभाडेकरु संघ महामंडळ :\nविकिपीडिया मराठी ज्ञानकोष :\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे :\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mamcobank.com/Deposits.html", "date_download": "2019-04-20T17:12:05Z", "digest": "sha1:4CBXQM6ICCZ54C4KYSBVH2AH4H7VC44X", "length": 7768, "nlines": 62, "source_domain": "mamcobank.com", "title": " =:::= Welcome to Malegaon Merchants Co-Operative Bank Ltd., Malegaon =:::=", "raw_content": "बँकेच्या विविध ठेवीचे व्याज दर व गुंतवणूकीच्या योजना.\nसेव्हिंग खात्यास सर्वाधिक व्याजदर दि. ०१.०३.२०१७ पासुन – ३.०० टक्के\nमुदत ठेवीचे व्याज दर (०१.०३.२०१८ पासुन)..\n१५ दिवस ते ९० दिवस ५.५० %\n९१ दिवस ते १८० दिवस ५.७५ %\n१८१ दिवस ते १ वर्ष ६.५० %\n१ वर्षाच्या पुढे ते २ वर्ष ७.५० %\n२ वर्षाच्या पुढे ते ३ वर्ष ७.५० %\n३ वर्षाच्या पुढे ते ५ वर्ष ८.०० %\nजेष्ठ नागरीक व ट्रस्टच्या ठेवींना १२ महिने व त्यापुढील मुदतीसाठी अर्धा टक्का (०.५० %) जादा व्याज\nबँकेच्या विविध गुंतवणूकीच्या योजना\nरूपये १,००,०००/- चे १५ महिन्यानंतर रूपये १,०९,७७३/- मिळवा.\nरूपये १,००,०००/- चे २७ महिन्यानंतर रूपये १,१८,१९८/- मिळवा.\nरूपये १,००,०००/- चे ३६ महिन्यानंतर रूपये १,२४,९७२/- मिळवा.\nमासिक मिळकत ठेव योजना (मंथली इन्कम)\nठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी गुंतविल्यास दरमहा मिळकत देणारे पैशाचे झाडच तुम्ही लावत आहात.\nरूपये १,००,०००/- १५ महिने ते ३६ महिन्यांसाठी गुंतविल्यास दरमहा रू. ६२१/- मिळवा. जेष्ठ नागरीकांना रू. ६६२/-.\nमासिक ठेव योजना (रिकरिंग)\nदरमहा रूपये २५००/- गुंतविल्यास ३६ महिन्यानंतर रूपये १,०१,१३५/- मिळवा.\n(जेष्ठ नागरिक व ट्रस्टच्या ठेवींना १२ महिने व त्यापुढील मुदतीसाठी अर्धा टक्का ज्यादा व्याज)\nरू. १ लाखापावेतोच्या ठेवींना विम्याचे संरक्षण.\n*** अटी व शर्ती लागू\nठेवीं बाबत बँकेची वैशिष्टे\nमुदत ठेवींना नामनिर्देशनची (वारस) सोय.\nठेवींना ठेव विम्याचे सरंक्षण तसेच ठेव विम्याचा हप्ता भरलेला आहे.\nअज्ञानाच्या अगर संयुक्त नावाने खाते उघडता येते.\nआपुलकीची व तत्पर प्रामाणिक सेवा.\nबँकेच्या जवळच्या शाखेस भेट द्या व ठेव योजनांची माहिती घ्या.\nमुख्य कार्यालय, सटाणारोड, वर्धमाननगर, मालेगांव कॅम्प , रावळगांव , संगमेश्वर , टिकळरोड.\nया शाखांमध्ये सेफ डिपॉझीट लॉकर्सची सोय उपलब्ध आहे.\nटिळकरोड शाखेचे कामकाज दुपारी २:३० वाजता सुरू होते.\nकॅम्प शाखा खातेदारासाठी सकाळी सुरू होते. तसेच रविवारी बँक चालु असते.\nमुख्य कार्यालयासह सर्व शाखांचे संपूर्ण संगणकीकरण.\nदि. ०१/०४/२००२ पासुन सभासद अपघात मदत योजना सुरू करण्यात आलेली आहे.\nशाखांचे नांव ३१.०३.२०१५ ३१.०३.२०१६ ३१.०३.२०१७\nमुख्य कार्यालय ४३०३९९३८०.४६ ४६७६५७१२८.५५ ५०५९६२०३८.५५\nमालेगांव कॅम्प ४६२४९५६९२.०५ ४७५७९६०४४.५४ ५०३८१७७१५.९४\nसंगमेश्वर शाखा २५०४१३०८४.४७ २६१४२२८३३.५६ ३९४३७९११३.४७\nजुना आग्रारोड शाख २२९२५३३५५.४८ २१४१६७८२३.६८ २३४८२७४९०.००\nटिळकरोड शाखा ११४६६७२५८.१० ११३०५१०४०.८६ १२१२०७५७७.८४\nसटाणारोड शाखा ३०१४६१०९८.१३ ३२११२९१७०.४८ ३५१३९९५३.२९\nवर्धमानरोड शाखा १७१५७२१७९.७५ १६८५९९०६९.१७ १८७००५७२६.६१\nरावळगांव शाखा ५७३५४६३१.८८ ६१३१३५४५.६४ ६२४५३१६८.५८\nएकुण २०१७६१६६८०.३२ २०८३१३६५५६.५१ २२६१०५२४१४.२८\nबँक आपल्या ग्राहकांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी सप्टेंबर व मार्च या सहामाही अखेर पुढील सहामहिन्यांचा विमा हप्ता \"डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरटीं कॉर्पोरेशन ( DICGC)\" या रिझर्व बँकेच्या संलग्न संस्थेस पाठवित असते.\nअहवाल वर्षात बँकेने खालीलप्रमाणे हप्ते (प्रिमियम) पाठविले आहेत.\nवर्ष एकूण ठेवी व इतर देणी (लाखात) विमा ह्प्त्याची रक्कम ड्राफ्ट क्रमांक रक्कम भरणा केल्याचा दिनांक\n३१.०३.२०१६ २०७४७.५० ११,८२,६०८/- RTGS २०.११.२०१५\n३०.०९.२०१६ २०४४८.५० ११,७०,६७७/- RTGS ३१.०३.२०१६\n३1.०3.२०१७ २२८५३.९२ १३,१४,१०१/- RTGS २२.०५.२०१७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/word", "date_download": "2019-04-20T16:40:38Z", "digest": "sha1:YAKVWJMSEHD62TBMESCWLCWHWPHJYAUR", "length": 8500, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - अनुवाद", "raw_content": "\nश्री गुरू ग्रंथ साहिब\nशीखांचा धर्मग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिब हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे की ज्यास ‘गुरूपद’ प्राप्त झाले आहे.\nश्री गुरू ग्रंथ साहिब - प्रस्तावना\nशीखांचा धर्मग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिब हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे की ज्यास ‘गुरूपद’ प्राप्त झाले आहे.\nनारद भक्ति सूत्रे या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २, ३\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ९\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १०\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महारा�� देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ११\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १२\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १३\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १४\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://infertilitychaudhari.com/contact-us-m.html", "date_download": "2019-04-20T17:12:09Z", "digest": "sha1:QZQZIGUGW5LRPAA6M43PBKGDXTCTVV7I", "length": 2821, "nlines": 48, "source_domain": "infertilitychaudhari.com", "title": " Dr. Chaudhari Clinic, Amlaner, Infertility Consultation and Treatment center", "raw_content": "English | मराठी | हिंदी\nहोम अटी व नियम डॉ. चौधरी समस्या यशस्वी केसेस अभिप्राय फोटोगैलरी आम्हाला भेटा / संपर्क\nकुंटे रोड, पवन चौक, अमळनेर - 425401,\nसकाळी: ९ - १\nसायंकाळी: ७ - ९ (रविवार बंद)\nदर महिन्याचा पहिल्या मंगळवारी , बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी , आणी शनिवारी\n( ५ दिवस) अमळनेर ला दवाखाना बंद राहिल.\nरतन हाईट्स,पहिला मजला,शॉप नं.१४,\nमेडीकल चौक, नागपुर - महाराष्ट्र\nसकाळी: ९ - १\nदर महिन्याचा पहिल्या मंगळवारी , बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी , आणी शनिवारी\n( ५ दिवस) अमळनेर ला दवाखाना सुरु राहिल.\nआयुर्वेदिक आणी इंफेर्टीलीटी क्लिनीक ,\nSMR फौनटेन हेड, काळावरी मंदिरा शेजारी, हैदर नगर, हैद्राबाद\nस्वदेशी हर्बल्स, उषा मुल्लापुडी रोड साउथ इंडिया माल च्या मागे, कुकटपल्ली, हैद्राबाद\nसकाळी: ९ - १\nसायंकाळी: ७ - ९ (रविवार बंद)\nई- मेल अड्रेस :*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_17.html", "date_download": "2019-04-20T17:01:18Z", "digest": "sha1:3ICWQ5DKGX6THSVNPKCOXJ3SGCIGDSOW", "length": 8487, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "चिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साज - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्���ृतिक\nHome » » चिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साज\nचिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साज\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट १५, २०१८\nचिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा\nसमता प्रतिष्ठान येवला संचलित आदर्श माध्यमिक चिचोंडी विद्यालयात आज १५आँगष्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वि.वि.का.सोसायटीचे चेरमन श्री.साहेबराव मढवई हे तर ध्वजपुजन सैन्यात सेवेत असलेले चिचोंडीतील भूमिपुत्र सैनिक सोपान कुटे , गणेश कैलास मढवई,विलास मढवई,किरण मढवई,उपसरपंच नंदूभाऊ घोटेकर, सोसायटी मा चेरमण बाबासाहेब शिंदे ,ग्रामपंचायत सदस्या ,मंदाताई खराटे,सविता धिवर,रंजना राजगुरू या सर्वांनी ध्वजपुजन केले तर ध्वजारोहण चिचोंडी गावचे प्रथमनागरिक रविभाऊ गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागतगीतानी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी गिते,भाषणे ,बेटीबचाव एकपात्री नाटिका, या व्दारे प्रेक्षकांची मने जिंकून अनेक बक्षिसे मिळविली.व सामुदायिक कवायत सादरीकरण केले सांस्कृतिक कार्यक्रमाला ताल,लय,स्वर याची साथ शिक्षक शरद शेजवळ, आप्पासाहेब शिंदे गोरखनाथ खराटे यांनी केली.तसेच तंबाखू मुक्त गाव प्रतिज्ञा घेण्यात आली. मार्च 2018 एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्र.शुभांगी मढवई,व्दितीय क्र. सचिन रोडे ,त्रुतिय क्र.माधूरी काळे या तिघांनाही बक्षीस रूपाने रोख रक्कम विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षक म्हणून सेवेत असलेले श्री.मिलिंद गुंजाळ सर,व रंगनाथ गुंजाळ सर यांची मुलगी कु.स्नेहल रंगनाथ गुंजाळ हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुसरीकडे पैसे खर्च न करता मुंलाना प्रोत्साहन देण्यासाठी ही रोक रक्कम दरवर्षी देण्यात येऊन मुलांचे कौतुक करण्यात येते. कार्यक्रमाचे.प्रास्ताविक मुख्याध्यापक रामनाथ पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन आप्पासाहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रमास मच्छिंद्र मढवई, शोभाताई मढवई,अरुणा सोनवणे,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नारायण खराटे,सुरेश मढवई, सकाळचे पत्रकार प्रमोद पाटील,डॉ. पैठणकर ,मनोहर गुंजाळ, भाऊसाहेब ढोले, सुनील पवार,शिवाजी निमसे, राजेंद्र घोटेकर,बाळू घोटेकर, प्रकाश राजगुरू, राजेंद्र राजगुरू, बन्सी गुंजाळ, श्यामराव गायकवाड, गुलाबराव पवार, भास्करभाऊ कोकाटे, संजय मढवई संतोष मेथे ,बाबासाहेब जाधव ,तुषार चव्हाण, प्रांजल मढवई,विकास भाकरे,सोमोदय मढवई,बाळू खराटे, राहूल गुंजाळ, राजू गुंजाळ,सोनार मामा अदिग्रामस्थ व माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर उपस्थित होते आभार उत्तम बंड यांनी मानले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/new-voters-dedicate-your-first-opinion-to-the-brave-jawans-prime-minister-narendra-modi-has-appealed/45611", "date_download": "2019-04-20T17:02:24Z", "digest": "sha1:HBUMBNQL6QVA26R7SCQWSPB7LQ4GO63M", "length": 10062, "nlines": 103, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nनवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nनवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा \nलातूर | काश्मीरचा प्रश्न हा काँग्रेसची देणगी असल्याच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोप केला आहे. मोदींनी आज लातुर औसा येथे युतीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. नवमतदारांनो, पहिल मत हे वीर जवानांना समर्पित करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.\nपंतप्रधान वेगळा पाहिजे त्यांच्या सोबत शरद पवार उभे ���हेत. काश्मीर भारतापासून तोडू पाहणाऱ्यांना पवार पाठिंबा देत आहेत. पवार काँग्रेस सोबत आहात हे तुम्हाला शोभत नाही, अशी शब्दात मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. युतीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.\nमोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला\nदीड कोटी गरिबांना हक्काची घरे मोदींनी उपलब्ध केली\nयुतीनंतर पहिल्यांदा मोदी-ठाकरे एकाच मंचावर\nआर्थिक मागावर्गाला १० टक्के आरक्षण\nकाश्मीरचा प्रश्न ही काँग्रेसची देणगी\nकाँग्रेस केवळ खोटी आश्वासने देते\nशेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला\nलातूर उस्मानाबाद जागेसाठी आज मोदींची प्रचार सभा\nशिवरायांनी दिलेली शिकवण ही मार्गदर्शन\nदेशहितासाठी भाजप सरकार काम करते\nएअर स्ट्राईकचे पुरावे पाकिस्तानने दिले\nकाश्मीर भारतापासून सोडून पाहणाऱ्यांबरोबर शरद पवार असल्याचे मोदींनी म्हटले आहे\nशिवरायांचे पाणी व्यवस्थापनेचे काम देशासाठी आदर्श देणारे\nपाणीटंचाईवर कायम स्वरुपी तोडगा काढणार, यासाठी येत्या काळात जश शक्ती मंत्रालय स्थापन करणार\nशिवाजी महाराज एक महान प्रशासकीय\nशहीदांचे बलिदान गरीब, शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून मतदान करा, नवीन मतदान करणाऱ्यांना मोदींचे आवाहन\nआम्ही सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक संकल्पपत्रात लिहिले नव्हते पण केले\nछोट्या दुकानदारांना देखील पेन्शन देण्याचा आमचा संकल्प\nअसंघटीत कामगारांना 3000 रुपये मिळणार\nकाँग्रेस आघाडी शेतकऱ्यांना समजू शकले नाहीत\nउद्धव ठाकरे माझ्या लहान भावासारखे असल्याचे मोदींनी सभेत म्हटले\nकाँग्रेसने 370 हटवण्याची भाषा ढकोसलापत्रात (जाहीरनाम्यात) केली आहे, तिच भाषा पाकिस्तान करत आहे\nदेशाची सुरक्षा, संवर्धन हाच संकल्प आहे\nAusaBjpCongressdevendra fadnavisfeaturedLok Sabha ElectionsNarendra ModiNCPShivaji MaharajUddhav Thakreउद्धव ठाकरेऔसाकाँग्रेसदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीभाजपराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशिवाजी महाराजShare\nभाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला \nsachin sawant, congress| मालिकांमधूनही योजनांचा प्रचार, निर्माते कलाकारांसह भाजपवर गुन्हा दाखल करा \nकाँगेस-राष्ट्रवाद���चे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे\nईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल\nधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/87116-vinayak-shirsat-murder-case-87116/", "date_download": "2019-04-20T16:31:19Z", "digest": "sha1:EG72EL5DRMEVKSRSZL6ROMWHGOCTSMVJ", "length": 7413, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : विनायक शिरसाट खून प्रकरण: सुरवातीला ज्याला ताब्यात घेऊन सोडले त्याच्याच शोधात पोलीस - MPCNEWS", "raw_content": "\nPune : विनायक शिरसाट खून प्रकरण: सुरवातीला ज्याला ताब्यात घेऊन सोडले त्याच्याच शोधात पोलीस\nPune : विनायक शिरसाट खून प्रकरण: सुरवातीला ज्याला ताब्यात घेऊन सोडले त्याच्याच शोधात पोलीस\nएमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय ज्या ओमप्रकाश वर्मा याच्यावर आहे तो मात्र फरार आहे. शिरसाट बेपत्ता झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वर्मा याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. परंतु काहीच निष्पन्न न झाल्याने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याच्या मागावर आता पोलीस पथके रवाना केली असून त्याला पकडल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.\nविनायक सुधाकर शिरसाट (वय 30, रा. शिवणे) असे खून झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. मुळशीतील मुठा गावाजवळ असलेल्या दरीत त्याचा मृतदेह सापडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी मुक्तार अली आणि फारूख खान या दोघांना तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जण ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबईतुन एका महिलेलाही ताब्यात घेतल्याची माहि���ी पुढे येत आहे. खुनाचा सूत्रधार ओमप्रकाश वर्मा असून तो फरार आहे. त्याच्या शोधात पुणे पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात गेले आहे.\nVadgaon Maval : पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विवेक वळसे पाटील यांचा सत्कार\nVadgaon Maval : विकी लोखंडे यांनी घेतली पार्थ पवार यांची भेट\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-mla-devayani-farande/", "date_download": "2019-04-20T16:19:11Z", "digest": "sha1:Z3B7EH6NDKEUVKRS3O32THH4UKCR3I7X", "length": 36539, "nlines": 270, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : गावठाणासाठी क्लस्टर योजना दृष्टिपथात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तु���चही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान माझं नाशिक ध्यास स्वप्नपूर्तीचा : गावठाणासाठी क्लस्टर योजना दृष्टिपथात\nध्यास स्वप्नपूर्तीचा : गावठाणासाठी क्लस्टर योजना दृष्टिपथात\nमेळा बसस्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर विकासाचे काम प्रगतिपथावर आहे. महिलांसाठी स्वतंत्र 100 खाटांचे रुग्णालय, प्रदूषणमुक्तीसाठी गोदावरी कृती आराखडा, राईट टू एज्युकेशन कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी असो वा खासगी इंग्रजी माध्यमांची मनमानी या प्रत्येक विषयांसर्दभात विधानसभेत आवाज उठवला. उद्योग विकासासाठी पतंजली फूड पार्क, मल्टिपर्पज पार्किंग, जुने नाशिक विकासासाठी क्लस्टर योजना, संदर्भ रुग्णालयात यंत्रसामग्री खरेदी ही कामे…\nनाशिक मध्य मतदारसंघ म्हणजे शहरातील प्रमुख बाजारपेठेचा परिसर, जुने नाशिकचा भाग या मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघाची रचना पाहता नियोजनात्मक विकास कामांवर भर दिला. याकरिता मी आधी विकासकामांचे नियोजन केले आणि त्यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करून ही कामे आता मार्गी लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाशिक मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येत आहे.\nहजारो प्रवाशांची रोज वर्दळ असलेल्या, परंतु, सुविधांच्यादृष्टीने अत्यंत वाईट मानले जाणारे मेळा बसस्थानक हे ठक्कर बसस्थानकाबरोबर एकत्र आणून ते विमानतळाच्या धर्तीवर साकारण्यात येत आहे. ठक्कर बसस्थानक वगळता जुन्या सीबीएस मेळा बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट आहे. सीबीएसमधून जिल्हांतर्गत प्रवासी सेवा दिली जाते. मेळा बसस्थानकातून प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरकडे प्रवासी ये जा करतात.\nत्यामुळे हे बसस्थानक हायटेक करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील पाच बसस्थानके अद्यावतीकरणाच्या यादीत मेळा बसस्थानकाचा क्रमांक लागला आहे. या बसस्थानकाची सुमारे साडेबारा कोटींची कामे करण्यात येणार आहे. 55 हजार चौरस फुटांचे सर्वात मोठे बसस्थानक असेल. 20 बसेसचे प्लॅटफॉर्म असलेला बसथांबा, वातानुकूलित बसस्थानक, प्रवाशांसाठी शॉपिंगची व्यवस्था, सिनेमागृह, लिफ्टची सोय, सुमारे दोनशे दुचाकी पार्किंगची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, साहित्य स्कॅनिंग मशिन, सीसीटीव्ही अशा प्रकारची या बसस्थानकाची रचना असेल. हे काम प्रगतिपथावर आहे.\nमहिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना त्यांचे प्रश्न सोडवणे; माझे आद्यकर्तव्यच आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. केवळ महिलांसाठीच रुग्णालय असावे, ही संकल्पना मला मनापासून भावली आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रस्तावाचा मी पाठपुरावा सुरू केला. आरोग्य विभागाने या संदर्भातील सकारात्मक निर्णय दिला मात्र जागेच्या वादामुळे हा प्रकल्प बाजूला पडला होता. मात्र, आता भाभानगर येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहे.\nसंदर्भ रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीं\nविभागीय संदर्भ रुग्णालयात आणखी दहा डायलिसीस यंत्रे व डायलिसीस चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले. परंतु गेल्या काही दिवसांपासून संदर्भ सेवा रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. तसेच संदर्भ रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे रुग्णालयातील डायलिसीस विभागातील मशिन कमी पडत आहेत. रुग्णालयात दर दिवशी डायलिसीस प्रतीक्षा यादी 20 ते 25 आहे. यामुळे संदर्भ सेवा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये रुग्णांचे डायलिसीस केले जाते. त्यामुळे येथे आणखी डायलिसीस मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nसातपूर औद्योगिक वसाहतीत 274 कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत 404 कारखाने सुरू असतांना औद्योगिक विकास महामंडळाने गटारीची व्यवस्था केलेली नाही हे गंभीर आहे. 2 महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणे कामी सूचना औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना देण्याचे अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले\nझोपडपट्टीमुक्त नाशिकसाठी एसआरए योजना\nनाशिक महानगर पालिका अंतर्गत एस. आर. ए. योजना राबविणे कामी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले आहे. नाशिक महानगर पालिका अंतर्गत अनेक झोपडपट्टी ह्या विकासापासून वंचित असल्याने या झोपडपट्टीत एस.आर.ए योजना राबविणे गरजेचे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. त्याअनुषंगाने सदर अहवाल मागविण्यात आलेला आहे. नाशिक शहरात 172 झोपडपट्टी असून सदर झोपडपट्टी विकासासाठी एस.आर.ए योजना राबविण्याची मागणी केलेली होती.\nपुणे शहरात एस.आर.ए योजना राबविण्यात आलेली असून, त्याचा फायदा झोपडपट्टीधारकांना झालेला आहे. सर्वांकरिता घरे या योजनेमध्ये शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब��ध करून दिला आहे. जेएनयूआरएमच्या माध्यमातून ज्या घरकुल योजना बांधल्या गेल्या याकरिता सात ते आठ वर्षांचा कालावधी लागला. मात्र अद्यापही काही घरकुलांचे वाटप झालेले नाही. आज अनेक खुल्या जागेवर झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. मात्र, खुल्या जागांवर घरकुलांचे निर्माण करता येणार नाही. याकरिता शासनाने वेगळ्या पद्धतीने धोरण आखण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार नाशिक शहरात एसआरए योजना व गावठाण विकास मान्य करावी, अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त होणार आहे.\nनाशिक शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.याकरीता नाशिक जिमखान्याशेजारी शालिमार, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा न्यायालय आवार, सराफ बाजार आर.के, पंडित कॉलनी मनपा कार्यालयासमोरील लायन्य क्लबजवळील मनपा जागेत, राजेबहादूर हॉस्पिटल शेजारी, अशोक स्तंभ, आकाशवाणी टॉवरजवळ गंगापूररोड, या ठिकाणी हे मल्टिपर्पज पार्किंग उभारण्यात येणार आहे.\nनाशिक शहराला लाभलेला नैसर्गिक संपन्नतेचा वारसा, नाशिकचे हवामान, मुबलक पाणी, वीज, दळणवळणच्या दृष्टीने रस्ते वाहतूक, विमान वाहतूक अथवा रेल्वे वाहतून सर्व पर्याय उपलब्धता यामुळे नाशिक शहरात जगातील प्रख्यात व मोठमोठे औद्योगिक प्रकल्प येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रगत तंत्रज्ञान, कुशल-अकुशल कामगार या गोष्टी सुद्धा नाशिक शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षे, डाळींब, टमाटे, कांदा, मिरची आदी उत्पन्न घेतात, परंतु बाजारपेठेचा अनियमितपणा, निसर्गाचा लहरीपणा, व्यापारांचा त्रास यामुळे गरीब शेतकरी नेहमी चिंतेत असतो, त्याला त्याच्या कष्टाचा नियमितपणे चांगला मोबदला मिळणे, यासाठी स्वामी रामदेवबाबा यांच्या पतंजली योग पीठातर्फे नागपूर येथील मिहान येथे सुरू होत असलेल्या पतंजली फूड पार्कच्या धर्तीवर नाशिक येथे पतंजली फूड पार्क प्रकल्प उभारल्यास संपूर्ण उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी व युवकांच्या रोजंदारीचा व समृद्धीचा प्रश्न मार्गी लागेल. जवळपास 50 हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल, येथील शेतकर्‍यांचा माल थेट पतंजली फूड पार्कसाठी उपलब्ध होऊन, त्यामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने सुजलाम् सफलाम् होण्यास मदत होईल हा महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून मुख्यमं���्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. तसेच स्वामी रामदेव बाबा यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दिला असून, त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, प्रकल्प अहवालाचे काम सध्या सुरू आहे.\nदासबोध या परिपूर्ण ग्रंथाबरोबरच मनाचे श्लोक, गणपती आरतीची निर्मिती आणि गोमय मारुतीची रामदास स्वामींनी स्थापना केली. टाकळी ही त्यांची तपोभूमी आहे. टाकळीचा सज्जनगडाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी गोमय हनुमानाची प्रतिष्ठापना करून 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे समर्थ भक्तांच्या दृष्टीने टाकळीचे महत्त्व मोठे आहे. हनुमान भक्त समर्थांचे अभ्यासक व भाविक नाशिक दर्शनादरम्यान टाकळीला येतात. त्यामुळे या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे. तसेच रामकुंंड परिसरात वाराणसी आणि हरिव्दार येथे होणार्‍या गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी नदीवर आरती व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.\nPrevious articleवुई द ट्रेंडसेटर्स : बीओटीतील पथदर्शी अशोका\nNext articleध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाची गंगा आणली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:10:17Z", "digest": "sha1:TY7UTVLOMW2GKLR3BFBTVLYKRMCYPCCO", "length": 12842, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणीपट्टीबाबत मंत्री महाजन यांना निवेदन - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाणीपट्टीबाबत म��त्री महाजन यांना निवेदन\nकोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद ही ब वर्गातील असून, उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. त्यातच नगरपालिकेस व्यावयासिक दराने पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्यामुळे ती घरगुती दराने आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे व गटनेते रवींद्र पाठक यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.\nना. महाजन हे शिर्डी येथे आले असता, त्यांचे काकडी विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यावेळी हे निवेदन देण्यात आले.\nमाजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, सभापती स्वप्नील निखाडे, नगरसेवक संजय पवार, सत्येन मुंदडा, विवेक सोनवणे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, कालुआप्पा आव्हाड, अरिफ कुरेशी, दीपक जपे आदी उपस्थित होते. आमदार कोल्हे म्हणाल्या, जलसंपदा खात्यामार्फत कोपरगाव नगरपालिकेला पिण्याचे पाणी सरसकट व्यावसायिक दराने पुरविले जाते. परिणामी थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्यासह नाशिक पाटब्‌ंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन थकीत पाणीपट्टीबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजानेवारी 2015 पासून एकेरी दराने पाणीपट्टी विलंब आकारासह 4 जानेवारी 2017 रोजी 17 लाख 26 हजार रुपये, तसेच एप्रिल 2016 ते मार्च 2018 ची नियमीत पाणीपट्टीचा भरणा पाटबंधारे खात्यास केला आहे. सध्या नगरपालिकेकडे 5 कोटी 93 लाख रुपये थकीत बाकी आहे. व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरणे पालिकेस अशक्‍य आहेत. त्यामुळे ती घरगुती दराने आकारण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस द्यावी, अशी मागणी केली. त्यावर ना. महाजन यांनी माहिती घेऊन याबाबत लवकरच तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले. गटनेते रवींद्र पाठक यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस्‌ ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T17:13:47Z", "digest": "sha1:XQB4IDDQSOLLYXYHB5IRI7WJOJL5FGXH", "length": 3215, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्रीडा दालने - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► क्रीडा दालन साचे‎ (३ प)\n\"क्रीडा दालने\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार क���ा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-04-20T16:45:22Z", "digest": "sha1:XLCOBACZNSMXB4N5N2GHLSEOXPBEDKVP", "length": 15356, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्मिता पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nपाटील २०१३ च्या भारताच्या डाक तिकिटावर\nऑक्टोबर १७, इ.स. १९५५\nडिसेंबर १३, इ.स. १९८६\nअभिनय, टेलीविजन समाचार प्रस्तुती\nस्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.\n२ स्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी\n६ संदर्भ आणि नोंदी\nस्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.\nमेरे साथ चल गीता १९७४\nचरणदास चोर राजकुमारी १९७५\nजैत रे जैत चिंदी १९७७\nभूमिका उषा/उर्वशी दळवी १९७७\nआक्रोश नागी भिकू १९८०\nअर्थ कविता संन्याल १९८२\nस्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी[संपादन]\nआज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों (हिंदी)\nआपकी याद आती रही रातभर (हिंदी)\nतुम्हारे बिना जी ना लागे घर में (हिंदी)\nदिखाई दिए यूँ के (हिंदी)\nसाजन के गुण गाये (हिंदी)\nसावन के दिन आये (हिंदी)\nस्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ ना��ाचा एक दृक्‌श्राव्य कार्यक्रम आहे.\nस्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.[१]\nस्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे 'जैत रे जैत' या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना मिळाले आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील स्मिता पाटीलचे पान (इंग्लिश मजकूर)\nसुन्या सुन्या मैफलीत माझ्या: स्मिता पाटील केदार लेले (लंडन) maharashtratimes.indiatimes.com\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nइ.स. १९५५ मधील जन्म\nइ.स. १९८६ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१९ रोजी ११:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_242.html", "date_download": "2019-04-20T17:22:41Z", "digest": "sha1:TQW2HTEICAE33ESVNICXQYOHG7TRH66K", "length": 4989, "nlines": 101, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : लाच", "raw_content": "\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nलाच म्हणजे लाच म्हणजे लाच असते\nकधी वेगळी आणि कधी सेम असते.\nमराठीत 'चहापाण्याची सोय' म्हणून लाच देता येते\nइंग्रजीमध्ये 'अ गिफ्ट फॉर यू' म्हणून लाच देता येते,\nकाही न बोलता टेबलाखालून लाच देता येते\nमोठ्या हॉटेलात मोठी पार्टी देऊनही लाच देता येते\nलाच घेण्यासाठी वयाचं बंधन नसतं\nतसंच लाच देण्यासाठीही वयाचं बंधन नसतं,\nलहान मुलं अभ्यास करायला लाच घेतात\nआणि शिक्षक पास करायला लाच घेतात\nमाणूस चार बुकं शिकला की\nदेवाला केलेल्या नवसाला लाच म्हणून हिणवता येतं,\nआणि अडाणी साखरसम्राटाला दिलेल्या पदवीला\n'गौरव' म्हणून गौरवताही येतं\nसिग्नलला पकडणार्‍या मामाला लाच देता येते\nपोलीस स्टेशनमध्ये सहीसाठीपण लाच देता येते,\nआपण लाच देतो तो काम लवकर होण्यासाठीचा उपाय असतो\nआणि गल्लीचा दादा देतो तो भ्रष्ट अधिकार्‍यांसह केलेला गुन्हा असतो\nलाच म्हणजे लाच म्हणजे लाच असते\nकधी वेगळी आणि कधी सेम असते\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-477025-2/", "date_download": "2019-04-20T16:17:33Z", "digest": "sha1:TU4K3JNPFNOB657I6YOIRK3TS25HX4F7", "length": 14217, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका 'पीएमपी'ला दोन कोटी देणार - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिका ‘पीएमपी’ला दोन कोटी देणार\nविद्यार्थी मोफत बस पास : स्थायी समितीची मान्यता\nपिंपरी – महापालिका शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मोफत बस पाससाठी पिंपरी-चिंचवड महापालिका दोन कोटी रुपये इतकी रक्कम पीएमपीएलला आगाऊ देणार आहे. स्थायी समिती सभेत त्याला मान्यता देण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे पूर्वाश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती व वेतनश्रेणीत दिला जाणारी सापत्नभावाची वागणूक, आर्थिक वाट्याच्या तुलनेत 40 टक्‍यांपेक्षा कमी प्रमाणात नादुरुस्त बस मार्गावर सोडल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत विचारणा करुनही पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती.\nयाशिवाय पिंपरीत दुसरे उपमुख्यालय स्थापन करण्याचा विषय देखील प्रलंबित होता. महापालिका महासभेला उपस्थित राहण्याकरिता वारंवार बजावूनदेखील त्याची पीएमपी प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे 5 सप्टेंबरला झालेल्या स्थायीच्या सभेत पीएमपीला आर्थिक तुटीची रक्कम न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. “पीएमपी’ची आर्थिक कोंडी करण्याचा यामागील उद्देश होता.\nदरम्यान, पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येतात. महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने मोफत बस पास देण्यात येतो. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ही सुविधा देताना त्यांच्याकडून बस पासच्या पंचवीस टक्के रक्कम भरून घेतली जाते, तर उर्वरित रक्कम महापालिका अदा करते.\nमहापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या सन 2018-19च्या अंदाजपत्रकामध्ये विविध उपक्रम या लेखाशिर्षाखाली 4 कोटी 85 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बसपाससाठी दोन कोटी खर्च करण्यात येणार आहेत.\nसन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील 4 जून ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत पीएमपीच्या वतीने 3007 विद्यार्थ्यांना मोफत बस पासचे वाटप करण्यात आले आहेत. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासपोटी 75 टक्के इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकारच्या पासेसची एकूण रक्कम 3 कोटी 15 लाख रुपये इतकी होते. एकूण खर्चापैकी दोन कोटी रुपये अगाऊ मिळावेत, अशी मागणी पीएमपीएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रान्वये केली आहे. ती रक्कम देण्यात येणार असून महापालिका स्थायी समिती सभेने त्याला मंजुरी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाईन शॉपमधून 60 हजारांची चोरी\nशटर उचकटून साठ हजारांची चोरी\nपिंपरी : घराचा कोयंडा उचकटून चोरी\nअश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाज��र मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2019-04-20T16:37:33Z", "digest": "sha1:ELKX5PVAHEKCMIBQUXXU7YKMA24RBIIY", "length": 4920, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे\nवर्षे: पू. २६१ - पू. २६० - पू. २५९ - पू. २५८ - पू. २५७ - पू. २५६ - पू. २५५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २५० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203192024/view", "date_download": "2019-04-20T17:05:51Z", "digest": "sha1:DZ25PRREYKRLPJ2CLLSIJBIALL4NN3PM", "length": 8822, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - पत्र ५४", "raw_content": "\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nआज्ञापत्र - पत्र ५४\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५४\nकिला संरक्षणाचें कारण तें भांडी व बंदुखा, याकरिता किल्यांत हशम ठेवावे. ते बरकंदाज ठेवावे. तटसरनोबत,हवालदार यांसहि बंदुखीचा व तोफा गाडावयाचा अभ्यास असावा. संपूर्ण जागा व गडाचे उपराचे जागां यासारिखीं भांडी, अंबुरे चरक्या आदिकरुन यंत्रे बुरजाबुरकास, तटोतट टप्पे मुजरे साधून ठेवावी. भांडियांचे गडे, चरक, भांडे पाहून मजबूद लोखंडी कट देऊन त्यावरीं ठेवावी. दारुच्या खलित्या व गंज व भांडे निववावयाच्या कुंच्या, गोळे आकिकरुन रेजगारीसुद्धां सुपारीप्रमाणें लहान-थोर नदीतील खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या तरफा, काजे दुरुस्त करावयाचे सामाने, आदिकरुन हा जिन्नस भांडियाजवळ हमेशा तयार असावा. दगडी जिन्नस दारुचे अंतरे ठेवावे. होके - बाण हेहि पाहरे-पाहरियास तयार असो द्यावें. दरम्यान मुलकांत गनीम कोठें आहे येईल ते समयी कोठींतून आणून तयारी करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूल, आळसी तैशास मामला सांगो नये. येक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें. तरीच समयीं दगा होत नाहीं, लाऊन दिल्हा काइदा अव्याहत चालतो.\nपर्जन्यकाळी भांडियास व दरवाज्यांस तेल - मेण देऊन, भांडियाचे काने मेणानें भरून भांडियावर भांडियापुरती आघोडी घालून जायां होऊ न द्यावी. वरकडहि जिन्नस सरदी न लागे यैसा अबादान ठेवावा. इमारतीचें काम आदिकरुन तयार जालेंच असते. तथापि, तट, पाहरे, बुरुज, कोट कांही जाया होतच आहेत ते वरचेवर मजबूद करावे लागतात. तटास झाड वाढतें, ते वरचेवर खणून काढावें. तटाचे व तटाखालील गवत जाळून गड नाहणावा लागतो. या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमीं ठेऊन मुद्राधारी याचे स्वाधीन करावा. तैसेच गोलंदाज, विश्वासू, कवीलदार, नेहमीं लागा दुरुस्त मारणार यैसे मर्दाने गड व गडाची भांडी जितके लागत असतील तितके ठेवावे.\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=485", "date_download": "2019-04-20T16:25:13Z", "digest": "sha1:GNAI43UPDNCKSPGHAM7ELT7T4XYMYWRI", "length": 4808, "nlines": 78, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययन\nविदर्भातील इतर शहराप्रमाणे वर्धा जिल्ह्याासह, वर्धा शहराने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात उत्सफूर्तपणे भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या प्रचार दौ-याने वर्धा शहरासह, जिल्हयात प्रचंड राजकीय जागृती घडून आल��� होती. महात्मा गांधीच्या हाती काॅंग्रेसची धुरा येताच, त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे एक नवचैतन्य संपूर्ण भारतात निर्माण झाले.\n\"मराठी साहित्याचा स्वातंत्र्य चळवळीशी असलेला ऋणानुबंध\"प्रा. सोनवले आर. आर.\n“धार्मिक धोरण दैववाद विषयक भूमिका”डॉ. संजय गायकवाड\nविदर्भ नावाच्या निर्मितीच्या घटनाक्रमाचा इतिहासप्रा.डॉ. निलय देशमुख\nश्रीमती पार्वतीबाई शंकर ठकार यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानप्रा. डॉ. के. सी. केंद्रे\nछत्रपती शाहू महाराजांचे शेतकरी व प्रजा धोरणडाॅ.राम फुन्ने\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/monorail-second-phase-to-plan-in-november-258194.html", "date_download": "2019-04-20T16:20:38Z", "digest": "sha1:MQGFLPAOKXGJ5IRGXIRYTVUUUO57CE24", "length": 13687, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'न���ुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nमोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू\nवडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील\n13 एप्रिल : मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील.\nमुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा या दृष्टीने फेब्रुवारी 2014 मध्ये वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान मोनो मार्ग टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. आता हे काम जवळपास पूर्ण झालंय.\nत्यामुळे मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना लागलीय. यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर चाचण्या घेणारेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनोचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार ते स्पष्ट होईल. अनेकदा डेडलाईन हुकलेली मोनो 2 आता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मधे सुरू होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/sharad-pawar-speaks-on-economy-272471.html", "date_download": "2019-04-20T16:17:32Z", "digest": "sha1:3HCP3FFWUGEBMXR3TUNHWX44Z35LHQSJ", "length": 15790, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'व्यवसाय व्यापार दोन वर्षात योग्य मार्गी येवो'", "raw_content": "\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज या��चा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n'व्यवसाय व्यापार दोन वर्षात योग्य मार्गी येवो'\n'व्यवसाय व्यापार दोन वर्षात योग्य मार्गी येवो'\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल ��ांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nVIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप\nमहाराष्ट्र 2 hours ago\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\n2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल\nVIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली\nVIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...\nVIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं\nगजराज भडकले आणि मारुती कारला चिरडले, VIDEO व्हायरल\nVIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO: काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांच्यावर गडकरींची टीका, पाहा काय म्हणाले\nVIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय\nVIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर\nVIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण\nभिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल\nकाळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...\nVIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का\nVIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल\nVIDEO: बिग बॉसमधील स्पर्धकांनी केला संजय निरुपमांचा प्रचार\nVIDEO: पाण्यासाठी भाजप नगरसेवकाचं अभियंत्याच्या टेबलवर झोपून आंदोलन\nकांचन कुल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO\nVIDEO: रावसाहेब दानवे माझी मेहबूबा: अर्जुन खोतकर\nVIDEO: मुंबईत ट्रकखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू\nVIDEO: पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी\nSPECIAL REPORT : साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुन्नार बघून या, IRCTCनं आणलंय 'हे' पॅकेज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-47-junior-and-deputy-engineers-trasfer-in-pcmc-86930/", "date_download": "2019-04-20T17:03:23Z", "digest": "sha1:XHRVG2WMQ53GYIJL3E3D7KAUC4LDA6QT", "length": 10045, "nlines": 90, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: महापालिकेतील 47 कनिष्ठ, उपअभियंत्यांच्या बदल्या - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेतील 47 कनिष्ठ, उपअभियंत्यांच्या बदल्या\nPimpri: महापालिकेतील 47 कनिष्ठ, उपअभियंत्यांच्या बदल्या\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील बदलीस पात्र ठरलेल्या कनिष्ठ आणि उपअभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी कनिष्ठ अभियंता संवर्गातील 37 तर उपअभियंता संवर्गातील 10 अशा एकूण 47 अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अनेक अभियंत्यांनि पुन्हा आपल्या विभागात बदली करुन घेतली आहे. तर, अनेकांना ‘क्रिम’ विभागांत बदली करुन घेण्यात यश आले आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचा-यांकडून मागविलेल्या बदलीच्या परिपत्रकानंतर वर्ग एक ते चारमधील एकूण 120 कर्मचा-यांचे अर्ज प्रशासन विभागाला प्राप्त झाले होते.\n31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचा-यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर प्रशासन विभागाच्या वतीने बदलीस पात्र ठरणा-यां अभियत्यांची यादी तयार करण्यात आली. कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये सर्वाधिक बदल्या पाणीपुरवठा विभागातून अन्य विभागांमध्ये करण्यात आल्या आहेत. तर उपअभियंता संवर्गातील 10 पैकी पाणीपुरवठा आणि बांधकाम परवानगी तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील प्रत्येकी तीन उपअभियंत्यांचा समावेश आहे.\nकनिष्ठ अभियंता संवर्गातील 37 ��भियंत्यांपैकी 16 अभियंते हे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. अनधिकृत नळजोडप्रकरणी पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या कठोर कारवाईच्या भूमीकेनंतर या विभागातील 16 कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या केल्यास या विभागाचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन, प्रशासन विभागाच्या वतीने कनिष्ठ संवर्गातील अभियंत्यांची बदली करताना हे निकष पाळले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.\nबदली झालेल्या या सर्व अभियंत्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला अथवा बदली रद्द करण्यास राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व अभियंत्यांचे गोपनीय अहवाल प्रशासन विभागाला सादर करून, फेब्रुवारी 2019 चे वेतन बदलीच्या विभागातून काढण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय या अभियंत्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन जुन्याच विभागातून अदा केल्यास, त्यास विभागप्रमुख जबाबदार असतील, असे आदेशात म्हटले आहे.\nPimpri: ‘रिंग’ झालेल्या पाच निविदा रद्द करा; स्थायीची आयुक्तांकडे शिफारस\nChakan : टँकरने कामगारास चिरडले; बिरदवडीतील प्रकार\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:22:52Z", "digest": "sha1:IRQDVX7UHRVU4JQRA4NT4ZXZIS4PB2GQ", "length": 12218, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nपुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यामिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा दि. 17 ऐवजी 24 फेब्रुवारी, 2019 रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.\nदरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात घेण्यासंदर्भात नियोजन केले जाते. यावर्षीदेखील शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार असल्याचे उपसचिव सुनील अवताडे यांनी कळविले. शिष्यवृत्ती परीक्षा आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात एकाच दिवशी शक्‍य नसल्याची बाब लक्षात घेऊन इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 17 ऐवजी 24 फेब्रुवारी रोजी घेण्याचा राज्य परीक्षा परिषदेने निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याबाबत शाळास्तरावर माहिती देण्याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याची जबाबदारी शाळास्तरावर असणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख निश्‍चित झाल्याने वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांना काळजी घ्यावी लागणार आहे. याविषयी प्रचार, प्रसार करण्याबाबत निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nप���णे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/nandu-gurav-writes-blog-about-aaji-ajoba-get-together/", "date_download": "2019-04-20T16:50:24Z", "digest": "sha1:ONMSSZKXKGUQEFDMLYBL647TKK2AFM5W", "length": 11836, "nlines": 110, "source_domain": "bigul.co.in", "title": "जगात भारी..माझी आज्जी – बिगुल", "raw_content": "\nमाणूस कितीही मोठ्ठा झाला, पैसेवाला झाला तरी त्याच्या मनात एक गाव हमेशा रुंजी घालत असतं. मग फाईव्ह स्टार हॉटेलचा मेनू त्याच्या आजीच्या चटणी भाकरीपुढं फिका वाटायला लागतो. गावाकडच्या ओढ्या विहिरीचं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षा चवदार वाटायला लागतं. गावाकडच्या देवळातलं भजन चार पाच हजार रुपयाचं तिकीटं काढून गेलेल्या मैफलीपेक्षा दमदार वाटायला लागतं. वाटतं गड्या आपला गाव बरा.\nहे सारं वाचायला बरं वाटत असलं तरी आता गावही अगोदरचा राहिला नाही आणि गावाकडची मातीलाही शहराचा वास लागला आहे. नाती-गोती व्यवहारात मोजली जायला लागली आणि आजी आजोबांची जागा ना घरात राहिली ना माणसाच्या मनात. नाती इतकी कशी काय बदलली असा भोळा भाबडा सवाल जेव्हा एकाद्या लहानग्याला पडत असेल तेव्हा त्याला उत्तर द्यायची हिंमतही पालकाच्या पिढीत राहिली नाही. या परिस्थितीत आजी आजोबांची माया नव्या पिढीसोबत आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न अगदी जाणिवपूर्वक कोण करत असेल तर, त्याला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत.\nकितीतरी पिढ्यांचा ऋणानुबंध जपणार्‍या सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये असाच अनोखा आजी आजोबा मेळावा आयोजित करण्यात आला आणि मनभरुन एकमेकांना भेटलेल्या आजी आजोबा आणि नातवंडांच्या नात्यातली विण आणखी घट्ट झाल्याचा अनुभव पालकाच्या पिढीनं घेतला.\nमाझ्या आज्जीच्या हातची चव जगात कुठल्या पण हॉटेलात सापडायची नाही आणि माझ्या आजोबांसारखा लाड जगात कोणीही करायचं नाही. असं एकमेकांना सांगत शाळेसाठी शांतिनिकेतनच्या होस्टेलमध्ये राहिलेल्या चिमुकल्यांचा आजचा एक दिवस मस्त मजेत आणि आजी आजोबांच्या कुशीत गेला. निमीत्त होतं जनरल एस. पी. पी. थोरात अकॅडमीच्या वतीने आयोजित अनोख्या आजी आजोबा मेळाव्याचं.\nथोरात अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरून अनेक विद्यार्थी येतात. शांतिनिकेतनच्या हिरव्यागार परिसरात त्यांचं मन रमतं. पण, त्यांच्या मनात त्यांचा गाव, त्यांची आजी आजोबा, त्यांचे आई वडील, गावाकडचे मित्र मात्र तसेच डोकावत असतात. अकॅडमीच्या इनचार्ज सौ. समिता पाटील यांना त्याची जाणिव असल्यानं वर्षभरातील प्रत्येक सण इथं साजरा केला जातोच. पण, या मुलांसाठी वर्षभरात पालक मेळावा, मित्र मेळावा, आजी आजोबा मेळावा आयोजित केले जातात.\nअकॅडमीच्या वतीनं आजी आजोबा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आपल्या नातीला आणि नातवाला भेटण्यासाठी गावाकडून आजी आजोबांची गर्दीच शांतिनिकेतनमध्ये झाली होती. आपल्या नातवंडांना पाहून आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नातवंडंही त्यांच्या कुशीत शिरुन रडत होती. गावाकडनं ��ज्जीनं आणलेली भाकरी आणि इतर पदार्थावर ताव मारल्यावरच हे वातावरण निवळलं.\nत्यानंतर आजी आजोबांसाठी अनेक खेळ आयोजित करण्यात आले. आपल्या नातवंडांच्या वयाचे होत आजी आजोबांनी या खेळात मोठ्या हौसेनं सहभाग घेतला. त्यांना बक्षीसेही देण्यात आली. थोरात अकॅडमीच्या शिस्त आणि शिक्षणासोबत इथल्या आपुलकीच्या वातावरणाचंही आजी आजोबांनी आवर्जुन कौतूक केलं. आजी नातवंडांच्या गप्पा संध्याकाळपर्यंत सुरुच होत्या. संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, तानाजीराव मोरे, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे, स्कूल इनजार्च सौ. समिता पाटील यांनी या मेळाव्याचे संयोजन केले.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nराज ठाकरे बोलतात त्यात गैर ते काय\nमनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आजपर्यंत सहा सभा झाल्या आहेत. मुंबई, नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा आणि पुणे येथे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/aurangabad-division?sort=price-asc", "date_download": "2019-04-20T16:16:16Z", "digest": "sha1:ZJOTRDAV6IMM62ULL3MYBD6I66EOUGCU", "length": 4541, "nlines": 117, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nफ्रेश चवदार वांगी फ्रेश चवदार वांगी\nदररोज दोन क्विंटल मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो \"फ्रेश आणि चवदार वांगे उपलब्ध\" मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो पत्ता:मु.पोखरी,ता.जि. औरंगाबा��� संपर्क:9359299409\nदररोज दोन क्विंटल मालाचे…\n3५ एकर शेत जमीन विकणे आहे पैठण शहागड राज्य मार्गा पासून गोदावरी नदी पर्यत पूर्ण पट्टा\n3५ एकर शेत जमीन विकणे आहे …\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत…\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे 20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\nतेल्या मुक्त सुपर भगवा डाळिंब रोपे मिळतील telya mukt supar bhagava Dalimb rope miltil\nतेल्या मुक्त सुपर भगवा डाळिंब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/chakan-news/", "date_download": "2019-04-20T16:30:34Z", "digest": "sha1:F6SSJBQTCVLH56GOGJHIGUI2OF5VJ5FX", "length": 10169, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : संपूर्ण गावानेच दिली कामाची पावती ; सुंदराबाई लष्करे बिनविरोध सरपंच\nएमपीसी न्यूज- गावासाठी जे लोक झटतात, पदरमोड करून गावाचा कायापालट करण्यात ज्यांचे योगदान आहे अशा लोकांची दखल संपूर्ण गाव एकोप्याने घेतो. त्यांना गावाचा कारभार पाहण्यासाठी अविरोध संधी देतात, याची प्रचिती कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध…\nChakan : टँकरने कामगारास चिरडले; बिरदवडीतील प्रकार\nएमपीसी न्यूज - रस्त्याने पायी निघालेल्या सत्तावीस वर्षीय कामगारास भरधाव निघालेल्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याचा प्रकार चाकण एमआयडीसीमधील बिरदवडी (ता. खेड) हद्दीत सोमवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकारानंतर सबंधित…\nchakan : चाकणच्या अतिक्रमणांचे भवितव्य टांगणीला ; नागरिकांत संभ्रम\nएमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असल्याने मागील काही दिवसात चाकणमध्ये नागरिकांत समाधान होते. चाकण परिसरातील नागरिकांनी त्यामुळे प्रशासनाला मोजणी करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, प्रशासनाच्या वतीने…\nChakan : बळीचा बोकड सोडून त्यांनी काढला पळ\nएमपीसी न्यूज - अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी वनविभागाच्या जंगलात आणलेला बोकड काही जागरूक युवकांच्या प्रयत्नाने तसाच सोडून पळ काढण्याची वेळ काही भोंदू मंडळींवर आल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली.आळंदी फाटा येथील वन हद्दीतील रोटाई…\nChakan : पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने ज्येष्ठाची आत्महत्या\nएमपीसी न्यूज - पत्नीच्या मृत्यूचे दुखः सहन न झाल्याने ५९ वर्षीय ज्येष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.९) या…\nChakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा\nएमपीसी न्यूज - चाकण ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून रस्त्याच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे कंत्राट काळोखे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याच माध्यमातून मोजणी…\nchakan : लहानग्यांना लॉलीपॉप चॉकलेट नको रे बाबा ….\nएमपीसी न्यूज - लॉलीपॉप चॉकलेट लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यत खेड तालुक्यातील एका दाम्पत्यास आला आहे. चाकणमधील संबंधित दाम्पत्याच्या सव्वा वर्षीय चिमुरडीने खाऊ म्हणून मिळालेला लॉलीपॉप चॉकलेट प्लास्टिकच्या कांडीसह गितळला.…\nChakan : खेडमध्ये पर्यटन विकासाला मिळणार चालना\nएमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पर्यटन वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुषंगाने खेडच्या आमदारांनी अनेक प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांना शासनाने तत्काळ मान्यता द्यावी यासाठी नुकतीच…\nChakan : संवाद यात्रेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nएमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विविध प्रकारे आंदोलने, मोर्चे , संवाद यात्रा चाकणकरांनी अनुभवल्या आहेत. चाकण मध्ये सर्वात हिंस्त्र आंदोलनाचा भडका उडाल्याचे राज्याने पहिले. चाकण मधील मराठा आरक्षण मुद्द्यावर युवकांचा सहभाग नेहमीच…\nChakan : पारंपारिक भात झोडणीला सुरुवात\nएमपीसी न्यूज - खेड लगतच्या पश्चिम भागात असलेल्या वाकी तर्फे वाडा भागात पारंपारिक पद्धतीने भात झोडणीच्या कामात शेतकरी मग्न आहेत.यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने उत्पादन बेताचे आहे. त्यामुळे भात झोडणीसाठी यंत्रे-मजूर आणण्यापेक्षा…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/?sort=price-asc", "date_download": "2019-04-20T16:16:58Z", "digest": "sha1:KF42EVCIBAG4MU5SPNUZSETKMSEVSE5W", "length": 6413, "nlines": 147, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे आहे, मुबलक पाणी पाणी उपसा करण्यासाठी मोटार आसावी , भाडे ५ वर्षासाठी २००००० Deposit 30000 देण्यात येईल ,करार लेखी करण्यात येईल, जमीन पाणी पाहून रक्कम कमी जास्त करण्यात येईल . मो.न ९०८२६६७५२३\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे…\nकलिंगड विकणे आहे कलिंगड विकणे आहे\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर किंग\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर…\nबावके पाटील नर्सरी बावके पाटील नर्सरी\nशेतकऱ्यांनच्या विश्वासास खरी ऊतरलेली कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासन मान्यताप्राप्त बावके पाटील डाळिंब नर्सरी आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व…\nAhmadnagar 13-04-19 बावके पाटील नर्सरी\n235 शेतजमीन विकणे आहे 235 शेतजमीन विकणे आहे\n235 एकर बागायती शेत जमीन विक्रीसाठी उपलब्ध 3 ट्रॅक्टर 3 महेंद्र पिकअप बोअरवेल सेट सह विकणे आहे सध्या आंबे ची बाग डाळिंब व शेवगा आहे 3 एकर शेततळे आहे निव्वळ उत्पन्न 5 ते 6 कोटी एका वर्षाला त्वरित संपर्क साधा फोन नंबर-9594005260\n235 एकर बागायती शेत जमीन…\nकाबली हरबरा काबली हरबरा\nआमच्याकडे घोड्यानं करीता काबली हरबर आहे . संपर्क :> 7709111102\nआमच्याकडे घोड्यानं करीता …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/trailer-of-jagga-jasoos-released-263992.html", "date_download": "2019-04-20T16:18:56Z", "digest": "sha1:TYMAH2XUKZXSZIYQPTIYFZI7CJW47BKR", "length": 13843, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'जग्गा जासूस'चा ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n'जग्गा जासूस'चा ट्रेलर रिलीज\nडिस्नेचा थाट आणि बॉलिवूडच्या मसाल्याचं अनोखं कॉम्बिनेशन म्हणजे जग्गा जासूस.हा चित्रपट 14 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\n30 जून : रणवीरच्या बहुचर्चित 'जग्गा जासूस' या सिनेमाचा 3मिनिटांचा ट्रेलर रिलीज झालाय. डिस्नेचा थाट आणि बॉलिवूडच्या मसाल्याचं अनोखं कॉम्बिनेशन म्हणजे जग्गा जासूस.हा चित्रपट 14 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\nजग्गा जासूस एक म्युझिकल कॉमेडी आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पैलू उलगडले आहेत. चित्रपटाची भाजणी जरी डिस्ने चित्रपटांची असली तरी त्याला बॉलिवूडच्या भावनांची फोडणी घातलीय. चित्रपटाला संगीत प्रीतमनं दिलंय. संगीतच या सिनेमाचा आत्मा आहे . ट्रेलर पाहताना 'अॅलिस इन वन्डर लँड'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.\nया सिनेमात रणवीर आपल्या वडिलांना शोधतोय . त्याला वाटेत कतरिना कैफ भेटते.रणवीर आपल्याशी ट्रेलरमध्ये अनेक ठिकाणी गाण्यांमधूनच संवाद साधतो. ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्की वाढवतो.\nया सिनेमातून रणवीर निर्माता म्हणून प्रथमच पदार्पण करतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शक���ो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2010/03/", "date_download": "2019-04-20T16:15:12Z", "digest": "sha1:U64RTO3RTLON3SSCM3PUFKSZ2OR66JJF", "length": 7889, "nlines": 164, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nप्राजक्ता पुन्हा एकदा सायलीचा नंबर फिरवावा काय या विचारात होती. इतक्यात तिचाच फोन वाजला. कॉलर आयडी मुंबईचा नंबर दाखवत होता.\nसायोचाच फोन असणार असं मनाशी म्हणत सोफ्यावर बसकण मारत तिनं रिसीव्हर उचलला.\n\"हॅलो... हं, प्राजू, बोल, सायली बोलतेय. फोन केला होतास निरोप मिळाला मला दिपककडून...\"\n\"आहात कुठे नोमॅडिक नेमाडेबाई सकाळपासून सारखा फोन लावायचा प्रयत्न करतेय. मगाशी तुझ्या रूमपार्टनरलाही करून बघितला. ती म्हणाली की तू अजून ऑफिसमधेच आहेस. शेवटी निरोप ठेवला तुझ्या त्या दिपकजवळ.\"\n\"ए, ‘तुझ्या’ दिपकजवळ काय आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस\n आज तुझा स्पेश्शल दिवस. म्हटलं तुला फोन करावा, गप्पा माराव्यात...\"\n सॉरी, सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या.\"\n\"अगं सायो, काय हे स्वतःचा वाढदिवसही विसरलीस इतकी काय अगदी कामात गढलीयेस\n\"ए बाई, जरा बाहेरच्या जगात काय चाल्लंय ते पण बघत जा टी.व्ही. लावलायस का सकाळपासून टी.व्ही. लावलायस का सकाळपासून\n मी तर सकाळपासून तुला फोन लावण्यातच बिझी आहे.\"\nदहा जानेवारीच्या रविवारी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातल्या काही जणांनी गोरखगडाचा ट्रेक करायचा ठरवला. त्याची कुणकुण लागताच गोरखगड खूष झाला. गोरखगड - मुरबाडपासून अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर उभा. मुरबाडहून निघाल्यावर म्हसे गावाकडे जाताना एका वळणानंतर अचानक समोर दिसणारा\nडावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा. पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते.\nट्रेकर्सपैकी काही मंडळींना ते पाहून मनात वाटूनही गेलं असेल की हॅत्तिच्या इतकसंच तर चढायचं आहे इतकसंच तर चढायचं आहे पण पायथ्याच्या देहरी गावातल्या रस्त्यावर उभे राहून आरामात चहा पिणार्‍या त्या तेवीस जणांपैकी काहींची अवस्था आणखी तासाभराने काय होणारे ते ओळखून गोरखगड त्यांच्याकडे बघून मनातल्यामनात हसत होता.\nसव्वानऊला मंडळींनी चढायला सुरूवात केली. चढण फार कठीण नव्हती. ज्यांना नेहमीचा सराव होता अशी मंडळी झपाझप पुढे निघाली. हपापत, दमत, हळूहळू चढणार्‍या काहीजणांना मात्र आसपासची सुंदर दृश्यं बघण्याचीही सवड नव्हती.\nतासाभरानंतर सर्वजण एका ठिकाणी थोड…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2015/08/", "date_download": "2019-04-20T17:01:09Z", "digest": "sha1:PAZHNJR2PTW36PUABCANSJKOGHRAI2AJ", "length": 5471, "nlines": 140, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nअनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ----------\nकुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो.\nयेऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे.\nहे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आ���ेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्रेन’, सुप्रसिद…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-mulshi-dharan-group-won-first-prize-in-bhajan-spardha-85204/", "date_download": "2019-04-20T17:14:33Z", "digest": "sha1:FO6CFFWQVR5LXD5YLRWIUY7LGXC5RYVB", "length": 7588, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : भजन स्पर्धेत मुळशी धरण विभाग प्रथम - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : भजन स्पर्धेत मुळशी धरण विभाग प्रथम\nLonavala : भजन स्पर्धेत मुळशी धरण विभाग प्रथम\nएमपीसी न्यूज- शिवसेना लोणावळा शहर व कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत मुळशी धरण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मागील पाच वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते.\nयावेळी लोणावळा विभागाचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक बी.अार.पाटील, शिवव्याख्याते हभप धर्मराजमहाराज हांडे, हभप संतोषमहाराज बेडेकर, शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष विलास बेडेकर, नारायण पाळेकर, मारुती खोले, गणेश चव्हाण, नगरसेवक देवीदास कडू, सरपंच रामभाऊ सावंत, चंद्रकांत भोते, पोपट राक्षे, तालुका संघटक सुरेश गायकवाड, बबनराव अनसुरकर, सुरेश टाकवे, शंकर जाधव, जितेंद्र राऊत, सुभाष खोले, माजी सभापती सौम्या शेट्टी, नगरसेविका अर्पणा बुटाला व जयश्री काळे, हभप दीपक हुंडारे, हभप निवृत्ती मराठे, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत मेणे उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख ज्ञानेश्वर जांभुळकर यांनी केले भजन स्पर्धेचे नियोजन सुनील इंगुळकर व विशाल पाठारे यांनी केले.\nभजन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे\nमुळशी धरण विभाग (प्रथम), भैरवनाथ भजनी मंडळ कुसगाव (द्वितीय), ज्ञानेश्वर भजनी मंडळ शेटेवाडी (तृतीय), शिवगोरक्ष भजनी मंडळ औढे (उत्तेजनार्थ) यासह उत्कृष्ट तबलावादक म्हणून कुमार शौर्य तर उत्कृष्ट गायिका म्हणून कुमारी शरयू निवृत्ती मराठे यांना सन्मानित करण्यात आले.\nPimpri : व्हायब्रण्ट एचआरतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त साकुर्डी-चासकमान येथे विविध सामाजिक उपक्रम\nPune : विष घालून निष्पाप 7 कुत्री आणि 14 मांजरांची हत्या\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/rbi-cuts-repo-rate-by-25-bps-will-be-beneficial-for-loan-seekers/", "date_download": "2019-04-20T17:08:38Z", "digest": "sha1:V2LRMK5INKTCDN5CT2MWQWFMFNIKBGZQ", "length": 13586, "nlines": 114, "source_domain": "bigul.co.in", "title": "सामान्य कर्जदारांसाठी कर्जे स्वस्त होतील – बिगुल", "raw_content": "\nसामान्य कर्जदारांसाठी कर्जे स्वस्त होतील\nकोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज २०१९/२० या आर्थिक वर्षासाठी पतधोरण निश्चित करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या सह पतधोरण समितीच्या सर्व सदस्यांनी अगदी एकमताने रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट कमी करण्यासाठी मंजुरी दिली.\nयाबाबत प्रसिद्ध बँकिंग तज्ञ किरण कर्नाड म्हणाले, ‘यामुळे यापूर्वीचा रेपो रेट ६.५० वरुन ६.२५ टक्क्यांवर आणला आहे. ‘रेपो रेट’ म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने व्यापारी, राष्ट्रियकृत, शेड्यूल्ड नागरी सहकारी बँका आदी बँका कर्ज घेतात तो दर. आता सदर दर ०.२५ टक्क्यांनी कमी झाल्याने सदर बँकाही आपल्या कर्जदारांना आता कमी व्याजदरात कर्जे देतील. जुन्या कर्जाचे व्याज दरही उतरतील. ’\nकर्नाड म्हणाले,’आज संध्याकाळपासूनच स्टेट बँकेपासून सर्वच बँका आपले कर्जांवरील व्याजदर कमी करतील. नागरी सहकारी बँकांवर याचा त्वरीत परिणाम होणार नसला तरी बाजारात धडाधड व्याजदर कमी झाल्यावर त्यानाही बाजारात रहाण्यासाठी आपले व्याजदर कमी करावेच लागतील.’\nनागरी सहकारी बँकासाठी पतधोरणातील महत्त्वाची बाब सांगताना किरण कर्नाड म्हणाले, ‘यंदाच्या पत धोरणातील आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या (long awaited)अंब्रेला आॕर्गनायझेशनची स्थापना. लोकांच्या मनात नागरी बँकांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यंदा अगदी अपेक्षेप्रमाणे दक्षिण भारतातील एका राज्य नागरी सहकारी संघटनेचे यापूर्वी अध्यक्ष असलेल्या शक्तिकांत दास या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरानी नागरी बँकानी अनेक काळ प्रलंबित असलेल्या अम्ब्रेला आॕर्गनायझेशन या संकल्पनेला झुकते माप देत पतधोरणात मंजुरी दिली.’\nअम्ब्रेला आॕर्गनायझेशन ही आता एक नागरी सहकारी बँकांची मध्यवर्ती बँक असेल. यामुळे ज्या अशक्त नागरी बँकाचा केवळ स्थैर्य निधी नसल्यामुळे नेट वर्थ कमी होत होता त्या बँकाना आता हा पूनरुज्जीवन निधी (survival fund) म्हणून मिळणार आहे. बऱ्याचवेळा नव्हे बहुधा दोन-तीन वर्षांच्या अंतराने राष्ट्रीयीकृत बँकाना पाच वा दहा हजार कोटींचे भांडवल थेट केंद्र सरकारकडून मिळत असल्याने त्या आपोआपच आर्थिक बळकट झाल्या. मध्यंतरी राज्य सरकारच्या जिल्हा मध्यवर्ती बँकाच काय पण, राज्याचा भाग असलेल्या पतसंस्थानाही १०० कोटींचे भागभांडवल राज्य सराकारने दिले होते. आता या अम्ब्रेला आॕर्गनायझेशनमुळे रिझर्व्ह बँकेबरोबरच अडगळीत पडलेल्या नागरी सहकारी बँकांसाठी आपली स्वतःची एक मध्यवर्ती बँक निर्माण होईल. या बँकेमुळे नागरी सहकारी बँकाना पुनर्वित्त मिळू शकेल यामुळे नागरी बँकांचीही कर्जे यापुढे स्वस्त होतील. कदाचित त्याना शासकीय कर्ज योजनाही लागू राहातील. सदर अम्ब्रेला बँका आता केंद्र स्थानाप्रमाणे प्रत्येक राज्यातही स्थापन होतील. सध्या असे अम्ब्रेला आता फक्त गुजरातमध्येच आहे. या अम्ब्रेलामध्ये नागरी बँकाना ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागेल. याशिवाय रोखता तरलता (CRR) तसेच शासकीय तरलता निधी (SLR) ठेवणे नागरी बँकाना बंधनकारक असेल. आर्थिक कमकुवत नागरी बँकाना या अम्ब्रेला बँकेकडून सवलतीच्या दरात अर्थसहाय्य मिळू शकेल, असे मत कर्नाड यांनी व्यक्त केले आहे.\nकिरण कर्नाड म्हणाले, ‘या पतधोरणात अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे शेती कर्जे वाढविण्यावर भर असेल. यासाठी या पतधोरणात एक कार्यकारी गट गठित करण्यात आला आहे. यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी शेती विकास, नवनवीन शेतीकर्ज योजना, शेती विकास योजना तयार होतील.वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रिबेट/डिस्कांउंट मिळेल.’\nबँकाना तीव्र स्पर्धा निर्माण करणाऱ्या NBFC म्हणजे नाॕन बँकिंग फायनान्स कंपन्याना त्यांच्या जोखीम दराप्रमाणे (Risk Wight) प्रमाणे रिझर्व्ह बँकेकडून अर्थ सहाय्य मिळणार आहे. याचा व्याजदरही जोखीमीप्रमाणे बदलता (fixed वा सर्वांना समान नव्हे) असणार आहे. यामुळे NBFC मध्ये स्पर्धात्मकवातावरण असणार आहे, असे मत कर्नाड यांनी व्यक्त केले.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/crpf-camp-attacked-in-kashmir-278563.html", "date_download": "2019-04-20T17:14:31Z", "digest": "sha1:QLX7PVRKJXS5ML7T4HHTWRDX3W7P4DE2", "length": 15712, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुलवामामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला; 3 दहशतवादी ठार, 4 जवान शहीद", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी ���ोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : ��ाँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nपुलवामामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला; 3 दहशतवादी ठार, 4 जवान शहीद\nउरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात २.१० च्या सुमारास प्रवेश केला\nपुलवामा, 31 डिसेंबर: काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. अजूनही चकमक सुरू आहे.\nआज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे . अवंतीपोरा सेक्टरमध्ये सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्रवेश केला होता. त्यांनी बेछुट गोळीबाराला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेली चकमक अजूनही सुरू आहे.\nउरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात २.१० च्या सुमारास प्रवेश केला. जम्मू-काश्मीर कमांडो प्रशिक्षण तळाच्या बाजूला तैनात असणाऱ्या भारतीय जवानांच्या लक्षात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दहशतवाद्यांनी सुरूवातीलाच अचानकपणे ग्रेनेड हल्ला आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केल्याने लष्कराचे काही जवान जखमी झाले होते. सकाळी या जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही ही चकमक सुरूच होती.\nआता हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची संख्या चारवर गेली आहे. तर आतापर्यंत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, अजूनही काही दहशतवादी येथील रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले आहेत. त्यामुळे ही चकमक आणखी काही काळ सुर�� राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/2015/11/983/", "date_download": "2019-04-20T17:16:35Z", "digest": "sha1:MASIDB47KQZ3WTCIACYQ4UK2LYAZ4ANT", "length": 31778, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’ | आजचा सुधारक", "raw_content": "\nपुस्तक परीक्षण, विज्ञान, विवेक विचार\n‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’\nनोव्हेंबर, 2015 भालचंद्र काळीकर\nआपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे. पण केवळ कल्पनेशिवाय अन्य कोणतेही साधन जवळ नसल्यामुळे त्यांच्या हाती कांही लागले नाही. एक प्रकारची गोंधळाची स्थिती सर्व वैचारिक जगतात होती.\nपरंतु 1859 साली चार्ल्स डार्विनचा ” दि ओरिजिन ऑफ स्पीसीज” हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि सर्वच स्थिती पालटून गेली. नैसर्गिक निवडीच्या आधाराने सर्व सजीवांची उत्क्रांती झाली आहे असा सिद्धान्त डार्विनने मांडला. या सिद्धांताचा पुढे अनेक शास्त्रज्ञांनी सखोल व सप्रयोग अभ्यास करून विस्तार केला. अनेक ग्रंथ जगाच्या सर्वच भाषांतून ह्या विषयावर प्रसिद्ध झाले. मराठीतही बरीच पुस्तके ह्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्यांतच अलीकडे एका सुंदर पुस्तकाची भर पडली आहे.”गोफ जन्मांतरीचे (अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे).” हेच ते पुस्तक. लेखिका आहेत कराडच्या डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर. विषयाचा सखोल अभ्यास करून, अनेक ग्रंथांचे परिशीलन करून व त्यांना आपल्या तर्कशुद्ध चिंतनाची जोड देऊन डॉ. ब्रह्मनाळकरांनी एक देखणे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे.\nअगदी प्रस्तावनेपासूनच पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. पारंपरिक दृष्टिकोन सोडून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा परंतु सत्यनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो हे प्रस्तावनेमधून वाचकाच्या मनावर ठसायला सुरवात होते.\nपुस्तकाच्या सुरवातील डार्विनविषयी वैयक्तिक माहिती, त्याचा जगप्रवास, त्याने केलेला सजीवांचा अभ्यास व मांडलेला सिद्धांत, डार्विनचे समकालीन तसेच त्याच्यानंतर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि सिद्धांताचा केलेला विस्तार इत्यादि सर्व गोष्टींचे थोडक्यात पण सर्वस्पर्शी विवेचन लेखिकेने केले आहे. त्याच बरोबर एकाच आदिपूर्वजापासून ते थेट आजच्या मानवापर्यंत सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, जीवसृष्टीच्या वंशवृक्षाला वेगवेगळ्या फांद्या कशा फुटत गेल्या, नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून टिकून राहिलेल्या सजीवांच्या निरनिरळ्या जाती, प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे सुंदर , सचित्र वर्णन लेखिका करतात.\nसूक्ष्मदर्शकासारख्या आधुनिक उपकरणांच्या अभावी डार्विनच्या काळात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली उत्तरे नेटक्या पद्धतीने लेखिकेने मांडली आहेत. आर्.एन्.ए., डी.एन्.ए., गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके(जीन्स), जिनोम आदि पारिभाषिक संज्ञांचे अर्थ उत्कृष्टपणे समजावून सांगितले आहेत. क्रीक-वॅटसन ह्या शास्त्रज्ञांच्या शोधांमध्ये आनुवंशिकतेच्या कणांच्या रेण्वीय रचनेचा अंतर्भाव आहे. तर नीरेन्बर्ग-खुराणांना पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांमधील माहितीचा माग लागला. ह्या गुणसूत्रांमध्येच सजीवाचा संपूर्ण इतिहास दडलेला असतो असे आढळून आले. ह्या इतिहासावर म्हणजेच “जिनोम” वर पुस्तकाचे रूपक कल्पून लेखिकेने ते आपल्या ग्रंथात सर्वदूर खेळविले आहे. त्यामुळे विषय समजणे वाचकांसाठी फारच सोपे झाले आहे. आपल्या नेहमीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे प्रकरणे, परिच्छेद, वाक्यें, शब्द, अक्षरे असतात तशीच याही पुस्तकात आहेत. फक्त त्यांची भाषा सांकेतिक असते. ही जनुकांची भाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या परिश्रमांनी ह्या संकेतांची उकल करण्यात यश मिळविले. ही उकल होऊन पुस्तकाचे “वाचन ” होताच अलीबाबाच्या गुहेचे दार उघडल्यासारखे झाले. सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास दृष्टिक्षेपात आला. पृथ्वीवरील अणुरेणु आणि त्यांची जोडणी करणारे भौतिक नियम हेच या पुस्तकाचे “लेखक” आहेत. व त्यांतील आज्ञावलींना अनुसरूनच सर्व सृष्टीचे व्यवहार चालतात. अन्य कुणाकडेही सृष्टीचे कर्तृत्व आणि चालकत्व जात नाही. असे डॉ.ब्रह्मनाळकर निक्षून सांगतात. पटवूनही देतात. ह्याच नियमांनुसार डी.एन्. ए. व प्रथिने यांचे रूपांतर सजीवांच्या शरीरात होते असे त्या वैज्ञानिक प्रयोगांचे संदर्भ देऊन सांगतात.\nउत्क्रांतीच्या इतिहासाचे फारच मनोज्ञ वर्णन लेखिकेने केले आहे.”ल्यूका” (लास्ट युनिव्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर) ते माणूस हा प्रवास कसा झाला हे त्यांनी सुबोध पद्धतीने स्पष्ट करून दाखविले आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व सर्व सजीवांना लागू असून त्याला अनुसरूनच सजीवसृष्टी उत्क्रान्त झाली. ह्या ’चाळणी’तून निवडले गेलेले सजीवच टिकून राहातात. जे निवडले जात नाहीत त्यांच्या जाती-प्रजाती नष्ट होतात याविषयीं असंख्य दाखले लेखिकेने दिले आहेत. प्रत्येक प्रजाती जीवनकलहात टिकून राहण्यासाठी धडपडत असते. ही धडपड, हा संघर्षच उत्क्रांतीचा गाभा आहे. हे अधिक स्पष्ट करून दाखविण्यासाठी लेखिकेने जणू आपले बोट धरून उण्या-पुर्‍या साडेतीन अब्ज वर्षांचा प्रवास घडवला आहे. सामान्यत: आपण “स्थळां”चा प्रवास करतो. लेखिका आपल्याला “काळा” तून घेऊन चालतात. एच्. जी. वेल्स ह्यांनी संकल्पिलेल्या “कालयंत्रा (टाईम मशीन) मधून जात असल्याचा भास होतो. “वाटे”मध्ये विव��ध जाती-प्रजाती कशा उद्भवल्या व उत्क्रांत झाल्या ह्याचे त्यांनी काही प्रातिनिधिक उदाहरणे देऊन मनोहारी दर्शन घडविले आहे. चाळणीत अडकून पडल्यामुळे पुढे सरकू न शकलेल्या दुर्दैवी प्रजातींचे त्यांनी कारणे दाखवून उल्लेख केले आहेत. एकंदरीत हा प्रवास करीत असताना एखादा अद्भुतरम्य चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते.\nउत्क्रांती एकाएकी एका रात्रीतून घडत नसते. ती एक अतिशय संथपणे घडत जाणारी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण एका उडीत पर्वताचे शिखर गाठू शकत नाही; परंतु तेच एकएक पाऊल पुढे टाकीत, हळूहळू ,चढत गेलो तर शिखरापर्यंत पोचू शकतो हे चपखल उदाहरण देऊन उत्क्रांती ही साठत-साठत जाणारी गोष्ट आहे हे लेखिका सहज पटवून देतात. “ह्या सर्व गोष्टी हळू हळू एक एक पायरीने होत होत हजारो पिढ्यांमध्ये घडल्या” असे सांगतात. “पण घाई कोणाला आहे” असे काहीसे मिष्कील पण वास्तव असे प्रश्नरूप विधान सुलभाताई करतात. आणि लगेच, “न संपणारा काळाचा पट्टा हे उत्क्रांतीचे बलस्थान आहे.” असे सुभाषितवजा वाक्यही टाकतात.\nसंपूर्णपणे निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे होत असलेली उत्क्रांती ही एक हेतुशून्य प्रक्रिया आहे. तिला कोणताही उद्देश नाही, ठरलेले असे गंतव्य नाही. निसर्गावर कोणत्याही भाव भावनांचे आरोप करता येत नाहीत. तो नुसता असतो. तो सुष्ट नाही की दुष्ट नाही, सुरूप नाही वा कुरूप नाही, कनवाळू नाही किंवा क्रूर नाही, त्याला कोणीही कर्ता, चालक वा नियंता नाही हे लेखिका आवर्जून सांगतात.\n“मानवी जगा”विषयी चर्चा करण्यासाठी लेखिकेने एक स्वतंत्र विभाग ग्रंथाला जोडला आहे. मानवाचे या सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान मान्य करूनच त्या ही चर्चा करतात. अर्थात ती करतानाही त्यांनी विज्ञानाचा पदर सोडलेला नाही. उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. विज्ञानाच्या मध्यवर्ती धाग्याभोवतीच तर त्यांनी हा संपूर्ण गोफ गुंफला आहे. ह्या अथांग कालप्रवाहात उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या काडीचा आधार घेत वाहात आलेल्या या द्विपादाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे त्याचे भावविश्व.\nमाणसाचे मन हे परस्पर भिन्न (आणि कित्येकदा तर परस्परविरुद्धही) अशा अनेक भावभावनांची गुंफण आहे. राग, लोभ, दया, करुणा, वात्सल्य, हेवा, मत्सर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, कृतज्ञता, कृतघ्‍नता, क्रौर्य, आदि किती तरी व��कारांनी मानवी मनाचा आश्रय घेतलेला असतो. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला कधीतरी अशा विकारांचा फायदा झाला असावा. आणि म्हणूनच त्या त्या भावना निर्माण करणार्‍या जोडण्या मेंदूत होऊन त्यांच्यात स्रवणारी रसायने उत्क्रांत झाली असावीत. ह्या भावनांना चांगले , वाईट अशी विशेषणे आपण लावतो. निसर्गात त्या फक्त “वृत्ती” असतात. काहींना सद्गुण तर काहीना दुर्गुण ठरविले जाते ते आपल्या त्याविषयींच्या प्रतिक्रियांवरून. ह्या प्रतिक्रियांमधून माणसाचे विचारविश्व विस्तारले. ह्या विस्ताराचेच नाव “संस्कृती”.\nमाणूस हा “माणूस” म्हणून उत्क्रांत होण्यापूर्वी “स्वार्थ” हाच सर्व सजीव सृष्टीचा पाया होता. (मानवेतर सृष्टीत तो अजूनही तसाच आहे.) परंतु कुठल्यातरी टप्प्यावर स्वार्थाबरोबरच परार्थसुद्धा प्रजाती टिकून राहाण्यासाठी फायद्याचा ठरतो हे उमगले. आणि परार्थ माणसाच्या जीवनात स्थिर झाला. अर्थात स्वार्थ पूर्णपणे सुटला नाही. एका परीने परार्थातही स्वार्थाचा भाग असतोच. ह्यामुळे एक पेच उभा राहिला. माणसाला “दुहेरी अस्तिवाला ” सामोरे जावे लागले. एक स्वत:साठी आणि एक समाजासाठी. एकीकडे तो “स्वतंत्र जीव” आहे. तर दुसरीकडे “समाजाचा घटक” आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ओढाताण होते आहे. स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या हिताची चिंता वाहात असतानाच तो समाजाच्या कल्याणाचीही सोय पाहात असतो. समाजासाठी रामराज्य आणण्याचे, महामानव बनण्याचे स्वप्न तो पाहातो आहे. ते पूर्ण होण्यासाठी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेली जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. कारण ती दिशादर्शकाचे दीपस्तंभ म्हणून कार्य करतात, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे आणि त्यासाठी त्या “नेचर ” आणि “नर्चर” अशा दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करतात.\nमाणसाला हे शक्य आहे. कारण त्याला निसर्गविज्ञानाचा आधार आहे. ह्या आधाराचे मूळ मेंदूत आहे. सजीवाच्या मेंदूवर जनुकांच्या आज्ञावलींचे नियंत्रण असते. परंतु मानवी मेंदू इतर सजीवांप्रमाणे केवळ प्राथमिक अवस्थेत रेंगाळला नाही. त्याच्यात लवचिकता आहे.त्यामुळे तो विकसनशील बनला आहे. त्याच्या ठिकाणी संस्कारक्षमता आली आहे. तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. परंतु मेंदूच्या या स्वातंत्र्याचा उपयोग एका मर्यादेतच केला जातो. कारण माणूस हा समाजाचा घटक ���सतो. ’स्व’ तंत्राने वागण्यापेक्षा ’समाज’ तंत्राने वागणे त्याला सोयीचे व सुरक्षिततेचे वाटत असते. कधीकाळी उत्क्रांतीच्या प्रवासात फायद्याची ठरलेली “टोळीची मानसिकता ” माणसाच्या मेंदूत पक्की रुजली आहे. त्यामुळे लहानपणी मनावर झालेले संस्कार, त्यांतून रूढ झालेल्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धा दृढ होत जातात. घट्टपणे धरून ठेवलेल्या ह्या खुंट्या सोडणे कठीण होऊन बसते. परंतु माणसाच्या स्वातंत्र्याला पडणार्‍या या सांस्कृतिक मर्यादा ओलांडण्याची क्षमताही ह्या मेंदूत आहे. तिचे नाव “विवेक प्रज्ञा “(रीझन).\nगेल्या कांही लाख वर्षांत विकसनशील मेंदूत कांही गुंतागुंतीची चक्रे उत्क्रांत झाली आहेत. त्यांतूनच या विवेकप्रज्ञेची प्राप्ती झाली आहे. ही प्रज्ञा मानवाला ’योग्य-अयोग्या’ चा विचार करण्यासाठी मार्दर्शन करते. ज्ञानाचा निकष लावून त्याप्रमाणे कृती करण्याचा आदेश देते. चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांच्यावर मात करण्याचे बळ देते. थोडक्यात ही विवेकप्रज्ञासुद्धा नैसर्गिकपणे उत्क्रांत झाली असून पूर्णपणे विज्ञानसिद्ध आहे. हे सुलभाताई मोठ्या खुबीने वाचकांना समजावून देतात. “एखाद्या तत्त्वाची, व्यक्तिविरहित चिकित्सा करण्याची क्षमता ही मानवी बुद्धीची फार मोठी झेप आहे.” हे ह्या प्रज्ञेच्या संदर्भात केलेले विधान लेखिकेच्या प्रतिभेचीही झेप दर्शविते.\nग्रंथामध्ये लेखिकेने आपल्या विषयाची अगदी सांगोपांग विस्तृत चर्चा केली आहे. ती करण्याच्या ओघात त्यांनी निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ह्या सृष्टीचा कोणी कर्ता-करविता नाही,कोणी चालक वा नियंता नाही सर्व व्यापार विज्ञानाच्या नियमांनुसार होतात. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सर्वशक्तिमत्व, तसेच व्रत-वैकल्ये , सक्षात्कार, गूढात बोट दाखवून केलेले भविष्यकथन, अंतर्ज्ञान, चमत्कार आदि समजुती निरर्थक असून त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे त्या सहजपणे पण निश्चितपणे नमूद करतात. मुख्य म्हणजे त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. त्यांनी केलेल्या व्यासंगपूर्ण विवेचनाचा तो अगदी सहज, स्वाभाविक निष्कर्ष आहे.\nपुस्तकाची भाषा सुबोध आणि रसाळ तर आहेच, शिवाय त्यात लालित्य आहे. लाघव आहे. विज्ञानासारखा काहीसा गद्य विषय सुलभाताईंनी अतिशय प्रसन्न आणि खेळकर पद्धतीने हाताळला आहे. (हे दोन गुण बहुधा लेखिकेच्या व्यक्तिमत्वातच असावेत.) लेखनशैली इतकी वेधक आणि बोलकी आहे की जणु काही लेखिका आपल्या समोर बसून विषय समजावून सांगत आहेत असा सारखा भास होतो. उद्बोधन, प्रबोधन आणि रंजन अशा तीनही गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. सहज लक्ष वेधून घेईल असे सुंदर मुखपृष्ठ आणि सुबक छपाई ह्या आणखी दोन जमेच्या बाजू.\nथोडक्यात हे एक अप्रतिम पुस्तक असून विज्ञानाची आवड असलेल्या (आणि नसलेल्यासुद्धा) सुशिक्षित वाचकांनी आवर्जून वाचावे अशी शिफारस करणे अनाठायी होणार नाही. अल्पावधीत पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या हे त्याच्या यशस्वितेचे गमक ठरावे. वाचकप्रियतेचेही.\nपृ.सं. 346, किं रु 300\nPrevious Postसहिष्णुतेची खरी कसोटीNext Postसंघ बदलला की दलित विचारवंत\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/nirav-modi-arrested-london-next-hearing-case-westminster-court-be-held-on-march-29-before-chief-magistrate/43209", "date_download": "2019-04-20T16:46:23Z", "digest": "sha1:BVS7OREMAJZW2JTG5B3KSGEIAXP5ZEXI", "length": 7114, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नीरव मोदी प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी, वेस्ट मिनस्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nनीरव मोदी प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी, वेस्ट मिनस्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला\nनीरव मोदी प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी, वेस्ट मिनस्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला\nनवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीला आज (२० मार्च) लंडनमध्ये अटक करण्यात आले होते. नीरव मोदीला अटक केल्यानंतर लंडनच्या वेस्ट मिनस्टर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी संपली असून या प्रकरणाची पुढील शनिवारी २९ मार्च रोजी होणार आहे.\nनीरव मोदी प्रकरणातील सर्व कागपत्रे घेऊन एक पथक लंडनमध्ये दाखल झाली असल्याची माहीत अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दिली आहे. नीरव मोदी ब्रिटन सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य करणार असून त्यांनी लंडनमध्ये सर्व टॅक्स आणि प्रवासाची कागदपत्रे न्यायालयाकडे सुपूर्त करणार आहे. तसेच लंडनच्या वेस्ट मिनस्टर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत नीवर मोदीची जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.\nfeaturedLondonNeerav ModiPNB ScamWest Minister's Courtनीरव मोदीपीएनबी घोटाळालंडनवेस्ट मिनिस्टर न्यायालयShare\nभाजप निवडणुकीपूर्वी नीरव मोदीला भारतात आणले, यानंतर पुन्हा परदेशात पाठवणार | काँग्रेस\nसमझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरण : मुख्य आरोपी असीमानंदसह तीन आरोपींची निर्दोष मुक्तता\n भारतीय बँकाच्या घोटाळ्यात ७२ टक्क्यांनी वाढ\nअदनानचा अपमान, भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवले\nअंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/todays-last-day-of-campaigning-in-the-first-phase-of-lok-sabha-elections/45599", "date_download": "2019-04-20T16:51:38Z", "digest": "sha1:H4ELHLOBC55PCXZOXUSRKJ3WWRSFDKXR", "length": 6803, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधी��…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nपहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस\nमुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (९ एप्रिल) थंडावणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्याच्या ९१ जागांवर निवडणुकासाठी मतदान होणार आहे. देशात ७ टप्प्यात मतदान होणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.\nमहाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजतेपर्यंत थंडावणार आहेत. त्यापूर्वीच युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्याच्या सभा, रॅली आणि भेटीचा जोर वाढलेले चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.\nनागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह ११६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट आमना-सामना होणार आहे. तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसोमर आले आहेत.\nBjpCongressfeaturedLok Sabha ElectionsMaharashtraNCPNitin Gadkarकाँग्रेसनितीन गडकरभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकShare\nपाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतानेच पाडल्याचे वायुसेनेकडून पुरावे\nभाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला \nसमृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या \nआरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी \n‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/2-lac-robbery-at-mobile-shop-in-hadapsar-83684/", "date_download": "2019-04-20T16:30:30Z", "digest": "sha1:ENYDZCLSG6XGS6X7UMRCKNVUJPPXZM5Q", "length": 5931, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास - MPCNEWS", "raw_content": "\nHadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 ल��खांचा ऐवज लंपास\nHadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून चोरट्यानी तब्बल 2 लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2018 ते 13 डिसेंबर या कालावधीत भेकराईनगर येथील जय महाराष्ट्र मोबाईल शॉपीमध्ये घडली आहे.\nयाप्रकरणी रमेश चौधरी (वय 29, रा. धुमाळवाडी, फुरसुंगी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी रमेश चौधरी यांचे मोबाईल शॉपी हे कुलूप लावून बंद होते. चोरट्यानी संधी साधून त्यांच्या मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून दुकानात प्रवेश केला. त्या दुकानातील दुरुस्तीला आलेले तसेच नवीन मोबाईल, ब्लुटूथ, मेमरी कार्ड्स, मोबाईल बॅटरिझ असा तब्बल 2 लाख रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.\nPimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर\nPimpri: किमान वेतनसाठी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा संप; साफसफाईचे काम कोलमडले\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPimpri : …म्हणून माजी कर्मचाऱ्यांनी संचालकाचे केले अपहरण\nChinchwad : घरफोडी करणाऱ्या तडीपार सराईतास ठोकल्या बेड्या; चार गुन्हे उघडकीस\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/nirav-modi-arrests-soon-london-court-orders/42929", "date_download": "2019-04-20T16:49:49Z", "digest": "sha1:7V3JQXCNH22ZLDP2V7RT4XMQ27AY3BJU", "length": 7506, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\n��ाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nनीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश\nनीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश\nनवी दिल्ली | लंडन न्यायालयाने अखेर पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,००० कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१५ मार्च) नीरव मोदी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याचप्रमाणे ईडीने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडन न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.\nबँकेकडून घेतलेल्या कर्जातून आमी मोदी हिने न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क परिसरात मालमत्ता विकत घेतली होती. त्यामुळे आमीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची ईडीची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली होती. आमी मोदी हिने बँकेचे पैसे बहीण पूर्वी हिच्या साहाय्याने वळते करून त्यातून न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क परिसरातील मालमत्ता विकत घेतली होती. त्याचप्रमाणे, मोदीच्या अमेरिकेतील दोन स्थावर मालमत्ता देखील ईडीने जप्त केल्या आहेत. भारतानेही लंडनकडे नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता लवकरच नीरव मोदीला देखील बेड्या ठोकण्यात येऊ शकतात.\nप्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nगोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले \nKathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच महिला वकिलाला हटवले\nबाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन\nलडाखमधील हिमस्खलनात १० जण अडकले, लष्कराकडून बचावकार्य सुरू\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2018/", "date_download": "2019-04-20T17:03:45Z", "digest": "sha1:IWG6BK3INNCF7KNEWGIWPZAWZH3VWMPY", "length": 16923, "nlines": 195, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nन्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा\n‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...\nते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, हॉटेलपर्यंत टॅक…\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)\nकधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये ���सतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.\nपुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nमध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.\nMunich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.\nन्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच ---------- भूगर्भीय हालचाली म्हटलं की एकतर वज्रेश्वरी-गणेशपुरीची गरम पाण्याची कुंडं आठवतात; किंवा मग थेट कुठलातरी (प्रत्यक्ष न पाहिलेला) जागृत ज्वालामुखी. मध्यंतरी इंडोनेशियातल्या एका जागृत ज्वालामुखीच्या पर्यटनावरचा एक लेख वाचनात आला होता. तो वाचून ते ठिकाण तेव्हाच माझ्या विशलिस्टमध्ये आलेलं होतं. गरम पाण्याची कुंडं लहानपणी पाहिलेलीच होती. त्यामुळे एकदा इंडोनिशियाला एक फेरी केली, म्हणजे चारधामच्या चालीवर भूगर्भीय हालचालींचं द्विधाम पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही असं मनोमन ठरवून टाकलेलं होतं. पण मग न्यूझीलंडच्या रोटोरुआनं खांद्यावर टॅप करून ‘शुक...शुक’ केलं, आणि सांगितलं, ‘हमारे जैसे भी खडे हैं राहों में...’ रोटोरुआच्या एअरपोर्टवर विमानातून बाहेर पाऊल टाकलं आणि एक वेगळाच वास नाकात शिरला. म्हटलं तर त्याची नोंद घेतली गेली; म्हटलं तर नाही. १०-१५ वर्षं गुजराथच्या अत्यंत प्रदूषित औद्योगिक पट्ट्यात राहिल्यानं अशा वेगळ्या वासाची नाकाला इतकी सवय झाली आहे, की तो वास आल्यावर आधी गुजराथचीच आठवण आली. गुजराथइतका तो व…\n ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भ...\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे...\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nन्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47689225", "date_download": "2019-04-20T16:33:02Z", "digest": "sha1:CFLEPVTLG27SA2W7H6LNS66TK2SLADNP", "length": 15088, "nlines": 129, "source_domain": "www.bbc.com", "title": "सुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यात ट्विटरयुद्ध #5मोठ्याबातम्या - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यात ट्विटरयुद्ध #5मोठ्याबातम्या\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nआज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात:\n1. सुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यात ट्विटरयुद्ध\nपाकिस्तानच्या सिंध प्रांतातून दोन अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण, सक्तीचं धर्मांतर आणि बालविवाहाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्यामध्ये ट्विटरवर खडाजंगी उडाली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.\nदोन हिंदू मुलींचं अपहरण, सक्तीच्या धर्मांतरणाबाबतचा तपशील याविषयी पाकिस्तानातील भारतीय राजदूतांकडून सुषमा स्वराज यांनी अहवाल मागवला. तसं त्यांनी ट्विटरवर जाहीर केलं. मात्र हे सगळं देशांतर्गत प्रकरण असल्याचं पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी प्रतिसाद देताना सांगितलं. फक्त अहवाल मागितला तर तुमची चिडचिड झाली यावरून तुमचा अपराधभाव दिसतो असं प्रत्युत्तर स्वराज यांनी दिलं. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले आहेत.\nपाकिस्तानातील हिंदू मुलींच्या धर्मांतर प्रकरणाला नवं वळण\n2. काँग्रेसने बदलला चंद्रपूरचा उमेदवार, सुरेश धानोरकरांना उमेदवारी\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना पक्षा���े मैदानात उतरवलं आहे. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nलोकसभा निवडणूक 2019: भाजप-काँग्रेसचं विदर्भातील दहा जागांवर काय होणार\nप्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम करण्याचं कारण काय\nभंडारा-गोंदियामधून भाजपाने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीने माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाचे चित्र अस्पष्ट आहे.\n3. पुलवामा हल्ल्यात व्हर्च्युअल सिमचा वापर\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या 'जैश-ए-महंमद'च्या आत्मघाती हल्लेखोराने 'व्हर्चुअल सिम' वापरल्याचे समोर आले असून या सिम कार्डची सविस्तर माहिती देण्याची विनंती भारत अमेरिकेला करणार आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. द हिंदूने ही बातमी दिली आहे.\nकेंद्रीय तपास पथक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळावर; तसेच इतर ठिकाणी केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे. 'जैश'च्या सीमेपलीकडील दहशतवाद्यांशी आत्मघाती हल्लेखोर आदिल दार हा सातत्याने संपर्कात होता. हल्ल्याचा सूत्रधार मुदासिर खान याचा त्रालमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.\n4. 56 इंच छातीवाले कुलभूषण जाधवांना का सोडवून आणत नाहीत\nसातारा जिल्ह्यातील कराडमधून काल महाआघाडीने प्रचाराची सुरुवात केली. 56 इंचाची छाती असलेले मोदी कुलभूषण जाधवांना का सोडून आणू शकले नाहीत असा शरद पवार यांनी केल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली.\nप्रतिमा मथळा शरद पवार\nसरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शरद पवारांनी टीका केली. सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यावेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशी टीकाही पवारांनी केली.\n5. जे.जे. रुग्णालयात ड्रेसकोड\nसर जे.जे. रुग्णालयात होळीदरम्यान विद्यार्थ्यांनी तोकडे कपडे घालून ते फाडल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे वैद्यकीय कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालू नयेत, असे निर्देश रुग्णालय प्रशासनाने जारी केले आहेत. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आह���.\nविद्यार्थ्यांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे. मात्र, त्याबाबत लगेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यासंदर्भातील भूमिका अधिष्ठात्यांकडे मांडण्यात येईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान तोकडे कपडे घालू नयेत, मुलींनी दहा वाजता वसतीगृहात परत यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.\n'शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका' - उद्धव ठाकरेंचा कोल्हापुरात टोला\nएका नर्तकीला देश चालवू देणार नाही: भाजप आमदाराचे सपना चौधरींबद्दल विधान\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nसरन्यायाधीशांवरील लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर कायदेशीर प्रक्रिया पालळी गेली का\nपर्रिकरांनंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजप गोवा राखू शकेल का\nनिवडणूक अधिकारी पंतप्रधानांचा हेलिकॉप्टर तपासू शकतात का\nसाखळदंडानं बांधून ठेवलेल्या मुलांनी जन्मदात्यांना केलं माफ\nस्पेशल ऑलिंपिक्समध्ये तीन पदकं जिकणारी स्केटिंग गर्ल\n'मोहल्ल्यात सोयी-सुविधा मिळत नाहीत तर मतदान का करायचं\nअबुधाबीजवळ शिलान्यास झालेल्या भव्य मंदिराविषयी 7 गोष्टी\nमराठवाडा : 'दुष्काळ आणि वडिलांचा आजार अशी संकटं सोबतच आली'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/gujarat-hs-patel-to-contest-for-bjp-from-ahmedabad-east-constituency/44957", "date_download": "2019-04-20T16:44:36Z", "digest": "sha1:BSLBQ37LQC6BKL4JUB6FLFFP33WEVRMP", "length": 6380, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "परेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nपरेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपरेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी\nअहमदाबाद | बहुचर्चित अशा अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदार संघातून भाजपने अभिनेते आणि विद्यमान खासदार परेश रावल यांच्या जागी हसमुख एस पटेल उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये परेश रावल विजय झाले होते. परंतु निवडणुकीपूर्वीच परेश रावल यांंनी चार ते पाच महिन्यांपूर्वीच निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते.\nहसमुख पटेल हे गुजरातमधील हमराईवाडी येथील आमदार आहेत. पटेल विधानसभेच्या २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर पटेल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पासून ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.\nराहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार\nभाजपची जळगावातील उमेदवारी उन्मेष पाटलांना, स्मिता वाघचा पत्ता कट\nमुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घेतली पर्रीकरांची भेट\nमोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-trimbakeshwar-collage-academic-visit-to-anjaneri-coin-research-center/", "date_download": "2019-04-20T16:31:58Z", "digest": "sha1:JNPUUDP2ZRDRG6MBMUNMO7LH337V2BG2", "length": 23814, "nlines": 274, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाची अंजनेरीच्या नाणेपंढरीला शैक्षणिक भेट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोष���त\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर���नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मा��, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान नाशिक त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाची अंजनेरीच्या नाणेपंढरीला शैक्षणिक भेट\nत्र्यंबकेश्वर महाविद्यालयाची अंजनेरीच्या नाणेपंढरीला शैक्षणिक भेट\nत्रंबकेश्वर : रोजच्या जगण्याच्या लढाईत आपल्याला पैशाच्या मागे धावावं लागतं,असं असलं तरी प्रत्यक्षात या पैशांचा, नाण्यांचा उगम कसा झाला या विषयाचा इतिहास मांडणारं एक अप्रतिम संग्रहालय नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी या गावी आहे हे अनेकांच्या गावीही नाही\nत्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाचे प्रा सुलक्षणा कोळी व प्रा प्रवीण गोळे यांनी अर्थशास्त्राचे 47 विद्यार्थी घेऊन शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मटिक स्टडीज म्हणजेच भारतीय नाणेशोध संस्थान,भारतातीलच नव्हे तर जगातील नाणेप्रेमींची पंढरीआपण जे चालन वापरतो त्यांचा साक्षात इतिहास या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे .आपला इतिहास,संस्कृती गत आस्तित्वाच्या खाणाखुणा पकडून ठेवणारे ठिकाण म्हणजे हे संग्रहालय.\nजनसामान्यांपर्यंत चलनाचा इतिहास पोचविण्याचे कार्य हे संग्रहालय अविरतपणे करीत आहे.सोने, चांदीची मौल्यवान नाणी संस्थेच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या आहेत. भरपूर माहितीपूर्ण छायाचित्रे, तक्ते, नकाशे यांनी परिपूर्ण असे हे संग्रहालय संशोधकांना संशोधनासाठी खुणावते आहे.\nकेवळ नाणीच नव्हे तर नाणीरुप चलनापूर्वीचा वस्तुविनिमय, धातुविनिमय, कवडी इ.चलन पद्धतीपासून ते एटीएम पर्यंतचा चलनप्रवास हे संग्रहालय आपल्यासमोर साकारते. तसेच संशोधकांसाठी संस्थेने नाणीविषयक काही मौल्यवान पुस्तकेही इथे उपलब्ध करून दिली आहेत. आमच्या विद्यार्थ्यानी या केंद्रातील अमूल्य माहितीचा मनमुराद आनंद लुटला, इथल्या मार्गदर्शकांनी सुंदर मार्गदर्शन केले.\nPrevious articleमोदींचे ‘मेकिंग इंडिया’, तर काँग्रेसचे ‘ब्रेकिंग इंडिया’: अमित शहा\nNext articleनांदगाव तालुक्यात टँकरने अशुद्ध पाणी पुरवठा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2019-04-20T17:10:58Z", "digest": "sha1:7WSZFT4WVK54YYDH6BZ5HICTLBIPXERT", "length": 15129, "nlines": 83, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: राष्ट्रवादीचे श्रीवर्धनमधील ‘मिशन तंटा’", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे श्रीवर्धनमधील ‘मिशन तंटा’\nश्रीवर्धन हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाण. श्रीवर्धनच्या उत्तरेला मुरुड-जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन शहर, दक्षिणेला सुप्रसिध्द हरिहरेश्वर मंदिर तसेच अतिशय स्वच्छ आणि देखणे समुद्र किनारे अशीच ओळख करुन देता येईल. स्वातंत्र्यापासून गेली अनेक वर्षे कोकणातील इतर भागाप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्षीत असेच हे ठिकाण होते. श्रीवर्धन मतदारसंघातून या राज्याला बॅरिस्टर अंतुलेंसारखे मुख्यमंत्री मिळाले. तरीही श्रीवर्धनची पहिली ओळख जगाला मिळाली ती १९९२ साली शेखाडी बंदरावर उतरले गेलेल्या जीवंत काडतूसांमुळेच.\nस्वातंत्र्यानंतर ते १९९५ सालापर्य़ंत श्रीवर्धनमध्ये सातत्याने कॉंग्रेसचीच एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्यानंतर जवळपास ५० वर्षे इकडे रस्ते, पाणी आणि वीजेचे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत होते. आपण लोकप्रतिनीधींना विभागाचा विकास करण्यासाठी निवडून देतो, याबद्दल कदाचित तिथल्या जनतेला माहितीसुध्दा नसावी, इतकी भयानक अवस्था माजी मुख्यमंत्री अंतुलेसाहेबांच्या श्रीवर्धनची होती.\nपण १९९५ नंतर श्रीवर्धनचे रुपडेच पालटून गेले. शामभाई सावंतांच्या रुपाने पहिला शिवसेनेचा आमदार या विभागाला मिळाला. श्रीवर्धनच्या सुदैवाने त्याचकाळी शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली. याआधी झालेली कोकणचा वाताहत बाळासाहेबांनी रोखली. कोकणात अनेक प्रकारची विकासकामे करण्याचे आदेश बाळासाहेंबांनी दिले. श्रीवर्धनचाही विकास झपाट्याने सुरु झाला. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी-पुरवठ्याची कामे हाती घेतली गेली. वीज नसलेल्या ठिकाणी वीज पोहचली, पायवाटेप्रमाणे असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. श्रीवर्धन शहराकडे जाण्यासाठी प्रत्येक गावात एसटी सुरु केली गेली. अतिदुर्गम गावांकडे शिवसेनेचा आमदार स्वत: जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करु लागला. आमदार आल्यानंतर शिवसेनेकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीही जनतेने दिली. गावांच्या विकासाला आणखी गती मिळाली, पर्यायाने हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.\nमागच्या विधानसभा निवडणूकीत एक अपघात झाला. श्रीवर्धन मतदार संघांची फेररचना झाली आणि गोरेगांव-मुरुड सारखा भाग मतदार संघातून वगळून माणगाव, तळा व रोहा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेला मोठा भाग या मतदारसंघाला जोडला गेला. श्रीवर्धनमधील जनतेला पैशांची भुल पाडून जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे खेचण्य़ात सुनिल तटकरेंना यश मिळाले व हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. पारंपारिक शिवसेनेच्या मतदानामध्ये काहीसा फरक झाला होता. श्रीवर्धनमध्ये अजूनही शिवसेनेचीच मोठी ताकद आहे. तटकरे हे सरकारमध्ये मंत्री असल्याने प्रशासकीय अधिकारी त्यांना दचकून असतात. परंतु खासदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही शिवसेनेकडेच असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे तशीच सुरु आहेत. त्याचवेळेस दोन वर्षे आमदारकीला होऊनही विकासकामांची फक्त उद्घाटने उरकली गेली आहेत, अजूनपर्यंत कामे काही होत नाहीत, निवडणूकांच्या काळात दिघी पोर्ट मध्ये नोकरीसाठीचे खोटे अर्जही भरले गेलेत, दिघी पोर्टचे अजून बरेच काम बाकी असल्याने इतक्यात तरी नोकऱ्यांसाठी भरती होणार नाही हे सत्य आहे, आणि जेव्हा भरती सुरु होईल तेव्हा ती फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांकडून होणार नाही हेही सत्य आहे.\nश्रीवर्धनमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने न लागल्यास तटकरेंचे मंत्रीपद काढले जाऊ शकते, परिणामी तटकरेंची राजकीय कारकिर्द धोक्यात येऊ शकेल अशा प्रकारे बोलले जात आहे. म्हणून तटकरेंनी श्रीवर्धनमध्ये वेगळ्याच प्रकारचे राजकारण सुरु केले. गेली ५० वर्षे अतिशय शांतता असलेल्या गावांमधील काही विकाऊ लोकांना हाताशी धरून गावागावात तट (तट-करे नावातच सारे काही आहे) पाडण्याचे एककलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. पैसा आणि लोकांना दारू पाजून गावांचे आरोग्य खराब करण्याचे काम तटकऱ्यांच्या जुन्या मतदार संघात म्हणजेच माणगाव-तळ्यात केले होतेच. याच कारणाने मागच्या आठवड्य़ात श्रीवर्धन मतदार संघातील कादंळवाडा या गावाने राष्ट्रवादी पक्षाला गावबंदीचा निर्णय घेतलाय. श्रीवर्धनमधील १०० टक्के शिवसेनेला मतदान करणारे गाव म्हणून ओळख असलेल्या धारवली या गावानेही आता शिवसेना सोडून राष्ट्रवादीसहीत इतर सर्व पक्षांना कायमस्वरुपी गावबंदी घातली आहे आणि अशाप्रकारचे निर्णय नजिकच्या काळात इतर गावेही घेतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.\nआपापले राजकारण करताना गावा-गावांत शांतता प्रस्थापित करणे हे खरे लोकप्रतिनीधीचे काम आहे, इथेतर तटकरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तंटामुक्ती अभियान राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच आणले परंतु अशा प्रकारे आपल्या पक्षाकडे लोक वळणार नसतील तर पैशाच्या जोरावर त्या गावाचे तुकडे पाडून गावातील कायमस्वरुपी अशांतता राबविण्याचे सगळीकडे जोरदार सुरु आहे. प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला भेट दिल्यास हे ‘मिशन तंटा’ उपक्रमाची सत्यता उलगडेल. इतकी वर्षे शिवसेना, कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या विभागात काम करत आहे. हिंदु-मुस्लिम दंगेही या विभागात झालेले आहेत. परंतु तालुक्यात अशा प्रकारचे धोरण कुठल्याही पक्षाने राबविले नाही.\nगावकऱ्यांना या अशा घाणेरड्या राजकारणाचा वास आता येऊ लागला आहे ही श्रीवर्धनच्या भविष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आपापले गाव सांभाळण्याची जबाबदारी प्रत्ये��� गाववाल्यांचीच आहे. इतकी वर्षे समर्थपणे चालणारे गाव आता अशा राजकारण्यांच्या दावणीला बांधण्यात काहीच फायदा नाही. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या अशा पुढाऱ्यांना गावबंदीमुळे तरी अक्कल येईल का\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/blast-near-the-beloved-house-due-to-break-up-64405/", "date_download": "2019-04-20T17:06:15Z", "digest": "sha1:OSJRQ74GBILYJNZPLOEOQM3L5CDO7C6Y", "length": 8151, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dhayari : प्रेमभंगातून प्रेयसीच्या घराजवळील परिसरात स्फोट; दोघांना अटक - MPCNEWS", "raw_content": "\nDhayari : प्रेमभंगातून प्रेयसीच्या घराजवळील परिसरात स्फोट; दोघांना अटक\nDhayari : प्रेमभंगातून प्रेयसीच्या घराजवळील परिसरात स्फोट; दोघांना अटक\nएमपीसी न्यूज – प्रेमभंग होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, प्रेमभंगाच्या रागातून प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराजवळच्या परिसरातील मोकळ्या जागेत स्फोट घडवला. ही घटना बुधवारी (दि.8) दुपारी तीन वाजता डी एस के रोड धायरी येथे घडली. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हादरला होता. तर एका घराच्या खिडकीची काच देखील फुटली होती. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली.\nकिशोर आत्माराम मोडक (वय 20), अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय 24), (दोघेही रा. वडकी सासवड रोड), अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी एस. के रोड धायरी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता मोकळ्या जागेत स्फोट होऊन परिसरातील रामकृष्ण पेटकर यांच्या घराची काच फुटली. त्यामुळे त्यांनी याची सिंहगड रोड पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास लावत दोन तरुणांना वडकी येथून ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझूकी ए स्टार (एम एच 11 ए के 6938) गाडीही ताब्यात घेतली.\nत्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी किशोर मोडक याची मावशी धायरी परिसरात राहते. गेल्या दोन वर्षांपासून किशोरचे मावशीच्या घरी येणे जाणे असत. या काळात मावशीच्या घराशेजारी असणा-या युवतीसोबत किशोरचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र दोन वर्षांनी काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध तुटून किशोरचा प्रेमभंग झाला. याच्या रागातून प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी मित्राच्या मदतीने धायरी परिसरात फटाक्याच्या दारूने स्फोट घडविला.\nदरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक करून भादवि कलम 286 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड पोलीस पुढील तपास करीत आहेत .\nblastbreak upCrime newssinhgad crimeधायरी क्राईम न्यूजप्रेमभंगस्फोट\nPimpri : अल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी जप्त\nPune : जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झालेल्या गैरवर्तनाशी आमचा संबंध नाही – मराठा क्रांती मोर्चा\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPimpri : …म्हणून माजी कर्मचाऱ्यांनी संचालकाचे केले अपहरण\nChinchwad : घरफोडी करणाऱ्या तडीपार सराईतास ठोकल्या बेड्या; चार गुन्हे उघडकीस\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2019-04-20T17:01:06Z", "digest": "sha1:57EH6SKCOMTCMH4JXPQQLE23E47DMDGU", "length": 9431, "nlines": 176, "source_domain": "bigul.co.in", "title": "मनोरंजन – Page 2 – बिगुल", "raw_content": "\nसर्वसामान्य माणसांचा कवी : सुरेश भट\nसुंदरला समजून घेण्यात आम्ही कमी पडलो\nतुला आता पाहतेच रे.. आयोगाचा इशारा\n‘इनाम दस हजार’ पाहिलाय\nधनाढ्य कुटुंबाचे नाट्यमय व विदारक आयुष्य\n‘ऑल द मनी इन द वर्ल्ड’ हा २०१७चा हॉलीवूडचा एक थरारपट आहे. मूळ अमेरिकन पण ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या एका अतिधनाढ्य...\nझीरो – मेरठ ते मंगळ व्हाया मुंबई\nमेरठच्या श्रीमंत बापाचा वयाची 38 वर्ष उलटून गेलेला उनाड पोरगा बऊआ सिंह, (38चा असला ��्हणून उनाड आणि पोरगा असू शकत नाही काय\n२०१३ सालापासून हिट न देऊ शकलेल्या शाहरुख खानचा झिरो शुक्रवारी रिलीज होतोय.\nसिग्नलवर कविता म्हणणारा कवी\n‘मला आवडणाऱ्या मुलीकडून माझी फक्त एकच अपेक्षा आहे: ती सुंदर नसेल तरी चालेल, बुद्धिमान नसेल तरी चालेल, फक्त तिला आकाशात...\nअपहरणः बेस्ट क्राईम थ्रिलर\nअल्ट बालाजीवरील अपहरण ही वेबसीरीज क्राइम थ्रिलर्सच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.\nरामसे बंधूंचे भयपट हास्यास्पद वा भयानक असतील पण तुलसी रामसे यांच्या निधनाने एका युगाचा शेवट झाला आहे.\nसंगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत\nसंगीतकारांनी दिलेल्या संगीताचे संयोजन हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. हे करणाऱ्या काही महत्त्वाच्या अरेंजर्सविषयी…\nकभी खुद पे कभी हालात पे रोना आया\nप्रतिभावान संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.\nइक्बाल हुसैन अर्थात प्रसिद्ध गीतकार व शायर हसरत जयपुरी यांच्या काव्याचा घेतलेला हा वेध.\nलव्ह ट्रँगल्सच्या टिपिकल बॉलीवूड मसाल्याहून मनमर्जियां वेगळा आहे. अनुराग कश्यपने हाही चित्रपट रांगडा आणि वास्तववादी केला आहे, तरीही तो तितकाच...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” ��े आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-water-leakage-in-fugewadi-83739/", "date_download": "2019-04-20T17:08:22Z", "digest": "sha1:CVN624O7772L2LC3EWSFSYDQ6LOQT4YX", "length": 6583, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : व्हॉल्व फुटल्याने फुगेवाडीत पाणीच पाणी - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : व्हॉल्व फुटल्याने फुगेवाडीत पाणीच पाणी\nPimpri : व्हॉल्व फुटल्याने फुगेवाडीत पाणीच पाणी\nएमपीसी न्यूज – फुगेवाडीत येथे व्हॉल्व फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. व्हॉल्व फुटल्याने आज (शुक्रवारी) सकाळी पाणी वाहून वाया गेले आहे. तर, दुसरीकडे फुगेवाडीतील नागरिक पाण्यासाठी सातत्याने आंदोलन करत असताना पाणी वाया गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, व्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.\nदापोडी, फुगेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह आंदोलन केले होते. अगोदरच विस्कळीत पाणीपुरवठा असताना पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.\nफुगेवाडीतील वॉलमधून पाणी वाहण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी व्हॉल्व दुरुस्त केला होता. आज पुन्हा तोच व्हॉल्व लिकेज झाला आहे. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.\nयाबाबत कार्यकारी अभियंता रवींद्र पवार म्हणाले, फुगेवाडीतील व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी केले होते. आज तो व्हॉल्व लिकेज झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.\nChinchwad : सोशल मीडियाच्या जमान्यात संवाद हरवतोय – नम्रता पाटील\nNigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघ��ी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_04.html", "date_download": "2019-04-20T17:11:20Z", "digest": "sha1:HMS2NGCX3I6WKZDAF5OBCI5RMF4BPUGU", "length": 9333, "nlines": 83, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: फेसबुक वापरा पण त्याच्या आहारी जाऊ नका", "raw_content": "\nफेसबुक वापरा पण त्याच्या आहारी जाऊ नका\nफेसबुकचा ५० कोटीपेक्षा जास्त लोक वापर करतात. त्यातले ५०% म्हणजेच जवळपास २५ कोटी लोक रोज न विसरता फेसबुकला भेट देतात. फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट मानली जाते. आजची तरुणाई तर हल्ली सतत ऑर्कुट/फेसबुक/ट्विटर सारख्या माध्यमांवर्च रमलेली असते. सकाळ-संध्याकाळ ते अगदी झोप येईपर्यंत फेसबुकवर आपले स्टेट्स, कमेंट्स देण्यात गुंग झालेले असतात.\nसोशल नेटवर्किंग ही आता इंटरनेटवरील खुप मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. कॉर्पोरेट्सपासून ते छोट्या कंपन्यांपर्यंत सर्वजण सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर आपला बिजनेस वाढवण्याकरिता करत आहेत. यामागची कारणे वरील आकडे आहेत. आपण ज्यांच्यासाठी प्रोडक्ट बनवतोय ते जर सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमांवर भेटणार असतील तर यापेक्षा मार्केटींगची मोठी संधीच असू शकत नाही हे समजायला या कंपन्यांना वेळ गेला नाही.\nपरंतु आपण आपला जो वेळ फेसबुकवर घालवतोय तो आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आहे हे आपल्या ध्यानात आहे का सकाळी उठल्यापासून ते रात्री ’गुड नाईट’ म्हणेपर्यंत आपले आयुष्य जर का फेसबुकवर जाणार असेल तर ते आपल्या आयुष्यासाठी घातक आहे. आपल्याला रोज अनेक कामे करायची असतात. शाळा, कॉलेज, नोकरी, गृहीणींना घरातील कामे, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय. अशा कामांकडे दुर्लक्ष करुन आपण सतत फेसबुकचा विचार तर करत नाही ना सकाळी उठल्यापासून ते रात्री ’गुड नाईट’ म्हणेपर्यंत आपले आयुष्य जर का फेसबुकवर जाणार असेल तर ते आपल्या आयुष्यासाठी घातक आहे. आपल्याला रोज अनेक कामे करायची असतात. शाळा, कॉलेज, नोकरी, गृहीणींन��� घरातील कामे, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय. अशा कामांकडे दुर्लक्ष करुन आपण सतत फेसबुकचा विचार तर करत नाही ना आपल्या कम्प्युटरपासून दूर असताना आपण सतत आपल्या स्टेटस किंवा कमेंटसचा विचार करत नाही ना आपल्या कम्प्युटरपासून दूर असताना आपण सतत आपल्या स्टेटस किंवा कमेंटसचा विचार करत नाही ना मोबाईलवरुन फेसबुक ऍक्सेस करण्याची आपल्याला सवय तर जडलेली नाही ना मोबाईलवरुन फेसबुक ऍक्सेस करण्याची आपल्याला सवय तर जडलेली नाही ना जर असे काही होत असेल तर आपण फेसबुकच्या आहारी गेला आहात म्हणजेच आपल्याला ते व्यसन लागले आहे असे म्हणता येईल.\nआपण जर फेसबुकच्या आहारी गेला असाल तर एखादे व्यसन सोडणे जितके कठीण असते तितकेच हेही व्यसन सोडणे कठीण आहे. पण ते सुटू शकत नाही असे मात्र नक्कीच नाही.\nफेसबुकशी काहींचा संबंध व्यवसाय म्हणून येत असतो. पण तेही करताना त्यासाठी ठराविक वेळच दिला गेला पाहिजे. आपल्या व्यावसायिक फॅन पेज वर एखादा स्टेट्स अपडेट करण्यासाठी काही मिनीटे लागतात तेवढे झाल्यावर २-३ तासांनी कमेंट वाचणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अर्धातास पुरे व्हायला हवा.\nविद्यार्थी किंवा जे लोक फेसबुकचा वापर मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी करतात अशांनी स्वत:वर काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वेळ फेसबुकपासून दूर राहण्यासाठी इतर गोष्टींमध्ये मन रमविणे कधीही चांगले. वाटल्यास एखादा दिवस फेसबुकवर न जाता कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रोग्राम केल्यास हळू हळू आपण या व्यवनातून मुक्त होऊ शकाल.\nतंत्रज्ञान हे जीवन नक्कीच नाही. तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आयुष्यातली कामे हलकी करण्यासाठी केला गेला पाहिजे. सोशल नेटवर्किंग किंवा फेसबुक हे वाईट नक्कीच नाही. सोशल नेटवर्किंगमुळे आपल्या अनेक नवनविन ओळखी होतात, मित्र भेटतात, बिझनेस कॉन्टॅक्ट वाढतात, कामे मिळतात तर याचा वापर चाणाक्षपणे केला गेला पाहिजे.\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0/", "date_download": "2019-04-20T16:23:46Z", "digest": "sha1:Y45YCTOQTYOHCSEQLMZ6FWCVVB2OIYNV", "length": 13108, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पहिले मीटर औंधमध्ये - Dainik Prabhat", "raw_content": "\nचोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पहिले मीटर औंधमध्ये\nपुणे – अखेर चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील मीटर बसवण्याच्या कामाला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात झाली असून, औंधमध्ये 12 कमर्शियल मीटर बसवण्यात आले आहेत. वर्षभरात एक लाख मीटर बसवण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट आहे.\nसमान पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात सुमारे 1700 किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचेही काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी कॉंक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे तेथे त्याच कामाच्या वेळी पाण्याच्या वाहिन्या टाकण्याचेही काम करण्यात येणार आहेत. औंधमध्ये याच माध्यमातून काम करण्यात आले असून, पाणी रिडींगचे 12 मीटर बसवण्यात आले आहेत. यातील पहिले मीटर औंधमधील सारस्वत बॅंकेच्या कम्पाउंडच्या आत बसवण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमान पाणीपुरवठा योजना ही सुरुवातीपासूनच गाजत आहे. पाणी पुरवठ्याच्या निविदा, पाणीमीटरची निविदा, पाणीसाठवण टाक्‍या, यापासून ते कर्जरोखे, कर्जरोख्यांची रक्‍कम वापरली नाही अशा एक ना अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होता. अखेर ही सगळी कामे मार्गी लागली असून, मीटर बसवण्याच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मीटर जोडणीही पूर्ण झाली असून, आता रिडींगनुसार पाणीपट्टी आकारणीला सुरुवात होणार आहे.\nजेथे जेथे जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल, त्याठिकाणी मीटर बसवण्याचे कामही पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या औंधमध्ये हे काम सुरू आहे. काही दिवसांनी विमाननगर येथे कामाला सुरुवात होणार आहे. कामांच्या नियोजनात कमर्शियल मीटर आधी बसवण्यात येणार असून, त्याबरोबरच घरगुती कनेक्‍शन्सही जोडण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.\nवर्षभरात एक लाख मीटर बसवण्याचे उद्दीष्ट असले तरी, महापालिकेकडे सद्यस्थितीत 40 हजार मी���र उपलब्ध आहेत. वर्षभरात आणखी 60 हजार मीटर उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-lady-neck-cut-with-kite-thread-83576/", "date_download": "2019-04-20T16:27:49Z", "digest": "sha1:RR6CN6L5LWJOUC5US7RZFXOZAWSLQETS", "length": 5990, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : मांजाने कापला दुचाकीस्वार महिलेचा गळा ; गळ्याला पडले 5-6 टाके - MPCNEWS", "raw_content": "\nPune : मांजाने कापला दुचाकीस्वार महिलेचा गळा ; गळ्याला पडले 5-6 टाके\nPune : मांजाने कापला दुचाकीस्वार महिलेचा गळा ; गळ्याला पडले 5-6 टाके\nएमपीसी न्यूज- दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मांजाने गळा कापल्याची घटना मंगळवारी (दि.15) सायंकाळी कोथरुड येथील आशिष गार्डनजवळ घडली.\nप्रिया हेमंत शेंडे(वय 45, रा.भुसार कॉलनी, कोथरुड) असे जखमी महिलेचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, प्रिया शेंडे या त्यांच्या नातेवाईकांकडे मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी त्यांच्या भाचीसोबत दुचाकीवरून निघाल्या होत्या.\nगळ्याला काहीतरी कापल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी गाडी थांबवली. मांजाने गळा कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. गळा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्या भाचीने नागरिकांच्या मदतीने तात्काळ त्यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल केले.\nत्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू झाले आणि त्यांचे प्राण वाचले. परंतू यामध्ये त्यांच्या गळ्याला 5-6 टाके पडल्याचे समजत आहे.\nPimpri : फेब्रुवारी महिन्यात पिंपरीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन\nDighi : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2019-04-20T16:14:04Z", "digest": "sha1:PX24QXWB3GA6YJHUAXMR7QCUTB53SKLK", "length": 4993, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे\nवर्षे: पू. २७२ - पू. २७१ - पू. २७० - पू. २६९ - पू. २६८ - पू. २६७ - पू. २६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २६० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2019-04-20T16:15:28Z", "digest": "sha1:IR7ZB3LKHJNSRWNY6Q37UHWROA3ZMJFK", "length": 5915, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४५० चे - १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे\nवर्षे: १४६८ - १४६९ - १४७० - १४७१ - १४७२ - १४७३ - १४७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १५ - पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.\nमे २१ - आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.\nजुलै २६ - पोप पॉल दुसरा.\nइ.स.च्या १४७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१५ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/advection", "date_download": "2019-04-20T17:20:46Z", "digest": "sha1:Y3SMZN7KKS3T73D3AR3EVQCJNQMQNPM4", "length": 3133, "nlines": 73, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "advection - Wiktionary", "raw_content": "\nऍड्वेक्शन = मराठी विश्वकोश खंड १८ सुचवलेला शब्द:अभिवहन\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:अभिक्रमण\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-16/", "date_download": "2019-04-20T16:50:09Z", "digest": "sha1:MCHFMPIKUZADTRQFSFRMMY5YKBPUFIY3", "length": 25731, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावा- चंद्रकांत गवळी/Nandurbar-latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; प���वणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावा- चंद्रकांत गवळी\nगणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावा- चंद्रकांत गवळी\n प्रतिनिधी : नवापूर येथे आगामी गणेशोत्सवाच्या पाश्वभुमीवर पोलीस ठाण्यातर्फे शांतता कमेटीची बैठक पोलीस ठाण्याचा आवारात घेण्यात आली यावेळी शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे,खंडीत वीजपुरवठा,मोकाट गुरे ,लोंबकणार्‍या तारा आदि विषयांवर चर्चा झाली.\nनवापूर येथे पोलीस प्रशासनाने शांतता कमेटीची बैठक घेतली यावेळी जि प अध्यक्षा रजनी नाईक,नगराध्यक्षा हेमलता पाटील, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार,तहसीलदार सुनीता जहाड,नायब तहसीलदार राजेंद्र नजन,मुख्��ाधिकारी राजेंद्र शिंदे,सा.बा विभागाचे अभियंता गावीत,वीज वितरण कंपनीचे अभियंता राकेश गावीत उपस्थित होते.\nगेल्या वर्षी गणेशोत्सवात पोलीस ठाण्यामार्फेत समिती गठीत करुन आदर्श गणेश मंडळाची नावे जाहीर करण्यात आली. यात प्रथम वनिता विद्यालय गणेश मंडळ, द्वितीय सार्वजनिक गणेश मित्र मंडळ करंजी ओवारा,तृतीय युवा गणेश मंडळ तीनटेंबा यांचा समावेश आहे.या मंडळानी बक्षीसाची रक्कम पुरगस्तांना दिली.यावेळी बोलतांना माणिकराव गावीत म्हणाले की आपण सर्वानी शांततेत गणेशोत्सव साजरा करुन विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरु करून वेळेच्या आत गणरायाचे विसर्जन करावे.शांतता प्रिय शहराला गालबोट लागणार याची काळजी सर्वानी घ्यावी.\nअप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले की,या गणेशोत्सवात आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे .चांगल्या लोकांनी पुढे आले पाहिजे .समस्या मांडल्या पाहिजेत .त्यांचे निराकारणही झाले पाहीजे.कायदा मोडता आणता कामा नये.गालबोट लावणारे मुठभर लोक असतात.त्यांना थारा देऊ नका.गणेशभक्तांनी याची दक्षता घ्यावी.कायद्याचा चौकटीत राहुन सर्वानी सण उत्सव साजरे करावे.गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावे.शांतता प्रिय नवापूरची ओळख कायम ठेवुन प्रशासनाला सहकार्य करावे\n.यावेळी जि प अध्यक्षा रजनी नाईक म्हणाल्या की गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करुन चांगला संदेश द्यावा.गणेशोत्सवात मंडळानी स्वच्छते कडे लक्ष केंद्रीत करावे.मंडळ सदस्यांनी ओळखपत्र जवळ ठेवावी.वीजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी.नगर परिषदेने करावयाची कामे तातडीने पुर्ण करावी.काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत,नगराध्यक्षा हेमलता पाटील,न पा गटनेते गिरिष गावीत आदिंनी मार्गदर्शन केले. पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपुत यांनी प्रास्ताविक केले.\nयावेळी गुलाम होरा, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील रऊफ शेख,मंगेश येवले,अनिल वसावे,चंद्रकांत नगराळे, फेमिदा फँन्सी,शब्बीर राही,गणेश वडनेरे,प्रकाश खैरनार,पमा सैय्यद,नरेंद्र नगराळे,सागर पाटील, कृणाल दुसाणे ,यश अग्रवाल आदि उपस्थीत होते.सुत्रसंचलन प्रा डाँ आय जी पठाण यांनी केले तर आभार सहायक पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांनी केले.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरिक्षक संदिप पाटील, पोकॉ. निजाम पाडवी,मोहन साळवे,योगेश थोरात,महेंद्र नगराळे,वसंत नागमल,आदिनाथ गोसावी,प्रविण मोरे,जितेंद्र तोरवणे आदि सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleपारंपारीक वाद्यावर भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करा : पोलीस अधीक्षक\nNext articleमहाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलीस दलात उपअधीक्षकपदावर रुजू\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-20T16:11:20Z", "digest": "sha1:ESAE5R7RXZ2MHAYATVHWD4IPAQDDAEGE", "length": 8809, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाणेकरवाडीतील \"श्री समर्थ'मध्ये युवा दिन - Dainik Prabhat", "raw_content": "\nनाणेकरवाडीतील “श्री समर्थ’मध्ये युवा दिन\nचिंबळी- नाणेकरवाडी (ता. खेड) येथील श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रिय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राजमता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच महाविद्यालयामधील युवक व युवती यांच्यासाठी चाकण पोलीस ठाणे सभागृहात सायबर क्राईम व आधुनिक गुन्हे यांचे स्वरूप प्रबोधनपर सत्र घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक भदाणे, गायकवाड यांनी सत्राचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मो��ाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1221195/", "date_download": "2019-04-20T16:21:43Z", "digest": "sha1:LIKKMO4FR5AGOCHQLWATBDLMTIKY3NIE", "length": 3011, "nlines": 79, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Pammy Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 35\nआग्रा मधील Pammy Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायल�� हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 35)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/64343-motor-car-drowned-and-two-people-died-64343/", "date_download": "2019-04-20T16:30:59Z", "digest": "sha1:CAKHKC54VR75L7J5UEKQTTA6HMCOVO5N", "length": 6785, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : कार विहिरीत पडून अपघात;नवविवाहितेसह दोघांचा मृत्यू - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कार विहिरीत पडून अपघात;नवविवाहितेसह दोघांचा मृत्यू\nPune : कार विहिरीत पडून अपघात;नवविवाहितेसह दोघांचा मृत्यू\nएमपीसी न्यूज- नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यावरून परत येताना गाडी चालवण्याचा मोह जीवावर बेतला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात नवविवाहित महिलेसह दोघांचा मृत्य झाला. ही घटना गुरुवारी (9 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे गावात घडली.\nसोनाली गणेश लिंभोणे (वय-22, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) आणि मारुती उर्फ दादा बबन खेडकर (वय-60, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) अशी मयतांची नावे आहेत. यातील मृत सोनाली हिचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.\nयाप्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळी कांचन जवळील एका गावातून लग्न सोहळा आटपून आपल्या गावी परत येण्यासाठी सोनाली ही गावातीलच मारुती उर्फ दादा बबन खेडकर यांच्या कारमध्ये बसली. यावेळी सोनाली यांना गाडी चालवण्याचा मोह झाला. मारुती उर्फ दादा बबन खेडकर यांनी होकार दर्शवल्याने ती स्टेअरिंगवर बसली. परंतु गाडी सुरू करताच तिचे नियंत्रण सुटले आणि गाडी पाठीमागे गेली आणि थेट तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली. काही वेळातच दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने गाडी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढले.\nPune : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन\nAlandi : मोबाईल एटीएमचा वारकऱ्यांना ‘समर्थ’ आधार\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्��काश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/kaustubh-itkurkar/", "date_download": "2019-04-20T16:12:23Z", "digest": "sha1:QSHUGJERPCPNO72VCAROI34IRLIQ7WLM", "length": 6924, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Kaustubh Itkurkar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजाणून घ्या : मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात\nआजूबाजूला माकडे दिसणे हे माणसाच्या उत्क्रांतीचे खंडन तर अजिबात नाही उलट त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव वैचारिक\nविश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === विश्वाची निर्मिती आणि वय ह्या गोष्टींचे मानवाला कायमच\nमुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं\nतुम्हाला माहिती आहे का मालिकांना डेली सोप्स का म्हणतात\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nजगातील ५ अद्भुत आणि बुचकळ्यात टाकणारी ठिकाणे\nपद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…\nपंजाब खरंच ड्रग्ज मुळे हवेत उडतोय – पंजाबचं भयावह वास्तव\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\nतुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या अमेरिकेबाबतच्या ‘खऱ्या’ गोष्टी\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\nकोरिओग्राफर आणि ���ान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो कोरिओग्राफी म्हणजे काय\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\nमहाराष्ट्राच्या उद्योग जगात एक scam घडून गेलाय – आणि आपल्याला कळालं पण नाही\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nप्रभू येशूचा जन्म आणि मृत्यू : आजही बुचकळ्यात टाकणारं रहस्य \nस्वप्नातील कालव्यांचे गाव : गिएथूर्न\n मग रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1235263/", "date_download": "2019-04-20T16:40:16Z", "digest": "sha1:ZJB7LEWOEI3W6ZD7KVZY6VGICCUUY5GZ", "length": 2975, "nlines": 64, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील GKS Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nआग्रा मधील GKS Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 15 Days\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, पंजाबी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 6)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/what-is-trp/", "date_download": "2019-04-20T17:03:31Z", "digest": "sha1:E5PY2J4VJ3EF6JITKGXVG53K6DGPZ7CC", "length": 16515, "nlines": 110, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "टीव्ही चॅनेलचा \"टीआरपी\" म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nवर्तमानपत्रात अथवा टेलिव्हिजन व�� आपण नेहमी वाचत, ऐकत असतो की एखादी मालिका खूप जास्त लोक बघतात, त्या मालिकेची लोकप्रियता अफाट आहे, अगदी घराघरात ती मालिका बघितली जाते, त्या मालिकेचा “टीआरपी” खूप जास्त आहे. एका मालिकेचा टीआरपी खूप कमी आहे. त्या मालिकेची लोकप्रियता खूप कमी आहे वगैरे वगैरे… अश्या अनेक चर्चा वेळोवेळी आपल्या कानी पडत असतात.\nनेमका सामान्यांना प्रश्न पडतो की लोकांना हे समजतं तरी कसं की कुठल्या घरात लोक कुठली मालिका बघतात\nती मालिका लोकप्रिय आहे हे कसं काय शोधलं जातं एखाद्या मालिकेचा टीआरपी जास्त आहे म्हणजे नेमकं काय आहे एखाद्या मालिकेचा टीआरपी जास्त आहे म्हणजे नेमकं काय आहे टीआरपी म्हणजे काय असतं टीआरपी म्हणजे काय असतं तर आज अश्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. नेमकं समजून घेऊ टीआरपी हे प्रकरण तरी काय आहे\nजर तुम्हाला टीव्ही बघण्याची आवड असेल तर तुम्ही दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्हीवरील मालिका, आवडते कार्यक्रम, बातम्या हे बघतंच असतात. आपल्याला जी गोष्ट बघायला आवडते ती आपण टीव्ही वर बघत असतो. तुमच्या अश्याप्रकारे एखादी मालिका, चित्रपट, बातम्या इत्यादी गोष्टी वारंवार बघितल्याने त्या चॅनेलचा आणि त्या कार्यक्रमाचा टीआरपी वाढत असतो.\nटीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, हे टीव्हीशी निगडित असं टूल आहे ज्याचा मदतीने एखादा टीव्ही शो, अथवा चॅनेल किती लोकप्रिय आहे, किती लोक ते चॅनेल दिवसभर बघत असतात, किती लोकांना ते चॅनेल आवडतं, इतर चॅनेल व टीव्ही शोज पेक्षा हे चॅनेल अथवा टीव्ही शोज कसे जास्त लोकप्रिय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी टीआरपीचा वापर केला जातो.\nटेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी च्या मदतीने दिवसांतून कोणता कार्यक्रम, किती वेळ बघितला जातो, सर्वाधिक बघितली जाणारी मालिका कोणती, सर्वाधिक बघितलं जाणारं चॅनेल कोणतं, हे सुद्धा टीआरपीच्या मदतीने समजते. टीआरपी मोजण्यासाठी काही ठराविक ठिकाणी “पीपल मीटर” लावले जातात. जे फ्रीक्वेन्सी च्या मदतीने कुठली सिरीयल बघितली जात आहे आणि किती वेळ बघितली जात आहे याचा तपास लावते.\nया मीटर मधील टीव्हीशी निगडीत सर्व माहिती मॉनिटरिंग टीमच्या मदतीने इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंटला पाठवली जाते. या माहिती नंतर मॉनिटरिंग टीम हे ठरवते की कोणत्या चॅनेलवरच्या कोणत्या कार्यक्रमाचा टीआर���ी जास्त आहे.\nटीआरपीला एवढं महत्व देण्याचं कारण एकच आहे – एखाद्या चॅनेलची आर्थिक कमाई ही त्या चॅनेलच्या टीआरपी वर अवलंबून असते. ज्या चॅनेलचा टीआरपी कमी असतो त्या चॅनेलला जाहिराती खूप कमी भेटतात व त्या चॅनेलला त्याबदल्यात खूप कमी पैश्यांची कमाई होते. याउलट एखाद्या चॅनेलचा टीआरपी जर जास्त असेल तर त्या चॅनेलला खूप पैसा कमवता येतो.\n२० सेकंदाच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये ते चॅनेल आकारते. आयपीएल सारख्या अत्यंत लोकप्रिय अश्या लीगचे प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलचा टीआरपी तर इतका जास्त असतो की ते चॅनेल दिवसाला कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात.\nप्राईम टाईमला तोच कार्यक्रम प्रसारित केला जातो, ज्याद्वारे चॅनेलला अधिक टीआरपी अर्थातच अधिक नफा मिळू शकेल. टीआरपी चॅनेलचा बिझनेसचा एक भाग असतो व यातूनच चॅनेल पैसा कमवत असते. यातूनच जितके जास्त दर्जेदार कार्यक्रम बनवता येतील तितके तयार करते आणि टीआरपी वाढी साठी प्रोमोट करते. जेवढा जास्त कार्यक्रम प्रसिद्ध होतो तेवढा फायदा चॅनेलला मिळणार असतो.\nतर अश्याप्रकारे टीआरपी काय असतं व त्याची गरज टीव्ही चॅनेल्सला का आहे हे तुम्हाला समजलं असेलच. यातून पुढे तुम्ही तुमच्या आवडत्या टीव्ही शोजचा टीआरपी माहिती करून घ्या व त्यानुरूप कोणता कार्यक्रम लोकप्रिय आहे हे जाणून घ्या.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बुलेट प्रूफ जॅकेट घालूनसुद्धा भारतीय जवान शत्रूची गोळी लागून हुतात्मा का होतात\nकंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का\nकार्यक्रमांना देण्यात येणाऱ्या टीआरपी रेटिंग बद्दल तुम्हाला माहित नसलेली ‘माहिती’\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\n2 thoughts on “टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nटेक्निकल माहिती योग्य रित्या देन्यात आलेली नाही\n“संजू” वरील हे अप्रतिम मिम्स बघा – सगळे वाद विसरून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही\nराहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे\nरशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा हा रोमहर्षक प्रवास पाहून जगात काहीच अशक्य नसल्याची खात्री पटते\nBrexit आणि युरोपियन युनियन���ी पार्श्वभूमी : भारतात असं referendum घ्यावं का\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nदलित, आदिवासी, भटक्या विमुक्त्यांच्या “आश्रमशाळा” : काल, आज आणि उद्या\nइंग्लिश खाडीवर दोनदा “विजय” मिळवणारी भारतीय महिला आपल्याला “लढणं” म्हणजे काय शिकवते\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nफेसबुक निळ्या रंगाच का आहे जाणून घ्या त्यामागचं रंजक कारण\nभारताचा चेहरामोहरा बदलून टाकू शकण्याची ताकद असलेल्या महत्वाकांक्षी सप्तयोजना\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nरामानंतर रघुवंशातील ह्या राजांनी सांभाळला अयोध्येचा राज्यकारभार\nशास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं \nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nपरेश मोकाशी- मराठी इंडस्ट्रीचा फेडरर\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nह्या १० देशांत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसन्सची गरज नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2016/", "date_download": "2019-04-20T17:22:34Z", "digest": "sha1:VUVH3OP5WCEUTCHHXOB6573TU2SFQB6L", "length": 13783, "nlines": 210, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : 2016", "raw_content": "\nऋतुगंध शरद - वर्ष १० अंक ४\nनाती - गोती : मैत्री\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nवैविध्यपूर्ण अनवट मैत्री - नीलम पाटील\nस्वीट आणि बीटर, असे असावे आपले मैतर - अमित फाटक\nउदंड आहे - वृंदा टिळक\nकविता - मैत्री - अनुष्का कुलकर्णी\nमैत्री निसर्गाशी - सौ. स्नेहल केळकर\nमजकूर लेखन - मयूरेश मुरलीधर गोडसे\nमनाच्या कोपऱ्यात - अनुजा बोकील\nकविता - मैत्रीण - नंदिनी नागपूरकर\nकृष्ण-पेंद्या संवाद - शेरलॉक फेणे\nये दोस्ती - ओंकार बापट\nसंवेदक – संवेदिका (मानव आणि यंत्रमानव यांच्या मैत्रीची विज्ञानकथा) - राजीव खरे\nआरोग्यम् धनसंपदा - दोषानुरूप आहारविचार भाग १ - डॉ. रुपाली गोंधळेकर\nमित्रपरिवार - सौ. मिनल पै रायकर\n - अमृता महेश कुलकर्णी\nनिसर्गासोबत माझी मैत्री - सौ. रुपाली मनीष पाठक\nक्रूझ अलास्काची - मेघना असेरकर\nमैत्रीमय जग - माधुरी देशमुख-रावके\nअनोखी मैत्री - सौ. प्रतिभा विभुते\nमैत्रीचे इंद्रधनुष्य - मोहना कारखानीस\nब्रोकोली सूप (बॉक चॉय व स्नो पीज सोबत) रेसिपी - ईशा मुंगरे\nगंध - यशवंत काकड\nमुखपृष्ठ : पराग चितळे\nऋतुगंध वर्षा - वर्ष १० अंक ३\nनाती - गोती : पालकत्व\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nबदलते रिश्ते - अरुण मनोहर\nआई झाल्यावर कळेल - अनुजा बोकील\nएक अदृश्य नाळ - कौस्तुभ पटवर्धन\nमी आणि आई बाबा - अनुष्का वर्तक\nकळी उमलताना - हेमांगी वेलणकर\nपालकत्वाच्या कसोटीची - एका जिद्दीची कहाणी - सौ. स्मिता लेले कुलकर्णी\nकलाविष्कार - मातृदिवस, Mother's Day - पालवी तडवळकर\nवेगळ्या वाटा : एक व्यावसायिक सिंदबाद \nआई - मुलगी - आई ... सुंदर नात्याची साखळी - मोहना कारखानीस\nSingapore memories - टीन-एजच्या उंबरठ्यावरून मागे वळून बघताना - प्राजक्ता नरवणे\nनाती गोती - मेघना असेरकर\nनाती शृंखला - सौ. अनुजा वर्तक\n - सौ. रुपाली मनीष पाठक\nसंस्कार - मेघना असेरकर\nआई - सौ. प्रतिभा विभुते\nआई-बाबा - अनुष्का अविनाश कुलकर्णी\nआरोग्यम् धनसंपदा - आदर्श दिनचर्या - डॉ. रुपाली गोंधळेकर\nमाझे प्रेरणास्थान - माधुरी देशमुख-रावके\nऋणानुबंध नात्याचे, माझे आईबाबांचे - अमृता महेश कुलकर्णी\nएकांत - सुवर्णा अशोक जाधव\nमालवून टाक दीप - प्रिया प्रभुदेसाई\nमुखपृष्ठ - छायाचित्र : भाग्यश्री गुप्ते, सजावट : स्वांतना पराडकर\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १० अंक २\nनाती - गोती : आपलं स्वतःशी नातं\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nस्वतःचे ट्रस्टी व्हा - राजीव खरे\nआपलं स्वतःशी नातं - मेघना असेरकर\nस्वतःवर प्रेम करा - अर्चना रानडे\nमलाच मी नव्याने कळले - अमृता कुलकर्णी\nमी माझा - चेतना वैद्य\nवेगळ्या वाटा : सुगंधाच्या मागावर - लीना बाकरे\nयोगायोग - वैशाली वर्तक\nसिंगापूरशी माझं नातं - हेमांगी वेलणकर\nकलाविष्कार : मग्न - अमिता जोशी\nउपोद्घात - शेरलॉक फेणे\nआरोग्यम् धनसंपदा : ग्रीष्म - डॉ रुपाली गोंधळेकर\nतुमच्यात होत गेलेले बदल - प्रतिभा विभूते\nमाझ्या पाऊलखुणांखालची पायवाट - अर्चना रानडे\nमाझं स्वतःशी नातं - मेघना असेरकर\nबालपण - कल्याणी पाध्ये\nपाककृती : पंचरस आमटी - श्रद्धा मेस्त्री\nमुखपृष्ठ - चित्र : नंदिनी नागपूरकर , सजावट : चारू आफळे\nऋतुगंध वसंत वर्ष १० अंक १\nस्वयमेव मृगेन्द्रता - सायुरी देवकर\nऑस्ट्रेलिया - मेघना असेरकर\nब्रेकफास्ट - विश्वास वैद्य\nस्नेहालय - नीतीन मोरे\nचित्रकला : पाखरू - पालवी तडवळकर\nशारदा - मुक्ता पाठक शर्मा\nसंक्रमण - समीर इनामदार\nतृष्णा - यशवंत काकड\nदाम करी काम - नंदिनी धाकतोड नागपूरकर\nस्व. शांताबाई पाठक यांची प्रेरणादायी कहाणी - रुपाली मनीष पाठक\nSG ५० सिंगापूर: एक प्रेरणा- विनया रायदुर्ग\nतीन पायांचा अनभिषिक्त 'सम्राट' - मोहना कारखानीस\nकुतूहल - श्रीरंग केळकर\nएका रुपयाचे मनोगत - मेघना असेरकर\nकेल्याने होत आहे रे - नंदिनी धाकतोड नागपूरकर\nप्रकाश नारायण संतांच्या कथा - नीतीन मोरे\nराधा - विवेक वैद्य\nआज पुसट पुसट … - मुग्धा जहागीरदार\nऋतुगंध शिशिर वर्ष ९ अंक ६\nवर्तमानाचे महत्त्व - मोहना कारखानीस\nनवीन वर्षाचे स्वागत - अनुराधा रेगे\nजागरुकता - डॉ लता देवकर\nओडीशाच्या ओढदिशा - नंदकुमार देशपांडे\nसंवेदना - नंदिनी धाकतोड नागपूरकर\nSG 50 - शुभेन फणसे\nआयुष्य - धनश्री जगताप\nThe Pursuit Of Happyness – अर्थात शोध आनंदाचा - राजीव खरे\nरात्र - डॉ लता देवकर\nसिंगापूर ज्युबिली वॉक - विजय पटवर्धन\nगणपती आले … गणपती आले - मृणाल देशपांडे\nगते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिन्तयेत - मेघना असेरकर\nएक नाजूक कळी - अनुष्का कुलकर्णी\nज्ञानेश्वर - निरंजन नगरकर\nआज - उद्या - नीतीन मोरे\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शरद - वर्ष १० अंक ४\nऋतुगंध वर्षा - वर्ष १० अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १० अंक २\nऋतुगंध वसंत वर्ष १० अंक १\nऋतुगंध शिशिर वर्ष ९ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_89.html", "date_download": "2019-04-20T17:01:53Z", "digest": "sha1:DXBG6QF4COZEUISD7JHWYHGV6I6PNGTU", "length": 14421, "nlines": 59, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा\nअनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८ | सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८\nअनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा\nअनैतिक संबंधातुन येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसातच तपास लावला आहे. दि. ०१/०९/२०१८ रोजी येवला तालुका पोलीस ठाणे हद्यीत निमगाव मढ शिवारातील रस्त्याचे कडेला उसाचे शेतात एका अनोळखी महिलेचे पे्रत कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. मयत महिलेचा मृतदेह हा सुमारे १० ते १५ दिवसांपुर्वीचा कुजलेला असुन फक्त सांगाडाच शिल्लक राहिलेला होता, त्यामुळे महिलेची ओळख पटविणे पोलीसांपुढे आव्हान होते. घटनास्थळावर मयत महिलेचे अंगावर मिळुन आलेली साडी व चीजवस्तुंची पडताळणी केली असता येवला शहर पोलीस ठाणेस मिसींग दाखल असलेबाबत माहिती मिळाली. त्यावरून मिसींग महिलेचे नातेवाईकांना संपर्क करून मृतदेह दाखविला असता मयत महिला ही सरला कृष्णा सोमासे, वय ४३, रा.पारेगाव, ता.येवला असे असल्याचे निष्पन्न झाले.\nसदर बाबत येवला तालुका पोलीस ठाणेस तात्काळ आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेचे सांगाडयाचे फक्त अवशेष मिळुन आल्याने तिस मरण कसे आले याबाबत पोलीसांनी तपास सुरू केला, दरम्यान सदर आकस्मात मृत्युचे तपासात मयत महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत उसाचे शेतात फेकुन दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस ठाणेस | गुरनं १५८/२०१८ भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सदर घटनेबाबत सविस्तर आढावा घेवुन अज्ञात मारेक-यांचा षोध घेणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांचे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. मयत महिला नामे सरला कृष्णा सोमासे ही गेल्या महिन्यात २२ तारखेपासुन मिसिंग असलेबाबत ची माहिती पुढे आली. स्थागुशाचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ती राहत असलेल्या पारेगाव शिवारात जावुन तिचे दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत सविस्तर माहिती घेतली. मयत महिलेचे येवला तालुक्यातील महालखेडा येथील दोन इसमांषी अनैतिक संबंध असल्याचे समजले, त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी महालखेडा परिसरातुन इसम नामे १) निलेश भागवत गिते, वय २७, रा. महालखेडा, ता.येवला, २) अमोल दत्तु मोरे, वय २०, रा. महालखेडा, ता.येवला यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसम नामे निलेश गिते व अमोल मोरे यांना तपासाचे कला कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यांचे मयत महिला नामे सरला कृष्णा सोमासे हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे तपासात\nनिष्पन्न झाले. संशयीत इसम नामे निलेश गिते व अमोल मोरे हे दोघे मित्र असुन दोघेही विवाहीत आहे. मयत महिलेशी अनैतिक संबंध जुळल्यानंतर त्यांची तिचेशी जवळीक वाढली होती. दरम्यानचे काळात मयत महिला सरला सोमासे ही निलेश गिते व अमोल मोरे यांचेकडे पैशाची मागणी करायला लागली, तसेच पैसे दिले नाही तर त्यांचे कुटूंबियांना सर्व प्रकार सांगेल अशी धमकी तिने दोघांना दिली. सदर प्रकाणाची वाच्यता झाल्यास समाजात बदनामी होईल व दोघांचेही संसार उध्वस्त होतील त्यामुळे त्यांनी दोघांनी सरला सोमासे हिस कायमचे संपविण्याचा विचार पक्का केला व तिला मारून टाकायाचे असे ठरविलेदरम्यान दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी महालखेडा गावात लक्ष्मीदेवीची यात्रा होती, तेथे\nनिलेश व अमोल हे दोघेजण भेटले व ठरल्याप्रमाणे निलेशने सरला सोमासे हिस फोन करून तुला पैसे द्यायचे आहे आम्ही तुला घ्यायला येतो असे सांगितले व दोघेजण मोटरसायकलने पारेगाव शिवारात आले. सरला हिस रोडवर बोलावुन तिला कोणी ओळखु नये म्हणुन तोंडाला स्कार्फ बांधायला लावला व तिघेही मोटरसायकलवर बसुन निमगाव रोडने निघाले. त्यानंतर दोन्ही संशयीतांनी निमगाव मढ गावचे शिवारात रोडचे कडेला मोटर सायकल थांबुवन सरला हिस बाजुस असलेले मकाचे शेतात बळजबरीने घेवुन गेले व आजुबाजूस कोणीही नसल्याची संधी साधुन दोघांनीही तिला खाली पाडुन तिचे गळयातील स्कार्पने तिचा गळा आवळुन तिस जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे. तसेच सदर महिला ही मयत झाल्याची खात्री झाल्याने तिचा मृतदेह बाजुस असलेले उसाचे शेतात फेकुन देवुन तेथुन पसार झाले होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयात कोणताही पुरावा नसतांनाही अत्यंत चिकाटीने कौशल्यपुर्ण तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्शक संजय दराडे व मालेगावचे अपर पोलीस अधीक्शक\nनिलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्शक अशोक करपे\nव त्यांचे पथकातील सपोनि आशिष अडसुळ, पोउनि स्वप्निल नाईक, पोहवा शांताराम घुगे, पोना भरत\nकांदळकर, प्रितम लोखंडे, पोकॉ किरण काकड, निलेश कातकाडे, इम्रान पटेल, प्रदिप बहिरम, हेमंत\nगिलबिले, प्रदिप राठोड, संदिप लगड यांचे पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांना ताब्यात घेतले आहे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/in-the-lok-sabha-elections-the-mns-congress-ncp-campaign-will-be-organized/44402", "date_download": "2019-04-20T16:47:43Z", "digest": "sha1:XAPLAIB3RTKJVBASNAECTVQQIBZMXAH4", "length": 7273, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "लोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nलोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार\nलोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार\nमुंबई | आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात केली होती. परंतु, आता मनसेकडून महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे शनिवारी (३० मार्च) स्पष्ट करण्यात आले आहे.\nमनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात शनिवारी बैठक पार पडली असून या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी उपस्थितांना याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि भाजपला उघडपणे विरोध करा, अशा स्पष्ट सूचना यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी मनसे महाराष्ट्रभर प्रचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट त्यांच्या १९ मार्चला घेण्यात आलेल्या मनसैनिकाच्या मेळाव्यात म्हटले होते. तसेच या मेळाव्यात राज ठाकरे यांनी “मै भी चौकीदार” या भाजपच्या मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ही भारताची निवडणूक आहे की, नेपाळची हेच कळत नाही, अशा शब्दात मोदींवर हल्ला चढविला होता.\nBjpCampaignCongressfeaturedLok Sabha electionMNSNarendra ModiNCPRaj Thackerayकाँग्रेसनरेंद्र मोदीप्रचारभाजपमनसेराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकShare\n३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील \nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nवाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर\n#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही\nशबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-maratha-agitation-in-front-of-district-collector-office-in-pune-64198/", "date_download": "2019-04-20T16:37:44Z", "digest": "sha1:AE2U66CAUI2XZ2QJ763GW4BKMTLP5NVM", "length": 6019, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मो���्चाच्या वतीने एल्गार\nPune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार\nएमपीसी- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन आता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचले आहे. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\n@ जिल्हाधिकारी कार्यलयावर ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलक आक्रमक, कार्यलयात घुसण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा\n@ मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन\n@ समन्वयक समितीमध्ये कमल सावंत, विकास पासलकर, अप्पा गायकवाड, बाळासाहेब आमराळे, विनायक ढेरे, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बुधाजी मुळीक यांचा सहभाग\nKanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन\nLonavala : मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात रेल रोको \nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2017/12/", "date_download": "2019-04-20T17:20:31Z", "digest": "sha1:RB7WM5IT63WBL3UIJUHMARGU2RRLYAG2", "length": 4896, "nlines": 102, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : December 2017", "raw_content": "\nऋतुगंध हेमंत - वर्ष ११ अंक ५\nजीवनशैली: लहानपण दे गा देवा\nसंपादकीय - बालक पालक\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nतंत्रज्ञानाचे सवंगडी - केशव पाटणकर\nमाझे मन - अनुराधा साळोखे\nहरवलेले बालपण - प्रतिभा विभूते\n3G-4G काळातली किशोरावस्था आणि हरवलेले बालपण - रूपाली पाठक\nआधुनिक जगातील सुट्टीची संकल्पना - श्रद्धा सोहोनी\nबागेतला सार्वजनिक नळ - अदिती गुप्ते\nआयुर्वेदिक प्रथमोपचार - डॉ. रुपाली गोंधळेकर\nकधी कळलंच नाही - प्रफुल्ल मुक्कावार\nनिरागस बालपण - दीपिका कुलकर्णी\nचित्र - बागेतील विरंगुळा - तोशजा काटकर\nचित्र - मैत्री - इवान गुप्ते\nचित्र - जंगलातली वाट - दिवीत पाटणकर\nचित्र - कालिया मर्दन - सायली बापट\nचित्र - कार्टून्सच्या जगात - मानस खरे\nछायाचित्र - गुंफण - पालवी तडवळकर\nकथा \"अभंग तुक्याचे\" या ध्वनिफितीची - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : गायत्री लेले/ दीपिका कुलकर्णी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध हेमंत - वर्ष ११ अंक ५\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-20T17:10:08Z", "digest": "sha1:CZZ6QVG5CN3KFAEKFZ2K5LSABNNR3AHI", "length": 12139, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ.दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे विभागीय आयुक्तपदी डॉ.दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती\nपुणे – पुणे विभागाचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सचिवपदी पदोन्नती झाली असून पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी त्यांची नियमित नियुक्ती झाली आहे.\nमे 2018 रोजी डॉ. दीपक म्हैसेकर यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती, तेंव्हापासून त्यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. या कालावधीत डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक बाबींचा प्रकरण निहाय आढावा घेवून कामाला गती दिली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पालखी मार्ग व पालखी त��� विकासाच्या कामांना गती दिली. मेट्रो प्रकल्प जमीन भूसपादन, पुरंदर विमानतळाच्या प्रशासकीय मान्यतेच्या कामांना त्यांनी गती दिली. डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. 2003 सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय गाडगे महाराज स्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता. तसेच पुणे येथे येण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासचे ते सभापती होते. याकाळातही त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग क��ांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-chinchwad-aalandi-news/", "date_download": "2019-04-20T16:29:16Z", "digest": "sha1:SWKV6C2FCC22HLRPVF3VX352HPYQJURA", "length": 12378, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आळंदीत सुवर्णकार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन - Dainik Prabhat", "raw_content": "\nआळंदीत सुवर्णकार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन\nदहावे पंचवार्षिक दोन दिवसीय अधिवेशन शनिवारी व रविवारी\nआळंदी – दहावे पंचवार्षिक राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन यंदा आळंदीत करण्यात येत आहे. आळंदी येथील अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार समाज प्रांतिक मंडळ, आळंदी देशस्थ दैवज्ञ सोनार समाज, पुणे परिमंडळ व श्री संत नरहरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने दहावे पंचवार्षिक राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन केले असल्याचे अधिवेशन प्रमुख संतोष खोल्लम यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगोपाळपुरातील आळंदी येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार धर्मशाळा येथे शनिवारी (दि.12) व रविवारी (दि. 13) हे अधिवेशन होणार आहे. तसेच कै.सौ. मालती व अरविंद खोल्लम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भक्‍त निवासाचे उद्‌घाटन होणार आहे. शनिवारी पाटस येथील सुमन घोडेकर व वंदना घोडेकर यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण फाकटकर असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून चिमण खोल्लम सर्व खात्यांचे अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये रमेश वाळुंज हे सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर चर्चा होणार असून, त्यांच्या अध्यक्षस्थानी उर्मिला बेल्हेकर असणार आहेत. तर अनिल वाघाटकर यांचे सोनार व्यवसायावर व संगिता निघोजकर यांचे स्त्री-शक्‍ती सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.\nदुपारच्या सत्रात आमित कापाळे यांचे ताण तणावाचे व्यवस्थापन, स्वप्नील खोल्लम यांचे स्पर्धा परीक्षा व डॉ.प्रितमकुमार बेदरकर तरुणाई सहभाग आणि विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता सोनार व्यवसाय यावर मार्गदर्शनाने सुवर्णकार समाजाची दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता होणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाईन शॉपमधून 60 हजारांची चोरी\nशटर उचकटून साठ हजारांची चोरी\nपिंपरी : घराचा कोयंडा उचकटून चोरी\nअश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिड��े फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-invention-of-stethoscope/", "date_download": "2019-04-20T17:08:06Z", "digest": "sha1:Y4GVI5KVD3BKYZ7IZD7ORTF4CMZLOU53", "length": 26732, "nlines": 137, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"स्त्रीची छाती कशी तपासावी बरे?\" ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“स्त्रीची छाती कशी तपासावी बरे” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nडॉक्टर म्हटले की डोळ्यापुढे उभे राहतात पांढरा कोट घातलेले,गळ्यात स्टेथोस्कोप घातलेले लोक डॉक्टर व स्टेथोस्कोप ह्यांचे नाते इतके अतूट आहे की स्टेथोस्कोप शिवाय डॉक्टर आपल्या कल्पनेत सुद्धा येत नाहीत. डॉक्टर म्हणजे स्टेथोस्कोप अडकवलेली व्यक्ती हे समीकरण इतके घट्ट आहे की जाहिरातींमध्ये डेन्सिस्टच्या गळ्यात सुद्धा स्टेथोस्कोप अडकवलेला दिसतो.\nलहान मुले सुद्धा डॉक्टर डॉक्टर खेळताना खोट्या खोट्या स्टेथोस्कोपने पेशण्टची छाती व पोट तपासतात.\nमुळात डॉक्टरांना डायग्नोसिस करण्यास अत्यंत उपयुक्त अश्या स्टेथोस्कोपचा शोध कुणी लावला व कधी लागला हे आज आपण बघूया. स्टेथोस्कोपच्या शोधामागे एक रंजक कथा आहे. डॉक्टरांच्या ह्या प्रमुख आयुधाचा शोध लावण्याचे श्रेय जाते एका फ्रेंच डॉक्टरला\nहे डॉक्टर अतिशय दयाळू आणि परोपकारी होते. त्यांनी क्षयरोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले.\nस्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत. ह्या पद्धतीला इमिजिएट किंवा डायरेक्ट auscultation असे म्हणतात.\nही पद्धत स्त्रियांसाठी जरा ऑकवर्ड होती कारण पूर्वी बहुतांश डॉक्टर हे पुरुष असत. स्त्री पेशन्ट व डॉक्टर ह्या दोघांनाही पेचात टाकणारा प्रश्न ह्या पस्तीस वर्षीय फ्रेंच डॉक्टरांनी सोडवला आणि २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेली auscultation ही तपासण्याची पद्धत बदलून टाकली.\nरेने थिओफाईल हायसिंथ लेनेक (René-Théophile-Hyacinthe Laennec ) ह्या फ्रेंच डॉक्टरांनी १८१६ साली स्टेथोस्कोपचा शोध लावला.\nरेने लेनेक ह्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १७८१ रोजी झाला. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी डॉक्टर होऊ नये अशी होती.परंतु लेनेक ह्यांनी मात्र वैद्यकीय व्यवसायच निवडला. एकदा लेनेक त्यांच्या एका स्त्री पेशन्टला तपासत होते. तिच्या तब्येतीची सर्व लक्षणे बघून डॉक्टर लेनेक ह्यांना त्या स्त्रीला हृदयविकार असावा अशी शंका आली.\n१८१९ साली लेनेक ह्यांनी De l’Auscultation Médiate हा प्रबंध लिहिताना असे नमूद केले की,\n“१८१६ साली माझा सल्ला घ्यायला एक स्त्री आली होती जिच्यात मला हृदयविकाराची सामान्य लक्षणे आढळून आली. तिच्या शरीरात मांसाचे प्रमाण जास्त असल्याने तिचे निदान हाताने तपासून करणे शक्य नव्हते. तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्टauscultation वापरणे त्या पेशन्टच्या वयामुळे व ती स्त्री असल्याने शक्य नव्हते.”\n“तेव्हाच ध्वनीविज्ञानातील एक सोपी व सुप्रसिद्ध गोष्ट मला आठवली की लाकडाच्या एका टोकावर जर पिन घासली तर त्याचा आवाज दुसऱ्या टोकाला लाकडाला कान लावला तर ऐकायला येतो. ही कल्पना सुचल्याने मी एका कागदाची सुरळी केली व ती हृदयाच्या ठिकाणी ठेवली व दुसऱ्या बाजूने मी कान लावला व माझ्या अंदाज बरोबर ठरला व मला आनंद झाला कारण मला आता हृदयाची स्पंदने व्यवस्थित ऐकायला येत होती. छातीला कान लावून देखील हृदयाची स्पंदने इतकी स्पष्ट ऐकायला येत नाहीत.”\nआज लेनेक ह्यांना फादर ऑफ मॉडर्न पल्मनरी डिसीज रिसर्च मानले जाते.\nत्यांनी वैद्यकीय क्षेत्राला मेलॅनोमा (ग्रीकमध्ये मॅलस म्हणजे काळे व ओमा म्हणजे एखाद्या कृतीचा परिणाम) व सिऱ्होसिस ( ग्रीकमध्ये कीरॉस म्हणजे ऑरेंज ब्राऊन किंवा पिवळसर ब्राऊन रंगाचा व ओसिस म्हणजे कंडिशन) ह्या दोन महत्वाच्या संज्ञा दिल्या. १८०४ साली लेनेक ह्यांनी स्किन कॅन्सर मेलॅनोमावर व्याख्यान दिले. ह्या विषयावर बोलणारे ते पहिले डॉक्टर होते.\nतेव्हा ते पूर्ण डॉक्टर झाले नव्हते तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी होते. त्यांनी पेरिटोनायटिस म्हणजे ओटीपोटावरील सूज ह्या आजाराच्या डायग्नोसिसमध्ये सुद्धा महत्वाचे योगदान दिले.\nदम्याच्या रोग्यांमध्ये छातीत जे म्युकस तयार होते त्याला लेनेक्स पर्ल्स असे नाव लेनेक ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून दिले आहे.\nत्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणखी महत्वाचे योगदान म्हणजे क्षयरोगावरील उपचार होय.ते केवळ पाच वर्षांचे असताना त्यांची आई क्षयरोगाने गेली. त्यानंतर लेनेक ह्यांना त्यांच्या काका आजोबांकडे म्हणजे ऍबे लेनेक ह्यांच्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. ऍबे लेनेक हे प्रिस्ट होते. रेने लहान असताना बऱ्याचदा आजारी पडायचे. त्यांना बऱ्याचदा ताप, थकवा व दम्याचा त्रास होत असे.\nतरीही वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे काका Guillaime-François Laennec ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश, जर्मन व मेडिकलच्या अभ्यासाला सुरुवात केली.\nत्यांना फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी मेडिकल कॅडेट म्हणून बोलवण्यात आले. ते अतिशय हुशार व कष्टाळू विद्यार्थी होते. १८०१ साली पॅरिसमध्ये त्यांनी परत मेडिकलचा अभ्यास सुरु केला . १८१५ साली सत्ता स्थापन झाल्यानंतर नेकर हॉस्पिटलमध्ये काम करणे सुरु केले.\n१८१६ साली एक तरुण स्त्री हृदयाच्या तक्रारींनी ग्रस्त होती. वर सांगितल्याप्रमाणे त्या काळात डॉक्टरांना पेशण्टच्या छातीला कान लावून तपासावे लागे. लेनेक ह्यांना एखाद्या स्त्रीला असे तपासणे योग्य वाटले नाही आणि ती स्त्री लठ्ठ असल्याने इतर प्रकारे तिला तपासून निदान करणे शक्य नव्हते.\nम्हणूनच त्यांनी कागदाची सुरळी करून त्या स्त्रीच्या हृदयाची स्पंदने ऐकण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले.\nअनेक लोक असे सांगतात की लेनेक ह्यांना स्टेथोस्कोपची प्रेरणा बासरीतुन मिळाली. ते उत्तम बासरी वाजवत असत. कागदाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तशीच पोकळ लाकडी नळी तयार केली. तिच्या एका बाजूला एक मायक्रोफोन जोडला व दुसऱ्या बाजूला इयरपीस जोडला. सुरुवातीला लेनेक ह्यांनी त्यांच्या उपकरणाला “Le Cylindre.” असे नाव दिले.\nत्यांच्या सहकाऱ्यांनी त्या उपकरणाला अनेक नावे दिली ती ऐकून लेनेक वैतागले. अखेर लेनेक ह्यांनी त्यांच्या उपकरणाचे नामकरण स्टेथोस्कोप असे केले. ग्रीक भाषेत स्टेथोज म्हणजे छाती व स्कोपोज म्हणजे तपासणे.\nब्रिटनीचे रहिवासी असलेले लेनेक हे अत्यंत धार्मिक कॅथलिक होते. तसेच ते अत्यंत दयाळू वृत्तीचे व परोपकारी सुद्धा होते. त्यांनी गरीब लोकांसाठी अनेक दानधर्म केले. क्षयरोगावर रिसर्च करत असता���ा दुर्दैवाने त्यांनाही क्षयरोगाची लागण झाली आणि स्टेथोस्कोप शोधून काढल्यानंतर केवळ दहाच वर्षांत त्यांचे निधन झाले.\nत्यांचे पुतणे Mériadec Laennec ह्यांनी रेने लेनेक ह्यांना क्षयरोग झाल्याचे लेनेक ह्यांनीच शोधून काढलेल्या स्टेथोस्कोपच्या मदतीने निदान केले.\nलेनेक ह्यांनी लिहून ठेवले आहे की,\n“मला माहितेय की ह्या रोगाचा अभ्यास करण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घातला आहे. परंतु ह्या रोगावर मी जे पुस्तक लिहितोय त्याचा सर्वांना उपयोग होईल. माझ्या आयुष्यापेक्षा हे पुस्तक जास्त मौल्यवान आहे.”\nलेनेक ह्यांचा वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला.\nलेनेक ह्यांचे हे उपकरण फ्रांसमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाले तसेच संपूर्ण युरोप खंडात डॉक्टर लोक हे उपकरण वापरू लागले. त्यानंतर अमेरिकेत सुद्धा हे उपकरण वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १८५१ साली एक आयरिश डॉक्टर आर्थर लिरेड ह्यांनी दोन्ही कानांत घालता येईल असा स्टेथोस्कोप तयार केला.\nहा स्टेथोस्कोप त्यांनी gutta-percha ह्या टिकाऊ प्लास्टिक पासून तयार केला होता.\nत्याच वर्षी सिनसिनाटी येथील डॉक्टर नॅथन मार्श ह्यांनी भारतीय लाकूड व रबर वापरून स्टेथोस्कोप तयार केला व त्याचे पेटन्ट सुद्धा घेतले. परंतु हा स्टेथोस्कोप वापरण्यास अत्यंत नाजूक होता. त्यानंतरच्या वर्षी न्यूयॉर्कच्या डॉक्टर जॉर्ज कॅमन ह्यांनी एक स्टेथोस्कोप तयार केला. हे डिझाईन मोठ्या कमर्शियल उत्पादनासाठी स्वीकारले.\nह्या स्टेथोस्कोपला कॅमन्स स्टेथोस्कोप असे म्हणतात. तेव्हापासून ह्याचेच विविध डिझाइन्स व प्रकार डॉक्टर वापरतात. कॅमन ह्यांनी हे डिझाईन पेटन्ट केले नाही कारण त्यांची अशी इच्छा होती की हे उपकरण सर्व डॉक्टरांना वापरता यावे.\nआता तर हृदयाच्या तपासणीसाठी ईसीजी वगैरे काढण्यात येतात. तसेच डिजिटल स्टेथोस्कोप सुद्धा आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवे शोध लागत आहेत जे डॉक्टर व पेशन्ट दोघांनाही उपयुक्त ठरत आहेत.\nपरंतु पहिल्या स्टेथोस्कोपचा शोध हा वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाचा शोध होता त्यामुळेच डॉक्टरांना पेशन्टचे अचूक निदान करण्यात मदत झाली.हा शोध लावण्यासाठी डॉक्टर रेने लेनेक ह्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉ��ो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले\nआज मेरी कॉमचं कौतुक करणाऱ्यांना, तिच्या “ह्या” खडतर प्रवासाची जरा ही कल्पना नाहीये\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा\nबॉलपेनच्या शोधामागची रंजक कथा – जाणून घ्या…\n2 thoughts on ““स्त्रीची छाती कशी तपासावी बरे” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध\nराफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nभारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी\nतुमच्या बुजऱ्या स्वभावामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ लांबणीवर पडली असेल, तर हे वाचा..\nजुने बाप, नवे बाप : कठोरतेच्या सामाजिक बंधनातून मुक्त होणारं “बाप”पण\nमानसिक विकारावर मात करत क्रीडाक्षेत्र गाजवणाऱ्या या खेळाडूंकडे बघून ‘जिद्द’ म्हणजे काय हे कळते\nमुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nलिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण\nमोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का\nBanned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये\nइस्लाम धर्मामध्ये का आहे हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व\n‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…\nदहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं \nहे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना पण हा बंगला किंवा घर नाहीये\nरक्तदानाचे असे फायदे जे पाहून तुम्हाला नियमित रक्तदान करावेसे वाटेल \nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…\nभारतीय क्रिकेट इतिहासातील काही गमतीशीर तर काही भुवया उंचावणाऱ्या अज्ञात गोष्टी\n“हॅकिंग” म्हणजे काय रे भाऊ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/movies/", "date_download": "2019-04-20T16:56:53Z", "digest": "sha1:OQHJKUQN2UYUWIR26K22A44H4I3P6D52", "length": 18466, "nlines": 161, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Movies Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स वैचारिक ३६० डिग्री\nमराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात\nमराठी चित्रपटांनी स्वतःचे मार्केटिंगचे बजेट वाढवले पाहिजे.\nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\nअनुराग कश्यपने सौरभ शुक्ला यांच्या साथीने ह्या चित्रपटाची कथा लिहिली, चित्रपट तयार झाला, पण बॉक्स ऑफिसवर आपटला. अनुराग पुन्हा एकदा निराश झाला.\nभारतीयांबद्दल इंग्रजी चित्रपटांमध्ये चितारलं जाणारं चित्र डोक्यात चीड आणणारं आहे\nइंग्रजी चित्रपटांमध्ये भारत कसा सादर केला जातो तर शहरं झोपड्पट्टीने भरलेली असतात.\n२०१८ मधील या पाच चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून टाकलाय\nकुठेही हिडीस अंगविक्षेप नाही की लव्ह स्टोरी आहे म्हणुन कथानकाची गरज नसतांना मुद्दाम घातलेले किसिंग सीन्स नाहीत.\nया १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय\nजगभरातही बॉलीवूडचे आणि त्यातील स्टार्सचे अनेक चाहते आहेत.\nकाशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…\nत्यांनी राजेश खन्नांच्या त्या सुपरस्टार वलयाचा मोठ्या निकरीने संघर्ष केला पण मराठी रंगभूमी उद्ध्वस्त होऊ दिली नाही.\nअज्ञात सुबोध भावे : बायकोला रक्ताने लिहिलेलं पत्र ते मेलबर्नमधील फिल्मफेस्टवर झळकलेलं नाव\nत्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहून माफी मागितली आणि पुन्हा असे न करण्याचे वचन दिले.\n“IMDb” चित्रपट नामांकनाची सर्वोत्कृष्ठ वेबसाईट: तंत्रज्ञान आणि जिद्द एकत्र आली तर हे होऊ शकतं\nही साईट जगातल्या सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या ५० साईट्स पैकी एक साईट आहे.\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nया गाण्याचा उल्लेख झाल्या झाल्या, सुरुवातीला वाजणारी सिग्नेचर ट्यून आपसूक मनात वाजली नाही, तर तुम्ही नाइन्टीज फॅन नाही, असेच म्हणावे लागेल.\nचित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात\nज्या चित्रपटात खूप जास्त प्रमाणात अडल्ट कंटेंट असतो त्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट देण्यात येते.\nशॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप’फ्लोअरवर असण्यामागे ‘चलाख’ व्यावसायिक कारण आहे\nसिनेमा हॉल करिता एका मोठ्या जागेची गरज असते. जी वरच्या माळ्यावर सहज उपलब्ध होऊन जाते.\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nविनोदी चित्रपटाकडे बॉलिवूडमध्ये कायमच एक हुकुमी एक्का म्हणून पाहिलं जातं.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nया चित्रपटातून प्रेरणा घेऊन खऱ्या जीवनात जवळपास अश्या १५ केस आजवर झाल्या आहेत.\nशेवटपर्यंत खिळवून ठेवणारा थरार अनुभवायचा असेल तर ‘हे’ दुर्लक्षित चित्रपट नक्की पहा\nसमय हा चित्रपट मॉर्गन फ्रीमन आणि ब्रॅड पिट यांचा हॉलीवूड चित्रपट सेवन पासून प्रेरित झालेला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nडेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर\nचित्रपटसृष्टीत इतकी वर्षे काढून, इतक यश पाहिलेलं असूनही डेव्हिड धवननी त्यांच्यातला साधेपणा आजपर्यंत जपलाय.\nपडद्यावर प्रेम शिकवणारी पण पडद्यामागे खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेली सौंदर्यवती\nती अप्रतिम अदाकारा होती… अगदी रंभा-उर्वशीलाही लाजवेल अशी सौंदर्यकाराही होती.\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === Zombies सर्वांनाच माहित असतील याबद्दल शंका नाही. त्यांच्यावर\nचित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === मानवी जीवनात कला, संगीत, शास्त्र ह्यांना खूप महत्व\nपद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये\nप्रत्येक पेटीवर चित्रपटाचचं नाव लिहून प्रोडक्शन हाउसच्या देखरेखीखाली एका खोलीत ठेवलं जातं. त्यानंतर याच प्रोडक्शन हाउसच्या दुसऱ्या चित्रपटांमध्ये या कपड्यांना मिक्स-मॅच करून ज्युनियर आर्टिस्टसाठी तयार केलं जातं.\nस्पृहा जोशीला मिळालेली ही वागणूक मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे\nतळागाळातील कॅशलेस समाजासाठी sms चा वापर\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या ���राधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nलक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत\n“पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा\nभारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय \nकाही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात मग माणसांनी काय करायचे\nपाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर भारताचं प्रत्युत्तर काय असेल\nNovember 4, 2016 इनमराठी टीम Comments Off on पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर भारताचं प्रत्युत्तर काय असेल\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nसरकारने दारूबंदी केली आणि “आम्हाला दारू हवी” म्हणत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले\nविराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nफक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nचाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या दोन फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..\nदेव म्हणून कृष्णाला वेगळा न्याय आणि घरातील पुरुषाला वेगळा न्याय…..असा विरोधाभास का\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nइथे ‘किन्नर’ करतात देवाशी लग्न…\nपहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sport-news-ind-vs-nz-1st-t20-match-in-velington-india-loss-the-match/", "date_download": "2019-04-20T16:18:20Z", "digest": "sha1:ATKOPKUXT2ETTJTPM77AH56OAGLSZIJL", "length": 21533, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान क्रीडा पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव\nपहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव\nवेलिंग्टन : भारत न्यूझीलंड पहिल्या टी २० भारताला पराभव स्विकारावा लागला. भारतीय संघाला न्युझीलंड संघाने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. पाहुण्या भारताला न्यूझीलंडने १३९ धावांवर रोखले आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना न्यूझीलंडने ८० धावांनी जिंकला.\nन्यूझीलंडला कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी शानदार सुरुवात करून दिली. सुरुवातीपासूनच दोघांनी आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. ४३ चेंडूंत सेइफर्टने ७ चौकार व ६ षटकार खेचून ८४ धावा केल्या. त्याला मुन्रो (३४), कर्णधार केन विलियम्सन (३४), रॉस टेलर (२३) आणि स्कॉट कुगलेंजने (२०) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. २० षटकांत न्यूझीलंडने ६ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला.\nशिखर धवन व विजय शंकर या दोन्ही खेळाडू वगळता खेळपट्टीवर कोणीही तग धरू शकले नाही. भारताच्या फलंदाजांना इश सोधी व मिचेल सँटनर यांनी स्वस्तात बाद केले. शेवटच्या टप्प्यात खेळपट्टीवर महेंद्रसिंग धोनी होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. धोनी ३९ धावांवर बाद झाला.\nPrevious articleहिंगोणेकर उपोषणकर्त्यांपैकी तिघांची सहाव्या दिवशी प्रकृती चिंताजनक\nNext article‘स्ट्रीट डान्स ३’ चित्रपटाचे हटके पोस्टर रिलीज\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nऑलिंपियाड स्पर्धेत शानभाग विद्यालयातील चार विद्यार्थ्यांना सुवर्ण\nआयपीएलचा पहिला सामना बंगळूर विरुद्ध चेन्नईमध्ये होणार\nउद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार अटीतटीचा सामना\nऑस्ट्रेलियाला १९१ धावांचे लक्ष; ऑस्ट्रेलिया २ बाद ३१\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nचिंचोलीतील सैनिक व पोलीस रक्षक गृपतर्फे खुली मॅरेथॉन स्पर्धा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2011/01/", "date_download": "2019-04-20T17:10:22Z", "digest": "sha1:E2E5YWNKQSPMNTNKZIFSHODEPPUFMHH2", "length": 5532, "nlines": 140, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'\nलोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.\nमूळ लेख इथे किंवा इथे (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल. ----------------------------------------- सशक्त माहितीपट स्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम स्थान मिळाले. पण त्याकाळच्या स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कधीही याची तमा बाळगली नाही. कधी स्थानिक पातळीवर तर कधी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडली. स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला.\nमहात्मा गांधी, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी जी शिकवण दिली ती अंगिकारून आपापल्या परीने महान देशकार्य आणि समाजकार्य करणार्‍या अश्याच एकवीस अग्निशिखांचा परिचय लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या ‘कथा अग्निशिखांच्या’ या पुस्तकात करून दिला आहे.\nहे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी त्यामागे बरेच संशोधन दडले आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पुस्तक वाचताना एखादा सशक्‍त माहितीपट पाहत असल्यासारखे वाटते. प्रस्तावनेत नमू…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bravery/", "date_download": "2019-04-20T16:54:43Z", "digest": "sha1:OCINWBWXYHHOSWZVLKIZ2PCIKV2XYHAL", "length": 10623, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bravery Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…\nअशी ही शेरपा संस्कृती.. अधिककरून नेपाळमध्ये वसलेली.. पण भारताच्या एका कोपऱ्यातसुद्धा आपल्या अस्तित्त्वाच्या खुणा असलेली.\nयाला जीवन ऐसे नाव\nअद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल\nकार्तिकच्या नावावरही राष्ट्रीय विक्रम आहे. सर्वांत लहान वयाचा चित्रकार म्हणून तो नावाजला गेला आहे.\nगुन्हेगार पकडण्यात तरबेज असणारे दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”\nराजेश कुमार पहल ह्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात ही एक ड्रायव्हर म्हणून केली होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nत्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्ष भूमिगत राहुन काम केले आणि तेथील अत्यंत महत्त्वाची माहिती भारतात पाठवली.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, आणि एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले…\nत्याला त्याच्या शौर्यासाठी पुरस्कार मिळेलही परंतु त्याच्या घरचे मात्र तो सुखरूप परत येईल ही आस लावून बसले आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\n‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही\nआज या कारनाम्याच्या महानायकाचा वार्धक्याने मृत्यू झालाय आणि आम्ही बेदखल आहोत.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n२००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === वो केहते है… सुबह का नाश्ता लोंगेवाल में…\nगर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी\nबाहुबली विरुद्ध बॅटमॅन – ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल वाचून बघा – आश्चर्यचकित व्हाल\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nमाणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून व��चायला हवं…\nबॉलिवूडने नाकारलेला हा अभिनेता लॅटिन अमेरिकन सिनेमा गाजवतोय\nवजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या \n६४ किलो सोन्याच्या अंगठीचा मालक आहे – दुबईतील भारतीय व्यावसायिक\nभारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी\nपूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – १\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\n‘ह्या’ व्यक्तीने चक्क दोन वेळा आयफेल टॉवर विकले होते\nभारतातील सगळ्यात मोठे पाच चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्सपर्यंत सर्व काही अत्यंत स्वस्तात मिळते\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nबीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका\nमार्क झुकरबर्गला धारेवर धरताना अमेरिकन संसदेने विचारलेले चित्रविचित्र प्रश्न\nजमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करणाऱ्या या भयंकर जमातीनेच ‘त्या’ अमेरिकन नागरिकाला मारले\nपोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा विश्वास बसत नाही\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95/word", "date_download": "2019-04-20T16:37:53Z", "digest": "sha1:RKI66Q62YMJFQ3TXO5RDDYN7VWWTBAJY", "length": 12548, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - बृहज्जातक", "raw_content": "\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृ���ज्जातक - अध्याय ३\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ४\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ६\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ७\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ८\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ९\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ९\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १०\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ११\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १२\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उप���ब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १३\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १४\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १६\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १७\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १८\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-parable-kingdom/", "date_download": "2019-04-20T17:07:04Z", "digest": "sha1:2VDR3EBBPPILHN2Y4YEBRHMIBQXWGW3I", "length": 5522, "nlines": 63, "source_domain": "eevangelize.com", "title": "देवाच्या राज्याची कथा(marathi-parable kingdom) | eGospel Tracts", "raw_content": "\nदेवाच्या राज्याची कथा(marathi-parable kingdom)\nदेवाच्या राज्याची कथा(marathi-parable kingdom)\n“…, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे आणि जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात.\nते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले. व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले.\nया काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नीतीमान ���ोकांतून वेगळे करतील. वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल.\nयेशूने शिष्यांना विचारले, “तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय\n“माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे\n1. पश्चात्ताप करा आणि गॉस्पेलमध्ये विश्वास करा\n“आता योग्य वेळ आली आहे,” तो म्हणाला. “देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा\n2. तुमचा देव आणि उद्धारक म्हणून येशूमध्ये विश्वास करा\n“काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला”. जॉन 1:12\n3.तुमची पापे येशूकडे कबूल करा\n“जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो”. Iजॉन 1:9\n4. पाण्यातून आणि पवित्र आत्म्याकडून बाप्तिस्मा घ्या\n“तुमची हृदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नांवाने तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल”. ऍक्ट्स 2:38\n5. गॉस्पेलची शिकवण जगा\nमाझ्या आज्ञा पळ म्हणजे तुला जीवन मिळेल; …..प्रॉव्हर्ब्स 7:2\n“हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस”. I किंग्ज 20:40\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dolphinnaturegroup.org/tree", "date_download": "2019-04-20T16:15:21Z", "digest": "sha1:IEXJ7LK5MAIURQMFFLEWICLKKIHFPKSP", "length": 3649, "nlines": 24, "source_domain": "www.dolphinnaturegroup.org", "title": "Dolphin Nature Research Group, Sangli", "raw_content": "\nपर्यावरण संतुलन टिकून राहण्यासाठी उपयुक्त झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे . यासाठीच शहर परिसरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागामध्ये ओसाड क्षेत्रावर वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे काम संस्थेने गेली अनेक वर्षे सातत्याने सुरु ठेवले आहे. सांगली मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी डॉल्फिन ने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. कुपवाड रोड वरील पार्श्वनाथनगर , बालाजीनगर , अकुजनगर येथील ओपन स्पेस तसेच रस्त्या लगत दोन्ही बाजूस वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन. शिंदे मळा, निसर्ग पार्क सोसायटी चा परिसर , पोलीस लाईन ओपन स्प���स , स्फूर्ती चौक , नेमिनाथनगर , विश्रामबाग , अशा अनेक भागांमध्ये , शाळांमध्ये , ओपन स्पेस मध्ये संस्थेने वृक्षारोपण व संवर्धन मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविली आहे.\nयाशिवाय मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर परिसर , आटपाडी तालुक्यातील जकाई देवी मंदिर परिसर , आदी अनेक भागांमध्ये वृक्षारोपणाचे काम संस्थेने हाती घेतले आहे. पर्यावरण दृष्ट्या ग्राम विकास या नवीन संकल्पने अंतर्गत बामणोली गावामध्ये २५० वृक्षांचे रोपण व संवर्धन करून डॉल्फिन संस्थेने ग्रामस्थांना जागृत ही केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-04-20T17:16:31Z", "digest": "sha1:B2A6AMKWR6GZEMPMCNN5YFEAKHI7JRR7", "length": 131886, "nlines": 154, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आजचा सुधारक", "raw_content": "\nहल्ली मुलांना मूल्यशिक्षण दिले जात नाही, त्यांच्यावर नीट संस्कार केले जात नाहीत, त्यांच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला जात नाही असे वारंवार ऐकू येते. गोष्ट खरी आहे. परंतु यामागचे नेमके कारण शोधून त्यावर उपाय करण्याचे फारसे कुणी मनावर घेतांना दिसत नाही. समाजातील अशिक्षित वर्गाचे एकवेळ समजले जाऊ शकते. पण सुशिक्षित वर्गाचे काय वास्तविक, याच वर्गाने इतरांना मार्गदर्शन करायला हवे. पण उलट त्यांनाच वळण लावण्याची आवश्यकता जाणवत आहे. हे वळण शिक्षणातून मिळायल३ हवे. पण आपली शिक्षणपद्धतीच मुळात सदोष आहे.\nवैज्ञानिक दृष्टिकोनाचेच उदाहरण घेऊ. केवळ विज्ञानविषयांचे शिक्षण घेतले म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतोच असे नाही.विज्ञानाचे पदवीधर,उच्चपदवीधर, डाॅक्टर्स,इंजिनीअर्स शास्त्रज्ञ म्हणून गौरविले जाणारे तंत्रज्ञ अशा कितीतरी लोकांच्या ठिकाणी हा दृष्टिकोन आढळत नाही. शाळेत आर्किमिडीजचा Law of bouyancy शिकविणारे शिक्षक घरी येताच सोवळे नेसून साधुवाण्याची नौका तरंगणे वा बुडणे प्रसाद खाण्यावर वा न खाण्यावर अवलंबून असते ही सत्यनारायणाच्या पोथीतील भाकडकथा भक्तिभावाने श्रवण करतात. काॅलेजात खगोलशास्त्र शिकविणारे प्राध्यापक घरी ग्रहशांती करतांना दिसतात. ह्या विसंगतीचे मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत शोधावे लागते.\nआपली शिक्षण पद्धती संपूर्णपणे परीक्षाकेंद्रित आहे. तीत फक्त पाठ्य पुस्तकांवर भर दिला जातो. स्वतंत्रपणे विचार करायची सवयच लावली जात नाही. पाठ्यपुस्तकांचा घोटूनघोटून अभ्यास करायचा,उत्तम गुण मिळवून वरच्या श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण करायची व शिकलेली विद्या व पुस्तके कपाटात बंद करून हाती आलेले प्रमाणपत्र घेऊन चांगल्यापैकी नोकरीधंदा शोधीत फिरायचे एवढेच ध्येय विद्यार्थ्यांपुढे ठेवले जाते. पैसा, सुखसमृद्धी ह्यांच्यामागे पिसाटासारखे धावणे यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते. ज्ञानार्जनाचा उद्देश कधीच नसतो. शिक्षणाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले जाते. महाकवी कालिदासाचे एक वचन ह्या ठिकाणी आठवते. कालिदास म्हणतो –\n” यस्यागम: केवलं जीविकायै तं ज्ञानपण्यं वणिजं वदन्ति ” ( ज्याची विद्या ही केवळ उपजीविकेसाठी असते त्याला ज्ञानाचे दुकान मांडून बसलेला वाणी म्हणतात.) ही वणिग्वृत्ती सुटल्याशिवाय आपल्या समाजाचे उत्थान अशक्य आहे. विवेकाची कास धरून व तर्कनिष्ठ असा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवून शिक्षणाकडे बघणे हेच हिताचे आहे. अशा दृष्टिकोनातून मिळविलेले ज्ञान हेच ख-या अर्थाने ज्ञान ठरेल. परंतु त्यासाठी परीक्षापद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक ठरते. नाहीतर आपण सुप्रसिदध विचारवंत डाॅ. पु.ग. सहस्रबुद्धे हयानी ‘ नरोटीची उपासना ‘ ह्या त्यांच्या गाजलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे आतले खोबरे टाकून देऊन केवळ नरोटीचीच पूजा करीत राहू.\nलेखक आणि आजचा काळ\n(दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 1 नोव्हेंबर रोजी बुद्धिजीवी, व्यावसायिक, साहित्यिक, पत्रकार, कलाकार अशा संवेदनशील व्यक्तींनी देशातील वाढती हिंसा व असहिष्णुता याचा निषेध व विरोध व्यक्त करण्यासाठी प्रतिरोध ही सभा आयोजित केली होती. या प्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर यांनी भाषण केलं. त्यांनी सध्या पुरस्कार परत करणाऱ्यांवर होणारे आरोप खोडून काढत विवेकाचा विचार जागृत ठेवला. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश..)\nमाझं वय आता 84 वर्षं आहे. 28 वर्षांची असल्यापासून मी एक शिक्षिका आहे. भारतातल्या अनेक महाविद्यालयांत मी व्याख्यानं दिली आहेत. इतरही अनेक ठिकाणच्या सर्वोत्तम विद्यापीठांत मी व्याख्यानं दिली आहेत. मागच्याच आठवड्यात मी मुंबईतील एका महाविद्यालयात व्याख्यान दिलं. आयुष्यात पहिल्यांदाच व्याख्यानापूर्वी पोलिसांनी मला फोन केला आणि पोलीस संरक्षण देण्याचा आग्रह धरला. स्वातंत्र्य मिळून 68 वर्षं होऊनही एका शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक व्यक्तीला धर्मनिरपेक्षता या विषयावर शैक्षणिक व्याख्यान देणं पोलीस संरक्षणाशिवाय शक्य नाही एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून आपण स्वत:ला किती कमी करून घेतलं आहे एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून आपण स्वत:ला किती कमी करून घेतलं आहे ही काय अभिमान वाटण्यासारखी बाब आहे\nवाढती हिंसा आणि असहिष्णुतेचा प्रश्न मांडणाऱ्या लोकांच्या निषेधाला सत्ताधारी पक्षाकडून टोमणे मारले जाताहेत. याला ते जाणीवपूर्वक रचलेला कृत्रिम विद्रोह असं म्हणताहेत. रचना करणं म्हणजे हातांनी बनवणं. आणि जे असं बनवलेलं असतं ते अस्तित्वात असतं आणि खरं असतं. हा निषेध असा अचानक वाढलेला नाही. आपला समाज आणि मूल्यं सध्या ज्या रीतीनं चिरडले जातायत, ते ज्यांना पसंत नाही अशा अनेक भारतीयांची ही उत्स्फूर्त वेदना आहे. विविध व्यवसायांतील लोकांकडून हा निषेध देशात सगळीकडं नोंदवला गेला आहे, नोंदवला जात आहे. केवळ डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून नव्हे, तर अगदी मोठमोठे उद्योगपती, रिझर्व्ह बँकेने गव्हर्नरही तो नोंदवतायत. अरुण जेटली जसं निषेध करणाऱ्यांचं वर्णन करतायत तसे हे लोक नाहीत. कल्पना कितीही ताणली तरी यांना पक्के भाजपविरोधी म्हणता येणार नाही. म्हणूनच तेसुद्धा आजच्या काळाला आत्यंतिक अस्थिर नागरी समाज असं का म्हणतायत हे सरकार त्यांना का विचारत नाही त्यांना विद्रोही म्हणणं याला केवळ विचित्र असंच म्हणता येईल. विद्रोह म्हणजे शासनाच्या अस्तित्वाविरुद्ध एक चळवळ असते. आमची मागणी अशी आहे की भारतीय समाजाला ग्रासून टाकणाऱ्या हत्या आणि अराजक संपवण्यासाठी योग्य असं प्रशासकीय नियंत्रण असलं पाहिजे. शासनाचे प्रमुख या नात्यानं राष्ट्रपतींकडे आम्ही ही विनंती करतो आहोत.\nमराठी भाषांतर : मेघा पानसरे\n( आपले वाङ्मय वृत्त मासिकाच्या नोव्हेंबर 2015च्या अंकातून)\nदिवस फार कठीण आले आहेत यात संशय नाही. ते पुन्हा सोपे होतील अशी आशा स्वप्नाळू लोकही बाळगीत नाहीत. ‘अच्छे दिनां’ वाटेकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसलेला समाज निराशाग्रस्त झाला आहे. सर्व मानवी क्षमता बोथट झाल्या आहेत. सामर्थ्ये लुळी पडली आहेत. अशावेळी मानवबाह्य जगात एखादा आसरा मिळतो का ह्याचा समाज शोध घेत असतो. (मी जेव्हा ‘ समाज’ म्हणतो तेवहा मला बहुसंख्य समाज अभिप्रेत असतो. तुलनेने कमी संख्येत असलेल्या विवेकशीलां��ा असा कुठलाही आसरा नसतो हे माहीत असते.) आणि असा काल्पनिक आसरा परंपरेने त्याला उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे ‘ईश्वर’ किंवा ‘देव’. भाबडा, अगतिक समाज अपसूकच त्याला शरण जातो. ह्या देवाची आणि समाजाची गाठ घालून देण्यासाठी त्याचे व्यापारी प्रतिनिधी (एजंट्स्, फ्रॅंचाइसिज्, दलाल इ.) टपलेलेच असतात. अनेक गुरु, महाराज, बाबा, बापू, माताजी, देवीजी प्रकट होतात व व समाजाला वारेमाप आश्वासने देऊन आपल्या गळाला लावतात. भोळे आणि लाचार लोक अशांच्या भूलथापांना बळी पडतात आणि स्वत:ची नागवणूक करून घेतात. शिवाय, फलज्योतिष, वास्तुतंत्र, (ह्यांना मी ‘शास्त्र’ म्हणायला तयार नाही. तो ‘शास्त्र’ शब्दाचा अपमान आहे.), रेकी, प्राणिक हीलिंग इ. छद्मविज्ञानांची (Pseudo-sciences ) दुकाने मोहक आश्वासनांची आकर्षक सजावट करून खुणावत असतातच. धूसरतेचे, गूढगहन गोष्टींचे स्वभावत: आकर्षण असलेला समाज त्यांच्या कच्छपी लागतो.\nहे सर्व आजच घडते आहे असे नाही. दु:ख, दारिद्र्य, जीवनातील अस्थिरता ह्या गोष्टी अनादि काळापासून मानवाचा पिच्छा पुरवीत आल्या आहेत. आणि त्याच्या अगतिकतेचा लाभ उठवणारे लबाड भामटेही तेव्हापासूनच उपलब्ध आहेत. परंतु त्यांची आजच्याएवढी प्रसिद्धी होत नसे. एखादा बाबा, एखादा महाराज,एखादा फलज्योतिषी एखाद्या भागात प्रकट होई व तेवढ्या पंचक्रोशीत आपली दुकानदारी चालवी. पण आज प्रसारमाध्यमांचा सुकाळ झाल्यामुळे ह्या भोंदू लफंग्यांना आपोआप प्रसिद्धी मिळते आहे. वृत्तपत्रांमधून तथाकथित ‘जागृत’ दैवतांच्या, फलज्योतिषांच्या वास्तुतंत्र्यांच्या, प्राणिक हीलिंगवाल्यांच्या जाहिराती सतत झळकत असतात. काही मोजके अपवाद सोडल्यास अशी एकही दूरचित्रवाहिनी नसेल की जिच्यावर असे भंपक कार्यक्रम दाखविले जात नसतील. एक प्रकारचे इंद्रजाल समाजमनावर पसरविले जात आहे.\nहे असे का होते याचे कारण आपला समाज हा स्थितिशील आहे. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसाबरोबरच बौद्धिक आणि वैचारिक आळसही त्यात भिनला आहे. सखोल चिंतन करणे, प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, चिकित्सा करणे तर्कबुद्धी वापरणे इत्यादी बौद्धिक ‘कियां’चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. हजारो वर्षांपपूर्वी आपल्या ‘ऋषिमुनींनी’ साठवून ठेवलेल्या विचारधनावर त्याची गुजराण सुरू असते. ऋषिमुनींच्या काळानंतर ज्ञानात काही भर पडली आहे हे मान्य ���रायला त्याची तयारीच नसते. विचारांच्या बाबतीत तो दुर्बल झाला आहे. आणि ह्या विचारदौर्बल्याचीच सतत सोबत करीत असते ते म्हणजे भय. ह्या भयापायी मनुष्य हबकून गेला आहे. आणि म्हणूनच, ईश्वराची उपासना-आराधना केल्यास तो आपले मनोरथ पूर्ण करील ही आशा आणि तसे न केल्यास तो आपला सत्यानाश करील ही भीती ह्या दोन, आणि दोनच, गोष्टींपोटी माणूस देवाला भजत असतो. बाकी सर्व आध्यात्मिक ग्रंथ आणि त्यांमधील पोकळ चर्चा ही केवळ शब्दांची जंगले आहेत. ह्याविषयी माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो.\nमी नुकताच नोकरीला लागलो होतो. माझे वय त्या वेळी पंचवीस वर्षांचे असेल. गावातील पोस्टमास्तरांची नुकतीच ओळख झाली होती. अतीशय सच्छील सज्जन व पोक्त वयाचे असे ते गृहस्थ होते. एके दिवशी त्यांनी मला जेवायला बोलावले. त्यांच्याकडे कसलेतरी उद्यापन होते. मी ठरल्या वेळी गेलो. पूजा आटोपली होती. एक पंधरासोळा वर्षांचा मुलगा पाटपाण्याची तयारी करीत होता. उदबत्ती लावणे, रांगोळी काढज्ञे वगैरे गोष्टी तो भराभर उरकीत होता. त्यांच्या पत्नी ताटे वाढीत होत्या. जेवणे आटोपली. त्यांच्या त्या मुलाने पानसुपारी आणून दिली. मोठा चुणचुणीत दिसला मुलगा. बोलता बोलता मी सहज विचारले,” साहेब, आज कुठलाही सण वगैरे नाही. मग हे उद्यापन कसे काही नैमित्तिक कारण” ते एकदम गंभीर झाले. नंतर सावरून म्हणाले,” काळीकर, आम्हाला तुमच्यासारखेच दोन मुलगे होते. एक पंचविसाचा दुसरा तेविसाचा. मोठ्याला नोकरी होती. दुस-याला लागणारच होती. त्याला नोकरी लागली की दोघांचेही विवाह उरकून घ्यायचे अशी सुखस्वप्ने आम्ही उभयता रंगवीत होतो. तेवढ्यात काळाचा घाला आला आणि देवाने किरकोळ आजारांचे निमित्त करून दोघांनाही पंधरा दिवसांच्या अंतराने आमच्यापासून ओढून नेले.” त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू स्पष्ट दिसत होते. माझेही डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. आणि माझ्या तोंडून प्रश्न निघूनच गेला. मी म्हटले,” साहेब, तुमच्यावर एवढा वज्राघात होऊनही तुम्ही देवधर्म, व्रतवैकल्ये करता हे कसे” त्यांनी दिलेले उत्तर आठवले की अजूनही अंगावर काटा उभा रहातो. ते म्हणाले,” देवाच्या इच्छेपुढे कुणाचे चालले आहे” त्यांनी दिलेले उत्तर आठवले की अजूनही अंगावर काटा उभा रहातो. ते म्हणाले,” देवाच्या इच्छेपुढे कुणाचे चालले आहे त्याने दोघांना नेले. आता तिस-याला तरी आम���्यापाशी राहू द्यावे म्हणून त्याची करुणा भाकतो आहोत. हा व्रत खटाटोप त्यासाठीच आहे.” मी हे ऐकून सुन्न झालो. त्यंच्या मनात देवाविषयी दहशत निर्माण झाली होती.\nआज ती घटना आठवली की मन विचार करू लागते. ईश्वराच्या अस्तित्वावर इतका पराकोटीचा अंधविश्वास कसा असू शकतो अध्यात्मवाद्यांशी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी युक्तिवाद करायला आम्ही विवेकवादी नेहमीच तत्पर असतो. कारण, ईश्वर हेच सर्व अंधश्रद्धांचे मूळ कारण आहें. परंतु तो दीर्घकालीन लढा आहे. आजच्या घटकेला तरी समाजाच्या मनात ठाण मांडून बसलेल्या निष्फळ आशावाद आणि त्याच्याविषयीची दहशत यांना हद्दपार करणे फार गरजेचे आहे.\nलोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात\nहा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत नव्हते. पानसरेंच्या खून्यांचेही तसेच होते की काय असे वाटत होते. त्यात कलबुर्गींच्या त्याच प्रकारे झालेल्या खूनाची भर पडली. अशा वेळी पानसरेंच्या खून प्रकरणात असे काही लोक पकडले जाणे ही आश्वासक बाब आहे. मुख्य म्हणजे ज्या हिंदू मूलतत्त्ववादी ‘सनातन’कडे पुरोगामी बोट दाखवत होते, त्याला या अटकेमुळे पुष्टी मिळाली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने राजकीय दबाव अथवा आकसापोटी ही कारवाई झाली, असे म्हणण्याला आता जागा नाही. या अटकेचे पुढे, विशेषतः केस उभी राहताना-राहिल्यावर काय होईल, मालेगाव-समझौता एक्सप्रेस खटल्याप्रमाणे ही केस पातळ करण्याचे प्रयत्न होणार नाहीत ना, या शंका रास्त आहेत. पण ते सगळे पुढचे. तूर्त, भाजप सरकार या प्रकरणात तटस्थतेचा दावा करायला मोकळे आहे, हे निश्चित.\nआपल्या उद्दिष्टाकडे सरकताना आपल्यातल्याच काहींचा बळी देणे अपरिहार्य आहे, ही संघाची धूर्तताही यामागे असू शकते. संघ जे बोलतो तेच त्याला म्हणायचे असते किंवा ताबडतोबीने जी कृती ते करतात तेच त्यांना साधायचे असते असा संघाचा इतिहास नाही. सोयीनुसार ते कसेही बदलू शकतात, काहीही बोलू, काहीही करु शकतात. त्यातून तार्किक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यांचा इतिहास, त्यांच्या गुरुजनांचे विचारधन यातील काहीही त्यांना त्याज्य वाटल्याचे त्यांनी जाहीर केलेले नाही किंवा कोणतीही आत्मटीका केलेली नाही. ते ज्या ���णनीती वापरतात, त्यांच्या फळाची तातडीने अपेक्षा ते करत नाहीत. त्यांची सबुरी दीर्घ पल्ल्याची असते. त्यांच्या राजकीय साधनाचे-भाजपचे त्यांना हवे तसे भरभक्कम बहुमताचे सरकार केंद्रात आल्याने व पुढे एवढेच बहुमत मिळेल यावर विसंबणे बरोबर नाही हे त्यांना कळत असल्याने परिवारातील घटक अधिक सक्रिय होणे अगदी स्वाभाविक आहे. काही वेळा यातील काही घटक चेकाळतात किंवा चेकाळल्यासारखे दिसतात. तथापि, त्या सगळ्यांत एक मेळ असतो. संघपरिवार हा एक वाद्यवृंद आहे. त्यातील प्रत्येक घटकाचे आपले एक वाद्य, आपली एक भूमिका असते. परस्परांशी औपचारिक संघटनात्मक नाते नसले तरी ते परस्परांना पूरक असतात. इतरांना काही वेळा त्यात बेसूरपणा भले वाटला, तरी अंतर्गत त्यांचे सूर संवादीच असतात. काही जागा चुकल्या तरी सरसंघचालक हा नैतिक अधिकारी पुरुष आपल्या कटाक्षाने त्या लगेच दुरुस्त करतो. ते एक सैन्यदळ आहे. सरसंघचालक सेनापतीने वाटून दिलेले बुरुज प्रत्येकजण निष्ठेने सांभाळत असतो. त्यांच्या या लवचिक, सशक्त पिळामुळे समाजातील सौम्य हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांपासून कट्टर पंथीयांपर्यंत, सेवाभावी काम करु इच्छिणाऱ्यांपासून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांपर्यंत समाजातील विविध छटांचे लोक ते सामावून घेत असतात. आपला जनाधार वाढवत असतात.\nपुरोगाम्यांच्यात याची चिंताजनक वानवा आहे. विचार थोर असून चालत नाही. तो रुजवण्यासाठी सुनियोजित प्रचार व संघटना असावी लागते. नाहीतर बी वाऱ्यावर उडून जाते. ते रुजत नाही. एकूणच भारतीय समाजाचे विविधतापूर्ण स्वरुप व आजवर प्रत्ययाला आलेली अंगभूत सूज्ञता या बळावर आपले सर्व काही चालू आहे. भारतीयांचे हे वैशिष्ट्य नादुरुस्त करण्याच्या प्रयत्नांनी काही वळसे पडतात. पण त्या सगळ्यांतून देश पुन्हा सावरतो. पण याला पुरोगाम्यांनी आपली ताकद समजू नये किंवा त्यावर कायमचा भरवसा ठेवू नये. ती आपल्या जमेची बाब असू शकते. पण ती बोनस समजावी. आपल्या ताकदीने व कौशल्याने आपण समाजाची ही घडी विस्कटू देणार नाही, हा निश्चय करण्याची गरज आहे. हा निश्चय परिणामकारक व्हायचा असेल तर आपल्या ताकदीला व कौशल्याला हानी पोहोचवणाऱ्या आपल्या कमजोऱ्यांचा वस्तुनिष्ठ शोध घेऊन त्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.\nआताच्या या समीर गायकवाडच्या अटकेनंतर ‘खरे सूत्रधार बहुजनांना हात���शी धरुन आपला कार्यभाग साधतात’ असा आरोप पुरोगामी वर्तुळांतून काहींनी सुरु केला. माध्यमांनी त्याला आणखी फोडणी दिली. ज्यांना पुरोगामी-प्रतिगामी हे शब्दही समजत नाहीत, असा समाज याकडे कसा पाहतो, त्याच्यावर आपल्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो, डावपेच म्हणूनतरी लांब पल्ल्याचे यात काही हित आहे का, याचा ही पुरोगामी मंडळी काय विचार करतात हे मला कळत नाही.\nआज समाज सरळ सरळ ब्राम्हण-ब्राम्हणेतर पद्धतीने विभागला गेलेला नाही. ज्याला ब्राम्हणी मूल्यविचार म्हणू तो मानणारे आता बहुजनांतही लक्षणीय आहेत व स्वतःच्या प्रेरणेनेच ते याचे वाहक-चालक झालेले आहेत. अशावेळी कोणीतरी ब्राम्हण सूत्रधार व बहुजन केवळ कठपुतळ्या आहेत, हे समाजाला समजत नाही. कारण तसे दिसत नाही. सरसंघचालक व मुख्य पदाधिकारी सोडले तर संघात व संघपरिवारातील अन्य संघटनांत पुढाकाराने असणाऱ्यांत ब्राम्हणच आहेत, असे आता दिसत नाही. (उद्या सरसंघचालक म्हणून ब्राम्हणेतर व्यक्तीची ते निवड करणारच नाहीत असे नाही. तेवढे ते लवचिक नक्की आहेत. त्या व्यक्तीत त्यांना सोयीचे ब्राम्हण्य ठासून भरलेले असले म्हणजे झाले.) पंतप्रधान मोदी तेली म्हणजे ओबीसी आहेत. त्यांना कोणी ब्राम्हण सूत्रधारांचे कठपुतळी म्हणणे म्हणजे कठीणच होईल. ते स्वतः सूत्रधारांतले एक आहेत. त्यांनी संघप्रणीत ब्राम्हणी विचार आत्मसात केला आहे, असे जरुर म्हणूया. पण कोणीतरी ब्राम्हण व्यक्ती वा समूह त्यांच्यावर अधिसत्ता गाजवतो आहे व त्याबरहुकूम ते वागत आहेत, असे समजणे ही आत्मवंचना ठरेल. या सूत्रधार ब्राम्हण व्यक्ती वा समूहाचा पर्दाफाश केला की बहुजन त्यांच्याबाबतीत निराभास होतील व आपल्या मूळ ‘पुरोगामी ()’ भूमिकेवर परत येतील, ही आपण आपली फसवणूक करुन घेण्यासारखे आहे. आजच्या नाजूक स्थितीत ते बेजबाबदारपणाचेही आहे. हिंदूंतील प्रत्येक जातीत पुरोगामी व प्रतिगामी आहेत, अशी आजची स्थिती आहे. हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या (मग ते ब्राम्हण असोत अथवा ब्राम्हणेतर) आम्ही विरोधात आहोत, अशी सुस्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. ते लोकांना कळू शकते.\nसनातनसारख्या संस्थांना ‘हिंदुत्ववादी’ म्हणून पुरोगामी संबोधतात तेव्हा त्यांना कडवे धर्मवादी किंवा मूलतत्त्ववादी असे म्हणायचे असते. सनातनही स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणवते. हिंदू धर्माचे खरेखुर��� अनुसरण करणारे असे त्यांना म्हणायचे असते. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. म्हणजे त्यांचेही एक हिंदुत्व होते. पण त्यांचे हिंदुत्व सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव मानणारे होते. देशाच्या राजकीय व प्रशासकीय व्यवहारात ढवळाढवळ करणारे नव्हते. भागवतपंथीय वारकरी हिंदू (व म्हणून हिंदुत्ववादी) या ओळखीतच आज मोडतात. बौद्धत्ववादी, जैनत्ववादी, शीखत्ववादी असे त्या त्या धर्मातल्या कोणी स्वतःला म्हटले, तर ते प्रतिगामी ठरत नसल्यास हिंदूने मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हटल्यास प्रतिगामी कसे ठरते, असा अनेक सामान्य हिंदूंना प्रश्न पडतो. हा देश फक्त हिंदूंचा नाही. पण तो हिंदूंचाही आहे. आणि हे हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या स्वतःच्या ओळखीला असे नकारात्मक मानले जाणे त्यांना मानवत नाही, असे अनेकांशी बोलताना लक्षात येते. (डॉ. आंबेडकरांनी सबंध हिंदूधर्मच- म्हणजे हिंदुत्वच नाकारले. त्यांनी बौद्धधम्म स्वीकारला. त्याचा अर्थ, संदर्भ हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण हे पाऊल न उचलणारे बहुसंख्य पुरोगामी हिंदू धर्मातच आहेत. त्यांपैकी कागदोपत्री धर्म न नोंदवणारे अपवादानेच असतील.) या हिंदूंपासून सनातनसारख्या मूलतत्त्ववादी हिंदूंना वेगळे काढण्याऐवजी सनातनलाच या सबंध हिंदूंचा-हिंदुत्वाचा ताबा आपण देत असतो, असे मला वाटते. पुरोगाम्यांची धर्मचिकित्सा न कळणाऱ्यांची समाजात आज बहुसंख्या आहे. अशावेळी पुरोगाम्यांकडून निषेधात्मक पद्धतीने होणारा हिंदुत्ववादी हा उल्लेख अपेक्षित परिणाम साधतो असे वाटत नाही. म्हणूनच यातही सुस्पष्टता आणून सनातन किंवा बजरंग दलसारख्यांसाठी हिंदू कट्टरपंथी किंवा मूलतत्त्ववादी अथवा यासारखे काही वेगळे संबोधन वापरायला हवे.\nमूळात हिंदू ही संज्ञा नव्हतीच. सिंधू नदीच्या पलीकडच्यांना दिलेल्या नामाभिधानाचे ते अपभ्रंशित रुप आहे, ही व्युत्पत्ती पटवण्याची ही वेळ नव्हे. ते सावकाश करायचे काम आहे. आज हिंदूंतल्या पुरोगाम्यांनी स्वतःची हिंदू ही ओळख दाखवून हिंदूंच्या कळपातल्या या लांडग्यांना बाहेर काढायला हवे. आजचे प्राधान्य ते आहे. पण ते समजण्यात आपली पुरोगामी मंडळी गडबड करतात. सैद्धांतिक स्पष्टतेच्या या अस्थानी आग्रहाच्या तार्किक कर्कशतेतून आपण बाहेर यायला हवे.\n‘लोकसत्तेत आलेले शेषराव मोरेंचे अंदमानच्या साहित्य संमे���नातील भाषण किती छान आहे नाही’ हा अभिप्राय मी आमच्या सोबत्यांकडूनच ऐकला आहे. ती त्यांची प्रामाणिक, बाळबोध भावना होती. शेषराव मोरे हे ‘आपल्यातलेच’ (पुरोगामी छावणी) तलेच आहेत, अशी त्यांच्यापैकी काहींची समजूतही होती. त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच माझी दमछाक झाली. जातिव्यवस्था, जागतिकीकरण याबाबतची मोरेंची निरीक्षणे किंवा सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी ही मंडळी मोरेंशी सहमत होती. पुरोगाम्यांकडून काळ्या-पांढऱ्याऐवजी अनेक करड्या छटा असलेले बदलते वास्तव, त्यातील अंतर्विरोध नीट मांडले गेले असते, या मांडणीत सावरकरांना नाकारताना त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून लोकांच्या मनात जो खोल ठसा आहे, त्याचा योग्य तो आदर राखला गेला असता, तर ही दमछाकीची वेळ बहुधा आली नसती.\nबाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना झालेल्या विरोधाची कारणे सांगतानाही अशीच दमछाक झाली. तरी अलिकडेच कॉ. पानसरेंचे शिवाजी महाराजांवरील भाषण यातील काहींना ऐकवले होते. त्यांचे पुस्तकही वाचायला सांगितले होते. त्यामुळे थोडे सोपे गेले. पण सामान्यांना जर पुरंदरेंनीच सांगितलेला शिवाजी ठाऊक असला व डांगे किंवा पानसरेंचा शिवाजी पोहोचवायचा आपण फारसा प्रयत्नच केलेला नसला, तर ‘पुरंदरेंना विरोध का’ याचे उत्तर ते ‘ब्राम्हण’ आहेत म्हणून, हेच लोकांपर्यंत पोहोचते. पुरोगामी हेच खरे जातियवादी आहेत, हे पटवायला भाजप सरकारला व संघपरिवाराला त्यामुळे सोपे झाले.\nपुरोगाम्यांच्या या कमकुवत जागांबद्दल आत्मचिकित्सा म्हणून अजून बरेच लिहावे लागेल. ते यथावकाश लिहीन. तूर्त, या प्रतिकूल माहोलाचा नीट समज घेण्यासाठी आपल्या भोवतालच्या-जवळच्या मंडळींना सहाय्य करणे हा दिनक्रम म्हणून अंगिकारावा, अशी पुरोगामी सहकाऱ्यांना विनंती आहे. हे प्रासंगिक घटनांबाबत चर्चा छेडून करता येते. त्यासाठी भाषणे, लेख, माध्यमांना प्रतिक्रिया, शिबिरे, निदर्शने हीच साधने आहेत असे नव्हे. ते करावेच. ते करताना आपल्या सहवासात येणाऱ्या एकट्या-दुकट्या तरुण मंडळींशी अनौपचारिक बोलण्याचे विसरु नये एवढेच.\n(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑक्टोबर २०१५)\nमांसाहार, व्यक्तिस्वातंत्र्य आणि जीवो जीवस्य जीवनम्\nमहाराष्ट्रातल्या गोहत्याबंदी कायद्याचा विसर पडतच होता तोवर पर्युषणा दरम्या�� मांस बंदी कायदा आणून फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांना रसरशित खाद्य पुरवले. त्याचा वणवा महाराष्ट्राबाहेरही पसरला आणि बरेच पूर्वग्रहदूषित “विचारवंत” पेटून उठले. एका विशिष्ट धर्माच्या मतदारांवर डोळा ठेऊन हे केले जात असल्याचे उघड होते. मांसाच्या व्यवसायात असलेल्या खाटीक, मच्छीमार इत्यांदींनी साहजिकच ह्यास विरोध नोंदवला. त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवाद्यांनीही व्यक्तिस्वातंत्र्याची बाजू उचलून धरली आणि एकूण चर्चेला “धर्म विरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य” असे स्वरूप प्राप्त झाले. ज्याप्रमाणे कुठल्याही एकांगी (धार्मिक अथवा इतर) विचारधारेची सक्ती नाकारणे बुद्धीप्रामाण्यवादास पायाभूत आहे, त्याच प्रमाणे आपल्या विचारांचे निरंतर अवलोकन करत रहाणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आणि नेमकी हीच पायरी ह्या चर्चे मध्ये सामील झालेल्या ‘विचारवंतां’नी गाळल्याचेदिसून आले. “मांसाहार करणे (अथवा न करणे) हा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय होऊ शकतो का” ह्या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण झाले नाही.\nलोकतंत्रात काही जबाबदाऱ्यांच्या चौकटित राहुनच व्यक्तिस्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. उदा. मी कोणत्या रंगाचा शर्ट घालावा किंवा मी किती वाजता जेवावे हा निर्णय माझा वैयक्तिक असू शकतो आणि असलाच पाहिजे. परंतु मला आवडणाऱ्या रंगाचा शर्ट दुसऱ्याकडे असताना तो चोरणे किंवा जरा टोकाचे म्हणजे त्याचा खून करून त्याचा शर्ट घेण्याचे स्वातंत्र्य मला नाही. माझ्या कृत्याने दुसऱ्या संवेदनक्षम जीवास (sentient being) जोवर इजा पोहोचत नाही तोवर ते कृत्य करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मला आहे आणि असेलच पाहिजे. ह्या उलट, माझ्या कृत्याने जेंव्हा दुसऱ्या संवेदनक्षम जीवास इजा पोहोचते तेंव्हा मात्र मी माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याची सीमा ओलांडलेली असते. म्हणूनच खून, चोरी, बलात्कारा सारखी कृत्ये चुकीची व व्यक्तिस्वातंत्र्याच्या परिघाबाहेर असल्याचे आपण मानतो.\nवरील तर्कानुसार मांसाहार करणे ही सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाहेरील कृती असल्याचे सिद्ध केले जाऊ शकते. मी करत असलेल्या मांसाहारासाठी काही मनुष्येतर प्राण्यांची कत्तल झालेली असते. ही कत्तल जरी माझ्या अपरोक्ष झालेली असली, तरी ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या साध्या नियमानुसार मीच त्या कत्तलीस जबाबदार असल्यामुळेमाझी मांसाहार करण्याची कृती केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय उरत नाही. ह्या तर्काच्या विरुद्ध प्रामुख्याने पुढील दोन विचार मांडले जातात.\nपहिल्या विचारानुसार “खून, बलात्कार इत्यादी मध्ये माणसांनवर अत्याचार होतात. त्याची तुलना जनावरांशी केलीजाऊ शकत नाही.” अश्या अर्थाचा युक्तिवाद केला जातो. परंतु त्यात एका मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष्य केलेले असते. मनुष्येतर प्राण्यांच्या संवेदनांचे स्वरुप नक्कीच वेगवेगळे आहे. मनुष्य जरी इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक ज्ञानी व विकसित प्राणी असला तरी वेदनेप्रति असलेल्या संवेदनशिलते बाबत त्याची व मनुष्येतर प्राण्यांची तुलना होऊ शकते. बकरीला माणासांसारखा मतदानाचा हक्का देणे जरी मूर्खपणाचे होणार असले, तरी मानेवरून सुराफिरवताना दोघांनाही समप्रमाणात वेदना होणार हे खरे आहे. उपयुक्ततावादाचे जनक आणि प्रसिद्ध ब्रिटिश तत्वज्ञजेरेमी बेंथम ह्यांच्या शब्दात “”The question is not, ‘Can they reason’ nor, ‘Can they talk’.” अर्थात “मुख्य प्रश्न ‘त्यांस (मनुष्येतर प्राण्यांस) विचार करता येतो का’ किंवा’त्यांस बोलता येते का’ किंवा’त्यांस बोलता येते का’ असा नसून ‘त्यांस वेदना होऊ शकते का’ असा नसून ‘त्यांस वेदना होऊ शकते का’ असा असला पाहिजे.”\nदुसऱ्या विरोधी विचारामध्ये नैसर्गिक नियमांचा आधार घेतला जातो. “जीवो जीवस्य जीवनम्” हा निसर्गाचाच नियम आहे. निसर्गात अनेक प्राणी इतर प्राण्यांची शिकार करुन खातात. तेंव्हा मनुष्याने इतर प्राणी मारून खाण्यात काहीच गैर नाही. ह्या विधानात दोन मुख्य त्रुटि आहेत. एक तर बाजारात मिळणारे मांस, हे मनुष्येतर प्राण्यांची”नैसर्गिक” शिकार करून आणलेले नसते. कमितकमी किमतित जास्तीत जास्तं नफा कमावणाऱ्या व प्राण्यांच्या संवेदनांचा यत्किंचितही विचार न करता त्यांस केवळ उपभोग्य वस्तु म्हणून जन्मास घालून जगवणाऱ्या अतिशयक्रूर प्रक्रियेतून त्यांचा प्रवास होतो. दूसरे म्हणजे निसर्गात चोऱ्या, बलात्कार आणि खून मुबलक प्रमाणात आढळतात. सिंहांनी केलेली शिकार कित्येकदा संख्याबळावर तरसं चोरून नेतात. अनेक माद्या आपल्या ताब्यातठेऊन त्यांच्या बरोबर स्वतःच्या मर्जीने समागम करणे, व इतर नरांपासून होणारी आपत्ये जीवे मारणे ही कित्येक माकडांच्या प्रजातितील रीत आहे. अश्या अनेक क्रूर चालीरीतींनी तथा���थित “निसर्ग” ओतप्रोत भरलेला आहे. परंतु वर म्हणल्या प्रमाणे मानवी समाजात मात्र असे वर्तन व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचे मानले जाते.तेंव्हा केवळ निसर्गाकडे पाहुन आपल्याला नैतिकतेची पट्टी ठरवता येत नाही.\nशाकाहारामध्येही वनस्पतींचा बळी जातो, त्यामुळे शाकाहारही तितकाच अनैतिक असल्याचा काहींचा दावाअसतो. वनस्पती जरी जीवित असल्या, तरी त्यांमध्ये वेदना होण्याची क्षमता नसते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, केंद्रीय मज्जासंस्था (central nervous system) त्यांत नसल्यामुळे त्यांना वेदनाहोऊ शकत नाहीत. अगदी काही मिथ्यशास्त्रांवर विश्वास ठेऊन त्यांस वेदना होतात असे जरी गृहीत धरले तरी, मांसाहारासाठी वाढवलेल्या प्राण्यांना खायला लागणाऱ्या वनस्पतींच्या संख्येच्या तुलनेत शाकाहारात लागणाऱ्या वनस्पतींची संख्या खुप कमी असते ज्यामुळे शाकाहार हाच अधिक नैतिक पर्याय होतो.\nतस्मात धार्मिक कारणांसाठी मांसाहारावर बंदी घालणे जरी चुकीचे असले तरी मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा”वैयक्तिक” निर्णय होऊ शकत नाही, हे व्यक्तिस्वातंत्र्याचा निरंतर टाहो फोडणाऱ्या प्रसार माध्यमांनी, आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी आणि अन्नाखेरीज प्राण्यांचा कधीही विचार न करणाऱ्या व केवळ सेलिब्रिटी स्टेटसचा वापर करून आडवीतिडवी मते व्यक्त करणाऱ्या सिनेसृष्टितल्या तथाकथित दिग्गजांनी लक्षात घेतले पाहिजे.\nडॉ.आंबेडकरांचा गौरव – संघाची मजबुरी\nराज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या आर.एस.एस.संचालित भाजप सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष अत्यंत धुमधडाक्यात साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार 125 रूपयाचे खास नाणे चलनात आणणार आहे. या नाण्याच्या एका बाजूवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र छापणार आहेत. 1920 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत असलेले लंडनमधील घर नुकतेच महाराष्ट्र सरकारने विकत घेतले असून विदेशातील ते त्यांचे स्मारक करणार आहेत. पंतप्रधान मोदी ऑक्टोबरमध्ये मुंबई येथील इंदु मिलमधील त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान येथे जाउन कोयासन विद्यापिठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करून ही गौरवाची व अभिमानाची ब��ब असल्याचे सांगितले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जवळून संबंध आलेल्या ठिकाणांना पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आर.एस.एस. यांचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक विचार परस्परविरोधी असतांना या दोन्ही सरकारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतका पुळका का बरे आला असावा\nदही-हंडी, गणेसोत्सव इत्यादींवर न्यायालयाच्या निर्बंधांनंतर इतर, विशेषतः मुसलमान, धर्मीयांच्या आचारांचा मुद्दा उपस्थित करवून तेढ निर्माण प्रयत्न होत आहेत.\nमुसलमानांमधील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, मध्ययुगीन कल्पनांचा पगडा त्यांच्यावर अधिक घट्ट आहे. तरीही एकमुखाने फतवा काढून ‘आयसिस’ला विरोध करण्यात आला हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांचा आर्थिक स्तर तुलनेने कनिष्ठ पातळीवर आहे. आर्थिक-सामाजिक मागासलेपणामुळे धास्तावलेपणा येणे स्वाभाविक आहे. धास्तावलेल्या व्यक्तिला विश्वासात घेऊन या विकृतीतून दूर करणे आवश्यक असते. परंतु अल्पसंख्यकांच्या धास्तावलेपणातून हिंदुंमध्येसुद्धा भयगंड निर्माण करुन सत्तेचा सोपान गाठण्याच्या प्रताप आक्रमक हिंदुत्त्ववादी संघटना आणि पक्ष करीत आहेत. त्यामुळेच जेथे धर्मियांचा उद्दामपणा थांबविण्याचे सनदशीर मार्ग उपलब्ध असतात तेथेसुद्धा पायबंद घातला जात नाही. या संघटनांचा दुटप्पीपणा उघडा करणे निकोप समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. भाजप आणि त्यांचे (नावेमध्ये स्वेच्छेने उडी घेणारे तसेच अनिच्छेने फरफटत आलेले) सह-प्रवासी यांच्या भूमिका आणि कृति यांचा उल्लेख करणे संयुक्तिक होईल.\n‘अल्लाना रोड’वरील नमाजामुळे होणाऱ्या उपद्रवाला पायबंद घालण्यासाठी प्रसिद्ध पत्रकार डॉम मोरेस यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. पण तेथेसुद्धा शिवसेना-भाजपच्या अधिपत्याखालील मुंबई महानगरपालिकेने नमाजावर निर्बंध घालण्यास आणि वाहतूकीसाठी रस्ता मोकळा ठेवण्यास विरोधच केला. “रस्त्याच्या रूंदीच्या एक चतुर्थाश, किंवा अरुंद रस्त्यावर जास्तीत-जास्त अमूकएक रुंदी, यापेक्षा रस्त्याचा अधिक भाग कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा मिरवणूकीसाठी अडविता येणार नाही” असा सर्व-धर्म-सम(अलिप्तता)-भाव प्रशासनाने आतातरी अमलात आणावा.\nभावनिक आवाहन करणारे लोक इतर धर्मियांच्या कर्मकांडाच्या उपद्रवाविरुद्ध कोणते��� सनदशीर उपाय करीत नाहीत. एक बागुलबुवा म्हणून राजकीय लाभ उकळण्यासाठी हा ‘उपद्रव’ त्यांना लाभदायक आणि उपकारकच (ब्लेसिंग इन डिस्गाईज) असतो. त्यामुळेच उपद्रवाबद्दल नुसता सात्विक संताप व्यक्त करणे, बोटे मोडणे, माझ्यावरील अन्याय दुसऱ्याच कोणीतरी दूर करावा असा ‘जांभूळ-लोटेपणा’ करणे धर्मवादाआडून सत्ताकारण करणाऱ्यांना लाभदायक असते.\nधार्मिक तेढ वाढविण्याचा अजून एक मुद्दा म्हणजे ‘समान नागरी कायदा’. एकतर राज्यसभेत बहुमत नसले तरी संयुक्त अधिवेनाच्या साध्या बहुमताने या कायद्यास मंजूरी मिळू शकते. दुसरे म्हणजे असा कायदा करण्याचे संविधानाचेच तत्त्व असल्यामुळे वाजवी तरतूदींना न्यायालयातही आव्हान देता येत नाही. परंतु ‘समान नागरी कायदा’ करण्याची मागणी करणे हा निर्लज्ज ढोंगीपणा असावा, अन्यथा अशी मागणी अनेक दशके करणाऱ्या पक्षांनी या कायद्याचा त्यांना अपेक्षित असणारा मसुदा प्रसिद्ध केला असता. प्रिय असणाऱ्या तत्त्वांचा जप करावयचा परंतु प्रत्यक्ष कृतिची वेळ आली की ढोंगीपणाने मौन पाळावयाचे अशी वृत्ती “इट प्रव्होकेथ डिझायर बट टेकेथ अवे दी परफॉर्मन्स’ अशा धुंदीपेक्षा कितीतरी घातक आहे. ‘समान नागरी कायदा’ याचा मूलभूत आराखडा नेमका कसा असावा याची कल्पना नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा मोहन भागवत यांना तरी आहे काय याची कल्पना नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा मोहन भागवत यांना तरी आहे काय याची शंका आहे. या कायद्याचा त्यांना अपेक्षित असणारा मसुदा प्रसिद्ध करावा असे भाजपला आवाहन आहे. त्यांनी हे आव्हान जरुर पेलावे.\nभाजपच्या उपद्व्यापांचे वर्णन ‘जिंदाल स्कूल ऑफ गव्हर्नमेंन्ट अ‍ॅन्ड पब्लिक पॉलिसी’मधील प्रा. शिव विश्वनाथन हे ‘दांभिक-धार्मिकता (स्युडो-रिलिजिऑसिटी)’ असे करतात ते सार्थ वाटते. (‘स्युडो-रिलिजिऑसिटी ऑफ बीजेपी’, ‘दी हिंदू, 15 सटेंबर 2015)\nदुटप्पीपणाच्या अशा वर्तनामुळे अजून एक समस्या उभी राहते. शासकीय कर्मचाऱ्यांना संघाचे सदस्यत्व स्वीकारण्याची परवानगी देण्याचा प्रसंग आला की संघ ही एकदम “सांस्कृतिक” संघटना होते, पण सत्ता गाजविण्याची संधि असेल त्यावेळी ती सरकारच्या धोरणात आणि प्रशासनात ढवळाढवळ करु लागते. परंतु या मतलबीपणातून संविधानिक पेचप्रसंग उभा राहू शकतो. शासकीय कर्मचाऱ्यांवर मंत्रीमंडळाचे नियंत्रण असणे संविधानिक दृष्ट्या वाजवी आहे. त्यांचे वेतनमान, त्यांच्या कार्याची दिशा आणि प्राथमिकता, त्यांच्या बदलीचे ठिकाण असे अनेक निर्णय मंत्र्यांनी घेणे अपरिहार्य असते. पण समजा एक (किंवा अनेक) असे कर्मचारी संघ कार्यरिणीत उच्च पदस्थ झाले तर ते मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार, याचा अर्थ असा की उदा. 10 ते 5 असे दिवसाचे 7 तास मंत्री हे कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणार आणि दिवसाच्या उरलेल्या 17 तासात संघाच्या माध्यमातून कर्मचारी हे मंत्र्यांचे निर्णय फिरवू शकणार. यामुळे संविधानिक पेचप्रसंग तर निर्माण होईलच पण संविधानाबाहेरील सत्तेचे केंद्र निर्माण होईल. सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजपने या मुद्द्यावर नि:संदिग्ध भूमिका घेणे तातडीचे आहे.\nअसुरक्षिततेमुळे आक्रमता येऊ शकते. त्यामुळे असुरक्षितता कमी करणे याला प्राधान्य असावे. परंतु भाजप आणि सहप्रवासी ही असुरक्षितता कमी न करता उलट अधिक तीव्र करीत आहेत इतकेच नव्हे ते जे आजवर सुरक्षितता अनुभवत होते त्यांना असुरक्षित बनवित आहेत. भाजपची ही दांभिकता लोकांपुढे मांडणे आवश्यक आहे.\nनरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि आता कलबुर्गी. हे हत्यासत्र थांबणार तरी केव्हा या हल्लेखोरांना कुणाचे भयच उरलेले दिसत नाही. ना शासनाचे, ना पोलिसयंत्रणेचे, ना समाजाचे. समाजसुद्धा अशा हत्यांच्या बाबतीत उदासीनच दिसतो. वैयक्तिक वैमनस्यातून, भाऊबंदकीतून, मालमत्तेच्या वादांतून, प्रेमप्रकरणातून वगैरे अनेक खून पडत असतात. त्यातलाच हाही एक असे समजून थोडी हळहळ व्यक्त करून लोक अशा घटना विसरून जातात. कित्येकदा तर हळहळही व्यक्त होत नाही. वास्तविक, हे विवेकवादी विचारवंत आपल्याच हितासाठी झटत असतात, दांभिक बुवाबाबांकडून होणारी आपली पिळवणूक थांबावी म्हणून आटापिटा करीत असतात, समाजाचे प्रबोधन व्हावे, त्याच्यामधील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून जिवाचे रान करीत असतात याचे भान ठेवून समाजाने त्यांचे ऋणी असावयास पाहिजे. दाभेळकर तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी प्रसंगी सायकलवरूनसुद्धा खेडोपाडी जाऊन विवेकवादाचा प्रचार करीत. काय गरज होती त्यांना या हल्लेखोरांना कुणाचे भयच उरलेले दिसत नाही. ना शासनाचे, ना पोलिसयंत्रणेचे, ना समाजाचे. समाजसुद्धा अशा हत्यांच्या बाबतीत उदासीनच दिसतो. वैयक्तिक ��ैमनस्यातून, भाऊबंदकीतून, मालमत्तेच्या वादांतून, प्रेमप्रकरणातून वगैरे अनेक खून पडत असतात. त्यातलाच हाही एक असे समजून थोडी हळहळ व्यक्त करून लोक अशा घटना विसरून जातात. कित्येकदा तर हळहळही व्यक्त होत नाही. वास्तविक, हे विवेकवादी विचारवंत आपल्याच हितासाठी झटत असतात, दांभिक बुवाबाबांकडून होणारी आपली पिळवणूक थांबावी म्हणून आटापिटा करीत असतात, समाजाचे प्रबोधन व्हावे, त्याच्यामधील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून जिवाचे रान करीत असतात याचे भान ठेवून समाजाने त्यांचे ऋणी असावयास पाहिजे. दाभेळकर तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी प्रसंगी सायकलवरूनसुद्धा खेडोपाडी जाऊन विवेकवादाचा प्रचार करीत. काय गरज होती त्यांना कुठला स्वार्थ साधायचा होता कुठला स्वार्थ साधायचा होता समाजहिताची तळमळ हेच एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर होते ना समाजहिताची तळमळ हेच एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर होते ना मग समाजाने त्यांच्या कार्याची बूज ठेवायला नको मग समाजाने त्यांच्या कार्याची बूज ठेवायला नको लोकांच्या अशा उदासीनतेमुळे व शासनयंत्रणांच्या अकार्यक्षमतेमुळे अशा पिसाट हल्लेखोरांचे फावते.\nवास्तविक, विवेकवादी विचार पटत नसतील तर त्यांचा वैचारिक पातळीवरूनच सामना करावयास पाहिजे. परंतु तो करण्यासाठी लागणारी बौद्धिक कुवत प्रतिगामी सनातन्यांपाशी नसल्यामुळेच ते विवेकवाद्यांच्या जिवावर उठतात. हे सगळे कुठेतरी व केव्हातरी थांबले पाहिजे. समाजातील सुशिक्षित व संवेदनशील विचारवंतानी पुढाकार घेऊन शासनाला जागे करून झालेल्या हत्यांचा छडा लावण्यास व पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्यास भाग पाडले पाहिजे.\nपण हे कसे घडून येणार सगळीकडे दाट काळोख पसरलेला दिसतो आहे. ‘ थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला ‘ ह्या काव्यपंक्ती आठवतात. लोकांना काळोखाची केवळ सवयच झाली असे नाही तर तो त्यांना आवडतो असा दिसतो आहे. प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, स्वच्छ विचारांच्या जागी गूढ, गहन, अनाकलनीय अशा विचारांचे आकर्षण वाटणे, आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हे वैचारिक क्षेत्रातील फार मोठे विरोधाभास आहेत.\nकाही मान्यवरांना वाटते की विवेकवाद्यांना जुन्या श्र��्धा, परंपरा, रूढी इत्यादी मोडून त्या जागी नवीन श्रद्धा, परंपरा, रूढी इ. स्थापन करावयाच्या आहेत. हे चूक आहे. विवेकवाद्यांना ह्या संकल्पनाच मान्य नाहीत. कारण, नवीन का असेनात, पण श्रद्धा इ. एकदा स्थापन झाल्या की त्या पुढीलांसाठी पूर्वग्रहच निर्माण करून ठेवतात.( जसे आजच्यांच्यासाठी आधीच्या श्रद्धा इ. चे झाले आहे.) असे पूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी पुन्हा नव्याने विवेकवादाची चळवळ उभारावी लागेल. विवेवेकवाद्यांचे वधसत्र पुन्हा सुरू होण्याची भीती निर्माण होईल. कारण, कोणत्याही पूर्वग्रहाला विवेक सहन होत नसतो.\nपटेल उद्रेकापर्यंत का गेले\nगुजरातच्या विकास प्रारूपात नेमका कोणाचा फायदा झाला, हा प्रश्न पटेलांच्या आंदोलनाने अधोरेखित केला आहे. एका अर्थाने ही केवळ गुजरातचीच नव्हे तर महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक अशा सर्वच तथाकथित प्रगत आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न राज्यांची शोकांतिका आहे. गुजरातमधील पाटीदारांप्रमाणेच; त्या त्या राज्यातल्या राजकारणाच्या; समाजकारणाच्या आणि अर्थकारणाच्याही मुख्य वाहक असणाऱ्या जाती आरक्षणाची; मागास दर्जाची अगतिक मागणी का करीत आहेत त्यांच्या अगतिकतेचे कारण विकासातून निर्माण होणाऱ्या आर्थिक विषमतांमध्ये दडलेले आहे. गुजरातच्या आर्थिक विकासाविषयी तज्ज्ञांमध्ये पुष्कळ मतमतांतरे आहेत. ती क्षणभर बाजूला ठेवली तरीदेखील निव्वळ गुजरातमध्येच नव्हे तर गुजरातसारख्या इतर राज्यांत भांडवली, औद्योगिक विकासाचा परिणाम म्हणून शेती क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले; औद्योगिक उत्पादक क्षेत्रदेखील संकुचित आणि काही जिल्ह्य़ांपुरते मर्यादित राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून एक भणंग शहरी अर्थव्यवस्था या राज्यांमध्ये उभी राहिली हे वास्तव नाकारण्यासारखे नाही. या वास्तवाचा फटका आता पटेलांसारख्या मातब्बर जातींनाही बसू लागल्याने गुजरातमधील ‘सर्वाच्या साथीने’ चालणाऱ्या विकासाच्या राजकारणाला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.\n(लोकसत्ता (27 ऑगस्ट 2015)च्या सौजन्याने)\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने\nमहाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.\nपुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत-तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.\nजैन धर्मातील संथारा वा संलेखना हे व्रत बेकायदा ठरविण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा धार्मिक रूढी, परंपरा, कायदे आणि आधुनिक कायदे यांतील संघर्ष ऐरणीवर आला आहे. याबद्दल सध्या हलक्या आवाजात ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यावरून अनेकांना हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेने धार्मिकबाबतीत केलेला हस्तक्षेप वाटत आहे. कोणत्याही धर्माबाबत अशा प्रकारचे आधुनिक निर्णय आले की त्या धर्माचे अनुयायी तातडीने एक सवाल उपस्थित करतात. तो म्हणजे, ‘त्या’ दुसऱ्या धर्माबाबत असे निकाल का दिले जात नाहीत तो दुसरा धर्म म्हणजे हिंदूू, मुस्लीम, शीख, इसाई असा कोणताही असू शकतो. आताही जैन धर्मीयांना हा निकाल अन्याय्य वाटत असून, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही सुरू झाली आहे. अर्थात या गोष्टी भारतात नव्या नाहीत. सतीप्रथेपासून संमती वय, अस्पृश्यता अशा अनेक कायद्यांबाबत असे प्रकार घडले आहेत. येथे मूळ मुद्दा असा येतो की, कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप योग्य आहे की अयोग्य तो दुसरा धर्म म्हणजे हिंदूू, मुस्लीम, शीख, इसाई असा कोणताही असू शकतो. आताही जैन धर्मीयांना हा निकाल अन्याय्य वाटत असून, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही सुरू झाली आहे. अर्थात या गोष्टी भारतात नव्या नाहीत. सतीप्रथेपासून संमती वय, अस्पृश्यता अशा अनेक कायद्यांबाबत असे प्रकार घडले आहेत. येथे मूळ मुद्दा असा येतो की, कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप योग्य आहे की अयोग्य प्रश्न सनातन आहे. मात्र आधुनिक काळामध्ये त्याचे उत्तर ‘योग्य’ असेच आहे. धर्माची एक व्याख्या ‘धारयति स: धर्म:’ अशी केली जाते. आधुनिक काळात धर्माचे हे समाजाची धारणा करण्याचे कार्य राज्यघटनेकडे आपणच दिले आहे. तेव्हा अंतिमत: कायदा चालणार तो घटनेचाच. भारतात समान नागरी कायदा असावा या मागणीला हा आधार आहे. ते केवळ येथील अल्पसंख्याकांना डिवचण��याचे हत्यार नाही. तेव्हा ज्या धार्मिक बाबी किंवा प्रथा घटनेच्या चौकटीत बसत नसतील त्या दूर करणे हे राज्य आणि न्यायव्यवस्थेचे कार्य आहे.\nराजस्थान न्यायालयाने तेच केले आहे. दुसरा मुद्दा येतो तो संथाराच्या अर्थाचा. जैन धर्मीयांच्या धारणेनुसार संथारा हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे. या व्रतामध्ये व्यक्ती खाणे-पिणे सोडून देहत्याग करतात. येथे प्रश्न असा येतो की, कोणताही धर्म एखाद्या व्यक्तीस आत्महत्या करण्याची परवानगी देतो का याची उत्तरे वेगवेगळी आहेत. मोक्षप्राप्तीकरिता जिवंत समाधी घेणे, प्रायोपवेशन करून, संथारा व्रत करून प्राणत्याग करणे, पतीबरोबर सती जाऊन देवतेचा दर्जा प्राप्त करणे हे जेथे धर्ममान्य मानले जाते, तेथेच परमेश्वराने दिलेले जीवन संपविण्याचा मनुष्यास कोणताही अधिकार नाही, किंबहुना ते पाप आहे असेही धर्म- त्यात जैन धर्मही आला- सांगत असतो. तेव्हा धर्मात याबाबत एकमत नाही. जैन मुनी संथाराला आत्महत्या मानत नाहीत. ते त्याकडे आध्यात्मिक नजरेने पाहत असल्याने तसे असेल, परंतु साधारणत: वृद्ध जैन व्यक्ती संथारा व्रत घेतात आणि तिळातिळाने देहत्याग करतात याचा भौतिक जगतात अर्थ आत्महत्या असाच आहे. या आत्महत्येला काही सामाजिक परिमाणेही आहेत. जैन धर्मीयांनी खरे तर त्याची चर्चा करावयास हवी. सतीप्रथेच्या धार्मिक अवडंबराखाली अनेक अबलांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्याची कारणे संपत्तीच्या वाटपात होती हे केव्हाच स्पष्ट झालेले आहे. रूढी, परंपरांच्या नावाखाली असा एक जरी प्रकार घडत असेल, तरी त्याचा कायद्याने बंदोबस्त केलाच पाहिजे. राजस्थान न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा या मुद्दय़ावर झाली पाहिजे.\n-लोकसत्ता (12 ऑगस्ट 2015)\nबांगला देशात गेल्या सहा महिन्यांत चार ब्लॉगर्सचे कोयत्याने तुकडे करण्यात आले, त्यात पहिले अविजित रॉय, नंतर अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान आणि आता निलॉय चक्रबर्ती. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या ठार मारण्याच्या यादीत असे ८४ ब्लॉगर्स आहेत. त्यांचा गुन्हा एकच आहे की, ते निधर्मी आहेत. ते स्त्रियांच्या स्वातंत्र्याला महत्त्व देतात. बांगला देश युद्धातील गुन्हेगारांविरोधात लिखाण करतात. हिंदूंवर देशात होणाऱ्या अत्याचारांवर बोलतात. बांगला देशात राहण्यासाठी सध्या अनेक अलिखित शर्ती आहेत, त्यात म्हणजे तोंड बंद ��ेवणे, लेखणी मोडणे, मेंदू काढून कचऱ्याच्या डब्यात फेकून देणे..\nपण या भीतीच्या छायेतही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांशी सामना करीत निलॉय चक्रबर्तीने उत्तर गोरहान येथे भरदुपारी पावणेदोन वाजता घराच्या चौथ्या मजल्यावर अल्ला हो अकबरचा पुकारा करीत आलेल्या तिघा-चौघांचे कोयत्याचे वार झेलले. निलॉय हा तत्त्वज्ञानातला पदवीधर होता, त्यामुळे मेंदू बाजूला ठेवून वागणे त्याला मृत्यूची टांगती तलवार असूनही जमत नव्हते, हीच त्याची चूक. निलॉय नील या टोपणनावाने तो इश्टेशन (द स्टेशन) हा ब्लॉग लिहीत होता व अविजित रॉय यांच्या मुक्तो मोना (फ्री थिंकर) या ब्लॉगवरही त्याने लिहिले होते. तो गणजागरण मंचचा सदस्य होता. सायन्स अ‍ॅण्ड रॅशनॅलिस्ट असोसिएशन ऑफ बांगला देशचा तो संघटक होता. युद्ध गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे त्याचे मत होते. त्याने जातीयवाद व मूलतत्त्ववाद याच्याविरोधात आवाज उठवल्याने त्याला ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याने फेसबुकवरील त्याचे छायाचित्र काढले व राहण्याचे ठिकाण कोलकाता दाखवले होते, पण तरीही मरण चुकले नाहीच. जर तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मर्यादा घालता येत नसतील तर आमच्या कोयत्याचे स्वातंत्र्य झेलण्यासाठी छाती रुंद करून ठेवा, असे अल कायदाशी संबंधित मूलतत्त्ववाद्यांचे म्हणणे आहे. त्यांना घाबरून काही ब्लॉगर्स इतर देशांत गेले, पण तो उपाय नाही. निलॉयनेही पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीच त्याला देश सोडायला सांगितले होते. बांगला देशी ब्लॉगर अनन्या आझाद आता जर्मनीत आहेत. त्यांच्या मते नील चांगला ब्लॉगर होता. त्याने काही फक्त इस्लामवर टीका केली नव्हती, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्वच धर्मातील रूढींवर तो टीका करीत होता. त्यानेच आपल्याला परदेशात जाण्याचा सल्ला दिला आणि आता त्याच्याच मृत्यूची करुण कहाणी ऐकून हादरायला होतेय.\n– -लोकसत्ता (11 ऑगस्ट 2015)\nत्यांचा खेळ (आणि धंदा) होतो …\nअंधश्रद्धा आणि जादूटोण्याला प्रोत्साहन देणाऱ्या टीव्हीवरील ‘हॉरर शो’ने मन:स्वास्थ्य किती बिघडते, याचा अनुभव केईएममधील डॉक्टरांनी नुकताच घेतला. असाच एक हॉरर शो पाहून एका व्यक्तीने सीरिअलमधील पात्राप्रमाणेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मृत्यूनंतर आपला आत्मा आपल्याला छळणाऱ्याचा नायनाट करील, असे अजब तर्कट लढवणाऱ्या व्यक्तीच्या मानगुटीवरील अंधश्रद्धेचे ‘भूत’ अखेर मानसोपचार तज्ज्ञांनी उतरवले.\nटीव्ही सीरिअलमधील चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रति‌बिंब समाजात नेहमीच उमटत राहाते. त्याचे उदाहरण केईएम हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात अलीकडेच दिसले. एका चॅनेलवर रात्री हॉरर शो दाखवला जातो. या सिरिअलमधील एका पात्राला आसपासचे व परिचयातील अनेक जण छळत असतात. या सर्व छळाला कंटाळून तो आत्महत्या करतो. आत्महत्येनंतर त्याचा आत्मा त्रास देणाऱ्यांचा नायनाट करतो, असे या सीरिअलचे कथानक आहे. ही सीरिअल पाहिल्यावर मुंबईतील सुरेशला (नाव बदलले आहे) ती त्याचीच कथा वाटू लागली. त्या सीरिअलमधील पात्राप्रमाणे आपणही आत्महत्या करावी, मृत्यूनंतर आपला आत्मा आपल्याला छळणाऱ्यांचा नायनाट करील, असे तो समजू लागला. त्यातून सुरेश विचित्र वागू लागला. त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला. अखेर त्याला कुटुंबीयांनी केईएमच्या मानसोपचार विभागात आणले. डॉक्टरांनी सुरेशला बोलते केले, तेव्हा टीव्ही सीरिअल पाहून आपणही तसेच वागण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. सुरेशची मानसिक अवस्था पाहून अखेर त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता सुधारत आहे.\nकेईएममध्ये यापूर्वी एक केस आली होती. एक मुलगी स्वतःच्या डोक्यावरचे केस उपटून दुसऱ्याला देत होती. तिच्यात दैवी शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार तिच्या घरच्यांना झाला. अनेक जण तिने दिलेला केस ‘देवाचा केस’ म्हणून घरी नेऊ लागले. अखेर या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेने केईएमच्या मानसोपचार‌ विभागात फोन केला. विभागातील डॉक्टरांनी मुलीच्या घरी जाऊन तिला उपचारांसाठी हॉस्पिटलध्ये आणले आणि उपचार केले.\nटीव्ही सीरिअलचा समाजावर पगडा पडतो. संबंधित पेशंटला आम्ही अॅडमिट करून घेतले. अशा पेशंटवर वैद्यकीय व मानसोपचारांची गरज असते. त्यातून पेशंट बरे होतात.\n– डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागप्रमुख\nमहाराष्ट्र टाइम्स (5 जुलै 2015) च्या सौजन्याने\nकाळाची चक्रे उलटे फिरवणाऱ्या संस्कृतीकरणाकडे\nशिक्षणक्षेत्रात गोंधळ घालत सेन्सॉरशिपचे जे अचाट प्रयोग करत आहेत त्यामागचे संस्कृतीकरण आता सुजाणांच्या लक्षात येऊ लागले आहे, आणि तीच भीती एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे.\nब्रिटिश राजवट येण्याआधी भारताचे जगात जे स्थान होते, त्या स्थानावर त्यांना भारताला न्यायचे आहे.\nयाचाच दुसरा अर्थ निघतो, तो म्हणजे आम्हाला काळाची चक्रे उलटी फिरवायची आहेत. या अर्थाने ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी भाजपमधील अनेक बोलघेवडे खासदार प्रयत्न करत असल्याचे गेले काही महिने दिसते आहेच.\nअशी स्थिती आलीच आहे. पण या धोरणातील चुका उघड करताना, ‘असे का होत आहे ’ ते जाणून घ्यावयाचा प्रयत्नसुद्धा झाला पाहिजे.\n‘(यांत्रिकी) उत्पादन युगातून माहिती तंत्रज्ञान अवतरल्यामुळे नीतिमूल्यांमध्ये उलथापालथ होत आहे’, असेही विचार योशिहिरो फ्रान्सिस फुकुयामा (Yoshihiro Francis Fukuyama) यांनी मांडले. अर्थात मूल्यनिर्मितीवर आर्थिक आणि इतर भौतिक घटकांचा मोठा प्रभाव असतो हा साम्यवादी पाया असलेला विचार संयुक्तिक / रास्त / वाजवी आहे असेच दिसून येते.\nबॅलिबर (Étienne Balibar) यांच्या मते ‘राष्ट्राची नेमकी सुरुवात कधी झाली हे सांगणे किंवा आजच्या राष्ट्राचे नागरिक हे पूर्वापार राष्ट्राचेच वंशज आहेत असे मानणे अशक्य असते’. कोणत्याच राष्ट्राला वंशीय पाया नसल्यामुळे वंशीय परंपरांचा आभास निर्माण करुन स्थैर्य मिळविणे ही प्रत्येका राष्ट्र-राज्याची गरज असते. विभागीय, वर्गीय आणि वांशिक तणाव कमी करण्यासाठी वांशिक एकात्मता भासविणाऱ्या आख्यायिका आणि दंतकथा निर्माण केल्या जातात’.\nक्लॉडे लिफोर्ट (Claude Lefort) यांनी विचार मांडले की, ‘समाजातील तणावांचे लोकशाहीत संस्थाकरण होते. विसंगत आणि परस्परविरोधी धारणा आणि हितसंबंध मान्यताप्राप्त आणि संयुक्तिक मानले जातात. नेतृत्व ही राजकीय संस्था न राहता समान हितसंबंध असणाऱ्या गटांमध्ये, कधीकधी पाळीपाळीने, वाटून दिलेली जागा होते. सत्तेचे सामर्थ्य आणि दबदबा हे विजयी होणाऱ्या गटाकडे तात्पुरती सुपूर्द होतात’. लोकशाही माध्यमातून काय मिळविता येईल \nअशा विचारमंथनामुळे सद्यस्थितीवर काहीसा प्रकाश पडतो. वेदकालिन आणि वेदान्ती तत्त्वज्ञाने विभिन्न आर्थिक-सामाजिक हितसंबंधांखाली निर्माण झाली. प्रामुख्याने वेदान्ती विचारांच्या प्रभावाखालील असणाऱ्या समाजाला वेदकालीन विचारधारेशी देणेघेणे नसते. परंतु त्यांच्यात वांशिकच नव्हे तर वैचारिक एकात्मता दाखविण्याचा प्रयत्न होतो. उज्वल भारतीय परंपरांचा उद्घोष करताना ‘इंद्राने अहिल्येवरील अत्याच��र करणे; नल हा अधिक सुयोग्य वर असतानासुद्धा इंद्र, अग्नी, यम आणि वरुण यांनी दमयंतीच्या प्राप्तीची अभिलाषा ठेवणे, नलाशी कपटी डाव खेळणे; आणि अशी पार्श्वभूमी असलेल्यांनी मेनकेला पुढे करुन विश्वामित्राला नापास करणे (आख्यायिका आणि दंतकथांच्या संशोधनात पूर्वापार केलेले व्यापक आणि व्यापमं घोटाळे आढळले तर जाज्वल्ल्य परंपरांच्या पाईकांचा अभिमान द्विगुणित होईल )’ अशा पुराण कथा या झाकून ठेवल्या जातात, एकलव्य, शंबुक यांच्या कथांमधील अन्यायाचे उदात्तीकरण होते. आर्य ‘येथील’च आहेत आणि आर्य आणि अनार्य यांच्यात आदिम काळापासून एकात्मता होती असे दाखविण्याचा, खांडव वनातील किंवा जनमेजयाच्या यज्ञातील नागसंहाराच्या कथांचे समर्थन करण्याचा आटापीटा होतो. याच्या जोडीने उन्मादी होणे आणि आदर्शवादी तत्त्वे झुगारुन देणे, उद्दाम आणि असहिष्णु वृत्ती जोपासल्या जाणे असे वाढत आहे. अशा अनेक घटनांची संगती लागते.\nमाहिती तंत्रज्ञान, जागतिकीकरण, उपभोगवाद, लोकशाहीच्या अंगभूत मर्यादा इत्यादी अनेकविध घटकांच्या प्रभावाचा अधिक अभ्यास व्हावा. ‘अधिक संशोधनाची आवश्यकता आहे’ ही बॉटम लाईन’ / तळटीप बघता ही चर्चा व्यापक होऊन अजून पुढे गेली पाहिजे\nअमेरिकेत वाढतेय निधर्मींची संख्या\nजन्माने ख्रिश्चन असलो, तरी आपण विचारपूर्वक कोणताही रूढ धर्म प्रमाण मानत नसल्याचे आणि म्हणून आपली नोंद निधर्मी अशी करावी असे सांगणाऱ्या नागरिकांची अमेरिकेत संख्या वाढलेली आहे. केवळ गेल्या सात वर्षांत अमेरिकेतील ख्रिश्चनांची संख्या आठ टक्क्यांनी घटली असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. मात्र याचा अर्थ त्या देशात अन्य धर्मियांची संख्या वाढल्यामुळे तुलनेने ही कमी झाली असा नाही. किंवा ख्रिश्चनांनी त्या देशातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले अशीही वस्तुस्थिती नाही.\nप्यु रिसर्च सेंटर (Pew Research Centre) या संस्थेने अलीकडेच एक अभ्यासपाहणी केली होती. तुलनात्मक अभ्यास करता त्यांना असे आढळले, की २००७मध्ये ७८ टक्के अमेरिकनांनी आपला धर्म ख्रिश्चन असल्याचे नमूद केले होते, मात्र २०१४मध्ये हे प्रमाण ७१ टक्क्यांवर आले आहे. याच कालावधीत निधर्मी नागरिकांची संख्या १६वरून २३ टक्क्यांवर गेली आहे. सुमारे पाच कोटी ६० लाख अमेरिकन आपण कोणत्याही धर्माचे पालन करत नसल्याचे म्हणत आहेत. ही संख्या ‘एव���हांजेलिकल्स’ म्हणजे बायबल प्रमाण मानणाऱ्या कडव्या लोकांच्या जवळपास आहे. दक्षिणेकडील प्रांतांत निधर्मींची टक्केवारी १९ टक्के, ईशान्येकडील राज्यांत ती २५ टक्के तर पश्चिमेकडील राज्यांत ती २८ टक्के इतकी आहे.\nअमेरिकेत अन्यधर्मियांचे प्रमाणही अर्थातच आहे. मात्र असे असले, तरी अमेरिका हाच आज सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला असा देश आहे हेही वास्तव आहे. ख्रिस्ती धर्माच्या कोणत्या ना कोणत्या शाखेशी अथवा पंथाशी नाते सांगणाऱ्या माणसांची संख्या दर दहांमध्ये सात इतकी आहे आणि एकूण ख्रिश्चनांची टक्केवारी ७०.६ टक्के आहे. प्यु रिसर्च सेंटरने २००७मध्येही अशी पाहणी केली होती. तेव्हा आणि २०१४मध्ये केलेल्या पाहणीत त्यांना असेही आढळले आहे, की प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिकांबरोबर अन्य धर्मातील उदारमतवादी लोकांच्या संख्येतही संथपणे पण निश्चित घसरण आहे. हे काहीसे संभ्रमात टाकणारे आहे. याचा एक सारांश असाही निघू शकतो, की एका बाजूला धर्म मानणारे तुलनेने अधिक धार्मिक होत चालले होत आहेत तर दुसरीकडे विवेकवादच मानवजातीला तारक ठरेल यावर विश्वास असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या पाहणीच्या दरम्यान अभ्यासकांना असे आढळले, की जगभरच धार्मिक उन्माद, वंशवाद पराकोटीला जात असल्याने निर्माण झालेल्या भयाण वास्तवाने अंतर्मुख होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय जागतिक नागरिकत्वाची संकल्पनाही नव्या पिढीला आकर्षित करते आहे. जागतिकीकरणामुळे भिन्न धर्मांचे आणि वंशांचे नागरिक परस्परांच्या सान्निध्यात येत आहेत, त्यांच्यात नातेसंबंधही निर्माण होत आहेत, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पारंपरिक समजुतींच्या मर्यादा अधिकच स्पष्ट होत चालल्या आहेत. अशा स्थितीत केवळ एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला आलो, म्हणून तो धर्मच श्रेष्ठ असे मानून त्याचे पालन करत राहणे किंवा त्या धर्मातील विशिष्ट समजुतींमधील फोलपणा लक्षात येऊनही त्याचे समर्थन कसे करावे असे वाटणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे.\nविशेष म्हणजे धर्म न मानणाऱ्या अमेरिकनांनी आपले गट आणि संघटनाही स्थापन केल्या आहेत. त्यामार्फत विवेकी विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा या हेतूने विविध उपक्रम ते राबवत असतात. केवळ सामाजिकच नव्हे, तर या मंडळींनी राजकीय व्यासपीठेही निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका हे फेडरल रिपब्लिक आहेच, राज्यव्यवस्थेचा भर सेक्युलर तत्वांवरच आहे. या गटांनी आता धर्म ही व्यक्तिगत बाब असून ती सार्वजनिक जीवनापासून लांबच ठेवलेली बरी या विचारांच्या प्रसाराची मोहीम हाती घेतली आहे. आस्ते आस्ते राजकीय दबावगट निर्माण करणे आणि पुढेमागे राजकीय व्यवस्थेमध्ये आपले स्थान निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे सेक्युलर कोअॅलिशन फॉर अमेरिका या संघटनेच्या केली डॅमरो यांनी अलीकडेच बीबीसीला मुलाखत देताना सांगितलेही आहे. जवळपास प्रत्येक बाबतींत अमेरिकेकडे पाहणाऱ्या भारतीयांनी दखल घ्यावी अशा या घडामोडी आहेत.\n– महाराष्ट्र टाइम्स ( ३० मे २०१५)\nतो नास्तिक होता.. खुलेपणाने मते मांडत होता.. एवढाच त्याचा गुन्हा होता. आधिभौतिकतावाद व तर्कशास्त्र यावर त्याचे ब्लॉगलेखन होते, पण तो एका कर्मठ मानसिकता असलेल्या देशात जन्माला आलेला होता, त्यामुळे मागच्या दोघांचे जे झाले तेच त्याचेही झाले. बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्य़ात तो सकाळी कार्यालयात निघाला असताना कोयत्याने वार करून अनंता बिजॉय दास या ब्लॉगरचा खून करण्यात आला.\nत्याआधी तेथील कर्मठ मुस्लिमांनी अविजित रॉय या अमेरिकी ब्लॉगरची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी वशीकुर रेहमान या ब्लॉगरला याच पद्धतीने मारले होते, त्यांच्या हिट लिस्टवर निधर्मी असलेले ८४ ब्लॉगर आहेत व त्यातील एकेक मुक्त आवाज हळूहळू शांत होत आहे. ‘डिफेन्डर्स ऑफ इस्लाम’ या संघटनेने ही कृत्ये चालवली आहेत. अनंता बिजॉय दास हा ब्लॉगर अविजित रॉय यांनी सुरू केलेल्या मुक्तो मोना (मुक्त विचारवंत) या ब्लॉगमध्येच लेखन करीत होता. इस्लाम व इतर धर्मातील मूलतत्त्ववाद्यांवर तो टीका करीत असे. ‘ज्युक्ती’ या स्थानिक विज्ञान मासिकाचे संपादन तो करीत होता व त्याने चार्लस डार्वनिसह अनेक विषयांवर पुस्तके लिहिली होती. २००६ मध्ये त्याच्या ब्लॉग लेखनाला विवेकवादाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या ‘मुक्तो मोना’ या ब्लॉगवर त्याने बंडखोर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर कविता लिहिली होती. अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाला त्याने प्रस्तावनाही लिहिली होती. अनंता हा शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एका खासगी बँकेत काम करीत होता. शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका शिक्षकाला जाहीर फटके मारले पाहिजेत असे एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने म्हटले होते, त्यावर अनंताची शेवटची पोस्ट होती.\nमागील दोन ब्लॉगर्सच्या खुनाबाबत काय झाले, असा सवाल त्याने परवाच फेसबुकवर केला होता.. नास्तिक मुस्लिमांना समाजातच अशी वागणूक मिळते असे नाही तर कुटुंबापासूनही ते दूर जातात, ही मोठी शोकांतिका आहे. एकदा स्वीडिश सरकारने अनंता दासला स्वीडिश पेन कार्यक्रमासाठी बोलावले असतानाही तो परत बांगलादेशात जाऊ शकणार नाही म्हणून व्हिसा नाकारला होता. अनंताच्या हत्येनंतर त्याचे फेसबुक पेज निषेधांनी भरून गेले, पण तो जिवंत असतानाही नास्तिक म्हणून अनेक मरणे झेलत होता. अनंतासारख्यांच्या हत्या या बाकीच्या खुल्या आवाजांना इशारा असतो, तुमचीही वेळ भरत आलीय.. हे सांगणारा.\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/radhakrishna-vikhe-patils-resignation-as-leader-of-opposition/42999", "date_download": "2019-04-20T17:07:20Z", "digest": "sha1:Z5UR57VJWHARRGIUFK226YJNML2LD3DT", "length": 6529, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nराधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा\nराधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा\nमुंबई | विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त केला आहे. आता पक्षश्रेष्ठी पुढे काय निर्णय घे��ली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे-पाटील यांच्या मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय यांच्या प्रवेशानंतर विखे- पाटील यांच्या राजीनामावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.\nकाँग्रेसने गुरुवारी (१४ मार्च) पहिल यादी जाहीर केली होती. त्यावेळी विखे-पाटील यांना त्यांच्या राजीनामाच्या चर्चेबदद्ल पत्रकारांनी विचरले होते. तेव्हा विखे-पाटील म्हणाले की, “मला पक्षाकडून स्पष्टीकरणाबाबत विचारले नाही. पक्ष जी भूमिका घेईन ती मी पार पाडेन. राजीनामा बाबतीत काहीही चर्चा झालेली नाही. मी राजीनामा देणार नाही” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट दिले होते.\n#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात \nदाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली \nआता शाळेत हजेरी लावताना ‘जय हिंद’, ‘जय भारत’ म्हणा\nEXIT POLL : राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार का \nराफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली , अमित शहांचा सवाल\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-criticises-central-govt-through-samna-270105.html", "date_download": "2019-04-20T16:46:37Z", "digest": "sha1:A7TG5YUZXIXNLVGFND2HPVF3SIXTCJ3T", "length": 14538, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अच्छे दिनचा रोज खून होतो आहे-सेनेची केंद्र सरकारवर टीका", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबई��� ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nअच्छे दिनचा रोज खून होतो आहे-सेनेची केंद्र सरकारवर टीका\nबुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरं झालं असतं, अशी खरमरीत टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.\nमुंबई,18 सप्टेंबर: सामनातून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. अच्छे दिनचा रोज खून होत असून बुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरं झालं असतं, अशी खरमरीत टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रात व देशात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचं एक प्रमुख कारण पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ असं विधान सामनामध्ये करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षातच फक्त गुणवत्ता म्हणजे मेरिटचा महापूर अशीही टीका करण्यात आली आहे. 'गरीबांचा इतका अपमान काँगेस राजवटीतही झाला नव्हता. काँगेस राज्यात इंधन दरवाढ झाली तेव्हा आज मंत्री असलेल्या राजनाथ सिंहांपासून सुषमा स्वराजपर्यंत आणि स्मृती इराणींपासून धर्मेंद्र प्रधानांपर्यंत सर्व भाजप नेते रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत होते'.असंही सामनात म्हटलं आहे.\n'काँगेसच्या मंत्र्यांनी असं एखादं बेलगाम व जनतेशी बेइमानी करणारं विधान केलं असतं तर आजच्या भाजप सरकारी सोंगाड्यांनी सोशल मीडियावर मुखवटे लावून नाचकाम केलं असतं, पण आज हे सोंगाडे तोंडात कसल्या गुळण्या घेऊन बसले आहेत' असा सवाल सामनातून सेनेने विचारला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\nमुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203191942/view", "date_download": "2019-04-20T16:38:18Z", "digest": "sha1:G35W7IEMDS6IVKQKPY3QWUNC6N2YZS7B", "length": 7289, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - पत्र ५३", "raw_content": "\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nआज्ञापत्र - पत्र ५३\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५३\nगडावरी धान्यगृहें आहेत त्याम्स अग्नि, उंदिर, किडा-मुंगी, वाळवी यांचा उपद्रव न बाधी यैसे भूमीस दगडांची छावणी करुन गच्च बांधावी. ज्या किल्यास काळा खडक दरजेविरहित असेल तैसे ठाई तेलातुपास टाकी करावीं. स्वल्पमात्र दरज असेल तरी चुना कमावलेला लाऊन पाझर न फुटे यैसें करावें. गच्चीस धर चांगला यैसी भोई असेल तेथें गच्चीघर करुन थोर थोर काचेचे मर्तबान, झोलमाठ-मडकीं आणोन त्यास मजबूत बसका करुन त्यांत तेल-तूप सांठवावें.\nदारुखाना घराजवळ, घराचे वारियाखालें नसावा. सदरेपासून सुमारांत जागा पाहोन भोवतें निर्गुडी आदिकरुन झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा. त्यांत तळघर करावें. तळघरात गच्च करावा. त्यांत माच घालून त्या घरी दारुचे बस्तेमडकी ठेवावी. बाण-होके आदिकरुन मध्यघरात थेवावे. सरदी पावो न द्यावी. आठ-पंधरा दिवसांनी हवालदारांनी येऊन दारु, बान, होके आदिकरुन बाहेर काढून उष्ण देऊन मागतीं मुद्रा करुन ठेवीत जावें. दारुखान्यास नेहमीं राखण्यास लोक ठेवावे. त्यांणी रात्रंदिवस पाहरियाप्रमाणें जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्य यिऊं न द्यावें.\nकोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/", "date_download": "2019-04-20T16:33:09Z", "digest": "sha1:V2AIML2NTA44G3NRDIECCW3EO4QMF75M", "length": 18013, "nlines": 222, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nHidden Figures : एक अप्रतिम सिनेमा\nHidden Figures नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. ५०-६० च्या दशकात अमेरिकेत नासात काम करणार्‍या तीन अ‍ॅफ्रो-अमेरिकन स्त्रियांची सत्यकथा आहे. कॅथरिन जॉन्सन, मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉन.\nअत्यंत हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या या तिघींना कामाच्या ठिकाणी सतत वर्णभेदाला तोंड द्यावं लागलं; त्यांच्या पात्रतेच्या मानानं हलकी कामं करावी लागली; तरीही त्याबद्दल गळे काढत न बसता त्या ठामपणे आपली योग्यता संधी मिळेल तिथे सिद्ध करत राहिल्या.\nनासातर्फे १९६२ साली जॉन ग्लेनला अवकाशात पाठवण्यात आलं; तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरणारा पहिला अंतराळवीर ठरला. या प्रोजेक्टसाठी नासात विविध पातळीवर जी कामं सुरू होती त्यात अनेक 'मानवी कम्प्युटर्स' काम करत होते. विविध क्लिष्ट गणिती आकडेमोडी, समीकरणं सोडवणे हे त्यांचं मुख्य काम. त्यात अनेक स्त्रिया होत्या; कृष्णवर्णीय स्त्रियाही होत्या.\nकृष्णवर्णीय स्त्रियांसाठी जेवणाची वेगळी जागा, वेगळी टॉयलेट्स, त्यांनी हात लावलेल्या कॉफीपॉट्समधून इतरांनी कॉफी न घेणे इत्यादी प्रसंग, तपशील अगदी सहजगत्या पण खूप भेदकपणे दाखवले आहेत. ते पाहताना आत कुठेतरी खूप तुटतं; पण त्याच…\nआज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनचखूप नाचतेय, गातेय, आनंद साजरा करतेय...\nगेली २-३वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायलालागलीहोती; तिच्या धाकट्या जावेनंतिलातीसवयलावलीहोती. पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं.\nजावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस,\nमैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...\nती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई, हे घरी बनवलंय मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते\nती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई, माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक, मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲\nती : ताई, लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं, उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो, मस्त असतोय,तो का नाही आणत\nती : ताई, हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑\nती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई,बारहून हा डबा स्वस्त पडतो मी : काय माहित मी : काय माहित डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का डी-मार्टातून नाही आणत मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना\nती : (भुवया उडवत, डोळ्यांत चमक) ताई, कालचा पेपर वाचला का\nती : बगीतली का काय बातमी\nन्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा\nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nपाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच.\nवेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली.\nआमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की धड फोटो काढायचंही सुचलं…\nफॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर\n(महिला दिनानिमित्त २०१७ साली दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत लिहिलेला छोटासा लेख)\nकॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं...\nपुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं\nकथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय…\nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nन्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा\n‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...\nते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, हॉटेलपर्यंत टॅक…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nHidden Figures : एक अप्रतिम सिनेमा\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/07/", "date_download": "2019-04-20T16:12:49Z", "digest": "sha1:QK3VNH6W7R6BGTSADYVJQG6KAI6VVQHR", "length": 5163, "nlines": 142, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \n(दि. १६ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.)\nमागच्या बुधवारी आमच्या शाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचं चर्चासत्र होतं (त्याचत्याच विषयांवर ‘सतरा’वेळा चर्चा करायची असेल की त्याला चर्चा‘सत्र’ म्हणतात - ही त्या शब्दाची फोड अर्थातच ‘की’ची (त्याचत्याच विषयांवर ‘सतरा’वेळा चर्चा करायची असेल की त्याला चर्चा‘सत्र’ म्हणतात - ही त्या शब्दाची फोड अर्थातच ‘की’ची) विषय होता ‘परिक्षा आणि निकालांना तोंड कसं द्यावं’. त्यादिवशी शाळेचे रोजचे तास झाले नाहीत. घरी दादानं त्यावरून उगीच कावकाव केली - \"नववीला कश्याला हवं ते डॅम सेमिनार) विषय होता ‘परिक्षा आणि निकालांना तोंड कसं द्यावं’. त्यादिवशी शाळेचे रोजचे तास झाले नाहीत. घरी दादानं त्यावरून उगीच कावकाव केली - \"नववीला कश्याला हवं ते डॅम सेमिनार\" (कॉलेजला जातो म्हणून चर्चासत्र शब्द वापरायची याला लाज वाटते; ‘डॅम सेमिनार’ म्हणे\" (कॉलेजला जातो म्हणून चर्चासत्र शब्द वापरायची याला लाज वाटते; ‘डॅम सेमिनार’ म्हणे)... \"आमच्या वेळी कुठे होतं असलं काही)... \"आमच्या वेळी कुठे होतं असलं काही \"... (मग मी काय करू त्याला \"... (मग मी काय करू त्याला)... \"उगीच शाळा बुडवून तिथे फालतूपणा करत बसणार तुम्ही)... \"उगीच शाळा बुडवून तिथे फालतूपणा करत बसणार तुम्ही \" (हा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा लेक्चरच्या नावाखाली कॉलेजमध्ये काय करायला जातो ते विचारा ना याला \" (हा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा लेक्चरच्या नावाखाली कॉलेजमध्ये काय करायला जातो ते विचारा ना याला\nपण दादाचं एक मात्र बरोबर होतं - दहावीला परिक्षेची तयारीबियारी करावीच लागते पण नववीला कश्याला पण तिथे जावं तर लागलंच आम्हाल…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tamil-brahmi-script-found-in-egypt-and-oman/", "date_download": "2019-04-20T17:11:36Z", "digest": "sha1:PB63XLEHH2B4P6KFZJALBH6I6PC665RM", "length": 15107, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "प्राची��� भारताचा जागतिक प्रभाव सिद्ध करणारी : \"मातीवरची अक्षरं\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nप्राचीन भारताचा जागतिक प्रभाव सिद्ध करणारी : “मातीवरची अक्षरं”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nब्राह्मी ही भारताची पहिली वर्णानुक्रमित लिपी आहे. या लिपीच्या उत्पत्ती वरून अनेक वादविवाद झालेत. पण अधिकांश विद्वानांच्या मते ही अतिशय जुनी लिपी आहे आणि ती undeciphered इंडस लिपीशी संलग्न आहे. आपल्या क्षेत्रानुसार तिला तमिळ-ब्राह्मी, अशोकन- ब्राह्मी, उत्तरी- ब्राह्मी, दक्षिणी- ब्राह्मी आणि सिंहली- ब्राह्मी इत्यादी नावाने ओळखल्या जाते. सर्व आधुनिक लिपी या ब्राह्मी पासूनच विकसित झाल्या आहेत.\nप्राचीन काळात दोन राष्ट्रांमध्ये व्यापार व्हायचा याचे पुरावे म्हणजेच उत्खननात सापडलेली भांडी, शिलालेख, गुफेतील चित्रकला, सिक्के इत्यादी. या गोष्टींच्या माध्यमातून ती कुठल्या काळातील असू शकतात आणि कुठल्या प्रदेशाची हे आपण माहिती करू शकतो, त्यामुळे प्राचीन काळात आपल्या राष्ट्राचे संबंध कुठल्या कुठल्या विदेशी राष्ट्रांशी होते हे कळून येते. अशेच काही अवशेष अरब देशांत सापडले होते. अरबच्या इजिप्त आणि ओमान या ठिकाणी तमिळ-ब्राह्मी लिपीतील व्यक्तिगत नावाचा एक टचस्टोन सापडला होता.\nकाही वर्षांआधी इजिप्तच्या लालसागरच्या तटावर कासीर-अल-कादिम (Quseir-al-Qadim) नावाच्या एका प्राचीन बंदरावर उत्खनन करताना काही शिलालेखांसोबत तमिळ-ब्राह्मी लिपीयुक्त एक तुटलेलं भांड सापडलं. त्यावर असलेली तमिळ-ब्राह्मी लिपी ही इ.स. पूर्व पहिल्या शतकातील असल्याचं नमूद करण्यात आलं होत. त्या भांड्याच्या दोन विरुद्ध बाजूंवर ते कोरलेलं होत.\nत्या भांड्यावर “பானை ஒறி” (पन्नी ओरी) हे कोरलेलं आहे, ज्याच अर्थ दोरखंडाच्या जाळ्यात ठेवलेले भांडे असा आहे.\nलंडनच्या ब्रिटिश म्युझियम येथील मातीच्या भांडींचे अभ्यासक यांनी हे सुनिश्चित केले की, उत्खननात सापडलेले हे अपूर्ण मातीचे भांडे भारतातच बनविले गेले आहे.\nतमिळ अभिलेख विशेषज्ञ इरवत्थम महादेवन यांनी देखील तपासणी करून हे सांगितले की, त्या भांड्यावर लिहिल्या गेलेली लिपी ही तमिळ-ब्राह्मी आहे आणि ती इ.स. पूर्व पहिल्या शतकातील आहे.\nआजपासून जवजवळ ३० वर्षांआधी याच ठिकाणी उत्खनन करताना काही भा��डी मिळाली होती. इ.स. पूर्व पहिल्या शतकातील तमिळ-ब्राह्मी लिपी लिहिलेलं एक मातीचं भांड १९९५ साली बेरेनिक (Berenice) येथे देखील सापडलं होत.\nओमानच्या खोर रोरी क्षेत्रात १९०० वर्षांपूर्वी तमिळ-ब्राह्मी लिपी लिहिलेलं एक खापर सापडलं होत. त्या लिपीत “नानती किरण” लिहिलेलं आढळल. हे देखील पहिल्या शतकातील असल्याचं सांगितल्या जात. ओमानला २००६ साली इटालियन मिशन दरम्यान खोर रोरी क्षेत्रात करण्यात आलेल्या दुसऱ्या पुरातत्वीय उत्खननात हे अवशेष आढळले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये केरळ येथील मातीच्या भांड्याच्या प्रदर्शनीत हा हे खापर ठेवण्यात आले होते. तेव्हा ही तमिळ-ब्राह्मी लिपी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. हे भांड्याच खापर सुमरूम शहरात सापडले होते. त्यासोबतच आणखी काही मातीची भंडी आणि काही जनावरांचे अवशेष देखील आढळले होते.\n“नानती किरण” हे दोन वेगवेगळे शब्द किंवा एक संपूर्ण नाव देखील असू शकत, याचा शेवटचा शब्द किरण हा आपण स्पष्टपणे वाचू शकतो. तामिळ येथे आधीपासूनच किरण हे एक लोकप्रिय नाव राहिलेलं आहे. चांगकम कॉपर्सचे असे अनेक कवी होते, ज्यांच नाव किरण होत. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते हा तुकडा एका महत्वाच्या व्यापारी व्यक्तीचं वैयक्तिक नाव असू शकत ज्याचा व्यापारी समुदायात खूप आदर असेल.\nयावरून हे दिसून येते इ.स. पूर्व काळापासून भारताचे अरबशी व्यावहारिक संबंध होते. याप्रमाणेच तमिळ-ब्राह्मी लिपीचे अवशेष जगातील आणखी काही देशांतही आढळून आली. जसे की, चीन, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मोदींच्या मुद्रा योजनेमुळे निर्माण झाल्यात साडे पाच कोटी नोकऱ्या\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये… →\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nलक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत\nमुंबईच्या जनतेला हक्काचा आवाज मिळाला आहे “हा” उपक्रम मुंबईच्या समस्या सोडवू शकेल\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nबहुतेक पुरुषांचं सेक्सलाइफ उध्वस्त होण्यास फक्त ही एक गोष्ट कारणीभूत ठरत असते…\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nगुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण\nभारतातील या ८ ठिकाणी अजूनही मुलींना जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nसापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती \nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nअणुबॉम्ब नं वापरता भारत आणि चीन दोघं मिळून, अमेरिकाला युद्धात हरवू शकतील का\nभारताने चीन सारखं “एक मूल” धोरण राबवावं असं वाटतं\nभारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते\nब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट\nसुला विनयार्डसच्या निर्यातीत वाढ, यादीत पोलंडचा समावेश\n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nरजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1323389/", "date_download": "2019-04-20T16:48:22Z", "digest": "sha1:ASOHJY7HTQ6JOPZS4Z46ESOYIUXGFHKH", "length": 2803, "nlines": 64, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Adroit events डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nआग्रा मधील Adroit events डिजायनर\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फर्निचर, डोली\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 9)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-players-pride-by-pcmc-83506/", "date_download": "2019-04-20T17:04:24Z", "digest": "sha1:RHS6CENNI6H5OQBILFVZVA5RP4BFMHVS", "length": 6089, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव\nPimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव\nएमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.\nस्थायी समिती सभागृहात झालेल्या सत्कार सोहळ्याला नगरसेवक विलास मडिगेरी, विकास डोळस, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, मोरेश्वर भोंडवे, अमित गावडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर, अर्चना बारणे, यशोदा बोईनवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील उपस्थित होते.\nमंगोलिया येथे झालेल्या आशियाई क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अक्षया शेडगे हिने सुवर्णपद पटकाविले आहे. त्यानिमित्त महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.\nआयुक्त श्रावण हर्डीकरपिंपरी-चिचवड महापालिकामहापौर राहुल जाधवस्थायी समिती\nChakan : कुरळीत पीएमपीएमएल बस फोडली; दोघांना अटक\nTalegaon : फास्ट पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.everfineplastics.com/mr/golden-plastic-cutlery.html", "date_download": "2019-04-20T16:29:22Z", "digest": "sha1:KFK6YGIAIL5ON3V4IDXDE4TRTSA42WXY", "length": 5295, "nlines": 202, "source_domain": "www.everfineplastics.com", "title": "गोल्डन प्लॅस्टिक कटलरी - चीन निँगबॉ Everfine प्लॅस्टीक", "raw_content": "\nकप, कंटेनर, ताटे, बोल्स\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nकप, कंटेनर, ताटे, बोल्स\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nCompostable वजन दही चमच्याने\nप्लॅस्टिक रंग spoons बदलणे\n7.5 इंच प्लॅस्टिक SIP Stirrers\nप्लास्टिक कप क्रिस्टल लाडका 24oz साफ करा\nडिस्पोजेबल घुमट लाडका lids, 12 औंस फिट करते. - 24 औंस ....\nगोल्डन प्लॅस्टिक कटलरी - काटा, चाकू, चमच्याने\nकिंमती: विनंती यावर सल्ला होईल\nकिमान ऑर्डर प्रमाण: 100,000pcs\nपुरवठा योग्यता: दरमहा 50X40'HQ\nलोड करीत आहे पोर्ट ऑफ निँगबॉ, शांघाय\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने, डी / पी, एल / सी, ओ / एक\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nगोल्डन प्लॅस्टिक कटलरी - काटा, चाकू, चमच्याने\nमागील: PS कटलरी इ.स. 655\nपुढे: पेपर आइस्क्रीम कप\nप्रीमियम गुणवत्ता PS कटलरी\nप्लॅस्टिक रंग spoons बदलणे\nलॅटेक्स पावडर मोफत हातमोजे\nप्लॅस्टिक रंग spoons बदलणे\nप्लॅस्टिक 6.5-इंच, 9-इंच गावी\nव्हिनाइल पावडर मोफत हातमोजे\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nआम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/savarkar-and-hedgewar-were-not-ideologically-different/", "date_download": "2019-04-20T16:48:25Z", "digest": "sha1:JTILDRYEDACSIPC6OIMOO45VYSNM2FKE", "length": 24698, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले\nलेखक सावरकर आणि संघ-इतिहासाचे अभ्यासक आहेत.\n“संघ परिवार: एक मायाजाल” (लोकरंग ११ नोव्हेंबर) या लेखात दिलीप देवधर यांनी स्वा. सावरकरांची ‘हिंदू’ संकल्पना हेडगेवारांनी मनोमन नाकारली; हेडगेवार-गोळवलकर-देवरस यांनी संघाला आणि सावरकरांच्या हिंदुमहासभेला सदैव दूर ठेवले अशी विधाने केली आहेत. ही विधाने निराधार असल्यामुळेच बहुधा देवधर त्यांना कोणताही संदर्भ देत नाहीत.\nनारायण हरी पालकर यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले डॉ. हेडगेवार यांचे चरित्�� (प्रथम प्रकाशन १९६१) अधिकृत समजले जाते. त्याला गोळवलकरांची प्रस्तावना आहे, किंबहुना ते चरित्र ‘समाजासमोर आणण्याचे सुईणीचे काम’ (हे गोळवलकरांचे शब्द) गोळवलकरांनीच केले. त्या चरित्राचे सावरकरांनी कौतुक केले होते.\nसावरकर लिखित ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे हस्तलिखित रत्नागिरी कारागृहातून नागपूरच्या विश्वनाथ केळकर विधिज्ञ ह्यांच्याकडे आले आणि त्यांनीच ते प्रसिद्ध केले. केळकर सावरकरांचे नातलग, ‘अभिनव भारत’ चे सदस्य आणि हेडगेवारांचे जिवलग मित्र होते. सावरकरांचे हस्तलिखित प्रथम वाचणाऱ्यांमध्ये हेडगेवार होते असे पालकर लिहितात.\n“आपल्या (हेडगेवारांच्या) मनातील , हिंदुत्वाच्या आणि हिंदू राष्ट्रीयत्वाच्या कल्पना आणि त्या ग्रंथातील तर्कशुद्ध, रेखीव व ठाम हिंदुत्वाचे प्रतिपादन यांतील साधर्म्य डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढविणारेच ठरले… डॉक्टरांना तो ग्रंथ अतिशय आवडला व त्यांनी त्या काळात व त्यानंतरही त्या पुस्तकाचा सर्वत्र प्रसार सुरू केला”\nअसे पालकर लिहितात (२०१४ आवृत्ती, पृ. १४८).\n“सावरकरांच्या ग्रंथातील ‘हिंदू’ कल्पना ‘रिलीजस’ शैलीने मांडली गेली, डॉ.हेडगेवारांनी ‘हिंदू’ कल्पना सभ्यतेची होती” हे देवधरांचे विधान अर्थहीन आहे. ‘हिंदुत्व’ ग्रंथाच्या प्रारंभीच सावरकर ‘हिंदुत्व हिंदुधर्माहून निराळे आहे’ हे सूत्र विस्ताराने मांडतात. त्यामुळे देवधरांनी सावरकरांचा ग्रंथ काळजीपूर्वक वाचला आहे की नाही अशी शंका येणे भाग आहे.\nहेडगेवारांनी ‘हिंदू’ शब्दाची कुठेही विस्तृत तात्त्विक चर्चा केलेली नाही, त्यांच्या भाषणांतून ती त्रोटकपणे प्रकट होताना दिसते. नागपुरकर राहिलेल्या देवधरांना ‘सभ्यता’ हा शब्द त्याच्या ‘संस्कृती’ या हिंदी अर्थाने वापरायचा आहे असे वाटते. मराठीत ‘सभ्यता’ हा शब्द ‘भद्रता’ या अर्थी वापरला जातो.\nहेडगेवार संपादित ‘स्वातंत्र्य’ दैनिकाच्या एकमेव उपलब्ध अंकाच्या मुखपृष्ठावर ‘एकोज फ्रॉम अंदमान्स’ आणि शेवटच्या पृष्ठावर ‘हिंदुत्व’ पुस्तकांची प्रकटने आढळतात असेही पालकर लिहितात (पृ. १५०).\nसंघस्थापनेपूर्वी हेडगेवारांनी रत्नागिरीत स्थलबद्ध असलेल्या सावरकरांची भेट घेतली होती. दोन दिवस चाललेल्या या भेटीत हेडगेवारांनी संकल्पित संघटनेची कल्पना दिली व सावरकरांचा त्यावरील अभिप्रायही समजून घेतला असे पा���कर लिहितात (पृ. १५९).\nसंघस्थापनेनंतर हेडगेवार पुनः सावरकर-भेटीला जेव्हा रत्नागिरीला आले तेव्हा डॉ. म.ग. शिंदे यांच्या घरी उतरले होते. तिथे झालेल्या सावरकर-हेडगेवार भेटीची आठवण शिंदे यांचे चिरंजीव वि.म. शिंदे यांनी लिहून ठेवली आहे (आठवणींची बकुळ फुले, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृ. ५१).\nही चळवळ नागपूर प्रांतापुरती मर्यादित न ठेवता देशभर त्याची व्याप्ती वाढवा, तरच त्याचा उपयोग होईल असा अभिप्राय सावरकरांनी हेडगेवारांना दिला होता. सावरकर रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे प्रतिनिधी या नात्याने हेडगेवारांनी डॉ. शिंदे यांना नागपूरला बोलावून संघस्वयंसेवकांकडून त्यांना मानवंदना देववली होती.\nसावरकरांनी स्थापित केलेल्या पतितपावन मंदिरातच रत्नागिरीतील पहिल्या संघ – शाखेची स्थापना झाली होती.\nरत्नागिरीतून सावरकर बंधमुक्त झाल्यावर त्यांचे व हेडगेवारांचे संघवाढीसाठी एकत्रित दौरे होणे, सावरकरांनी संघ-शाखांना, शिबिरांना आणि प्रशिक्षण वर्गांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे नित्याचेच झाले. महाराष्ट्रातील पहिल्या पिढीचे जवळजवळ सर्व प्रमुख संघ- पदाधिकारी हे मुळात सावरकरांचे अनुयायी होते ही वस्तुस्थिती आहे.\nदि. ११ नोव्हेंबर १९२३ ला नागपूर हिंदुसभेची स्थापना झाली तेव्हा हेडगेवार तिचे पहिले कार्यवाह आणि प्रचारक मंडळ सदस्य झाले. हेडगेवार अखेरपर्यंत नागपूर हिंदुसभेचे उपाध्यक्ष होते. हेडगेवार-गोळवलकर दोघेही सावरकरांना अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा साष्टांग दंडवत घालत.\nअनेक हिंदूसभा नेत्यांना संघाने हिंदुसभेचे स्वयंसेवक दल म्हणून काम करावे असे वाटत असे. अशा नेत्यांमध्ये सावरकर-बंधू नव्हते हे नमूद केले पाहिजे. संघाची पाठराखण करण्यात बाबाराव सावरकर सर्वांच्यापुढे असत.\nहेडगेवारांच्या निधनानंतर सावरकरांनी गोळवलकरांना दि. १३ जुलै १९४० ला सांत्वनपर पत्र लिहिले. त्यात संघाच्या बाबतीत हेडगेवारांचा शब्द अंतिम असे, त्यांच्या विवेकबुद्धीवर आपल्याला पूर्ण विश्वास होता असे सावरकर लिहितात.\nसैनिकीकरणाबाबत सावरकरांच्या भूमिकेचे गोळवलकरांना आकलन झाले नाही हे मान्य केले पाहिजे. पुढे जनसंघ स्थापनेमुळे संघ-हिंदुसभा यांच्यात दुरावा वाढला हेही मान्य. पण सावरकर-गोळवलकरांच्या हिंदुत्व-विचारात कुठे भेद दिसत नाही.\n���ावरकरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दि. १५ मे १९६३ ला मुंबईत दिलेल्या भाषणात गोळवलकर म्हणाले,\n“सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या महान ग्रंथात विशुद्ध राष्ट्रवादाची तत्त्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने विशद केलेली मला आढळली. माझ्या दृष्टीने तो एक पाठ्यग्रंथ आहे, शास्त्रग्रंथ आहे”\n(स्वातंत्र्यवीर सावरकर, धनंजय कीर, मराठी अनुवाद, पृ. ५६१-५६२).\nसावरकर जन्मशताब्दी वर्षात सुधीर फडके यांचे १९८३ साली जबलपुरला संघ-स्वयंसेवकांसमोर बौद्धिक झाले. ‘सावरकर संघाचे कुलदैवत आहे’ हे त्यांचे वाक्य काही संघ-स्वयंसेवकांना खटकले. तेव्हा बाळासाहेब देवरसांनी ‘सुधीर काहीच चूक बोललेला नाही’ असा निर्वाळा दिला (मी पाहिलेले बाळासाहेब, दीपक मुंजे, सांस्कृतिक वार्तापत्र, २०१५, पृ. २७७).\nडॉ. हेडगेवार हे हिंदुसभेचे शेवटपर्यंत पदाधिकारी होते. पण एकेकाळी गोळवलकर हिंदुसभेत सक्रिय होते हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. कलकत्ता येथे १९३९ साली सावरकरांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. हिंदुमहासभेचे अधिवेशन झाले. त्यावेळी झालेल्या कार्यवाहपदाच्या निवडणुकीला गोळवलकर उभे राहिले. बाबाराव सावरकरांचा पाठिंबा असूनही ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर ते हिंदुसभेत कधीही आले नाहीत (स्वा. वीर सावरकर चरित्र, हिंदुमहासभा पर्व -१, बाळाराव सावरकर, १९७५, पृ. २९९).\nसावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष असलेल्या बहुतेक सर्व अधिवेशनांमध्ये संघ-स्वयंसेवक गणवेषात व्यवस्थेमध्ये अथवा मिरवणुकीत सहभागी होत असत. किंबहुना १९४९ साली कलकत्त्यात झालेल्या आणि सावरकर अध्यक्ष नसलेल्या अ.भा. हिंदुमहासभेच्या अधिवेशनाची व्यवस्था एकनाथजी रानडे ह्यांनी सांभाळली होती.\nगांधीहत्येनंतर हिंदुमहासभा क्षीण झाली आणि पुढे जनसंघाची स्थापना झाली. त्यामुळे संघ-हिंदुसभा संबंध एका अर्थी राहिले नाहीत. काही ज्येष्ठ संघ-स्वयंसेवकांचे सांगणे अमान्य करून देवरस विक्रम सावरकरांच्या नागपुर येथील षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते.\nहेडगेवार-गोळवलकर-देवरस यांचा विचार सावरकर-विचारापेक्षा भिन्न होता याला कोणताही पुरावा नाही. याउलट तिघांवर सावरकर-विचाराचा प्रभाव होता याला भरपूर पुरावा आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत अस���लच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← “अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ – तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया\n“स्त्रीची छाती कशी तपासावी बरे” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध\nगांधी हत्येबाबत एका विशेष निकालात कोर्ट जे म्हणालं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही…\nराहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल\nOne thought on “स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले”\nदिलीप देवधर यांचा लेख कोणतीही प्रतिक्रिया न देण्यासारखा आहे.हा लेख अत्यंत उथळ आहे.त्याला कसलीही वैचारिक पातळी नाही.\nरोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा\nचलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा करत नेण्यामागे एक जबरदस्त कारण आहे\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही \nविजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nराहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nइतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” – कशासाठी\nनेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे\n“मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nअनेक आरोग्याच्या समस्यांवर सर्वात सोपा उपाय : फ्रीजऐवजी माठात ठेवलेले पाणी प्या\nनवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते\nजमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं \nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\n फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल\nह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी…पण का कारण ऐकून तुम्हाला हसू येईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T16:10:49Z", "digest": "sha1:ILNHCNTUXD6SZMOH4SPSIGARIANAWIMH", "length": 14542, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन मार्गांवर \"सिंक्रोनायझेशन' चाचणी - Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन मार्गांवर “सिंक्रोनायझेशन’ चाचणी\nमनपा ते ब्रेमन चौक आणि स्वारगेट ते हडपसर मार्गांची निवड\n20 मार्गांवर प्रस्तावित; प्रशासनाची माहिती\nपुणे – शहरातील प्रस्तावित 20 मार्गांपैकी सुरुवातीला 2 मार्गांवर प्रायोगित तत्त्वावर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मनपा ते ब्रेमेन चौक आणि स्वारगेट ते हडपसर हे मार्ग निवडण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत चाचणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.\nवाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या 20 मार्गांचा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवरील चौकांची संख्या, होणारी कोंडी, लागणाऱ्या वेळेचा प्राथमिक अभ्यास करून या मार्गांवरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याचे सूचवण्यात आले आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून तसा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला देण्यात आला होता. यावर स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनाकडून काम सुरू असून सुरवातीला दोन मार्गांवर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. चाचणीदरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून यानंतर उर्वरीत मार्गांवर सिंक्रोनायझेशन कार्यान्वित केले जाणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंक्रोनायझेशनसाठी मार्गांवर लागणारा टायमिंग वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या दोन मार्गांवर नव्याने टायमिंग सेट करावा लागणार आहे. हे काम “न्युक्‍लिऑनिक्‍स ट्रॅफिक सोल्यूशन’ या एजन्सिला देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे.\nवाहतूक पोलिसांकडून सकाळी तसेच गर्दीवेळी पीक अवर्समध्ये शहरातील रस्त्यांवर प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक करून विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली. तसेच, सुट्टीच्या दिवसांचीही नोंद घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या वेळेची नोंद स्मार्ट सिटीकडे देण्यात आली आहे.\n….काय आहे सिग्नल सिंक्रोनायझेशन\nप्रवासादरम्यान वेळेची बचत होऊन वेगाने वाहतूक होणे हा सिंक्रोनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यातील चौकात पोहोचताक्षणी ग्रीन सिग्नल लागतो. यामुळे वाहनचालकांना कुठेही थांबावे लागत नसून वाहतुकीचा वेग वाढून सुरळीत वाहतूक होते. दरम्यान, शहरात “एटीएमएस’ (अॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मात्र, याला जास्त कालावधी लागणार असून सध्या मॅन्युअली टाईमींग सेट करून सिंक्रोनायझेशनचे काम तातडीने करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकात्रज येथे कार १५० फुट दरीत कोसळली\nरत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…\nमावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार\nपुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली\nपुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा\nपुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण\nपुणे जिल्ह्यात पाण्यापाठोपाठ चारा टंचाई\nकिल्ल्यांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ दर्जा लवकरच\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/jawaharlal-nehru-responsible-for-current-state-of-farmers/", "date_download": "2019-04-20T16:48:16Z", "digest": "sha1:VHXUIO33MT4UJBKC674CJZP4AJS3ULDG", "length": 31117, "nlines": 151, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली \"जीवघेणी न्यायबंदी\" कारणीभूत...\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : मकरंद डोईजड\nलेखक स्वतः अत्यल्प भु धारक शेतकरी असून, “किसान पुत्र आंदोलन” च्या न्यायालयीन आघाडीचे संयोजक आहेत.\nशेती परवडत नसल्याने यापूर्वी देशात आणि राज्यात लाखों शेतकरी बांधवानी आत्महत्या केल्या आहेत. आजही आत्महत्या होतच आहेत. त्या थांबलेल्या नाहीत. याच मुळे किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब जी यांनी लिहिलेले शेतकरी विरोधी कायदे का रद्द करावेत हे पुस्तक वाचायचे मी ठरवले आणि ते पुस्तक मागवून वाचले.\nत्यानंतर भारताचे संविधान, संविधान बनत असतानाची संविधान सभेतील चर्चा, पहिल्या घटना बदला वेळची चर्चा, आणि १९५१ पासून ते २००७ पर्यंतच्या सर्वोच्च न्यायालयातील या संदर्भातील खटल्यांचा अभ्यास केला.\nया अभ्यासातून १८ जून, १९५१ रोजी, पहिला घटना बदल करत जमीनदारी नष्ट करण्यासाठी च्या नावाखाली हंगामी सरकारने मनमानी करून संविधानात घुसडलेला क्रूर आणि कपटी अनुच्छेद 31B आणि अनुसूची (परिशिष्ट) 9 समोर आली.\nजमीनदार म्हणजे जमिनीचे मालक नव्हते. ते शेतसारा गोळा करणारे सरकारचे दलाल होते. जमीनदारी नष्ट करण्यासाठी घटनेत बदल करायची गरज नव्हती. बिहार जमीनदारी निर्मूलन कायद्यात सुधारणा केली असती तरी तेथील जमीनदारीचे उच्चाटन होऊ शकत होते.\nदेश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील बऱ्याच राज्यांनी जमीनदारी निर्मूलन कायदे बनवून ते लागू ही केले होते.\n१९५० साली घटना लागू झाल्यानंतर बिहार, उत्तरप्रदेश आ��ि मध्यप्रदेश मधले जमीनदार, जमीनदारी निर्मूलन कायद्याच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले. उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात राजा सुर्यपाल सिंग आणि मध्यप्रदेश उच्च न्यायालयात विश्वेश्वर राव हे जमीनदार खटले हरले, तर बिहार मधल्या जमीनदारी निर्मूलन कायद्यात त्रुटी राहिल्याने बिहार उच्च न्यायालयाने दरभंगा चे महाराज कामेश्वर सिंग यांच्या (जमीनदार) बाजूने निकाल दिला.\nराज्यातील उच्च न्यायालयात खटला हरल्याने उत्तर प्रदेश मधील जमीनदार राजा सुर्यपाल सिंग आणि मध्यप्रदेश मधील जमीनदार विश्वेश्वर राव सर्वोच्च न्यायालयात आले, आणि बिहार राज्य सरकार देखील उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात आले.\nसर्वोच्च न्यायालयात खटला चालु असताना हंगामी पंतप्रधान नेहरू यांची प्रचंड चिडचिड आणि चलबिचल सुरू होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास न ठेवता, थेट घटनेत बदल करायचा असे स्वतःच ठरवले. व जमीनदारांना न्यायालयात न्याय मिळण्यापासून कसे रोखता येईल यावर खल चालू केला.\nदरम्यान मद्रास प्रांताचे Advocate General वी के तिरुवेंकटचारी यांनी हंगामी केंद्र सरकारला पत्र लिहून घटनेत एक नवा अनुच्छेद 31B आणि नवीन अनुसूची 9 घालावी, आणि त्या नवव्या अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या कायद्यांना, नियमांना, तरतुदीना कोणत्याच न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने करा असे सुचवले.\nनेहरूंना ही सूचना आवडली, त्यांनी मागचा पुढचा विचार न करता घटनेत अनुच्छेद 31B आणि अनुसूची 9 घुसडण्याचा पक्का निर्धार केला.\nअशा रीतीने अनुच्छेद 31B व अनुसूची 9 चा जन्म झाला.\nअनुच्छेद 31B मध्ये काय तरतूद केली गेली आहे\nसोप्या भाषेत सांगायचे झाल्यास –\nसर्व मूलभूत हक्कांचे हनन करणारे कायदे, नियम, तरतुदी सरकारला करता येतील आणि असे कायदे घटनेच्या अनुसूची (परिशिष्ट) 9 मध्ये समाविष्ट केल्यास, त्या कायद्यांना कोणत्याच न्यायालयात आव्हान देता येणार नाही.\nजरी असे कायदे, नियम, तरतुदी न्यायालयाने अगोदरच विसंगत ठरवले असले तरी ते कायदे नंतर अनुसूची (परिशिष्ट) 9 मध्ये समाविष्ट केल्यास त्यांना कोणत्याच न्यायालयात आव्हान देता येणार नाही. तसेच हे कायदे पूर्वलक्षी प्रभावाने लागू आहेत असेच समजले जाईल.\nया पहिल्या घटना बदला वेळी तत्कालीन ह��गामी सरकारच्या, हंगामी पंतप्रधानांनी हंगामी लोकसभेत, हे परिशिष्ट 9 आणि अनुच्छेद 31B, त्या वेळच्या फक्त जमीनदारी नष्ट करण्याच्या १३ च कायद्यापुरते मर्यादित आहे असे स्पष्ट पणे सांगितले होते.\nहे पहिल्या घटना बदलाचे विधेयक हंगामी पंतप्रधान यांनी स्वतः हंगामी लोकसभेत सादर केले होते. त्या वेळी हंगामी सरकार मध्ये कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर देखील होते. त्यांनी हे विधेयक खरं तर सादर करणे गरजेचे होते.\nपण हंगामी सरकार मधील कायदे मंत्र्यांनी ते का सादर केले नसावे बरे याचे उत्तर खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य सभेत १५ सप्टेंबर १९५४ आणि १९ मार्च, १९५५ रोजीच्या च्या केलेल्या भाषणातुन दिसुन येते.\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच अनुच्छेद 31 बाबत ची जबाबदारी माझी किंवा मसुदा समितीची नाही असे निक्षून सांगितले आहे. अनुच्छेद 31 ची जबाबदारी संपूर्णपणे काँग्रेस ची असून अनुच्छेद 31 बाबत काँग्रेस मधील नेत्यां मध्येच वेग वेगळे तीन (नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद पंत) मतप्रवाह होते असे ही स्पष्ट केले आहे. तसेच –\nघटनेत घातलेले अनुच्छेद 31B व अनुसूची 9 म्हणजे घटनेतील घाणेरडी विसंगती आहे असे शेवटी नमूद करून ती विसंगती वाढवू नये असे ही स्पष्टपणे सांगितले आहे.\nजगाच्या पाटीवर कोणत्याच देशात अनुच्छेद 31B सारखी क्रूर, कपटी, भयानक आणि राक्षसी तरतूद नाही. हा 31B अनुच्छेद संविधानातील अनुच्छेद 13(2), 14, 19(a), 21, 32, 60 आणि तिसरी अनुसूची मधील घटनात्मक शपथांचे चे सरळ सरळ उल्लंघन करत आहे.\n13(2): नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे कायदे राज्य किंवा केंद्र सरकारला करता येणार नाहीत.\n14. कायद्या समोर सर्व समान असतील.\n21.जीव आणि व्यक्ती स्वातंत्र्य\n32: राज्याने अथवा केंद सरकारने नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे कायदे केले तर, त्या कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल, व असे नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे कायदे सर्वोच्च न्यायालय रद्द करेल.\n60: राष्ट्रपतींची शपथ-कायद्या द्वारे स्थापित झालेल्या संविधाना चे मी जतन, रक्षण आणि संरक्षण करीन.\n३ री अनुसूची: शपथांचे नमुने: मंत्री आणि खासदार:\nकायद्या द्वारे स्थापित झालेल्या संविधाना बद्दल मी खरी निष्ठा आणि श्रद्धा बाळगेन.\nअशा प्रकारे वरील सर्व घटनेतील मूळ तरतुदीना अनुच्छेद 31B द्वारे हरताळ फासला गेला.\nयाच राक्षसी 31B तरतुदी मुळे पुढे सामान्य शेतकऱ्यांच्या ही न्यायालयात न्याय मागण्याचा मूलभूत अधिकारा वर गदा आली.\nफक्त जमीनदारीच नष्ट करण्यासाठी म्हणून फक्त १३ कायद्याकरिताच बनवण्यात आलेल्या परिशिष्ट 9 मध्ये १९९५ अखेर जमीनदारीशी कोणताही संबंध नसणारे सुमारे २५० शेतकरी विरोधी कायदे काँग्रेसने कोणत्या न्यायाने टाकले घटनेतील घाणेरडी विसंगती प्रचंड प्रमाणात का वाढवली घटनेतील घाणेरडी विसंगती प्रचंड प्रमाणात का वाढवली शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण का राबवले\nशेतकऱ्यांचे सर्व मूलभूत अधिकार का हिरावून घेतले\nआवश्यक वस्तू कायदा, कमाल शेत जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे सामान्य शेतकऱ्यांना जीवघेणे ठरले. या कायद्यांचा आणि जमीनदारी नष्ट करण्याचा संबंध काय जमीनदारी च्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची लूट का करण्यात आली जमीनदारी च्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची लूट का करण्यात आली याचे उत्तर काँग्रेस चे गुलाम देतील काय\nहा काँग्रेस चा आणि तत्कालीन हंगामी सरकारचा ढोंगीपणा नव्हे काय\nपरिशिष्ट 9 मधील कायद्या विरोधात कोणत्याच न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद अनुच्छेद 31B मध्ये केली आहे. हे सरळ सरळ अनुच्छेद 32 चे उल्लंघन आहे. हे आपण पाहिलेच. तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी देखील आपण घेतलेल्या शपथेचे (अनुच्छेद 60: कायद्या द्वारे स्थापित झालेल्या संविधाना चे मी जतन, रक्षण आणि संरक्षण करेन.) उदाहरण देत, या घटना विरोधी, मूळ घटनेशी विसंगत, घटना बदलास कडाडून विरोध केला होता.\n“ही घटना दुरुस्ती, प्रश्न सोडवण्या पेक्षा, खूप प्रश्न निर्माण करणारी आहे, तसेच घटने मध्ये त्रुटी नसून बिहार जमीनदारी निर्मूलन कायद्यात त्रुटी आहे ती त्रुटी दूर करावी”\n– असे डॉ राजेंद्र प्रसाद यांनी लेखी कळवले होते. कारण याच दरम्यान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधील जमीनदार खटले हरले होते. परंतु हंगामी पंतप्रधान कोणाचेच ऐकत नव्हते. ज्यांचा हंगामी पंतप्रधानावर थोडा फार वचक होता ते महात्मा गांधी जी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे या पूर्वी च निधन झाले होते.\nअशा रितीने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर, देशातील पहिली सार्वजनिक निवडणुक (१९५२) होण्याआधीच, हंगामी पंतप्रधान भारतीय लोकशाही चे अनभिषिक्त सम्राट बनले होते.\nहंगामी लोकसभेतील सदस्य जी.दुर्गाबाई, एच एन कुंझरू, श्यामाप्रसाद मुखर्जी, हुकूम सिंग, के टी शहा, नझीरुद्दीन अहमद यांनी या घटना बदलास विरोध केला होता.\nएवढेच काय तर हंगामी लोकसभेचे अध्यक्ष जी वी मालवणकर यांनी देखील पहिल्या घटना दुरुस्ती वर आक्षेप घेतला होता. नागरिकांच्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील सर्व मूलभुत हक्क हिरावून घेणारी ही घटना दुरुस्ती आहे असा लेखी पत्रा द्वारे त्यांनी नेहरूं कडे आक्षेप नोंदवला होता.\nया सर्वांच्या विरोधाला ही न जुमानता संविधानात 31B घुसडून हंगामी पंतप्रधानांनी संविधानाचा जीव असणाऱ्या अनुच्छेद 32 चा निर्घृण खुनच केला.\n“संविधानातील अनुच्छेद 32 म्हणजे संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च संविधान सभेत म्हटले आहे.\nम्हणूनच अत्यंत खेदाने विचारावे लागते :\nहंगामी पंत प्रधानांनी असे मृतप्राय करून ठेवलेले संविधान, देशातील शेतकऱ्यांना कसे काय जिवंत ठेवू शकेल\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात घुसडलेला अन्यायी क्रूर आणि कपटी अनुच्छेद 31B रद्द करून घ्यावाच लागेल, कारण अनुसूची(परिशिष्ट) 9 चा जीव अनुच्छेद 31B मध्ये आहे.\nहेच ओळखून आम्ही सर्वोच्च न्यायालयात घटनेत घुसडलेली घाणेरडी विसंगती म्हणजेच अनुच्छेद 31B रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. (याचिका डायरी क्रमांक:१०६६८/२०१८)\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← शेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय\nकाशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…\nबाबासाहेबां इतकेच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे\n“दलित” म्हणून हिणावलेला, ब्रिटिशांना “चॅलेंज” करणारा हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार\nशेतकरी बंड: नादान शासन आणि बेभान कृषीजन\nरामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…\nबिडी में तंबाकू है, कॉंग्रेस वाला डाकू है : भारतीय निवडणुकांतील काही मजेशीर नारे\nअमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\nज्यू हत्याकांडाचा गुन्हेगार अडोल्फ आईशमनच्या खटल्यावर प्रकाश टाकणारा जर्मन चित्रपट : हॅना आरेण्ट \nएक अभिमानास्पद गोष्ट- अमेरिकेतील एका पर्वताला दिलंय भारतीय शास्त्रज्ञाचं नाव\n१२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app\nवडिलांनी मुलींसाठी बांधलेल्या या अफलातून “फिरत्या घराची” उपयुक्तता थक्क करणारी आहे\nसेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच\nCitrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\n३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंबित करणारं आहे.\n“चोली के पीछे क्या है” चा वाद ते शहरी माओवाद : न्यायमूर्ती “असेच” का वागतात – समजून घ्या\nप्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे\nसरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…\nWWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)\n‘ह्या’ व्यक्तीने चक्क दोन वेळा आयफेल टॉवर विकले होते\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’\nकार्यक्रमांना देण्यात येणाऱ्या टीआरपी रेटिंग बद्दल तुम्हाला माहित नसलेली ‘माहिती’\nपुरुषांनो, ही व्हिडीयो सिरीज बघाच \nभारत सरकारने केरळसाठी UAE ने देऊ केलेली 700 कोटींची मदत नाकारण्यामागचं खरं कारण “हे” आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tourist-places-in-india-which-are-on-the-way-of-extinction/", "date_download": "2019-04-20T16:27:29Z", "digest": "sha1:JDI5BN4PUFWS5ES27J4LSJ7ANOUEATYE", "length": 18016, "nlines": 132, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची आजची अवस्था प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आणेल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची आजची अवस्था प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आणेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसुट्ट्यांच्या दिवसात कुठेतरी दूर फिरायला जाणे, निसर्गाचे वेगवेगळे पैलू पाहणे सर्वांनाच आवडते. त्यामुळे आता पर्यटनाकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे.\nपण कधी कधी असेदेखील होते की आपण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतो आणि तो काही कारणांमुळे रद्द करावा लागतो.\nपण जर ह्यावेळी तुम्ही तुमचा प्लॅन रद्द केला असेल तर कदाचित ती पर्यटन स्थळे तुम्हाला नंतर बघायला मिळणार नाहीत.\nभारतात काही अशी पर्यटन स्थळे आहेत जी कदाचित पुढल्या वर्षीपर्यंत नामशेष होऊन जातील आणि ह्यानंतर आपण त्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकणार नाही…\n१. राखीगढी, हरयाणा :\nराखीगढी हे ठिकाण हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. तसे इथे पर्यटनस्थळ म्हणून कुठलेही नैसर्गिक सौंदर्य नाही.\nपण ज्या लोकांना इतिहासात स्वारस्य आहे त्यांच्यासाठी हे गाव एक महत्वपूर्ण ठिकाण आहे. हे गाव जगातील सर्वात जुनी संस्कृती, सिंधु संस्कृतीच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते.\nखराब व्यवस्थापन, अतिक्रमण, दरोडा आणि दुर्लक्षिततेमुळे आज हे ऐतिहासिक ठिकाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.\nआता ह्या ठिकाणाची गणना आशियातील १० धोक्यात असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये केली जाते.\n२. सुंदरबन, पश्चिम बंगाल :\nसुंदरबन हे त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय सुंदर आहे. ह्याची सुंदरता शब्दात सांगण्या पलीकडची आहे, ती तुम्ही स्वतः बघून येथील नैसर्गिक सुंदरतेचे साक्षी होऊ शकता.\nहे ठिकाण रॉयल बेंगाल टायगर ह्यांचे घर आहे. तसेच येथे अनेक असे जीव-जंतू आढळतात जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.\nलवकरच ह्या जिवांच हे सुंदर घर ओसाड होणार आहे, आणि ह्याचं कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग, पूर आहे.\n३. लक्षद्वीप कोरल रीफ :\nलक्षद्वीप बेट हे भारतातील सर्वात भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.\nयेथील समुद्री जीवन हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथील समुद्रात आढळणारे रॉक हे कदाचितच आणखी कुठे बघायला मिळत असेल.\nपण येथील हे सौंदर्य देखील आता काहीच काळासाठी आहे, कारण तेथील वाढणारे प्रदूषण, खाणकाम, ग्लोबल वार्मिंग ह्यामुळे समुद्राचा स्तर वाढला आहे.\nलवकरच हे ठिकाण देखील नामशेष होण्याची शक्यता आहे.\n४. जैसलमेर किला, राजस्थान :\nजैसलमेर येथील किल्ले हे तर जगप्रसिद्ध आहेत. हजारो वर्षांचा इतिहास येथील किल्ल्यांच्या प्रत्येक भिंतीवरून दिसून येतो.\nएवढ्या वर्षांत कित्येक नैसर्गिक आपत्ती, कित्येक लढाया बघितल्या ह्या किल्ल्यांनी. तरी देखील त्यांची एक वीटही सरकली नाही. साम्राज्ये बनत गेली, राजा होत गेले पण सर्वांची ग्वाही देणारे हे किल्ले आजही त्याच सन्मानाने उभे आहेत.\nपण आधुनिकीकरणाच्या विळख्यातून हे मजबूत किल्ले देखील सुटू शकले नाही. आता हे किल्ले आतून कमकुवत होत चालले आहेत.\nह्यामुळे येथील ४६९ किल्ल्यांपैकी ८७ किल्ले आतापर्यंत कोसळून नामशेष झाले आहेत.\n५. चिकतन किल्ला, कारिगल :\nकारगिल येथील चिकतन किल्ला हा एकेकाळी तेथील समुदायाची एकता आणि ताकदीचे प्रतिनिधित्व करत होता. पण आज ह्याला बघायला कोणी नाही.\nआज ह्या पहाडात हा किल्ला एकटा उभा आहे. १६ व्या शतकात बनलेल्या हा किल्ल्याने २१ व्या शतकापर्यंत अनेक नैसर्गिक आणि राजनीतिक परिस्थितींना तोंड दिले आहे.\n२०व्या शतकात ह्या किल्ल्याचा उपयोग हा रुग्णालयाच्या स्वरुपात देखील करण्यात आला. पण आता हा किल्ला तेवढा मजबूत राहिलेला नाही. ह्याची बारावी भिंत अनेक ठिकाणांहून कोसळत चालली आहे.\n६. वलुर तलाव, जम्मु-कश्मीर :\nभारतातील सर्वात मोठ्या गाळाच्या पाण्याचा स्त्रोत असलेला जम्मू-काश्मीरमधील वलूर तलाव हे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.\nजेव्हापासून येथे वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले तेव्हापासून येथील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पण आता हळूहळू हा तलाव होत चालला आहे.\n७. हेमिस राष्ट्रीय उद्यान, लडाख :\nलडाख येथे खूप उंचीवर असलेले हे स्नो लेपर्ड्सचे घर आहे. भारतात हे एकमेक असे ठिकाण आहे जिथे हा प्राणी आढळतो. हे ठिकाण इतरही काही सस्तन प्राण्यांसाठी अतिशय चांगले आहे.\nपण बदलत्या वातावरणामुळे हे ठिकाण धोक्यात येण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या बाबतीत भारताचे धोरण हे नेहमीच उदासीन राहिले आहे.\nआपली प्राचीन वारसा, सभ्यता यांच्याबाबत असलेली पोकळ अस्मिताचं आणि ते जतन करण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याबाबत शून्य प्रयत्न हे इथल्या लोकांचे आणि पर्यायाने सरकारचेही नेहमीचे धोरण आहे.\nकाळजाच्या कुपीत जपून ठेवाव्यात अशा या जागा, अगदी राखीगढीपासून ते लक्षद्वीपपर्यंत\nसगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र आहे.\nया पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या पिढीला या अद्भुत सौंदर्याला मुकावे लागेल हे मात्र खरे\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो कर�� : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\nया मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा\nइतिहास – “हार्ट” च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nस्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च\nमहाराष्ट्राचा ‘मांझी’ ज्याने डोंगर फोडून ४० किमीचा रस्ता उभारला\nमहिलांनो, घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळताय या साध्या गोष्टी तुमचं आयुष्य सुकर करतील \nव्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता कसं\nहे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nकोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\n“भारत की बरबादी”चा, कन्हैया कुमार नावाचा, भंपक प्रचारकी उद्योग\nडॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर\nएक बाप जेव्हा जनावरावर “मालकी” गाजवणाऱ्या कसायासारखा वागतो\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतंय\n“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”\n ट्रेलर तर छान वाटतंय\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nडीएनए टेस्ट म्हणजे काय ती कशी करतात\nSecurity guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार\nOxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mamcobank.com/AboutUs.html", "date_download": "2019-04-20T16:15:37Z", "digest": "sha1:SUDCUO5SV4PULVU3CPR7WE55KSS7TXP2", "length": 9251, "nlines": 27, "source_domain": "mamcobank.com", "title": "=:::= Welcome to Malegaon Merchants Co-Operative Bank Ltd., Malegaon =:::=", "raw_content": "\nयंत्रमागाचे मॅनचेस्टर असलेल्या मालेगांव शहर व मालेगांव तालुक्यातील आर्थिक क्षेत्रातील नाडी समजली जाणारी नाशिक जिल्ह्यातील अग्रणी सहकारी बँक मामको बँकेची स्थापना दि.०२ ऑक्टोंबर १९६२ रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या सुमुहूर्तावर झाली. स्व. मा. लालचंदजी हिराचंद दोशी यांचे अध्यक्षतेखाली व मा. अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. स. गो. बर्वे यांचे हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमास वै. व्यंकटराव हिरे, वै. दादासाहेब पोतनीस प्रमुख अतिथी होते. आ. साबीर सत्तार शेठ, काशीनाथ शेठ, मंगलदास भावसार तसेच भागचंदजी लोढा हे कार्यक्रमास उपस्थित होते. हरिलाल भिलाशेठ आस्मर मुख्य प्रर्वतक व संस्थापक होते. तसेच बँक स्थापनेची प्रेरणा वै. मा. भाउसाहेब हिरे यांची होती.\nमामको बँकेच्या स्थापनेपुर्वी मालेगांव शहरात फक्त २-३ खाजगी बँका होत्या. मालेगांव शहरातील प्रमुख रंगीत साडी व कापड व्यवसाय व तालुक्यातील शेती व्यवसाय हे प्रमुख व्यवसाय होते. त्यावेळी अस्तित्वातील बँकाकडून लहान उद्योजक, व्यापारी व शेती तसेच माध्यम वर्गीय करीता पतपुरवठा पुरेसा होत नसे तसेच मध्यम व लहान ठेवीदारांकरीता बँकींग व्यवसाय निगडीत नव्हता. समाजातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना व व्यावसायीकांना जास्तीत जास्त बँकींग सुविधा मिळणेसाठी शहरातील काही विचारवंत व्यवसायिकांनी शहरात सहकारी बँक सुरू करण्याचे ठरविले व त्यातुन दि. मालेगांव मर्चन्टस् को. ऑप. बँकेची स्थापना झाली.\nश्री.हरिलाल भिलाशेठ आस्मर, वै. अहमद हाजी अब्दुल करीम व श्री. केशरीचंदजी संपतराज मेहता हे मुख्य प्रवर्तक होते व प्रथम संचालक मंडळ म्हणून-\n१) श्री. हरिलाल भिलाशेठ आस्मर\n२) श्री. अहमद हाजी अब्दुल करीम\n३) श्री.केशरीचंद संपतराज मेहता\n४) श्री.कृष्णाजी बळवंत गुंजाळ\n५) श्री. आनंदा धर्मा जगताप\n६) श्री. पुंडलीक सुपडू पाटील\n७) श्री. नामदेव एकनाथ सुपेकर\n८) श्री. नथु श्रीधरशेठ वाणी\n९) श्री. लक्ष्मीनारायण रामलाल मुंदडा चेअरमन\n४१ सभासद व ४१००० भागभांडवल व फक्त रू.४४३१/- ठेवींवर सुरूवात झालेल्या मामको बँकेच्या प्रगतीचा आलेख आजतागायत उंचावत असुन ०२ ऑक्टोंबर २००६ रोजी बँकेस ४४ वर्ष पुर्ण झाले. १९८७ रौप्य महोत्सव ना.मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे हस्ते वै. रामकृष्णजी बजाज यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न प्रमुख अतिथी श्रीमती पुष्पाताई हिरे, कुसुमताई चव्हाण, रत्नाप्पा कुभार, निहाल अहमद, आमदार त्यावेळी चेअरमन श्री.हरिलाल भिलाशेठ आस्मर यांचा मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार झाला. त्यावेळी सर्व सभासदांना चांदीचे ग्लास भेटवस्तु देण्यात आली व रू. दोन लाख फ़ंड काढुन त्यातुन मामको जनकल्याण ट्रस्टची स्थापना करण्यात आली. संस्थापक चेअरमन हरिलाल आस्मर, व्हा. चेअरमन शंकरराव लिंगायत होते.\nया दरम्यान बँकेचे कामकाज वाढत होते व सभासद ठेविदारांचा बँकेवरचा विश्वास वाढत गेला. ग्राहकांच्या अग्रहास्तव व कामकाजात सुसूत्रता येणेसाठी शहराच्या विविध भागात बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष सन १९८७ बँकेने स्वत:च्या मालकीची भव्य वास्तु उभारली त्यास मामको भवन असे नांव देण्यात आले. तसेच साखर कारखाना असलेले व चॉकलेट उत्पादन करीत असलेले रावळगांव शुगर व परिसरात बँविंâग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रावळगांव येथे शाखा सुरू करण्यात आली. बँकेच्या एवूâण ८ शाखा असुन बँकेचे कार्यक्षेत्र नासिक जिल्हा हे आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणीकृत आहेत. याशिवाय बँक संपूर्ण भारतात डी. डी. सेवा पुरविते. ठेविदारांच्या सुरक्षिततेची बँक विशेष काळजी घेत असते. त्याकरीता बँवेâने ठेविंचा विमा करून घेतलेला आहे. तसेच योग्य जागी गुंतवणूक व योग्य कर्ज वाटप हे बँकेचे खास वैशिष्ट्ये आहेत.\n३१ मार्च २०१३ अखेर बँकेस १४९.६५ कोटी नफा झाला असून सभासद संखा २२,९४२ व वसुल भांडवल रू.५४०.६० लाख आहे. बँकेच्या रू. १७,७८७.०२ लाख ठेवी व रू. १२,६४३.४९ लाख कर्जे आहेत. बँकेचे खेळते भांडवल रू. २१,०८७.२९ लाख आहे व रू. ७,५२८.७४ लाख गुंतवणूक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/79497-improving-your-google-sorting-with-twitter-by-following-tips", "date_download": "2019-04-20T17:06:22Z", "digest": "sha1:AQPNVBU75JURW2BPADXWPAJK3ZZ4WZVY", "length": 8591, "nlines": 22, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मिमल टिपा अनुसरण करून ट्विटर सह आपल्या Google क्रमवारी सुधारा", "raw_content": "\nमिमल टिपा अनुसरण करून ट्विटर सह आपल्या Google क्रमवारी सुधारा\nतो इंटरनेट वर आपल्या वेबसाइटवर जाहिरात येतो तेव्हा ट्विटर प्रमुख स्रोत आहे. बरेच लोक या सोशल मीडिया साइटचा वापर चिंतकास करतात आणि त्याचे महत्त्व ओळखत नाही. आपले Twitter खाते आपल्या वेबसाइटवर बरेच रहदारी आणि गुणवत्ता दृश्ये मिळवू शकते, म्हणून आपण शक्य तितक्या लवकर संबंधित फेलो आणि उद्योग सहकर्मचारीांशी कनेक्ट होणे आवश्यक आहे. Nik Chaykovskiy, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना Semalt वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, आपल्या Twitter खाते अधिक आणि अधिक व्यस्त दुवे आणि सामग्री सामायिक करणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, आपण आपल्या वेबसाइटवर अधिक लेख लिहा आणि संभाषण सुरू करणे, क्वेरी आणि प्रश्नांना प्रतिसाद देणे, आपल्या ब्रँडबद्दल आपल्या ग्राहकांशी बोलणे आणि आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आपल्या मित्रांशी संवाद साधणे\nजेव्हा ब्रँड जाहिरातीवर येतो तेव्हा ट्विटर हे सर्वोत्तम सोशल मीडिया साइटपैकी एक आहे असे म्हणणे सुरक्षित आहे. सोशल मीडियावर नियमित संभाषण करणे बंधनकारक आहे कारण हे सामाजिक व्यासपीठ केवळ सामाजिक दृष्टिकोनातूनच वापरत असेल तरच - unlimited vps hosting cheap. त्यापैकी सर्वात वर, ट्वीटर आपल्या ट्विटवरच आपल्यास लाभ घेऊ शकते आणि आपल्या ब्रॅण्डबद्दल ट्विट करेल, इतरांबरोबर चर्चेसाठी चर्चा करेल आणि संबंधित लोकांकडून पाठपुरावा करेल.\nब्रँड प्रमोशनसाठी ट्विटर टूल्स वापरा\nकोणतेही विश्वासार्ह अनुसरणे नाही आणि उपकरणांचे अनुसरण रद्द करा, परंतु आपण जास्तीत जास्त लोकांना व्यस्त ठेवण्यासाठी ट्विटरचा वापर करु शकता. काही साधने, तथापि, आपण यावर विसंबून राहू शकता Twtpoll आणि Paywithatweet. आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही की बरेच लोक या साधनांचा वापर करीत आहेत आणि त्यांचे अनुयायी त्यांना मूल्य जोडण्यासाठी तत्सम कार्यक्रम वापरत आहेत..आपण या ट्विटर-आधारित साधनांचा किंवा तत्सम वापरुन आपल्या Google रँकिंगला चालना देऊ शकता.\nइतर सोशल मिडिया साइटवर लोकांशी कनेक्ट व्हा\nअधिक आणि अधिक ट्विटर अनुयायी मिळविण्याचा दुसरा मार्ग इतर सामाजिक मीडिया वेबसाइटवरील लोकांशी कनेक्ट करून आणि आपल्यास Twitter वर अनुसरण करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मोठ्या संख्येने लोकांच्या संपर्कात येण्यासाठी सर्वात सोपा आणि सर्वात आश्चर्यकारक मार्गांपैकी एक आहे. आपण त्यांच्याशी विविध गोष्टींची चर्चा करुन त्यांना त्यांचे विचार लिंक्डइन, फोरस्क्वेअर, फ्रेंडफिड, फेसबुक आणि क्वेरा वर सामायिक करण्यासाठी आमंत्रित करु शकता. असे केल्याने आपण बरेच ट्विटर अनुयायांना मिळण्याचे आश्वासन देऊ शकता आणि लोकांना आनंदित करण्याचा आणि ऑनलाइन आपल्या ब्रँडची जाहिरात करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. एकदा आपली ब्रॅन्ड पूर्णपणे विकसित झाली की आपली साइट स्वयंचलितपणे बरे�� दृश्ये आणि Google मधील सुधारीत श्रेणी मिळवेल.\nलोकांना सामील होण्याकरिता आपल्याला ट्विटर स्पर्धा चालवणे आवश्यक आहे. नियमितपणे चिवडा आणि बर्याच क्विझ चालवा जेणे करून अधिकाधिक लोक व्यस्त राहतील. सोशल मीडियावर आणि शोध इंजिन परिणामांमध्ये आपल्या साइटच्या रँकिंगमध्ये संभाव्यरित्या सुधारणा करणे हे एसईओ आहे. आपण त्यावर काही पैसे खर्च करण्यात संकोच वाटत नाही. अर्थात, ही एक व्यवसायची युक्ती आहे आणि यासाठी आपल्या पैशांची, वेळेची आणि प्रयत्नांची आवश्यकता असू शकते. परिणाम आणि परिणाम नेहमी महान आहेत खात्यात घेत, आपण शक्य तितक्या लवकर ट्विटर स्पर्धा सुरू करणे आवश्यक आहे. हे सर्व गृहीत करेल की आपली साइट Google द्वारे सर्वोत्तम आहे आणि आपण बरेच ग्राहकांना मिळवू शकतात ज्यांना आपल्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये स्वारस्य असू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.everfineplastics.com/mr/products/straws-stirrers/", "date_download": "2019-04-20T17:09:21Z", "digest": "sha1:3WSZ5B3OEE2OGRWHDL7G6USF445AR3HD", "length": 4654, "nlines": 190, "source_domain": "www.everfineplastics.com", "title": "संकेत, Stirrers उत्पादक आणि पुरवठादार - चीन संकेत, Stirrers फॅक्टरी", "raw_content": "\nकप, कंटेनर, ताटे, बोल्स\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकप, कंटेनर, ताटे, बोल्स\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nCompostable वजन दही चमच्याने\nप्लॅस्टिक रंग spoons बदलणे\n7.5 इंच प्लॅस्टिक SIP Stirrers\nप्लास्टिक कप क्रिस्टल लाडका 24oz साफ करा\nडिस्पोजेबल घुमट लाडका lids, 12 औंस फिट करते. - 24 औंस ....\nपीव्हीसी वळण संकेत मिसळलेला रंग\n8 3/4 इंच प्लॅस्टिक लवचिक संकेत\n5X210mm निऑन / पट्टे प्लॅस्टिक लवचिक संकेत\n7 3/4 इंच स्वतंत्ररित्या प्लॅस्टिक फ्लेक्सी गुंडाळलेला ...\nवैयक्तिकरित्या गुंडाळले प्लॅस्टीकचा चमचा चित्रपट 6X200mm ...\n7.5 इंच प्लॅस्टिक SIP Stirrers\nडबल राहील प्लॅस्टिक कॉफी Stirrers\nप्लॅस्टिक SIP Stirrers 7.5 इंच\n7.75 इंच प्लॅस्टिक सरळ 'जम्बो' संकेत, Asso ...\nप्लॅस्टिक मोठ्या सरळ संकेत 8 1/4 इंच, निओ ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nआम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_12.html", "date_download": "2019-04-20T16:52:20Z", "digest": "sha1:VDNTJPOZLKHTQA5BAZGKCCZ7IV3MA57U", "length": 6056, "nlines": 79, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: डब्बेवाल्यांच्या नावाने पैसा खाणारा भुरटा चोर", "raw_content": "\nडब्बेवाल्यांच्या नावाने पैसा खाणारा भुरटा चोर\nमाहिती तंत्रज्ञानाची भुरळ आज सर्वांनाच आहे. सोशल नेटवर्किंगमुळे जग खुपच छोटे झालेले आहे. माहितीचा खजिना एका क्लिकसरशी सर्वांसमोर खुला होत आहे. यातूनच काहींनी आपला धंदासुद्धा थाटला आहे. त्याद्वारे अमाप पैसा गोळा करण्याच्या मशिन तयार झाल्या आहेत. असेच काहीसे प्रकरण घडलेय ते मुंबईच्या प्रामाणिक डब्बेवाल्यांबरोबर\nडब्बेवाल्यांची किर्ती जगभरात पोहचत होती. जगातील सर्वात कुशल मॅनेजमेंट गुरु म्हणून डब्बेवाल्यांना प्रसिद्धी मिळत होती. याचाच फायदा घेऊन एक इंजिनीयर मनिष त्रिपाठी याने डब्बेवाल्यांसमोर वेबसाईटच्या माध्यमातून आपण करत असलेले काम जगभरात वेबसाईटच्या माध्यमातून पोहचवण्याची संकल्पना मांडली व मार्च २००६ मध्ये www.mydabbawala.com नावाची वेबसाईट बनविली. जगभरातील दोन कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिलेली असून डब्बेवाल्यांना मदत व्हावी या हेतूने लाखो रुपयांची देणगीसुद्धा दिलेली आहे.\nदरम्यान मनिष त्रिपाठी डब्बेवाल्यांवर जगभरात डब्बेवाला या विषयावर व्याख्यान देत असे. डब्बेवाल्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे तो सांगत होता. स्वत: डब्बे हातात घेऊन फोटो काढून विझिटींग कार्ड सुद्धा छापले होते. स्वत:च डब्बेवाला बनून जगभरात फिरुन जमा झालेली निधी स्वत:च्याच खिशात टाकण्याचे काम हा करीत असे. डब्बेवाल्यांच्या संघटनेने मनिष त्रिपाठीवर रितसर सायबर क्राईम पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी या मनिष त्रिपाठी नावाच्या भुरट्या चोराला अटक केलेली आहे.\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://wcsindia.org/home/2019/03/15/a-glimpse-of-the-life-of-the-great-hornbill-marathi/", "date_download": "2019-04-20T16:30:03Z", "digest": "sha1:BJGVSBMHZ65UDELUFIX6FYQF46L7LNUP", "length": 15669, "nlines": 65, "source_domain": "wcsindia.org", "title": "A glimpse of the life of the Great Hornbill - WCS IndiaWCS India", "raw_content": "\nग्रेट हॉर्नबिल: एका आगळ्यावेगळ्या पक्ष्याच्या दुनियेची सफर\nरानावनांत भटकताना आपण निसर्गाच्या जादुई दुनियेमध्ये रममाण झा���ो नाही तर नवलंच. कित्येक वेगेवेगळे, विविध रंगांचे, आकारांचे प्राणी-पक्षी, त्यांचे नानाविध आवाज, सवयी, इत्यादी गोष्टींमुळे प्रत्येक क्षणी नवीनचं अनुभूती असते.पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासताना, वन्यजीव संशोधन करताना अनेक जंगलात भ्रमंती करायची संधी मला मिळाली. वनशास्त्राची पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी वन्यजीव संशोधन आणि संवर्धन हा विषय मी निवडला. ग्रेट हॉर्नबिल या भारतातल्या जंगलात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या पक्ष्यावर माझे संशोधन सुरु झाले. या पक्ष्याबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान आणि सवयींचा परिचय करून देणारा हा लेख.\nग्रेट हॉर्नबिल (Buceros bicornis) हा आपल्या देशात आढळणाऱ्या धनेश कुळातील नऊ प्रजातींपैकी आकाराने सर्वात मोठा पक्षी. भारतात पश्चिम घाट आणि उत्तर आणि ईशान्येकडील सदाहरित वनांमध्ये ग्रेट हॉर्नबिलचे वास्तव्य आहे. पश्चिम घाटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये हा पक्षी आढळतो.तसेच ग्रेट हॉर्नबिल अनेक आग्नेयकडील देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो. भली-मोठी तरीही रेखीव चोच, आकर्षक रंगसंगती, मोठा आकार, चित्तवेधक सवयी आणि दुर्मिळता यांमुळे ह्या पक्ष्याचे दर्शन हि पक्षी निरीक्षकांसाठी खास पर्वणीच असते. सदाहरित वनामध्ये नैसर्गिक समतोल राखण्याची जबाबदारी हॉर्नबिल्स पार पाडतात. अनेक दुर्मिळ आणि महत्वाच्या वृक्षांच्या बीजप्रसारणाचे मोलाचे कार्य हॉर्नबिल्स करतात. हॉर्नबिल्सचा वावर असणारी वने हि अव्वल दर्जाची मानली जातात. पश्चिम घाटात ग्रेट हॉर्नबिल्स बरोबरच मलबार ग्रे, मलबार पाईड आणि इंडियन ग्रे या तीन हॉर्नबिल प्रजातींचे वास्तव्य आहे ग्रेट हॉर्नबिल च्या पंखांचा विस्तार साधारण दीड मीटर एवढा असतो. काळ्या-पांढऱ्या रंगाचे पंख, पिवळ्या रंगाची मान आणि त्यावर पिवळी, मोठी, दिमाखदार शिंगासारखी चोच असा हा पक्षी अत्यंत मनमोहक आणि भव्य भासतो. त्याच्या विशिष्ट पंख-रचनेमुळे हा पक्षी उडताना हश्श हश्श असा मोठा आवाज होतो. अनेक निसर्गप्रेमी या आवाजाला ट्रक सुरु होताना होणाऱ्या आवाजाची उपमा देतात. हॉर्नबिलचे आयुर्मान जवळपास २०- २५ वर्षे असते आणि वयाच्या चौथ्या वर्षांपासून हॉर्नबिल प्रजनन करू लागतात. नर आणि मादी यांची एकदा निवड केलेली जोडी आयुष्यभर घट्ट राहते. धनेश कुळातील प्रजाती ���ोठमोठ्या झाडांच्या ढोलीत घरटी करतात. हॉर्नबिल्स स्वतः ढोली कोरू शकत नाहीत. तांबट पक्षी, सुतार पक्षी यांसारखे पक्षी झाडामध्ये ढोली कोरतात आणि अशा ढोल्यांचा किंवा झाडाची फांदी तुटून नैसर्गिक कारणांमुळे तयार झालेल्या ढोल्यांचा वापर घरटं म्हणून करतात. एकदा निवडलेलं अनुरूप घरटं एकच जोडी वर्षानुवर्षे वापरते. काही घरटी अगदी २० वर्षांपर्यंत वापरात असल्याच्या नोंदी आहेत.अत्यंत वेगळी अशी त्यांची घरट्याची आणि प्रजननाची पद्धत असते. वीणेच्या हंगामात नर आणि मादी त्यांच्या घरटं असलेल्या परिसरात घुटमळू लागतात. ढोली असलेल्या झाडाचे आणि ढोलीचे परीक्षण करतात. मादी ढोलीत शिरते आणि ढोलीचा प्रवेश लिपून घेते. केवळ चोच बाहेर काढण्यापुरती, उभी फट ठेवली जाते. घरट्यात कैद होऊन बसलेल्या मादीला आणि अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लाला चारापाणी पुरवण्याची जबाबदारी संपूर्णपणे नर सांभाळतो. ग्रेट हॉर्नबिल्सचा वीणेचा हंगाम ऑक्टोबर पासून सुरु होतो, डिसेंबर मध्ये मादी घरट्यात शिरते आणि ४ महिने घरट्यात असते.\nनर हॉर्नबिल ४ महिने अविरत परिश्रम करून वेगवेगळी फळं आणि छोटे प्राणी घरट्यात आणतो. हॉर्नबिल्सच्या घश्यात पिशवीवजा असलेल्या कप्प्यात (गुलर पाउच) नर फळं साठवून घरट्यापाशी येतो, आणि एकेक करून ती फळं घश्यातुन चोचीत घेऊन ढोलीच्या अरुंद फटीतून मादी आणि पिल्लाला भरवतो. एकावेळी ४०० हून अधिक फळं आणलेली बघायचा योग मला या अभ्यासादरम्यान आला. प्रामुख्याने रसरशीत, उंबर कुळातील फळं हा हॉर्नबिल्सचा आहार. त्याच्या आहारात इतर फळं उदाहरणार्थ जंगली जायफळ, जंगली बदाम, जांभूळ, इतर वेलींची फळं इत्यादींसारख्या २० वृक्ष-प्रजातींचा समावेश असतो. हॉर्नबिल्स उत्तम शिकार सुद्धा करतात. अनेक कीटक, पाली-सरडे, साप, बेडूक, उंदीर-खारी, इतर पक्ष्यांची पिल्ले, वटवाघळे, सापसुरळी यांसारख्या प्राण्यांची शिकार हॉर्नबिल्स सर्रास आणि सफाईदारपणे करतात. रसरशीत फळं हि आवश्यक असणारी कर्बोदके, शर्करा, खनिजे, कॅल्शिअम आणि इतर पोषक घटकांची पूर्तता करतात; तर पिल्लांची वाढ होण्यासाठी आणि प्रथिने मिळवण्यासाठी प्राण्याचे मांस उपयुक्त ठरते. पहिल्या सात आठवड्यानंतर पिल्लाची चिवचिव ऐकू येऊ लागते आणि १२०-१४० दिवसांनंतर पिल्लू घरट्यातून बाहेर झेपावते. अनामलाई पर्वतरांगाच्या घनदाट जं���लात या पक्ष्यांचा अभ्यास करणे हे माझ्यासाठी अविस्मरणीय तर आहेच, आणि निसर्गातील प्रत्येक जीव किती वैविध्यपूर्ण आहे याची पदोपदी अनुभूती देणारा सुद्धा आहे.\nजितकी हॉर्नबिल्सची वेगळी जीवनशैली तितकीच त्यांना सामोरी जावी लागणारी संकटंही वेगळी. गर्द हिरवाई असलेली सदाहरित वने हा ग्रेट हॉर्नबिल्सचा अनुकूल अधिवास. सध्याच्या विकासाच्या नावाखाली अशा जंगलांची कत्तल होते आहे. अनेक ठिकाणी जंगल तोडून नगदी पिकांची लागवड केली जाते. हॉर्नबिल्सना घरटी करण्यासाठी आवश्यक असणारी मोठमोठी झाडे इमारती लाकडासाठी छाटली जातात. हळू वाढणारी म्हणून मूळ परिसरातील झाडांकडे दुर्लक्ष करून वेगवान वाढ असणाऱ्या विदेशी झाडांची लागवड केली जाते. याचा परिणाम म्हणून हॉर्नबिल्स साठी महत्वपूर्ण अशा फळझाडांची, फळांची उपलब्धता कमी होत आहे. दिमाखदार चोचींचा वापर अनेक ठिकाणी सुशोभीकरणासाठी केला जातो आणि त्यांची शिकार केली जाते. दिवसेंदिवस हॉर्नबिल्सची घटणारी संख्या हि चिंताजनक बाब आहे. वनखात्याच्या सहयोगाने तसेच स्थनिक लोकांच्या सहभागाने हॉर्नबिल्स आणि त्यांचा अधिवास सुरक्षित आणि जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.\nखूपच अभ्यासपूर्ण माहिती पूजा आपण नमूद केली. आपले निरीक्षण आणि नोंदी आणि लेखन खूप सुंदर.\nअभिनंदन … आणि खुप छान👌🌱💐\nखूप छान पूजा… अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐….\nखूप छान माहिती लिहिली आहे आणखी संशोधन व्हायला हवं\nअतिशय रोमांचक अस निवडलेल क्षेत्र आणि तुझं उत्कृष्ट काम याबद्दल तुझं कौतुक, अभिनंदन. हाॅर्नबिल विषयी तूझ संशोधन आणि दिलेली माहिती खुपच रोमहर्षक आहे. धन्यवाद पुजा. Well Done.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sangeetpk.com/kdownload/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5", "date_download": "2019-04-20T16:23:13Z", "digest": "sha1:TJJCAKUHX7AHZU7UJHY72IHE7JAE65B5", "length": 4749, "nlines": 60, "source_domain": "sangeetpk.com", "title": "ईशाचा जीव download video mp4 - sangeetpk.com", "raw_content": "\nजोगविन वाचवनार ईशाचा जीव ईशाचा होणार अपघात तुला पाहते रे आजचा भाग\nतिच्या जीवाला धोका जालिदर वाचवू शकेल का ईशाचा जीव येणार का तिच्या मदतीला Tula Pahate Re तुला पाहते र\n जोगविन वाचवनार ईशाचा जीव ईशाला समजनार विक्रांतच सत्य ईशाला समजनार विक्रांतच सत्य \nईशाचा जीव धोक्यात, जालिंदर करणार ईशावरती हल्ला | Tula Pahate Re | Marathi Serial Latest Update\nविक्रांत आणि झेंडे जीव घेणार ईशाचा जाल��ंदर वाचवणार ईशाला \nभूत, आत्मा की ईशाचा प्लॅनतुला पाहते रे\nविक्रांतच्या सीक्रेट रूमच रहस्य उलगड़नार राजनंदिनी ईशाची मोठी बहिण राजनंदिनी ईशाची मोठी बहिण \nराजनंदिनी आहे ईशाची बहीण \nझेंडे घेणार ईशाचा बदला विक्रांतसाठि करणार ईशाचा खून विक्रांतसाठि करणार ईशाचा खून \nझेंडे करणार ईशाचा खून \nTula Pahate Re ईशाचा विक्रांतवरुन उडाला विश्वास \nविक्रांतच्या रूममधे ईशाची सावली राजनंदिनी ईशाला झपाटनार तुला पाहते रे आज\nइशा ठेवणार स्वतःला डांबून | तुला पाहते रे आजचा भाग | Tula Pahte Re | News & Update\nविक्रांतने केला ईशाचा विश्वासघात ईशाची आई शोधनार विक्रांतच रहस्य ईशाची आई शोधनार विक्रांतच रहस्य तुला पाहते रे \nTula Pahate Re | ईशाचा विक्रांतवर वाढता संशय\nविक्रांतसमोर ईशाचा निभाव लागणार का ईशा शिकवनार विक्रांतला धड़ा ईशा शिकवनार विक्रांतला धड़ा \nजोगविन वाचवनार ईशाचा जीव ईशाचा होणार अपघात तुला पाहते रे आजचा भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/do-not-vote-for-bjp-600-giant-appeal-said-bollywood-star/45235", "date_download": "2019-04-20T16:43:52Z", "digest": "sha1:W2QEL7SYSDYGNQJ3WA2C2NK3ZMRMLJ2C", "length": 7781, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nभाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन\nनवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांनी केले आहे. या कलाकारांच्या यादी नसरुद्दीन शाह यांच्यासह दिग्दर्शक अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांचा समावेश आहे. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.\nक���ाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केले आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरे तर हे पत्र एक दोन, नव्हे तर १२ भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.\nभाजप सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली, असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशिपच्या नावाखाली कलाकारांची होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणे आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. यामुळे सर्व कलाकारांनी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.\nविरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही \nशत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार \nपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौ-यावर\nगडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू\nकर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/the-publication-of-the-book-bjps-shishapal-modis-100-mistakes-by-congress/44392", "date_download": "2019-04-20T16:47:32Z", "digest": "sha1:4SWBTFIYNCOHARB74QCMWHP77MEX3ITV", "length": 7350, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेसकडून 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तिकेचे प्रकाशन | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे प���टील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nकाँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nकाँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन\nमुंबई | काँग्रेसने भाजपच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या चुकाच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’या पुस्तिकेचे प्रकाशन काल (३० मार्च) केले आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन काल मुंबईच्या टिळक भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये काल प्रवेश केला. गायकवाड यांना काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गायकवाड त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.\nरावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला येईल, अशी चर्चा काल (२९ मार्च) पुण्यात रंगली होती. तसेच झाल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पुस्तिकाच्या प्रकाशन वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, निरीक्षक मधुसुदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nपश्चिम बंगाल सरकारने पंतप्रधान मोदींच्या सभेला परवानगी नाकारली\nउदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण\nकश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे\n२ पेक्षा अधिक मुले झाल्यास मिळणार इन्सेंटिव्ह \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/constitutional-amendment-only-solution-for-maratha-reservation/", "date_download": "2019-04-20T16:36:29Z", "digest": "sha1:KAPQVCZS6PI5FOXJX4TEO7PCXLKJBV5K", "length": 38505, "nlines": 158, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा? : मराठा आरक्षणासाठी \"७५% जागा आरक्षण\"ची घटनादुरुस्ती करा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : प्रा. डॉ. प्रदीप दंदे, अमरावती\nदेशातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना, मिजोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, महागाई, वाढती बेरोजगारी अश्या प्रश्नासोबतच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nएस.सी, एस.टी, ओबीसी प्रमाणे मराठा जातीला हि आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलीत.\nमराठा जात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागास आयोगाकडे सोपविली होती.\nन्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागास आयोगाने आपला अहवाल शासनाला नुकताच सादर केला.\nराज्य मागास आयोगाने केलेल्या शिफारसी फडणवीस मंत्रिमंडळाने मान्य करित इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून मराठा जाती साठी ‘एसईबिसी’ प्रवर्गात 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.\nमराठा आरक्षणाची घोषणा होत नाही तोच “महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नका” अशी ओबीसी नेत्यांनी मागणी केली.\nओबीसी नेत्यांच्या मते, मराठा जाती साठी नव्याने केलेला एसईबीसी प्रवर्ग हा दुसरा तिसरा काही नसून तो ओबिसितील एक जात म्हणून येणार आहे. त्यामुळे –\nओबीसीतील आधीच्या ३४६ जातीत मराठा हि मोठ्या संख्येने असलेली जात येत असेल तर तो त्यांचे ताटातील वाटेकरी ठरणार आहे.\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून “मराठा विरुद्ध ओबीसी” असा नवा संघर्ष पाहता, सरकारने १६ टक्के आरक्षणाची घोषणा ��री केली असली, तरी मराठ्यांचा नेमका (प्र) वर्ग कंचा (कोणता) ‘ ओबीसी कि एसईबिसी ‘ असे सरकारला विचारण्याची वेळ मराठा नेत्यांवर आली आहे.\nमहाराष्ट्रात 2011 च्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणानुसार मराठा व कुणबी मिळून (३१.५१%) , मुस्लीम (११.५ %) धनगर (८ %), एस.सी. व नवबौद्ध (५.८ %), एस.टी.(९%) लिंगायत( ५%), वंजारी (५%), ब्राम्हण (३.५%), माळी (२.७२%), कुंभार, सुतार, तेली (२% ) अश्या प्रामुख्याने जाती आहेत. यातील एस. सी. एस. टी. ओबीसी ना ५२ % आरक्षण दिले आहे.\nयात एस.सी. १३%, एस.टी.८ %, ओबीसी १९ % , व्हीजे एन टी ११% , एसबीसी २% आरक्षण आहे.\nएस.सी., एस.टी, ओबीसी आरक्षण\nभारतीय संविधानाने हजारो वर्षापासून व्यवस्थेने नाकारलेल्या दबल्या, पिचल्या समूहांना इतरांच्या बरोबरीने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणात व नोकर्यात आरक्षणाची तरतूद केली. त्यानुसार अनुसूचित जाती एस.सी. करिता १५ %, अनुसूचित जमाती एस.टी. करिता ७.५% आरक्षण दिले. मंडल आयोगामुळे ओबोसिना २७ % आरक्षण मिळाले.\nअशारितीने केंद्र स्तरावर एस.सी, एस.टी. , ओबीसीना ४९.५% आरक्षण आहे. तर महाराष्ट्रात ५२ % आरक्षण आहे. यात लोकसंख्येच्या प्रमाणात एस.सी. १३%, एस.टी. ७.५ %, ओबीसी १९ %, व्ही.जे. एन.टी.११% , एस.बी.सी 2% असे ५२% आरक्षण आहे.\nपंचायत राज व्यवस्थेमुळे ओबीसींना प्रथमच स्थानिक संस्थात राजकीय आरक्षणाची संधी मिळाली .\nमागास जाती जमातींना मिळणाऱ्या सवलती पाहता, आधी जात वर्चस्व मानणारा समाज “आम्हीही मागास आहोत, आम्हालाही आरक्षण द्या” अश्या मागण्या करू लागला. महाराष्ट्रात मराठा, गुजरातेत पाटीदार, हरयाणा, उत्तरप्रदेश, राजस्थानातील जाट व गुज्जर, मुस्लीम, ख्रिशन, लिंगायत, ब्राम्हण आरक्षणाची मागणी केल्याने देशातील जवळपास सर्व जाती आमची जात मागास असल्याचे म्हणत आहे. याशिवाय धनगर, हलवा, गोवारी यांची एस.टी. मध्ये आरक्षण देण्याची मागणी आहे.\nम्हणजे देशातील प्रत्येक जात मागास असल्याचे म्हणत आहे.\nजात प्रतिष्ठा मानणाऱ्या देशात आता आमची जात सुद्धा मागास असल्याचे म्हणत असल्याने तो खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा विजय आहे.\nसंविधानात आरक्षण मर्यादा नाही\nइंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50% हून जास्त करता येणार नाही असे बंधन घातले आहे. त्यामुळे देशात मागास जातीत समावेश करण्याची मागणी असतानाही सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या मर्यादेमुळे आरक्षणाचा टक्का वाढण्यास मर्यादा पडत आहे.\nवास्तवता संविधानाने आरक्षणाची मर्यादा किती असावी याचा घटनेत कुठेच उल्लेख नाही.\nयाचे महत्वाचे कारण असे कि, भारतात इतर मागास जाती किती व कोणत्या यासाठी जात जनगणना झालेली नव्हती.\nडॉ.आंबेडकरांच्या अस्पृश्यासाठीच्या लढ्यामुळे पंतप्रधान राम्से मैक डोनाल्ड यानी जे. एच. हटन यांच्या अध्यक्षतेखाली १९३१ ला पहिल्यांदा जातगणना केली. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमती यांच्या जातीचीच गणना झाली होती. “इतर मागासवर्गीय जाती कोणत्या यासाठी सरकारने आयोग नेमावा” असे घटनेत ३४० कलम मध्ये आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानसभेतील समानता व आरक्षण या मुद्ध्यावर केलेल्या भाषणाचा (खंड सात, पान नंबर ७०२) संदर्भ देत “आंबेडकरांनी आरक्षणाची मर्यादा ५०% टक्के केली” असे सांगितल्या जाते ते चूक आहे.\nसंविधान लागू होण्यापूर्वी देशात इतर मागास जातीची गणना झाली असती तर निश्चीतच घटनाकारांनी आरक्षणाची मर्यादा घटनेत नमूद केली असती.\n“मराठा आरक्षण कोर्टात टिकेल असे द्या” अशी मराठा नेत्यांची मागणी आहे. आणि सरकारही “मराठा आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून वकिलांची फौज लावू” अश्या वल्गना करीत आहे.\nअसे असले तरी मराठा नेत्यांचे एका गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे\nज्या इंद्र साहनी खटल्यात आरक्षणाची मर्यादा ५०% सांगितली, त्या इंद्र साहनीची वकिली करणारे मुख्य वकील वेणुगोपाल हे सध्या भारताचे मुख्य अटर्नी जनरल आहेत.\nज्या खटल्यात ५०% मर्यादा घातली त्या खटल्यातील त्यावेळचे वकील व आताचे मुख्य अटर्नी जनरल वेणुगोपाल, मराठा आरक्षण असो वा पाटीदार, गुज्जर, जाट वा मुस्लीम आरक्षण असो त्या जातीना आरक्षण देण्यासाठी सरकारला सल्ला देताना वा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना खरंच आरक्षणाची मर्यादा वाढू देण्यासाठी झटतील का हा खारा प्रश्न आहे\nत्यामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी वेणुगोपाल सारख्या अडथळ्यांवर मराठा नेत्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.\nआरक्षणाची मागणी का होते\nआरक्षित घटकाना मिळणाऱ्या सवलती मुळे या घटकातील एक वर्ग मोठा झाला. त्याला मिळालेल्या सवलतीमुळे “मागचा” मोठा झाला आणि आपण “आहोत त्या पेक्षा मागे” जातत आहो हि भावना इतर जाती मध्ये आहे.\nवाढती महागाई व महागडे शिक्षण घेणे सर्वस��मान्यांच्या आवाक्याबाहेर गेले हे खरे वास्तव आहे. त्यातून आरक्षणाची मागणी होत आहे.\nखऱ्या अर्थाने आरक्षण म्हणजे हजारो वर्षापासून समाज व्यवस्थेने नाकारलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व नोकऱ्यात दिलेल्या सवलती होत. थोडक्यात आरक्षण म्हणजे एकप्रकारची भरपाई आहे.\nघटनेच्या ४६ व्या कलमात देशातील एस.सी., एस.टी व अन्य दुर्बल जाती साठी सरकारने प्रयत्न करावा असे नमूद आहे. त्यामुळे मागासांना सवलती मिळत आहेत. शिक्षणात आरक्षित घटका शिवाय असणारी ईबीसी सवलत हा त्याचाच भाग आहे. ईबीसी सवलत कोणत्याही जातीसाठी लागू आहे.\nपरंतु त्यातून केवळ शिक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती होते, तर मागास घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती सह निर्वाह भत्ता मिळतो. ज्याला सोप्या भाषेत शिष्यवृत्ती म्हणतात. ती आम्हालाही मिळावी अशी मागणी या आरक्षणाच्या मागणीत अंतर्भूत आहे.\nहजारो वर्षापासून व्यवस्थेने नाकारलेल्या जातींना मुख्य प्रवाहत आणण्यासाठी त्याना शिक्षणात व नोकरीत पात्रतेनुसार संधी म्हणून भारतीय संविधानाने आरक्षणाची तरतूद केली आहे.\nत्यानुसार केंद्र स्तरावर अनुसूचित जाती (एस. सी.)15% , अनुसूचित जमाती (एस. टी.) 7.5% आरक्षण दिले आहे. तर देशातील इतर मागास जाती ना न्याय देण्यासाठी संविधानाच्या 340 कलमात इतर मागास वर्गीय जाती करिता सरकारने आयोग गठित करावा अशी तरतूद केली.\nत्यानुसार नेहरू सरकारने काका कालेलकर यांच्या नेतृत्वात इतर मागासासाठी आयोग नेमला. परंतु त्या आयोगाने दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही.\nनंतर जनता पक्षाच्या काळात ही मागणीने जोर धरल्याने मोरारजी देसाई यांनी बिहारचे खासदार बी.पी.मंडल यांच्या नेतृत्वात मंडल आयोग नेमला. या आयोगाने देशातील 52 टक्के ओबीसीना आरक्षण देण्याची शिफारस केली होती. परंतु जनता सरकार नंतर सत्तेवर आलेल्या कांग्रेस सरकारने मंडळ आयोगाच्या शिफारसिकडे दुर्लक्ष केले.\nमंडल कमिशनच्या शिफ़ारसी लागू व्हायला 1990 चा कालखंड उजाडावा लागला.\nवी.पी.सिंगानी देशातील 52 टक्के ओबीसीसाठी 27% आरक्षण दिले. त्यामुळे एस. सी, एस. टी प्रमाणे ओबीसीनाही शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण मिळू लागले. दरम्यान 73 व 74 वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीने पंचायत राज मध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग प्रशस्त झाला.\n1990 साल��� लागू झालेला मंडल आयोग व 1992 साली झालेला पंचायत राज कायदा या दोन वर्षाच्या मधल्या काळात पंतप्रधान नरसिंहराव सरकार मधील वित्त मंत्री यानी मुक्त अर्थव्यवस्था लागू करण्याचे धोरण ठरविले.\nया धोरणाने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळल्याने नवा चंगळवाद या देशात निर्माण झाला असला. पण दुसरीकडे भारतीय संविधानाने ठरवून दिलेला सामाजिक न्यायाचा पोत खासगीकरणाने मोडित काढला. परिणामी एस. सी., एस. टी, ओबीसीना शासकीय सेवेच्या नोकऱ्या कमी झाल्या.\nसरकारने खासगीकरणाचा सपाटा लावल्याने आरक्षित घटकातील नागरिकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले. असे असले तरी या वर्गाला शिक्षणात प्रवेश घेताना शिक्षण शुल्कात फी माफी व निर्वाह भत्ता मिळत असल्याने नव्याने उघड़लेल्या इंजीनियरिंग मेडिकल सारखे व्यावसायिक शिक्षण घेणे सोपे झाले.\nआणि त्या बळावर खासगी का होईना नोकऱ्या मिळू लागल्याने आरक्षित घटकातील एक वर्ग “मोठा” होताना आरक्षण न मिळणाऱ्या समाजातील तरुण पाहत होता.\nवाढती महागाई मुळे चार दोन एकर शेती असणाऱ्यालाही निसर्गाच्या अवकृपेमुळे मुलाबालानां महागड़े शिक्षण देणे दुरापास्त झाले. त्या विवंचनेतूनच आरक्षणाच्या मागणीने जोर घरला असे दिसून येते.\nमराठ्यांचे आंदोलन अन विदर्भ\nराज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्नाने पेट घेतला असला तरी मराठ्यांच्या आंदोलनाची तीव्रता विदर्भात दिसून आली नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून विदर्भातील कुणबी हे मराठा मोर्चात सहभागी झाले होते. विदर्भात कुणबी मोठ्या प्रमाणात असण्याचे महत्वाचे कारण शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख आहेत.\nत्यांच्यामुळे विदर्भातील ९८% लोकांकडे कुणबी जातीचे दाखले आहेत, तर केवळ दोन टक्के मराठा आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख हे घटना परिषदेत सदस्य होते. त्यांनी डॉ. आंबेडकराना ओबीसी साठी काही तरतुदी करण्याचे सांगितले, तेव्हा त्यांना आंबेडकरानी घटनेत ओबीसी साठीच्या तरतुदी असल्याचे सांगितले होते.\nत्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुखांनी विदर्भात मराठ्यांना आपल्या जातीच्या दाखल्यावर कुणबी करायला सांगितले होते. पंजाबराव देशमुख हे मराठवाड्यातही प्रबोधन करायला गेले, परंतु त्या भागातील मराठा नेत्यांनी त्यांचे त्यावेळी ऐकले नाही.\nसध्या महाराष्ट्रात २०११ च्या समाजिक आर्थिक जनगणनेनुसार मराठा-कुणबी हा ३��.५१ % असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यातून कुणबी वेगळा केला तर मराठे बारा तेरा जिल्ह्यात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठ्यांना नेमके किती आरक्षण द्यावे हा सरकार समोर प्रश्न आहे.\nसरकार आज १६ टक्के म्हणत असले, तरी त्यांचा समावेश एसईबीसी म्हणून ओबीसीत गणल्या गेले, तर नेमके किती टक्के मराठे शिल्लक आहेत असा प्रश्न ओबीसी नेते विचारत आहेत.\nभारताने संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. संसदीय शासन म्हणजे जनतेनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत चालविले जाणारे शासन किंवा सरकार होय.\nसंविधानातील प्रास्ताविकेत “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचा आणि त्यातील जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देण्याचा संकल्प” करीत असल्याचे म्हटले आहे.\nयाचा अर्थ हे शासन जनतेला न्याय व समानता देण्यासाठी बांधील आहे असा होतो. त्या बांधिलकीला पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारला आवश्यक वाटेल तेव्हा घटनेत दुरुस्ती करता यावी, यासाठी ३६८ हे कलम दिले आहे. ३६८ व्या घटना दुरुस्ती कलमानुसार आतापर्यंत १०१ घटना दुरुस्त्या झाल्या आहेत.\nघटना दुरुस्ती म्हणजे घटना बदल नव्हे. अनेकजण घटना दुरुस्तीलाच घटनाबदल असे नाव देवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात.\nघटना दुरुस्ती हाच पर्याय\nमराठ्यांना ओबीसी किंवा ईएस बीसी मध्ये आरक्षण देताना, ते कोर्टात टिकेल किंवा नाही या फंदात न पडता, सरसकट घटना दुरुस्ती करून आरक्षांची मर्यादा ५०% हून ७५ % करावी.\nदेशात ७५% बहुजन आणि १५% सवर्ण आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने असणाऱ्या इतर जातींचे आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्तीत बदल हाच एकमेव पर्याय आहे. घटनेने सर्वोच्च न्यायालयाकडे घटनेच्या व मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याचीच जबाबदारी दिली आहे.\nसंसदेने केलेला कायदा घटनेशी सुसंगत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती करून आरक्षण दिल्यास सर्वोच न्यायालय ते आरक्षण रद्द करु शकणार नाही.\nसध्या देश सरकार चालविते कि सर्वोच्च न्यायालय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक, सबरीमला मंदिर प्रवेश, पती हा पत्नीचा मालक नाही, पर्यावरणाच्या रक्षणासाठी फटाके फोडण्यावर बंदी अश्या निर्णयामुळे न्यायालयाची सक्रियता दिसून आली. जे निर्णय सरकारने स्वतःहून घ्यावे अशी अपेक्षा सरकार म्हणून असते, सरकारने मतपेटीच्या राजकारणासाठी त्याकडे दुर्लक्ष केले.\nपरिणामी न्यायालयाला सक्रीय होत निर्णय द्यावे लागले आहे.\nअसे असताना केवळ सर्वोच्च न्यायालयाचा बागुलबुवा करून मराठ्याचा प्रवर्ग कोणता ओबीसी की एसईबीसी असे नं करता संविधानात दुरुस्ती करून आरक्षण मराठा व अन्य इतर मागास जाती तपासून त्यानाही आरक्षण देणे हाच एकमेव पर्याय आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← जनहित याचिका, म्हणजेच ‘PIL’ कशी दाखल करता येते लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी..\nशिवाजी महाराजांचा कुर्निसात : घाणेकरांचा संभाजी आणि अटल बिहारींचा शिवाजी : दोन जबरदस्त आठवणी\nमराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे\n“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग\nजगज्जेत्या नेपोलियनची हळवी बाजू प्रेयसीला त्याने पाठवलेल्या ह्या पत्रांतून उलगडते\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\n नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू ही निव्वळ दिशाभूल\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\n“लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nआपल्याला शिंक का येते शिंकण्याने फायदा होतो का शिंकण्याने फायदा होतो का आज समजून घ्या गमतीशीर “शरीरशास्त्र”\nमृत्यूनंतरही आपली नखे आणि केस खरंच वाढत असतात का\nह्या २० फोटोंमधून सिद्ध होतं की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत\nहा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकणार नाही\nनासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nभारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते\nमुघलांचं धादांत खोटं उदात्तीकरण : ५ उदाहरणं\nदक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येला का भेट देतात\nमहाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/?page123=2", "date_download": "2019-04-20T17:15:05Z", "digest": "sha1:CPCW7QXZBAGCJGZE7LTKCHCMEHK75K3N", "length": 2798, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विषय सूची | आजचा सुधारक", "raw_content": "\nआता नवविवेकवादाची गरज आहे\nगीता – ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था\nकालचे सुधारकः ताराबाई मोडक\nदाऊदी बोहरांना न्यायालयाचा दिलासा\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/lok-sabha-election-of-candidates-campaign-at-gudi-padwa-rally/45308", "date_download": "2019-04-20T16:50:05Z", "digest": "sha1:KUTSI47YG45TMAKLTFUDYCJI3OZCDDEF", "length": 8230, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nगुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात\nमहाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणुक 2019\nगुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात\nमुंबई | चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, नाशिक, ठाणे डोंबिवली आणि अन्य ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर तरुणाई नव वर्षाचे स्वागत करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे देखील प्रचार ऐन रंगात आले आहेत. या स्वागत यात्रेत सहभागी होऊन अनेक उमेवारांनी आपला प्रचार केला.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आपल्या कुटुंबियांसोबत गुढी उभारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी गुढी उभारुन राज्यातील जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यात दिल्या. काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या घरी लोक गुढी उभारुन नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\nतसेच उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी चोरकोपमधील स्वागत यात्रेत सहभागी होऊन ढोलो वाजून लोकांचे लक्ष वेधले. तर दुसऱ्या बाजूला मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी देखील स्वागत यात्रेत सहभागी होऊन लोकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बहुचर्चित अशा ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटकसह विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी देखील स्वागत यात्रेत सहभागी होऊन प्रचार केला आहे.\nBjpCongressdevendra fadnavisfeaturedGudi PadvaLok Sabha ElectionsSanjay NirupamUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरकाँग्रेसगुढीपाडवादेवेंद्र फडणवीसभाजपलोकसभा निवडणूकसंजय निरुपमस्वागत यात्राShare\nनांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा\nकाश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान\nराफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार\nऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार \nएखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2010/04/", "date_download": "2019-04-20T16:15:05Z", "digest": "sha1:OC6YAJTKDNLXZASQKFMMH7JORTBSSHIP", "length": 8030, "nlines": 161, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nएकदा पंधरा ऑगस्टच्या आसपास कधीतरी आमच्या केबलवाल्यानं एका दुपारी चक्क ‘२२ जून १८९७’ हा सिनेमा लावला होता. मी टी.व्ही. लावला तेव्हा सिनेमा अर्धाअधिक संपला होता पण तरीही मला तो पाहून एकदम नॉस्टॅल्जिक वगैरे व्हायला झालं. शाळेत असताना जुन्या कृष्ण-धवल दूरदर्शनवर जितक्या वेळा तो लागायचा तितक्या वेळा आईची बोलणी खात मी तो पाहीलेला होता.\nमी ताबडतोब माझ्या मुलाला मस्का, गूळ इ.इ. लावून शेजारी बसवून घेतलं आणि तो उर्वरित सिनेमा पहायला लावला. ‘मुंग्यान्‌ मेरुपर्वत तर नाय ना गिळलनीत...’च्या आविर्भावात माझा मुलगा आश्चर्यानं माझ्याकडे बघायला लागला. आई आपणहून टी.व्ही.वरचा सिनेमा बघ म्हणतीए म्हणजे काय पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य\nपडद्यावर रॅन्डच्या खुनाचं दृश्य सुरू झालं.\n\"गोंद्या आला रे...\", जोडीला घोड्याच्या टापांचा आवाज. \"गोंद्या आला रे...\"\nआता, सिनेमातले संवाद लक्षपूर्वक ऐकायच्या फारशा फंदात न पडल्यामुळे माझ्या शेजारच्या त्या विसाव्या शतकात जन्मलेल्या आणि एकविसाव्या …\nआमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं.\nवसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं.\nपिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली.\nआणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली.\n... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला.\nनिसर्ग हळू हळू कात टाकू लागला.\nताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या\nमानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्���ाहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय.\nया सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील. ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/word", "date_download": "2019-04-20T16:47:17Z", "digest": "sha1:SZPGVCDKDCE2VUBN6SKKOVOOJIEEHSTW", "length": 9805, "nlines": 105, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - अगस्त्य", "raw_content": "\nभक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है \nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्यगीता - पशुपाल आख्यान\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिं���े वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nअगस्त्यगीता - नारदीय पंचरात्र\nअगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mesavarkar.com/", "date_download": "2019-04-20T16:38:17Z", "digest": "sha1:WE6E4APJ4YJM4OICMP6OS2LFEEY3MV24", "length": 2882, "nlines": 68, "source_domain": "mesavarkar.com", "title": "मी सावरकर – एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा २०१८", "raw_content": "संपर्क - टेलिफोन - +९१ २० २५४६०१७३, २५४६०३८३ (सकाळी ९. ३० ते सायं ५ )\nएक अभिनव वक्तृत्व स्पर्धा २०१८\nविजेते – वर्ष दुसरे : २०१८ – २०१९\n2019 - प्रथम पारितोषिक विजेते\nपारितोषिक वितरण समारंभ – वर्ष दुसरे : २०१८ – २०१९\nगट क्र 1 – इयत्ता 5-8\nगट क्र 2 – इयत्ता 9-12\nगट क्र 3 – महाविद्यालयीन\nमी सावरकर स्पर्धेचा निकाल\nनिकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा\nफोन – ०२० २५४६०१७३\nसंयोजक : स्वानंद चँरिटेबल ट्रस्ट, पुणे\nसह संयोजक : हिंदू हेल्पलाईन\nसह संयोजक : डेक्कन एज्युकेशन सोसायटी\nसीए धनंजय बर्वे (अध्यक्ष),\nसीए रणजीत नातु, प्रविण गोखले,\nशैलेश काळकर, सीए अमेय कुंटे.\nविजेते – वर्ष दुसरे : २०१८ – २०१९\nCOPYRIGHT © 2018 ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा -ALL RIGHTS RESERVED.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-devendra-fadnavis-on-farmers-suicide-note-farmers-strike-in-maharashtra-262444.html", "date_download": "2019-04-20T16:19:55Z", "digest": "sha1:Q6XSES4D2367ADPFUBDN2WHVNVID3RPL", "length": 14995, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्तारोको मागे, धनाजी जाधवांवर होणार अंत्यसंस्कार", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्तारोको मागे, धनाजी जाधवांवर होणार अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केल धनाजी जाधव यांच्या भावाचं सांत्वन, तर आत्महत्याग्रस्थ शेतकऱ्यांच्या मुलांचं मुख्यमंत्री घेणार पालकतत्व\n08 जून : शेतकरी संपामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. धनाजी जाधव असं त्यांचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, असं म्हटलं आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलं असताना करमाळ्यात धनाजी जाधव यांच्या आत्महत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nआत्महत्येमुळे करमाळ्यात तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्तारोको केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री विजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले. तसंच मुंख्यमंत्र्यांनी फोनवरुन जावध यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात धनाजी जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.\nआत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे. एक मुलगा बारावी आणि दुसरा दहावीला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी फोनवरून धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं तसच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. त्यासोबतच, इतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Dhanaji Jadhavआत्महत्याधनाजी जाधवशेतकरी\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-mayor-rahul-jadhav-visit-in-h-ward-office-83720/", "date_download": "2019-04-20T16:27:57Z", "digest": "sha1:VAHUKFP3MRH25BVYP6WVSSGOLPTKJZIU", "length": 8840, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : भंगार साहित्याची विल्हेवाट लावा - महापौर जाधव - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : भंगार साहित्याची विल्हेवाट लावा – महापौर जाधव\nPimpri : भंगार साहित्याची विल्हेवाट लावा – महापौर जाधव\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीमध्ये पडून असलेल्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.\nमहापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, कुस्ती केंद्र यांना भेटी देतेवेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. यावेळी माजी महापौर योगेश बहल, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य संतोष कांबळे, रोहित काटे, नगरसेविका आशा शेंडगे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, सुजाता पालांडे, प्रभाग स्वीकृ��� सदस्य कुणाल लांडगे, कार्यकारी अभियंता मनोज शेठीया, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, सहाय्यक आरोग्याधिकारी सासवडकर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.\n‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेली साई शारदा महिला व्यायमशाळा, पी.डब्ल्यु.डी. मैदान व बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, सावता माळी उद्यान, सांगवी जलतरण तलाव व शिवसृष्टी, शिवाजी उद्यान, कासारवाडी जलतरण तलाव व उद्यान, दापोडी बुध्दविहार येथे नवीन विकसित होत असलेले उद्यान, आई उद्यान दापोडी, फुगेवाडी येथील कुस्ती केंद्र, हनुमान जीम, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान, राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, वल्लभनगर येथील व्यायामशाळा व उद्यान, महेशनगर येथील व्यायामशाळा व उद्यान, सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट याची महापौर जाधव यांनी पाहणी केली.\nमहापालिकेच्या मिळकतीमध्ये नादुरूस्त, खराब पडून असलेले साहित्य तातडीने उचलून त्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे व शौचालय, मुतारी बांधणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, सिंथॅटिक कोर्ट तयार करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा नियमित उचलणे, उद्यानातील झाडांना मैला शुध्दीकरण केंद्रातील स्वच्छ केलेले पाणी कायमस्वरुपी वापरणेबाबत उपाययोजना करावी, व्यायामशाळेला आवश्यक साहित्य पुरविणे अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.\nDehugaon : डॉ. किशोर यादव यांना वैद्यकीय पुरस्कार जाहीर\nChikhali: मोशी भागाला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्यास विरोध\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_291.html", "date_download": "2019-04-20T17:22:54Z", "digest": "sha1:W6J6TW2P6MYTECQMY2HC6RMFFMZTOBYJ", "length": 5948, "nlines": 86, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : ऋतुगंध", "raw_content": "\nऋतुगंध हे सिंगापुरातल्या महाराष्ट्र मंडळाने चालवलेले द्वैमासिक. वर्षातल्या सहा ऋतुंप्रमाणे त्याचे सहा अंक निघतात आणि सिंगापूरमध्ये एकच एक ऋतु असला तरी त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ऋतुपर्वांचा आनंद घेता येतो म्हणून नाव ऋतुगंध\nगेली ११ वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे. पूर्वी तंत्रज्ञानाच्या अभावी अगदी हस्तलिखित अंकांपासून सुरु करुन आज एका ऑनलाईन ब्लॉगच्या स्वरुपात अनेक लोकांपर्यंत सहज पोचणाऱ्या रुपापर्यंत त्याचा प्रवास झाला आहे.\nह्या काळात ऋतुगंधला अनेक उत्तमोत्तम संपादकमंडळी, लेखक-कवी-चित्रकारांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला. अनेक जुने अंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि लवकरच सगळे जुने अंक ह्याठिकाणी उपलब्ध होतील.\nमंडळाच्या सदस्य व त्यांच्या आप्तांच्या साहित्यिक प्रतिभेला, हौसेला एक व्यासपीठ मिळवून देणे व त्यायोगे सिंगापुरात मराठी भाषेच्या संवर्धनास हातभार लावणे हे ऋतुगंधचे ध्येय आहे.\nआजवर मंडळाच्या मराठीप्रेमी वाचक-लेखक सदस्यांचे उदंड प्रेम ऋतुगंधला लाभले आहे आणि यापुढेही हे प्रेम मिळत राहील, वाढत राहील ह्याचा आम्हाला विश्वास वाटतो.\nऋतुगंधबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, ऋतुगंध समितीत सामील होण्याची मनिषा असल्यास किंवा ऋतुगंधमध्ये आपले साहित्य प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास rutugandha (at) mmsingapore (dot) com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/mohan-joshi-congress-candidate-from-pune/44658", "date_download": "2019-04-20T17:00:25Z", "digest": "sha1:OSKFA7JJ6HHHVTGH544ZSYTEDKHBMEZM", "length": 7203, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nअखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nअखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार\n बहुप्रतीक्षित अशा पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसकडून काल (१ एप्रिल) माजी आमदार मोहन जोशी यांना उमेवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ९ वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यात पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या उमेदवारांवर सस्पेंस होता. यादरम्यानअरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांची नावे पुढे येत होती. परंतु आता मोहन जोशी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. गेल्या चार दशकापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. मोहन जोशी यांनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती.\nयापूर्वी त्यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्षपदे भूषवले आहे.तर १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली आहे. सन १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोहन जोशी यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपाचे प्रदीप रावत विजयी झाले होते.\nकाँग्रेसनंतर आता ‘नमो अ‍ॅप’शी संबंधित १५ पेजेसवर देखील कारवाई\nउन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे \nकाँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य\nराम नव्हे हा तर रावण \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/ahmadnagar?sort=favorited", "date_download": "2019-04-20T16:52:58Z", "digest": "sha1:ZJ6QTTUHCTWJDWMHBH4NZROZGAVB4RE5", "length": 5413, "nlines": 124, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nमधूमक्षिका पेटया परागकण सिंचनासाठी (आंबा, डाळींब, अँपल बोर, शेवगा, लिंबू, पेरु, मोसंबी, कांदा ) यासाठी योग्य दराने भाडोत्री मिळतील संपर्क - 8308146337\n वारंवार लाईट गेल्या मुळे तुमची मोटर बंद पडते. रात्री अपरात्री तुम्हाला शेतावर मोटर चालू करण्यासाठी जावे लागले. रात्री अपरात्री तुम्हाला शेतावर मोटर चालू करण्यासाठी जावे लागले. सतत मोटर बंद पडणे, खराब होणे,जळणे, यामुळे तुमच्या शेतीची कामे खोळंबली आहेत,सतत मोटर बंद पडणे, खराब होणे,जळणे, यामुळे तुमच्या शेतीची कामे खोळंबली आहेत,\nसेंद्रिय पद्धतीचा कांदा विकणे…\nबावके पाटील नर्सरी बावके पाटील नर्सरी\nशेतकऱ्यांनच्या विश्वासास खरी ऊतरलेली कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासन मान्यताप्राप्त बावके पाटील डाळिंब नर्सरी आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व…\nAhmadnagar 13-04-19 बावके पाटील नर्सरी\n235 शेतजमीन विकणे आहे 235 शेतजमीन विकणे आहे\n235 एकर बागायती शेत जमीन विक्रीसाठी उपलब्ध 3 ट्रॅक्टर 3 महेंद्र पिकअप बोअरवेल सेट सह विकणे आहे सध्या आंबे ची बाग डाळिंब व शेवगा आहे 3 एकर शेततळे आहे निव्वळ उत्पन्न 5 ते 6 कोटी एका वर्षाला त्वरित संपर्क साधा फोन नंबर-9594005260\n235 एकर बागायती शेत जमीन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-185/", "date_download": "2019-04-20T17:00:11Z", "digest": "sha1:CPOPVN755P4PNSE4EDN6ITUNVJMWISZ5", "length": 22187, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आरास साकारण्यासाठी मंडळांची लगबग/Jalgaon- latest Marathi news trends, breaking newsआरास साकारण्यासाठी मंडळांची ल��बग | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शि���रायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंट��ला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra आरास साकारण्यासाठी मंडळांची लगबग\nआरास साकारण्यासाठी मंडळांची लगबग\n प्रतिनिधी : आपल्या लाडक्या गणरायाच्या स्थापनेला अवघे दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सार्वजनिक गणेशमंडळांकडून आरास साकारण्याची लगबग सुरु झाली असून कार्यकर्ते दिवसरात्र आरास साकरीत असल्याचे चित्र शहरातील गणेश मंडळांमध्ये दिसून येत आहे.\nगणेशोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडक्यात साजरा केला जात असतो. सर्वचजण वर्षभर आपल्या बाप्पाची अतुरतेने वाट बघत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असल्याने शहरातील गल्लतील मंडळांपासून ते मोठ्या मंडळांकडून आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.\nकाही मंडळांचे मंडप बांधणीचे पूर्ण झाले आहे. तसेच आाता केवळ मंडळांकडून गणेशोत्सात भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या आरास साकारण्याचे काम सुरु असल्याने कार्यकर्ते देखील आरास तयार करण्यासाठी दिवसरात्र एक करीत असल्याचे दिसून येत आहे.\nमंडळांकडून केली जातेय गणेश मुर्तीची बुकींग\nमंडळांतील गणेशाची मुर्ती बुकींग करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध भागात मुर्ती तयार करणार्‍यांकडे जावून मुर्ती पसंत करुन मुर्ती बुकींग करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. अधिक वेळ केला जातोय सराव\nशहरातील गणेश मंडळांकडून गणेशोत्सवात ज्वलंत विषयांवर सजीव आरास साकारण्यात आली आहे.\nया आरासचा सराव कार्यकर्त्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु गणेशोत्सवाला कमी दिवसांचा काळ शिल्लक असल्याने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नेहमीपेक्षा जास्तवेळ सराव करुन घेत आहे.\nPrevious articleजळगाव मनपात मानाचा गणपती : ‘स्वच्छ जळगाव’ संकल्पनेवर आरास\nNext articleधुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ पुरस्कार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mamcobank.com/LatestNews.html", "date_download": "2019-04-20T16:15:33Z", "digest": "sha1:C6K6WUH7RVQL4FJQVXYKTQBQ2MTVTF5K", "length": 1719, "nlines": 7, "source_domain": "mamcobank.com", "title": "", "raw_content": "* मामको बेंकेच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत...\n* बँकेने SMS Banking, Any Branch Banking, RTGS/NETF ह्या सुविधा सुरु केल्या असून बँकेच्या ग्राहकांनी ह्या सेवेचा लाभ घावा.\n* बँकेचा स्वत:चा अद्यावत डेटा सेंटर सुरु करण्यात आला असून त्यास बँकेच्या सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत व लवकरच ATM, Internet Banking ह्या सुविधा सुरु करण्यात येतील.\n* बँकेने सभासद, ठेवीदार, ग्राहकांसाठी सर्व शाखांमध्ये मोफत वाय-फाय सेवा सुरु केली आहे.\n* बँकेने रु. २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे.\n* बँकेस IFC कोड मिळाला असून लवकरच बँकेच्या खातेदारांना आपल्या बँकेत gas सबसिडी, पंतप्रधान अटल पेन्शन योजना, विमा योजना यांचा लाभ घेत येईल.\n* सद्य संकेतस्थळ हे unicode font मध्ये असुन, आपणांस काही त्रुटी आढळ्यास आम्हास सुचविणे, धन्यवाद.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2019/", "date_download": "2019-04-20T16:41:41Z", "digest": "sha1:R3MFXZBNLPD5U65MLNFTRFBMOWCOBCAI", "length": 15649, "nlines": 212, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nHidden Figures : एक अप्रतिम सिनेमा\nHidden Figures नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. ५०-६० च्या दशकात अमेरिकेत नासात काम करणार्‍या तीन अ‍ॅफ्रो-अमेरिकन स्त्रियांची सत्यकथा आहे. कॅथरिन जॉन्सन, मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉन.\nअत्यंत हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या या तिघींना कामाच्या ठिकाणी सतत वर्णभेदाला तोंड द्यावं लागलं; त्यांच्या पात्रतेच्या मानानं हलकी कामं करावी लागली; तरीही त्याबद्दल गळे काढत न बसता त्या ठामपणे आपली योग्यता संधी मिळेल तिथे सिद्ध करत राहिल्या.\nनासातर्फे १९६२ साली जॉन ग्लेनला अवकाशात पाठवण्यात आलं; तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरणारा पहिला अंतराळवीर ठरला. या प्रोजेक्टसाठी नासात विविध पातळीवर जी कामं सुरू होती त्यात अनेक 'मानवी कम्प्युटर्स' काम करत होते. विविध क्लिष्ट गणिती आकडेमोडी, समीकरणं सोडवणे हे त्यांचं मुख्य काम. त्यात अनेक स्त्रिया होत्या; कृष्णवर्णीय स्त्रियाही होत्या.\nकृष्णवर्णीय स्त्रियांसाठी जेवणाची वेगळी जागा, वेगळी टॉयलेट्स, त्यांनी हात लावलेल्या कॉफीपॉट्समधून इतरांनी कॉफी न घेणे इत्यादी प्रसंग, तपशील अगदी सहजगत्या पण खूप भेदकपणे दाखवले आहेत. ते पाहताना आत कुठेतरी खूप तुटतं; पण त्याच…\nआज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनचखूप नाचतेय, गातेय, आनंद साजरा करतेय...\nगेली २-३वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायलालागलीहोती; तिच्या धाकट्या जावेनंतिलातीसवयलावलीहोती. पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं.\nजावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस,\nमैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...\nती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई, हे घरी बनवलंय मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते\nती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई, माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक, मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲\nती : ताई, लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं, उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो, मस्त असतोय,तो का नाही आणत\nती : ताई, हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑\nती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई,बारहून हा डबा स्वस्त पडतो मी : काय माहित मी : काय माहित डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का डी-मार्टातून नाही आणत मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना\nती : (भुवया उडवत, डोळ्यांत चमक) ताई, कालचा पेपर वाचला का\nती : बगीतली का काय बातमी\nन्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा\nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nपाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच.\nवेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली.\nआमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की धड फोटो काढायचंही सुचलं…\nफॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर\n(महिला दिनानिमित्त २०१७ साली दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत लिहिलेला छोटासा लेख)\nकॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंप���ीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं...\nपुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं\nकथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nHidden Figures : एक अप्रतिम सिनेमा\nमैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...\nन्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्...\nफॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-21-december/", "date_download": "2019-04-20T17:14:21Z", "digest": "sha1:DHOQMXJ3UKMDOK7T5IBVLXMYF7GS2AVK", "length": 21773, "nlines": 98, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शुक्रवार 21 डिसेंबर : आजचा दिवस या 3 राशीसाठी मनोकामना पूर्ण करणारा तर 2 राशीसाठी समस्या घेऊन येणारा राहील", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/horoscope/शुक्रवार 21 डिसेंबर : आजचा दिवस या 3 राशीसाठी मनोकामना पूर्ण करणारा तर 2 राशीसाठी समस्या घेऊन येणारा राहील\nशुक्रवार 21 डिसेंबर : आजचा दिवस या 3 राशीसाठी मनोकामना पूर्ण करणारा तर 2 राशीसाठी समस्या घेऊन येणारा राहील\nआज शुक्रवार 21 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.\nस्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम प्रदीर्घ काळपर्यंत उमटतील.\nआज शांत राहा-तणावमुक्त राहाल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.\nनको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक��ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.\nअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.\nखूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.\nतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:��� विसरून जाल.\nतुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.\nअसुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.\nवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठई तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.\nतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.\nमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.\nया फोटोंना आनंद महिंद्रा यांनी केले शेयर, त्यावर लिहिले या गोष्टी\nसलमान खान मुळेच या गरीबाच्या मुलीला मिळाली बॉलीवूड मध्ये संधी, अन्यथा कोणीही ओळखत देखील नव्हते\nशनिवार 20 एप्रिल : आज राहावे लागणार सावधान, वाढणार वायफळ खर्च\nशुक्रवार 19 एप्रिल : आज 3 राशींच्या मानसन्माना मध्ये होणार वाढ, विरोधक होतील शांत\nगुरुवार 18 एप्रिल : या 4 राशींवर माता लक्ष्मी करणार कृपा, तर 2 राशींना समस्या येऊ शकतात\nबुधवार 17 एप्रिल : आज या 7 राशींची दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे होतील पूर्ण, नकारात्मक विचारा पासून दूर राहा\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/eighty-percent-farmers-will-get-benefits-of-prime-minister-kisan-samman-yojana/", "date_download": "2019-04-20T16:55:45Z", "digest": "sha1:3NVEBT6H47YJQEUGK2KLRW3KDEI3BKXZ", "length": 13739, "nlines": 114, "source_domain": "bigul.co.in", "title": "कृषी सन्मान योजनेचा राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ – बिगुल", "raw_content": "\nकृषी सन्मान योजनेचा राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ\nमुंबई : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७२०० कोटी रुपये जमा होणार असून, योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.\nनुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.\nसन २०१५-१६ मध्ये झालेल्या कृषि गणनेनुसार राज्यात १ कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९शेतकरी आहेत. कोकण विभागात १४ लाख ८६ हजार १४४ शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या ८४.५० टक्के एवढी आहे. नाशिक विभागात २६ लाख ९४ हजार ४८१ शेतकरी असून त्यापैकी ७८ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. पुणे विभागात ७३ लाख २३ हजार ६७३ पैकी ८४टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात ३९ लाख ५३ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी ७९.५० टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या १९ लाख १३ हजार २५८ असून ७३ टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी असून नागपूर विभागातील १५ लाख १४ हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ७६ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.\nज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षांखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशा कुटुंबाना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषि विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.\nसंवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्ती��ेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्रतेचे निकष केंद्र शासनाने निश्चित केले आहेत.\nएखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये चार किंवा पाच उपकुटुंब असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर त्या उपकुटुंब प्रमुखालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून, ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येतील.\nराज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के म्हणजे जवळपास एक कोटी २० लाख एवढी असून, त्यातील निकषास पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षभरात ७२०० कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/the-bjp-manifesto-was-created-in-a-closed-room-said-congress-president-rahul-gandhi/45604", "date_download": "2019-04-20T16:47:53Z", "digest": "sha1:ZJGOTSKHEAZEXLAFOJQ2L3RWL3RZD4QT", "length": 7107, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nभाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला \nनवी दिल्ली | भाजपने काल (८ एप्रिल) संकल्प पत्र जाहीर केले. भाजपने संकल्प पत्राऐवजी माफीनामा जाहीर केला असता तर बरे झाले असते, असे ट्वीट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजजच्या जाहीरनाम्यात राम मंदिर निर्मितीचा पुनर्निधार, शेतकऱ्यांना ५ वर्षापर्यंत एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.\nकाँग्रेसचा जाहीरनामा प्रदीर्घ चर्चेनंतर बनिण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा लाखो सशक्त आणि बुद्धीमान भारतीयांचा आवाज आहे. परंतु भाजपचा जाहीरनामा हा एका बंद खोलीत तयार करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात एकट्या पडलेल्या माणसाचा आवाज असून त्याची दूरदृष्टी कमी आणि गर्विष्ट आहे. तसेच पुढे राहुल गांधी असे देखील म्हणाले की, भाजपने संकल्प पत्रातून निव्वळ खोट्या घोषणा केल्या आहेत.\nBjpCongressLok Sabha ElectionsManifestoNarendra ModiRahul GandhiSankalp Pathकाँग्रेसजाहीरनामानरेंद्र मोदीभाजपराहुल गांधीलोकसभा निवडणूकसंकल्प पत्रShare\nपहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस\nनवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा \nमल्लिकार्जुन खरगे यांची मोदींसह भाजप, संघावर सडकून टीका\n‘सपा’ची पहिली यादी जाहीर, मुलायम सिंग ‘मैनपुरी’ मतदारसंघातून लढणार\nराहुल गांधींकडून डीआरडीओचे कौतुक अन् पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या शुभेच्छा \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Connection_Information", "date_download": "2019-04-20T17:20:26Z", "digest": "sha1:KJ7YB7MROLRPXNC4GK7JYW7NYIR47LA5", "length": 2919, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Connection Information - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :जोडणी माहिती\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-04-20T17:12:54Z", "digest": "sha1:BCQ56BELJGVM5Z2TUINYE6BJNTXPVUMH", "length": 2910, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विषय सूची | आजचा सुधारक", "raw_content": "\nबरर्ट्रंड रसेल : विवाह आणि नीतीप्रकरण २०\nविनोबांची ‘गीता प्रवचने’ व ‘स्थितप्रज्ञदर्शन’\nप्रा. स. रा. गाडगीळांना उत्तर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-rajendra-nimbalkar-case-corporator-arvind-shinde-get-temprory-relaxsation-86925/", "date_download": "2019-04-20T17:06:54Z", "digest": "sha1:RWTIH4V4IQPGGXALPWYI6EF2PX76GOOL", "length": 7443, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा; हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर - MPCNEWS", "raw_content": "\nPune : काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा; हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर\nPune : काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा; हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर\nएमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस\nनगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.\n२७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.\nमहापौर मुक्ता टिळक यांच्या कक्षात सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान निंबाळकर आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात “तू तू, मै मै’ झाली होती. यावेळी निंबाळकर यांना मारहाण झाली होती. त्यानंतर याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि आणखी काही कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nवकील विजय ठोंबरे आणि रुपाली पाटील यांनी अरविद शिंदे यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सत्रन्यायाधीश ए.वाय. थत्ते यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.\nअरविंद शिंदे यांनी राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केली नाही अथवा सरकारी कामात अडथळाही आणलेला नाही. त्यांनी जलपर्णी निविदेतील गैरप्रकार समोर आणला, म्हणून त्या द्वेषातून शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना अटक पूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. पोलिसांनी या अर्जावर बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nPune : आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट हत्याप्रकरणी दोघांना अटक\nPimpri: ‘रिंग’ झालेल्या पाच निविदा रद्द करा; स्थायीची आयुक्तांकडे शिफारस\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्य��� उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-20T16:46:16Z", "digest": "sha1:7GU32J55SUOSFZFNT5LUPE5NXYBKXYTR", "length": 4117, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमजद अली खान - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअमजद अली खान हे एक भारतीय सरोद वादक आहेत. खान यांना २००१ साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१६ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/supriya-sule-took-selfi-with-pothos-273335.html", "date_download": "2019-04-20T16:53:17Z", "digest": "sha1:RZSCS7PYZRTN5SOH5MIBC27NHAF4GVPJ", "length": 14670, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबत काढले सेल्फी, सरकारचा केला निषेध", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची काम�� झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nसुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबत काढले सेल्फी, सरकारचा केला निषेध\nराज्यात खड्ड्यांच्या बाबत आंदोलनं आणि वाद सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नाकडे लक्ष केलंय. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात आणि यात गेलेले निष्पाप बळी यांना जबाबदार कोण हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\n01 नोव्हेंबर : राज्यात खड्ड्यांच्या बाबत आंदोलनं आणि वाद सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नाकडे लक्ष केलंय. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात आणि यात गेलेले निष्पाप बळी यांना जबाबदार कोण हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील यांनी 'खड्डे दाखवा आणि हजार रूपये मिळवा' असं आवाहन केलंय, तर चला त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया अशी सौम्य शब्दात टीकाही त्यांनी केली. त्यांनी पुण्यातल्या कात्रज-उंड्री बायपासवर जाऊन खड्ड्यांसोबत सेल्फी काढले.\nपाहूयात सुप्रिया सुळेंनी आपल्या निवेदनात काय म्हटलंय ते..\nहा पुण्यातला कात्रज -उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसर राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण सर्वत्र हेच चित्र असताना आपले माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील मात्र 'खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा' असं आवाहन करत आहेत.\nचला तर मग त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया.. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया. मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://infertilitychaudhari.com/about-infertility-m.html", "date_download": "2019-04-20T17:12:34Z", "digest": "sha1:MBKEME6YHQ3NZLJ57KQWWLOVT5UI52VA", "length": 4757, "nlines": 17, "source_domain": "infertilitychaudhari.com", "title": " Dr. Chaudhari Clinic, Amlaner, Infertility Consultation and Treatment center", "raw_content": "English | मराठी | हिंदी\nहोम अटी व नियम डॉ. चौधरी समस्या यशस्वी केसेस अभिप्राय फोटोगैलरी आम्हाला भेटा / संपर्क\nगर्भस्थापना ट्रिटमेंट विषयी नियम व माहिती\n१) गर्भस्थापना ट्रिटमेंट ही सहा महिन्यांची असून सहा महिन्यांपर्यंत आम्ही आपणास औषधी देत असतो. त्या औषधींचा खर्च रु. १२०००/- असून सुरुवातीलाच सर्व पैसे देवून ट्रिटमेंट सुरु करायची असते.\nसुरुवातीला सल्ला व तपासणी फी रु. १००/- वेगळे द्यावे लागतील. (औषध न घेता फक्त तपासणी फी रु. २००/-)\n२) गर्भस्थापना ट्रिटमेंट ही खात्रीपूर्वक असून ६ महिन्यात किंवा त्याअगोदर गुण आल्याचे दिसेल.\n३) ही ट्रिटमेंट सुरु केल्यापासून १ - ६ महिन्यात केव्हाही गुण आल्यास पैसे तेवढेच (रु. १२०००/-) द्यावे लागतील.\n४) ठरल्याप्रमाणे सहा महिन्यात गुण न आल्यास रु. ८००/- कमी करून बाकी रक्कम रु. ४००/- परत केले जातील. हे पैसे ट्रिटमेंट बंद केल्यानंतर ३ महिन्यांच्या आत परत घेऊन जावे.\nत्यानंतर कोणत्याही सबबीवर पैसे परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.\n५) ही ट्रिटमेंट मधेच सोडून दिल्यास अथवा कोणत्याही कारणाने बंद केल्यास भरलेली रक्कम परत मिळणार नाही व उरलेले सर्व पैसे देणे बंधनकारक राहील, तसेच दिलेली औषधी परत\nघेतली जाणार नाही व पैसे परत केले जाणार नाहीत.\n६) आम्ही दिलेल्या औषधी सोबत इतर काही औषधांची गरज भासते. ती आपणास स्वखर्चाने मेडिकल स्टोर मधून घ्यावी लागतील.\n७) ज्या दिवशी गर्भाशयाचा रिपोर्ट पॉजीटिव येइल (यूरिन प्रेगनेंसी टेस्ट पोजिटिव येइल) त्याच दिवशी ट्रिटमेंट संपेल व त्यापुढील ट्रिटमेंट आपण आपल्या डॉक्टरांकडून घ्यावी .\nएबोरशन होऊ नये व बाळ चांगले रहावे यासाठी सहा महिन्यांपर्यंत २ - ३ प्रकारच्या गोळ्या आमच्याकडून मोफत मिळतील.\n८) ही ट्रिटमेंट फक्त गर्भधारणेसाठी आहे. गर्भधारणा झाल्यावर गर्भ खराब होणे, गर्भपात होणे, गर्भाची वाढ न होणे, गर्भात जीव नसणे, अशा काही गोष्टी होत असतात.\nअशा वेळी पैसे परत केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी . त्यानंतर ही ट्रिटमेंट परत घ्यायची असल्य��स दर महिन्याला औषधी खर्च रु .१०००/- भरून ट्रिटमेंट सुरु करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80406000805/view", "date_download": "2019-04-20T17:12:59Z", "digest": "sha1:D54OJRLDNNUGURT3ZQSYUHT4PRO5JFAQ", "length": 12963, "nlines": 191, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिवाजी महाराज पोवाडा - कल्याणचा खजिना लूट", "raw_content": "\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|\nशिद्दी जोहार व बाजी देशपांडे\nशिवाजी महाराज पोवाडा - कल्याणचा खजिना लूट\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशपथ घेतली जिवराजानं राज्य हिंदवी करण्याची \nजिवाभावाचे मित्र जमविले केली तयारी युद्धाची ॥\nकंक येसाजी बाजी फसलकर जिवाजी शूर हि माणकोजी \nइंगळ्या सुभानजी वीर हिरोजी पिलाजी नेता तानाजी ॥\nकैक असे हे मित्र जमविले झाली तयारी लढण्याची ॥जी॥\nतोरणा गड जिंकून आरंभ केला ॥\nस्वराज्याचे तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला ॥\nअसा व्याप वाढतच गेला पण पैसा कुठून आणायचा कार्याला \nतेव्हां शत्रूची लूट करण्याचा बेत तो केला ॥\nकल्याणचा खजिना चालला होता विजापूरला \nतो खजिना आला बोरघाटाला मावळ्यांनीं लुटून फस्त केला \nसारा पैसा नेला पुण्याला अन् इकडे कल्याणवर जोराचा हल्ला चढविला \nआबाजी सोनदेवानं जोराचा हल्ला केला \nअन् कल्याणचा सुभा मराठयांनीं आणला हाताला ॥\n कैद केलं त्याच्या सुनेला \nसारी वार्ता कळली शिवाजीला तंवा राजा कल्याणला गेला \nअन् मोठा दरबार त्यानं भरविला बक्षिस, वस्त्रं नजराणे दिले कितिकाला \nआबाजी सोनदेव बोलला शिवाजी राजाला ॥\n\"महाराज, लूट ही आणली आपल्या चरणाला \nपण त्या लुटींत अशी एक वस्तू सांपडली आहे कीं\nतशी कुणी कधिं नसेल पाहिली या काळा\" \nअसं म्हणून बोलती चालती नार आणली सदरेला ॥१॥\nपाहुनी रुप तिचं सुंदर लाजला हृदयीं रतीचा वर \n मनोहर नार ॥ खरी ॥ जी ॥\nवेचुनी तिळ तिळ जगिं सुंदर घडविलं रुप तिचं मनोहर \n केला तय्यार ॥ खरा ॥ जी ॥\nरुप पाहुनी चकित झाला दैवि गुणांचा तो पुतळा \nसात्त्विकतेचे भाव उमटले बोलू लागला तरुणीला ॥जी॥\n\"आईसारख्या तुम्ही मजला बाई सांगतों तुम्हांला \nभिऊं नका तुम्ही जावें येथून त्रास न कसला जीवाला\" ॥\nशिपायांच्याकडं मग वळून शिवबा बोलला ॥\n\"ऐकावे बोल मोलाचे आतां या वेळां ॥\nस्त्री दुसर्‍याची आपली माता विचार हा आणावा चित्ता \n तर कडेलोटाची शिक्षा त्याला \nहात तोडुनी, डोळे काढुनी, गर्दन उडवू, निश्चय झाला ॥\nकोण स्त्री जर हातीं लागली करा तिचा तुम्ही सत्कार \nसन्मानाने तिला वागवा तरीच तुम्ही झुंजार ॥\nआज्ञा माझी कडक अशी ही कळवा सगळ्या लोकांला \nया आज्ञेच्या मर्यादेंतुन राजा ही नाहीं सुटला\" ॥\nअसं म्हणून मानानं पाठविलं मग तिला ॥२॥\nमौलाना, सुनेसह गेला विजापूरला \nअन् अहमद दरबारांत गेला आणि लागला सांगायला लोकांला \n त्याला धरुन आणिल असा कोण आहे बोला \nशिवाजीला धरणं हें कार्य बिकट वाटतं मला ॥\nघालूनिया घेर धरलं या सुभेदारा \nबोरघाटीं तो खजिना झुंजुनिया दूर नेला \nमारुनिया ठार सारा दूर पळविला \nसून माझी फार प्यारी \nशिवा लेकिन बहोत अच्छा \nयेत केव्हां जात केव्हां ठावं नाहीं हें कुणाला \n नाश हा झाला समजा \nसभा झाली बरखास्त गेले सारे निघून त्या वेळा ॥\nअसा पाहिला विजय मोठा मिळविला \nशिवाजीचे नांव हो झाले चारी बाजूला ॥३॥\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/predictions/festivals/know-about-ganesh-chaturthi-festival-2018/", "date_download": "2019-04-20T16:35:33Z", "digest": "sha1:FYLCR4D4ZL3RQCWGDIHH7PJGMH5FCYTH", "length": 20593, "nlines": 217, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "गणेश चतुर्थी - गणपतीची आराधना करण्यास असलेला एक महत्वाचा हिंदू सण", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nगणेश चतुर्थी - गणपतीची आराधना करण्यास असलेला एक महत्वाचा हिंदू सण\nगणेश चतुर्थी म्हणजे काय \nगणेश चतुर्थी हा दहा दिवस चालणारा हिंदू उत्सव आहे, ज्यात हत्तीचा तोंडावळा असलेल्या श्रीगणपतीस त्याच्या जन्म दिवशी मानवंदना देण्यात येते. भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा हा धाकटा मुलगा आहे.\n२०१८ मध्ये गणेश चतुर्थी केव्��ा आहे\nगणेश चतुर्थी हि हिंदू महिन्याच्या भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीस येते. साधारणपणे इंग्रजी महिन्याच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ती येत असते. साधारणपणे हा सण १० दिवस साजरा केला जातो, ज्यात शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीस मोठ मोठाल्या देखाव्यांचा समावेश असतो. २०१८ मध्ये गणेश चतुर्थी हि १३ सप्टेंबरला तर, अनंत चतुर्दशी हि २३ सप्टेंबर रोजी येत आहे.\nश्रीगणेश व गणेश चतुर्थीचे महत्व\nभगवान श्रीगणेश हे भारतातील सर्वात प्रमुख असे एक दैवत असून विघ्न नाशक आणी बुद्धी प्रदान व भरभराट करणारे दैवत आहे. कला व विज्ञान तसेच बुद्धिदायक असे श्रीगणेश हे दैवत आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ करणारे हे दैवत असल्याने प्रत्येक धार्मिक विधी व समारंभापूर्वी त्यास मानवंदना दिली जाते. प्रामुख्याने त्यास गणपती किंवा विनायक असे हि संबोधले जाते. गणेश चतुर्थी हा भारतात साजरे होत असलेल्या सणांपैकी लोकमान्य, सुंदर व प्रमुख असा एक सण आहे. श्रीगणेश ह्यांची १०८ नांवे असून ज्ञान, बुद्धिमत्ता व भाग्य ह्यांची सर्वोच्च अशी देवता आहे. शुभ कार्याचा आरंभ हा श्रीगणेश ह्यापासून होतो. गणेश चतुर्थी उत्सव उत्तर, पश्चिम व दक्षिण भारतातील कुटुंबे, सार्वजनिक स्थळे आणि मंदिरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात,यथा शक्ती व भक्तिभावाने साजरा केला जातो. हा श्रीगणेशाचा जन्म दिवस आहे. या लेखातील गणेश चतुर्थी उत्सवाबद्दल अधिक जाणून घेऊ या.\nगणेश चतुर्थी उत्सवाच्या मागील कथानक\nपरंपरेनुसार, गणेश चतुर्थीवर विशिष्ट वेळी चंद्र पाहण्याची गरज नाही, हे महत्त्वाचे आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन घेऊ नये असे म्हणतात. ह्या दिवशी जर चंद्र दर्शन केले व विशिष्ट मंत्रांचा जप केला नाही तर चोरीचा आळ येतो किंवा समाजाकडून त्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक मिळण्याचा संभव असतो. असे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत सुद्धा घडले होते, त्यांच्यावर किंमती दागिने चोरण्याचा आळ आला होता. नारदमुनीने श्रीकृष्णास भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (गणेश चतुर्थीला) चंद्र दर्शन करण्यास सांगितले होते व त्यामुळे हा आळ आला होता. ह्याव्यतिरिक्त इतर कोणी जरी ह्या दिवशी चंद्र दर्शन केले तर त्याचे सुद्धा तसेच होऊ शकते.\nया उत्सवाचा शुभ समय (मुहूर्त)\nशुभ, लाभ किंवा अमृत चोघडिया दरम्यान घरी मूर्ती आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गणेश चतुर्थीसाठी 12 सप्टेंबर, 2018 रोजी घरी आणण्यासाठी आपण इच्छित असाल, तर शुभ वेळ खालील प्रमाणे असल्याची नोंद घ्यावी.\nलाभ वेळ: सकाळी ६.२९ ते ८.०१\nअमृत ​​वेळ: सकाळी ८.०१ ते ९.३२\nशुभ वेळ: सकाळी ११.०४ ते दुपारी १२.३६\nसंध्याकाळचे मुहूर्त ह्या प्रमाणे:१७.११ ते १८.४३\nगणेश मूर्तीची स्थापना: 13 सप्टेंबर 2018 रोजी, ह्या वेळेत केली जाऊ शकते:\nलाभ वेळ: दुपारी १२.३५ ते १४.०७\nशुभ वेळ: संध्याकाळी १७.१० ते १८.४२\nश्रीगणेशाचा जन्म दुपारी झालेला असल्याने दुपारी १२.४२ ते १४.१६ दरम्यान गणेश पूजन करणे जास्त चांगले होय.\nगणेश चतुर्थीवर महत्त्वाचा मंत्र\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ \nनिर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा \nह्या मंत्राचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:\nहे गणपतिदेवा, आम्ही आपणास वंदन करतो. ज्या देवाची सोंड वाकडी, भव्य शरीरयष्टी, सूर्यासारखे तेज, व जो सर्वांच्या दुःखाचे हरण करून त्यांना समृद्धी प्रदान करतो त्या देवतेचा आम्ही जयजयकार करतो. हे गणपती देवा, मला माझ्या सर्व समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देऊन माझे चोहोबाजूने रक्षण कर व नेहमी प्रमाणे मार्गदर्शन कर. हे देवा, वाईट शक्तीं पासून माझे सदैव रक्षण आपण कराल असा माझा विश्वास आहे.\nगणेश चतुर्थी उत्सव कसा साजरा करावा\nघरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेशाची सुबक मूर्ती स्थापित करा.\nषोडशोपचार पूजा करून देवतेची प्रतिष्ठापना करा.\nगणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या मूर्ती समोर केळी, आंबा, डाळिंब किंवा फणस इत्यादी सारखी फळे व सुवासिक फुले ठेवा.\nप्रथम, शुद्ध पाण्याने कलश भरा\nसुपारी, १ रुपयाची किंवा २५ पैश्यांची नाणी, हळद , सुवासिक तेल, ५ विड्याची पाने, नारळ.\nनारळावर व विड्याच्या पानांवर हळद वाहा.\nतांदळावर एक नाणे ठेवून त्यावर एक सुपारी ठेवा.\nआता ह्यावर गणपतीची मूर्ती ठेवा.\n\"गणपती बाप्पा मोरया\" असा नाद करा.\nपूजेची सुरुवात मूर्तीपासून सुरू होते.\nआता 5 पानांच्या पानांना पसरवा.\nप्रत्येक विड्याच्या पानावर, प्रत्येक पानावर सुपारी ठेवा आणि मग हळद वाहा.\nआता गणपतीच्या मूर्तीवरील आच्छादन काढून टाका.\nत्याला मुकुट, हार, जानवे व वस्त्र अर्पण करा.\n२१ दुर्वा, २१ मोदक व २१ फुले गणपतीस अर्पण करा. २१ संख्येचे महत्व असे - ५ पंचेंद्रिये, ५ प्राण (पंचप्राण), ५ तत्व (पंचतत्त्व), ५ कर्मे���द्रिये व १ मन.\nगणपतीच्या कपाळावर रक्त चंदनाचा टिळा लावा.\nताम्हन, निरांजन, कापूर व अत्तर इत्यादी घेऊन आरतीची तयारी करा.\nगणपतीला 108 वेळा नमस्कार करा किंवा गणेश उपनिषद वाचा.\n\"जय गणेश जय गणेश\" चा नाद करा.\nशेवटी, सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीगणेशाचा आशीर्वाद घ्या.\n२०१९, २०२० व २०२१ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे\n२०१९ मध्ये गणेश चतुर्थी २ सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी १२ सप्टेंबरला आहे.\n२०२० मध्ये गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी आहे. अनंत चतुर्दशी १ सप्टेंबरला आहे.\n२०२१ मध्ये गणेश चतुर्थी १० सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी१९ सप्टेंबरला आहे.\nकाही विशेष उत्पादने कि जी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद निर्माण करतील:\nह्या गणेश चतुर्थीला श्री. बेजान दारूवाला ह्यांनी अभिमंत्रित केलेली गणेशमूर्ती आपल्या घरी आणून आपले जीवन आनंदी, सुखाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी बनवा.\nआठमुखी रुद्राक्ष श्रीगणेशाचे व केतू ह्या ग्रहाचे प्रतीक आहे. ह्या गणेश चतुर्थीला आपण ज्या कोणाला हे आठ मुखी रुद्राक्ष गणेशा स्पीक्स. कॉम कडून घेऊन द्याल त्याला किंवा तीला ज्ञान, बुद्धी व संपत्ती श्रीगणेश नक्कीच देईल.\nकोणत्याही कामाची सुरवात करण्यापूर्वी गणेशपूजा आवश्यक आहे. गणेशमूर्ती बरोबरच गणेश यंत्र सुद्धा अभिमंत्रित केले जाते व त्याच्या वापराने कामात, व्यवसायात, उपक्रमात यशप्राप्ती व इच्छापूर्ती होते.\nगणेशा आपणास गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या भरभराटीची शुभेच्छा देत आहे.\nधी गणेशास्पीक्स. कॉम चमू\nआपल्या वैयक्तिक समस्यांच्या निराकरणासाठी ज्योतिषांशी आताच बोला.\nअक्षय्य तृतीया २०१९: अक्षय्य तृतीयेचे उपाय, मुहूर्त व ति�...\nसर्वात अचूक भविष्यवाणी: कोण जिंकेल २०१९ ची लोकसभा निवडणू...\nउर्मिलेची अदाकारी किती मतदार आकर्षित करू शकेल, जाणून घ्य...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nअसेही वैशाख महिन्यास खूप महत्व असते. ह्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हि �...\nलोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान पुनः मोदी सरकार कि आता कांग्रेसचे सरकार अशा प्रकारच्या �...\nआपल्या अभिनयाद्वारे वेळो - वेळी सर्वाना मोहून टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकर ह्यांनी अ�...\nआपल्या स्वप्नातील प्रकल्पांद्वारे अच्छे दिन ह्यांची तयारी करताना श्री. नितीन गडकरी ...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/category/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-20T17:13:23Z", "digest": "sha1:JITWA2L53IQE5LD2RK5GV6QOAMYEF624", "length": 119316, "nlines": 190, "source_domain": "www.sudharak.in", "title": "देव-धर्म | आजचा सुधारक", "raw_content": "\nनोव्हेंबर, 2015 मीरा नन्दा\nभारतासाठी जसे ‘मॅक्डोनाल्ड’ तसे उत्तर अमेरिकेसाठी ‘योगा’. दोन्हीही मूळ स्थानापासून दूर परदेशात पक्के रुजलेले. अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण परिसरातील व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, चर्चेस अगदी सिनेगॉग्समध्येही योगाचे शिकवणी वर्ग चालू असतात. अमेरिकेतील जवळपास सोळा लाख लोकांच्या दररोजच्या व्यायाम प्रकारात योगाच्या कोणत्या ना कोणता प्रकाराचा समावेश असतोच. त्यामुळे दररोजच अमेरिकेतील लोक योगाबद्दल काही ना काही बोलत असतात, अर्थात व्यायामाच्या अंगाने. त्यांच्या व्यायामात शरीराला ताण देणारे, श्वासोच्छ्वासाचे किंवा आसनाचे हठयोगी व्यायाम प्रकार मुख्यत: असतात. ही आसने शिकविण्यासाठी बी.के.एस. अय्यंगार अथवा शिवानंद यांच्या पद्धतीने शिकविणारे, पट्टाभी जोईस यांचा ‘अष्टांग विन्यासा’ किंवा ‘पॉवर योगा’ शिकविणारे किंवा नुकताच ‘हॉट योगा’चा कॉपीराईट मिळविणारे बिक्रम चौधरी यांच्या पद्धतीने शिकविणारे भारतीय मूळ असलेले शिक्षक असतात. विवेकानंद, शिवानंद यांच्या अनुयायांनी लोकप्रिय केलेला “ध्यानयोग” मात्र फारसा लोकप्रिय नाही. अमेरिकेतील लोकांचा ओढा आसनांकडेच आहे यात काहीच आश्चर्य नाही कारण भारतातही टीव्हीस्टार योगी बाबा रामदेवचे लाखो भक्त आसनाभीमुख योगच शिकतात.\nअमेरिकेतील योग उद्योगाने आपल्या योग शिकवणीचा उगम कोठे आहे हे लपवून ठेवलेले नाही. उलट अमेरिकेसारखा जो देश तुलनेने तरुण आहे आणि सतत बदलत जाणारा आहे त्या देशात योगाची मानण्यात आलेली प्राचीनता (5000 वर्षापूर्वीची व्यायाम पद्धती वगैरे), पौर्वात्य अध्यात्मिक परंपराशी असलेला योगाचा संबंध अशा सर्व गोष्टी योगविक्री प्रक्रीयेतील एक भाग बनून गेल्या आहेत. नमस्ते करणे, ओमचे सूरयोजन, संस्कृत मंत्रांचे उच्चार ह्याही गोष्टी अमेरिकेतील योगाच्या भाग होऊन गेल्या आहेत. अमेरिकेतील योगाच्या अनेक स्टुडीओतून भारतीय शास्त्रीय संगीत किंवा कीर्तन संगीताची धून वाजविणे, सुगंधी वास, ओमची चिन्���े अशाप्रकारच्या उपखंडातील छोट्या-मोठ्या वस्तू लावून अध्यात्मिक वातावरण निर्मिती केले जाते. अय्यंगार योगशाळेत त्यांची सत्रांची सुरवात दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या योगसूत्रांचा निर्माता ‘पतंजली’ याच्या प्रार्थनेने केली जाते. काही शाळेत पतंजलीची मूर्तीही बसविलेल्या आहेत. हे हिंदूकरण काही तंतोतंत सजवलेले नसते. योग शिकविण्याचा परवाना मिळविण्यासाठी योगशिक्षकांना हिंदू तत्वज्ञानाची आणि धर्मग्रंथांची जुजबी ओळख असणे गरजेचे असते.\nअमेरिकेतील हिंदूंना या सगळ्याचा सार्थ अभिमान वाटत असेल, असे एखाद्याला वाटेल. पण अमेरिकेतील हिंदूंची वकिली करणारी संस्था, “हिंदू अमेरिकन फौंडेशन” (Hindu American Foundation, एचएएफ)ला मात्र अभिमान वगैरे काही वाटत नाही. उलट अलीकडेच त्यांनी आरोप केला कि अमेरिकेतील योग उद्योग हिंदुत्वाकडून योगाची चोरी करीत आहे. आपले प्रत्येक ‘आसन’ बौद्धिक मालमत्तेची चोरी आहे हे ऐकून अमेरिकेतील लाखो लोकांना धक्काच बसला. कारण त्यांनी योगाच्या मातृ परंपरेला मान्यता दिलेली नाही. एचएएफचे सहसंस्थापक आणि मुख्य प्रवक्ता असीम शुक्ला हे आता त्यांच्या हिंदू साथीदारांना सांगत आहेत की “योग आपला आहे तो आपल्याकडे ‘वापस’ घ्या आणि अध्यात्मिक परंपरेच्या बौद्धिक मालमत्तेचा दावा ठोका.”\nही ‘योगवापसी’ मोहीम राबवणाऱ्या बहाद्दरांना अमेरिकेतील योग संस्था आणि इतर सांस्कृतिक संस्था, योगातील हिंदू चिन्हे आणि हिंदू कर्मकांडे यांची वाढती दृश्यात्मकता फारशी प्रभावित करू शकलेली नाही. त्यांची जेथे नजर जाते तेथे त्यांना हिंदूबाबतची न्यून भावना दडलेली वाटते. त्यांना वाटते की अमेरिकतील लोकांनी आता योगाचा विचार ‘पातंजलीच्या योगसूत्रा’ संदर्भात आणि हिंदुत्वाचा विचार ‘महान वेदांच्या’ संदर्भात केला पाहिजे. त्यांनी आता हिंदूंच्या संदर्भातील तो जुना पठडीबद्ध जात, गाय आणि आमटी (Indian curry) चा विचार सोडला पाहिजे. शुक्ला यांच्या भाषेत बोलायचे तर “हिंदुत्वाचा संबंध आता पवित्र गायीपेक्षा गोमुखासनाशी (एक कठीण आसन) जास्त तर रंगीबेरंगी आणि भटक्या साधूंपेक्षा अध्यात्मिक प्रेरणा देणाऱ्या पातंजलीशी जास्त आहे.” त्यामुळे ही ‘योग वापसी’ मोहीम ‘योगा’ वगैरेपेक्षा भारतीय मानसिकतेतील बचावात्मकता आणि हिंदू विद्व्तेबद्दलची अतिरंजित भावना यांचे विचित्र मिश��रण, संस्कृताळलेपण – हे जे हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे कंगोरे – आहेत त्याबद्दलच असल्याचे दिसून येत आहे.\nन्युयॉर्क टाइम्सने आपल्या पहिल्या पानावर “योगावर मालकी कोणाची” हा मुद्दा घेऊन चर्चा छेडली. त्यामुळे साऱ्या जगाचेच लक्ष याकडे वेधले गेले. पण त्याच्याही वर्षभर आधी या वादाची सुरुवात झाली होती. वाशिंग्टन पोस्टने प्रायोजित केलेल्या ऑनलाईन ब्लॉग वरून एचएएफचे शुक्ला आणि आधुनिक गुरु दीपक चोप्रा यांच्यात हे युद्ध खेळले गेले. शुक्लांची तक्रार होती की हिंदू पद्धती आणि कल्पना यांच्या आधाराने धंदा करत असताना चोप्रा ‘हिंदू’ हा शब्द टाळत आहेत. कारण चोप्रा स्वत:ला हिंदू ऐवजी ‘अद्वैत वेदांती’ असे संबोधतात. चोप्रांनी जाहीर केले की हिंदुत्वाकडे काही योगाचे पेटंट नाही. योगाचा जन्म ‘जाणीवेत आणि फक्त जाणीवेत’ हिंदुत्वाच्या कितीतरी आधी झालेला आहे, ब्रेड आणि वाईन एशु ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’च्याही आधीपासून अस्तित्वात होते. त्यामुळे ‘ब्रेड आणि वाईन’वर ख्रिश्चनांचा जितका दावा आहे तेवढाच हिंदूंचा ‘योगा’वर आहे. शुक्लानी त्यांना हिंदू वारश्याचा आदर न करणारा ‘नफेखोर तत्वज्ञानी’ म्हणून हिणवले तर चोप्रांनी त्यांच्यावर ‘हिंदू मूलतत्ववादी’ असल्याचा आरोप केला.\nना अनादी ना वैदिक\nहा संपूर्ण वाद हिंदू इतिहासाच्या दोन सारख्याच मूलतत्ववादी दृष्टीकोनांचे दर्शन घडवितो. 21व्या शतकातील योग पद्धतीला जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या ‘योग-सूत्रां’शी जोडायचे आणि त्या दोन्हीची सांगड 5000 वर्षापूर्वीच्या ‘वेदां’शी घालायची हे या मांडणीचे अधोरेखित उद्दिष्ट आहे. दोन्हीतील फरक फक्त एवढाच आहे की दीपक चोप्रा योग हिंदुत्वाच्याही अगोदर अस्तित्वात होता असे म्हणत आहेत तर शुक्ला आणि एचएएफ संपूर्ण पाच हजार वर्षांचा वापर हिंदुत्वाच्या गौरवासाठी करत आहेत. चोप्रांच्या मते योग हा ‘पूर्वेकडील अमर्याद विद्वत्तेचा’ भाग आहे. तर ‘योग आणि वेद यात भेदच नाही ते अनादी काळापासून एकरूप आहेत’ असे एचएएफचे मत आहे.\nपण वस्तुस्थिती ही आहे की, आज ज्याला ‘योगा’ म्हटले जाते ते अनादी काळापासून चालत आलेले नाही किंवा ‘वेदा’च्या अथवा ‘योगसूत्रां’च्या समानार्थीही नाही. उलट, आधुनिक योगाचा जन्मच मुळी 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी झाला. हे हिंदू प्रबोधन काळाचे ���णि भारतीय राष्ट्रवादाचे अपत्य आहे. ज्यात विज्ञान, उत्क्रांती, सुप्रजननशास्त्र, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या बद्दलच्या पाश्चिमात्य कल्पनांनी ‘मातृ परंपरा’ म्हणून कळीची भूमिका पार पाडली. या काळात वेगवेगळ्या स्तरांवर प्रचंड सरमिसळ झाली, योग आणि तंत्राचे सुलभीकरण झाले. मूळच्या अमेरिकेतील पण भारतात प्रस्थापित झालेल्या थियासॉफिकल सोसायटीने ‘अध्यात्मिक विज्ञाना’च्या कल्पना भारतात प्रस्तावित केल्या आणि त्या सर्व कल्पना योगात अंतर्भूत करण्याचे काम योग प्रबोधनाचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी विवेकानंदानी केले.\nपरिणामी योगाचा जो शारीरिक कंगोरा होता त्याची सरमिसळ कवायत, जिम्नॅस्टिक्स आणि शरीर सौष्ठवाची तंत्रे यात होऊन त्याचा प्रचार स्वीडन, डेन्मार्क, ब्रिटन आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशात झाला. हीच योगपद्धती 5000 वर्षापासून चालत आलेली आहे हे ठसविण्यासाठी या नवीन बदलांवर सृजनशीलपणे योगसूत्रांचे आरोपण करण्यात आले, ज्या योगसूत्रांचे नेमके वर्णन ऑस्ट्रीयात जन्मलेल्या अघेहानंद भारती या हिंदू तांत्रिकाने, “ज्या लोकांनी ब्राम्हणी तत्वे स्वीकारली आहेत त्यांच्यासाठी बनविलेली सूत्रे” असे केले आहे. एचएएफचा आजचा आग्रह म्हणजे 20व्या शतकात जोरकसपणे चालविल्या गेलेल्या चुकीच्या जाहिरातबाजीच्या मोहिमेचा एक भाग आहे.\nजरी ही समजूत सर्वदूर पसरवली गेली असली तरी आज हे आधुनिक गुरु जी आसने शिकवितात त्यापैकी बहुसंख्य आसने प्राचीन शिकवणीत कोठेच आढळत नाहीत. प्रचंड कर्मकांडी स्वरूपाच्या यज्ञाभिमुख असणाऱ्या वेदांना पातजंलीच्या शुद्ध जाणिवानुभवाच्या शोधाशी काहीच घेणे-देणे नव्हते. आणि खरोखरच, ज्या 195 सूत्रांनी योगसूत्र बनले आहे त्यापैकी फक्त तीन छोटी सूत्रे पतंजलीनी आसनांसाठी घेतलेली आहेत. महाभारतात योगाचा उल्लेख 900 वेळा आहे. पण आसनांचा मात्र फक्त दोन वेळा आहे आणि भगवद्गीतेत तर अजिबातच नाही.\nयोगाच्या आसनकेंद्रित, हठयोग अशा पद्धती अर्थातच आहेत. पण त्याचे प्रणेते आहेत ते जटाधारी, राख फासलेले साधू. ज्यांना एचएएफ पाश्चिमात्यांच्या कल्पनेच्या बाहेर ठेऊ इच्छिते. खरेतर हिंदू परंपरेत या शारीरिक योगाच्या पेटंटवर जर कोणाचा हक्क असेल तर तो या जात धुडकावणाऱ्या, गांजेकस, लैंगिक मुक्ताचारी असणाऱ्या, शिव आणि शक्तीला जादूटोण्यासाठी पुजण���ऱ्या, रसायनांची किमया साधणाऱ्या आणि लोहार, कुंभार यांच्यासारखे कौशल्य असलेले जटाधारी व राख फासणाऱ्यांचा त्यांना काही या भौतिक जगाचा कायापालट करायचा नव्हता. त्यांना आपल्या शरीरावर आणि या भौतिक जगावर ताबा मिळविण्यासाठी जादूई शक्ति “सिद्धी” प्राप्त करून घ्यायच्या होत्या. म्हणूनच त्यांनी इतके सगळे कष्ट, त्रास सोसले, खडतर जीवन स्वीकारले.\nकाही ऐतिहासिक दस्तऐवज आणि तोंडी इतिहासाच्या सहाय्याने केलेल्या नवीन संशोधनाच्या प्रकाशात पट्टाभी जोईस आणि अय्यंगार योगाच्या ‘अष्टांग विन्यासाचा’ सांधा प्राचीनतेशी कितपत आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. जोईस (1915-2009) आणि बी.के.एस. अय्यंगार (1918-2014) या दोघांनीही योगाचे शिक्षण मैसूरचे महाराजा कृष्णराज वडेयर चौथा (1984-1940) यांच्या कारकिर्दीत टी. कृष्णम्माचार्य यांच्याकडून घेतले.\nहा महाराजा मैसूरच्या गादीवर 1902 पासून त्याच्या मृत्यूपर्यंत होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बऱ्यापैकी राबविले आणि त्याचबरोबर पश्चिमेकडील काही सकारात्मक कल्पनाही आपल्या सामाजिक कार्यक्रमात समाविष्ट केल्या. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत तो खूपच आग्रही होता. त्याच्या कारकिर्दीत शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात मैसूर हे देशातील एक प्रमुख केंद्र बनले. आपल्या तरूण राजकुमारीला ‘योगा’चे शिक्षण देण्यासाठी त्यांनी कृष्णम्माचार्य यांना बोलावले तसेच त्यांनी कृष्णम्माचार्य व त्यांच्या सहकाऱ्याना देशभरात फिरून योग प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आणि त्या आधारे योग पुनर्जीवित करून लोकप्रिय करण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला.\nमैसूरच्या राजघराण्याला पूर्वीपासूनच ह्ठ्योगात रुची होती. वडेयर चौथे यांचे पूर्वज मुम्माडी कृष्णराजा वडेयर तिसरे, (1799-1868) यांनी श्रीतत्त्वनिधी नावाचे अतिशय सुंदर चित्रमय पुस्तक लिहिले. त्याचा शोध 1980सालच्या मध्यास नॉर्मन जोमान नावाच्या एका स्वीडिश योग विद्यार्थ्याला मैसूर राजवाड्याच्या ग्रंथालयात लागला. या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे होते की, यात हठयोगाच्या आसनांचा मेळ भारतीय मल्ल जे व्यायामप्रकार व्यायामशाळेत करीत त्याच्याशी घातला होता. हे नाविन्यपूर्ण होते.\nअमेरिकास्थित अभ्यासक जोमान आणि मार्क सिंगल्टन या दोघांनीही 1930 च्या सुमारास म्हणजे मैसूर रा��वाड्याच्या भरभराटीच्या काळात, जे राजवाड्याशी व राजघराण्याशी संबंधित होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या मते आधुनिक योगाचे बीज या श्रीतत्त्वनिधी सारख्या नाविन्यपूर्ण पुस्तकात आहे. कृष्णम्माचार्य हेही या पुस्तकाशी परिचित होते. त्यांनीही आपल्या पुस्तकात श्रीतत्त्वनिधी कडून प्रेरणा घेत पूर्वीच झालेल्या पारंपारिक भारतीय कुस्ती, कवायती आणि हठयोगी आसनाच्या सरमिसळीत विविध पाश्चिमात्य जिम्नॅस्टिक्स आणि कवायती यांचा मेळ घालत श्रीतत्त्वनिधी चा हा नाविन्यपूर्ण वारसा पुढे चालविला.\nकृष्णम्माचार्य ह्यांना मैसूर राजवाड्यातील पाश्चिमात्य पद्धतीच्या व्यायामविद्येच्या (gymnastics) हॉलमध्ये मुक्त प्रवेश होता. त्यांनी आपल्या दैनंदिन योगामध्ये तेथील वालरोप्स आणि इतर व्यायामासठीची साधनं वापरायला सुरुवात केली. कृष्णम्माचार्यांना पाश्चिमात्य व्यायामविद्येवरील पुस्तके उपलब्ध होती. या पुस्तकातूनच त्यांनी व्यायामविद्येची अनेक तंत्रे अवगत करून घेतली व ती त्यांच्या शिकवणीत उतरली, जी पुढे जोईस आणि बी.के.एस. अय्यंगार यांनी पुढे नेली, असे जोमानचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, मांडी घालून केलेले जंपबॅक (jumpback), कमान करणे वगैरे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात नेल्स बख (Niels Bukh 1880-1950) या डेन्मार्कच्या जिम्न्यास्टने कोणत्याही साधनांशिवाय करण्यात येणारी स्वीडिश कवायत आणि दैनंदिन जिम्नॅस्टिक्स विकसित केले. ब्रिटीशानी भारतात ती पद्धत प्रस्तावित केली आणि वायएमसीएने ती लोकप्रिय केली. सिंगल्टनचा असा दावा आहे कि, “बखच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील जवळ जवळ 28 प्रकारांची पद्धत आणि पट्टाभी जोईस यांच्या अष्टांगयोगातील किंवा बी.के.एस. अय्यंगार यांच्या लाईट ऑन योगातील प्रकारांची पद्धत जवळ जवळ सारखीच आहे.” ही सांधेजोड सांगताना सिंगल्टन म्हणतो, “जिम्नॅस्टिक्स पद्धतीची आसने आणि पारंपारिक पातंजली पद्धत यांच्या आधुनिक सांधेजोडी मागील प्रमुख सूत्रधार कृष्णम्माचार्यच\nमग आता योगाची मालकी कोणाकडे\nआज आपल्याला माहित असलेला ‘योगा’ म्हणजे प्रचंड प्रमाणावर झालेली सरमिसळ आहे. त्यामुळे “पाश्चिमात्यांनी योगाची चोरी केली” ह्या एचएएफच्या कर्कश आरडाओरड्याला काहीच अर्थ उरत नाही. आजच्या काळातला योग हे एक असे जागतिक पातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण उ���ाहरण आहे की ज्यात पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या पद्धती संपूर्ण जगभरासाठी एक मूल्यवान आणि जपून ठेवावी अशी निर्मिती करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.\nहिंदुत्ववाद भले प्राचीन, मध्ययुगीन अथवा आधुनिक असो पण त्याला योगावर दावा सांगता येणार नाही. तशी बढाई मारणे हे केवळ उद्धटपणाचे नाही तर निखालस खोटेही आहे.\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)\nऑक्टोबर , 2015 डॉ. रा.अं.पाठक\nभारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय\nSecularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.\nपण 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकत्र्यानी फोडा व झोडाची राजनीती स्वीकारली. यामूळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला. हिंदू-मुसलमान यांची समभावाने वागण्याच्या वृत्तीत बदल होत गेला. यातून आर्थिक आणि राजकीय चढाओढीचे राजकारण सुरु झाले. यातुन भारतीय कॉंग्रेसने 1885 साली विविध धर्माचा विचार करुन धर्मनिरपेक्षतेचे भारतातील धोरण स्वीकारले. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु व महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. नेहरु हे संपूर्णपणे पाश्चात्य Secularism चा पाठपुरावा करणारे ज्यांत ऐहिकतेलाच महत्व तर महात्मा गांधी धर्माधिष्ठीत जीवन पध्दती मानणारे.\nयातून असे जाणवते कीं, भारतीय धर्मनिरपेक्षता अधिकतर तत्त्वज्ञानापेक्षा राजकीय स्वरुपाची दिसून येते. कारण भारतीय काँग्रेसने धर्मनिरपेक्षता जागतिक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले नाही तर सर्व जमातीसाठी एक राजकीय तडजोड म्हणून स्वीकारलेलं तत्त्व आहे कारण येथे विविध संप्रदाय व जातीचे समूह होते. सत्तेचा बटवारा योग्य होऊ शकत नाही म्हणून हिंदुस्थान – पाकिस्तान निर्माण झाले.\nभारताच्या फाळणीनंतर बरेच मुस्लीम भारतात होते. महात्मा गांधी आणि नेहरु यांनी निधर्मी राज्य व्यवस्थेचे समर्थन केले. आणि राज्य शासनास धर्म राहणार नाही पण नागरिकाना त्यांचा धर्म पाळता येईल. अशा तऱ्हेने भारत राजकीयदृष्टया निधर्मी राहिला आणि जनता धार्मिक राहू शकली.\nयेथे हे लक्षांत घेतले पाहिजे कीं, ब्रिटिश काळापासून भारतात धार्मिकता आणि निधर्मी यांच्यांत भेद नव्हता तर निधर्मी आणि जातीयता यांच्यात होता. पाश्चात्य देशांत मुख्य झगडा हा चर्च आणि राज्य शासन यांच्यात होता किंवा चर्च आणि नागरी संस्था यांच्यात होता. पण भारतात हिंदू किंवा मुस्लीम यांच्यात चर्च सारखे कांही नव्हते. म्हणून येथे निधर्मी व धार्मिकतेत झगडा नव्हता. मुख्य झगडा निधर्मी आणि जातीमध्ये होता. जातीय शक्ती मग त्या हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत त्या सत्तेसाठी वापरण्यात आल्या.\nया धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेमुळे धर्म व संप्रदाय यांची भाषा बंद होऊन व्यवहारांत तात्त्विक संप्रदायाची जागा संख्यात्मक संप्रदायाने घेतली. कारण लोकशाहीमध्ये संख्या बळाला महत्व असते. त्यामुळे समाजास बहुसंख्यात्मक व अल्पसंख्यात्मक रुप प्राप्त झाले. आता अशा निधर्मीपणाचा हा फायदा झाला की तोटा हा प्रश्न सतत पडत आहे.\nभारतीय धर्म निरपेक्षता – सद्यस्थिती\nभारतीय धर्म निरपेक्षेतेची कल्पना धार्मिक नियम हे राज्य शासनास बांधील नसून सर्व धर्माशी समभावाचे असतील. भारतीय संविधानाच्या 42व्या सुधारणेमध्ये Secularism – सर्वधर्मसमभाव हा शब्द 1976 साली घालण्यात आला. पण भारतीय संविधान किंवा कायदा हा धर्म/संपद्राय व राज्य शासनाच्या नात्याची व्याख्या करीत नाही. भारत या राष्ट्राला कोणता धर्म नाही. नागरिकांना कोणताही धर्म आचरणात आणता येतो तरी राज्यासमोर सर्व नागरीक समान आहेत. या सर्वधर्माला सारखी वागणूकीच्या प्रयत्नात बरेच प्रश्न भारतासमोर उभे आहेत कारण प्रत्येक धर्माचे नियम वेगवेगळे आहेत. आणि विचारधारा आचारधारा वेगळी आहे.\nसंविधानाचे 7वे शेडयूल असे सांगते की धार्मिक संस्था, धार्मिक न्यास किंवा धार्मिक धर्मादाय संस्था या Concurrent list या सदराखाली येऊ शकतात. याचा अर्थ असा होते की भारतातील प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील धार्मिक संस्थाबद्दल त्याचे वेगळे नियम करु शकते. जर केंद्र आणि राज्यातील नियमामध्ये कांही तफावत समोर आणली तर केंद्र सरकारचा या बाबतीतला कायदा ग्राहय धरला जाईल.\nएकंदरीत भारतातील निधर्मीपणा हा राज्यशासन व धर���म वेगवेगळे मानीत नाही तर त्याऐवजी सर्वधर्माकडे तटस्थेने पाहतो. यामुळे बराच गोंधळ उडत गेल्याचे जाणवते. त्यामुळे या धर्मनिरपेक्षतेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिले जाते यावर त्याची व्याख्या केली जाते. इतकेच नव्हे तर धार्मिक संस्थाना शासनाकडून आर्थिक सहाय्याची तरतूद देखील केली गेली आहे.\nसेक्युलॅरिझमचे वास्तव आणि कांही प्रश्न\nसेक्युलॅरिझम या शब्दाच्या अर्थानुरुप आचरण भारतीय समाजात फार पूर्वीपासून दिसून येत होते. पण जेव्हा राजकारण या शब्दाला जोडले गेले म्हणजे संविधानात हा शब्द घालण्यात आला आणि नंतर 42वी घटना दुरुस्ती अंमलात आणण्याचा जसा प्रयत्न झाला तसे त्याचे रुप बदलून गेले आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सर्वधर्मसमभावाची जागा धार्मिक सांप्रदायाच्या कुरघोडीची दिसून येऊ लागली. तरी देखील विचारवंतानी हा संधिकाळ असून यांतून सेक्युलॅरिझमच उदयास येऊन सर्व जण त्याचे पालन करतील येथ पासून आता नवीन घडामोडी, भारताचे सांस्कृतिक वैभवाचे वास्तव व त्याचा वारसा याचा विचार लक्षांत घेऊन सेक्युलॅरिझमची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे असे विचार मांडले आहेत. वरील तात्त्विक विवेचन सकृत दर्शनी योग्य वाटत असले तरी व्यवहारात या सेक्युलॅरिझमचे वेगवेगळे रुपे बघायला मिळतात व प्रश्नांची मालिका समोर येते.\nसमाजशास्त्रज्ञ अथवा विचारवंत यांच्या मते धर्मनिरपेक्षता फक्त राज्यसंस्थेचे धोरण नसावे तर ते समाजव्यवहारांचे साधन बनले पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या मानसिकतेत त्याच्या वागण्यात, बोलण्यात ते तत्त्व दिसले पाहिजे तरच देश धर्मनिरेपक्ष बनतो.\nधार्मिक विचाराच्या लोकांचे म्हणणे असते कीं, धर्मनिरपेक्षतेचे धोरण हे राज्य शासनाने स्वीकारले आहे. समाजाला त्याच्या मर्जीनुसार कोणते धोरण अमलांत आणावे यांची परवानगी आहे. लोकशाहीमध्ये अशी जबरदस्ती करता येणार नाही. वास्तविक सेक्युलर हा शब्द संविधानात येण्याअगोदर हजारो वर्षापासून येथे सहिष्णूतेचे समाज जीवन कार्यान्वित होत होते. हा शब्द आल्याने धार्मिक सांप्रदायांच्या मानसिकतेत वेगळाच बदल दिसून येत आहे. त्याची परिणीती सेक्युलॅरिझमची व्याख्या नव्याने करण्यापर्यंत होत आहे. धार्मिकता व तिचा आग्रही अतिरेक कर्मकाण्डाच्या रुपांत दिसतो आहे.\nश्री. सुरेश व्दादशीवार सारख्या विचारवंताच्या मते येणारा काळ सेक्युलॅरिझमचाच आहे. सुरेश व्दादशीवार, साधना, नोव्हेंबर 2014 या अंकात लिहितात, धर्मांध शक्ती सध्या उधाण आल्याचे दिसत असले तरी ही विझत्या दिव्याची वाढलेली ज्योत आहे. समाजाने वा व्यक्तिने सेक्युलर होणे ही सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरील मनोव्यापाराची प्रक्रिया आहे आणि तीही बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे. त्याना धर्माचा वा धर्मांधर्तेचा ज्वर चढविणाऱ्या व्यक्ति राजकीय आहेत, त्या वगळता सारी माणसे माणसासारखीच आहेत. हे ‘माणूसपण वाढविणे,’ हाच सेक्युलॅरिझमचा अर्थ व संदेश आहे. आणि त्याच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या आहेत.\nहा फार मोठा आशावाद वाटतो. ‘माणसाचे माणूसपण वाढविणे’ हाच जर सेक्युलॅरिझमचा संदेश असेल तर सेक्युलॅरिझम मधील ऐहिक जीवनशैलीचा विचार करता (ज्याची आसक्ती वाढविव्याची मानसिकता असते) हा संदेश अमलांत आणणे कठिण वाटते. वास्तविक हाच मानवतेचा संदेश उपनिषदकारानी दिला आहे.\nश्री. सुरेश व्दादशीवार यांच्या म्हणण्याप्रमाणे सेक्युलरिझमची प्रक्रिया बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे, हे निरिक्षण फारच आशावादी वाटते. आजही जागतिक स्तरावर% 59 लोक धार्मिक आहेत. धर्मावर विश्वास न ठेवणारे 23 % आहेत तर अगदी निरिश्वरवादी 13% आहेत. हा सर्वे WIN/Gallup International या संस्थेने Global Index of Religion and Atheism यासाठी केलेल्या मत मोजणीतून आढळून येतो. भारताबद्दल या संस्थेच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 2005 ते 2012 या काळात धार्मिक लोकांची संख्या 6% ने कमी झाली आहे म्हणजे 2005 साली धार्मिक लोक 87% होते तर 2012 साली ते 81% होते. याच बरोबर हे सर्वेक्षण असेही दर्शविते की निरीश्वरवादी लोकामध्ये 1% कमी झाली आहे. म्हणजे 2005 साली जे 4% अगदी निरीश्वरवादी होते ते 2012 साली 3% झाले. याचा अर्थ असा होतो की लोकांचा ईश्वरावर विश्वास वाढत आहे. हे सर्वेक्षण फक्त जगातील पन्नास हजार लोकांच्या मत चाचणीवर केले गेले आहे ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी वाटते.\nयावरून असे जाणवते की, धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या संख्येत जरी वाढ दिसत असली तरी आजही धर्मावर विश्वास ठेवणारे भारतात तरी 81% लोक आहेत. याशिवाय असेही लोक खूप प्रमाणात आढळून येतात जे वरून अज्ञेयवादी किंवा निरीश्वरवादी म्हणतात पण आतून धर्मावर व ईश्वरावर विश्वास ठेवत असतात. याचे द्योतक म्हणजे मंदिरांची ���ाढती संख्या आणि त्यातील वाढत्या रांगा. तसेच देवस्थानांच्या उत्पनाची वाढती संपत्ती हेच दर्शविते की लोकांचा ओढा धार्मिकतेकडे वाढत आहे. मग तो श्रद्धेपोटी असेल किंवा मानसिक शांतता लाभावी म्हणून असेल. तेव्हा श्री सुरेश व्दादशीवार यांचे सर्वांनी सेक्युलर विचार मनोमन मानला आहे व फक्त काही राजकीय मंडळीमूळे तो पूर्णपणे आपणास दिसत नाही. हे म्हणणे थोडे वेगळे अर्धसत्य वाटते. सेक्युलॅरिझम हीच विचारप्रणाली ऐहिकतेलाच प्राधान्य देत असल्याने भारतीय मनाच्या तात्त्विक व सांस्कृतिकतेला छेद देऊ शकणार नाही. तेव्हा भारतात तरी त्या अर्थाने सर्व सेक्युलर होतील असे वाटत नाही.\nअस्तित्वात असलेल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या व्यवहारात व वास्तवात जाणवणाèया त्रुटी व त्याचे देशाच्या दृष्टिने कांही अनिष्ट परिणाम याचा पूनर्विचार करुन बदलत्या परिस्थित धर्मनिरपेक्षतेची नव्याने गतिमान व्याख्या करावी असे कॉग्रेसचे निष्ठावंत नेते व विचारवंत खासदार श्री सरदार करणसिंह याना वाटते व 26.6.2015 च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तसे सविस्तर लेखातून त्यानी प्रतिपादले आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, अस्तित्वात असलेली संविधानातील याबाबतची तरतूद अपुरी आहे किंवा तिचे अपयश आहे.\nडॉ. करणसिंह या लेखात म्हणतातः\nआपली धर्मनिरपेक्षताही धर्म हा पूर्णपणे वैयक्तिक असून राज्यसंस्थेस त्याचा संबंध नाही. त्यांच्या मते येथे आपली चुकीची समजूत झाली आहे. धर्म व्यक्तिगत असला तरी त्याचा सामुदायिक प्रभाव लक्षांत घेता ती एक सामाजिक शक्ती तयार होते. याची आपल्याला विसरण पडली असावी. कारण धर्माचा सामुदायिक प्रभाव किंवा धार्मिक सांप्रदायातील संघर्ष याची राज्यशासनाला दखल घ्यावी लागते.\nदुसरे तत्त्व जे स्वीकारले होते ते म्हणजे आर्थिक व शैक्षणिक सुधारणा झाल्या की, धर्म संकल्पना आपोआप मागे पडेल. पण ही धारणा खोटी ठरली आहे. या उलट सुशिक्षित व अशिक्षित, शहरी वा ग्रामीण समाज प्रथम प्रार्थना मंदिराचा विचार करीत असतो असे एका अभ्यासावरुन दिसून आले आहे. हा विचार सर्व सांप्रदायात जगभर आढळून येतो.\nडॉ. करणसिंहाना खटकणारा मुद्दा धर्माच्या नावाखाली, धार्मिक संस्थाना मिळणारे परदेशी अनुदान/निधी याचा राजकीय उद्देशासाठी होणारा वापर. धार्मिक स्वायत्ततेच्या नावाखाली काही सांप्रदायांच्या आचाराला कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवले जाते. आणि त्याचा असा दुरोपयोग होतो असे त्याना वाटते.\nया लेखांत शेवटी त्याची एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात ‘जेव्हा एखाद्या राष्ट्राला हजारो वर्षाची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा असते व त्यांच्या मध्यवर्ती विचारधारेला जर एखादे जुनाट खडकाळ अवशेष समजून चालल्यास तेव्हा त्या राष्ट्राची नवनिर्मितीची क्षमता खुंटते.’\nत्यांचा रोख भारताच्या वैचारिक व सांस्कृतिक वारसाबाबत असावा. आणि याचा संदर्भ घेऊन नवीन गतिमान धर्मनिरपेक्षतेची (सेक्युलॅरिझम) व्याख्या करावी असे त्याना वाटते.\nधर्मनिरपेक्षतेची जी वेगवेगळी आकलने आहेत जसे पाश्चात्याना वाटते भारतात धर्मनिरपेक्षताच नाही. किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे विशिष्ट धार्मिक सांप्रदायताचे तुष्टीकरण तसेच कांही विचारवंताना आधुनिकता विरोधी असलेल्या लोकांचा धर्मनिरपेक्षतेला विरोध असतो आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच आधुनिकता असे सूत्रच निर्माण झाल्याचे जाणवते.\nअशा या संबधाचा विचार दोन दृष्टिकोनातून होऊ शकतो.\nभारतातील धार्मिक सांप्रदाय, जमाती यांच्या व्यक्तिगत तसेच आर्थिक व सामाजिक विकासावरुन धर्माच्या दृष्टिकोनातून बघता आधुनिकता ही धर्मावर अवलंबून न राहता धर्माच्या बंधनातून सुटून वैज्ञानिक विचारधारेनुसार जीवन जगण्यास प्रवृत्त करते व माणसाला स्वतंत्र बुध्दीने जगण्यास शिकवते. ही आधुनिकतेची व्याख्या पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांची आहे. पण व्यवहारात आधुनिक जीवनशैलीचे जे चित्र दिसते ज्यांत ‘स्वतंत्र बुध्दीने जगण्याची’ जागा नैतिकतेला फारसे महत्व न देता स्वैराचाराने व चंगळवादी जीवन जगण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. न्यूटन, कार्टेसियन यांच्या तत्त्वानुसार व यांत्रिकी पध्दतीने अर्थ लावून व सर्वाची सरळ मिसळ करुन एक नवीन जगण्याची पध्दती बनून जाते. थोडक्यात जीवनाचा असा आराखडा तयार केला जातो. ज्यांत ज्याने आराखडा तयार केला त्याला कोठेच स्थान नसते. म्हणून आईनस्टाईन याने आधुनिक शास्त्रज्ञाचे वर्णन करताना असे म्हटले आहे, ‘ हे लोक लाकडाच्या अशा भागांत छिद्रे पाडीत बसतात जेथे ते सोपे असते. ‘येथे हे लक्षांत घेतले पाहिजे की, आधुनिकतेला विरोध म्हणजे आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या चंगळवादाला व स्वैराचाराना विरोध असतो. उलट भारत��यांची आधुनिकतेची कल्पना अशी आहे’ ही एक अशी विचारधारा जी गत कालातील कांही संकल्पनांचा त्याग व नविन आशादाई कल्पनांची सुरुवात ज्यामध्ये वैज्ञानिक व मानवतावादी दृष्टिकोन अभिप्रेत असून इतिहासातील कांही संकल्पनांचा विचार केला जातो.\nयेथे ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत धर्म व धर्मनिरपेक्षता एकत्र नांदू शकतात असे आढळून येते. तसेच सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते तत्त्वज्ञ होलीओक यांच्या मूळ कल्पनेत धर्मास बाजूला केले नाही. धर्मास विरोध हा फक्त निरीश्वरवादी व कट्टर इहवादी मंडळीचा असतो. पण बुध्दी प्रामाण्यवाद्यामध्ये किंवा राजकारण्यामध्ये जो आधुनिकतेला विरोध करतो तो धर्मनिरपेक्षतेच्या पण विरोधी असतो. अशी भावना होऊन बसली आहे.\nआधुनिकतेच्या अथवा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधांत जाण्यासाठी व्यक्तिविकास व सामाजिक विकास तितकाच महत्वाचा ठरु पहात आहे. हा विकास फक्त आर्थिक निकषावर अवलंबून नसून सर्वांगीण असून ज्यात ऐहिक व अध्यात्मिक या जीवनाच्या दोन्ही अंगाना महत्व आहे. आधुनिकतेतील ‘आधुनिक’ या शब्दाचे सहचर्य हे विज्ञान आणि मानवतावाद या सुंदर कल्पनाशी निगडीत आहे. विज्ञान निष्ठ मनोवृत्ती आणि मानवतावादी प्रेरकशक्ती यांच्या संयोगामुळेच मानवाची सर्वांगीण उन्तनी साधता येते. तुमचा मानवतावाद विज्ञानाशिवाय असेल तर तो बहुतांशी भावनिक स्वरुपाचा असतो. तुमचे विज्ञान जर मानवतारहित असेल तर त्यामुळे दुर्बल वर्गाची पिळवणूक होईल. असा विचार जर आचरणात आला नाही तर व्यक्ती व समाज त्या आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला पसंती न देता मूलतत्त्ववादाला कवटाळतो.\nवास्तविक सर्वधर्मीयाना आपले व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी आणि आपल्या क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोहचण्याची परिस्थिती आणि निःपक्षपणे मतदान करण्यासारखी परिस्थिती ही भारताची मोठीच उपलब्धी आहे. संधीची समानता हे धर्मनिरपेक्षतेचे महत्वाचे तत्त्व आहे. तसे प्रत्यक्षात भारतात दिसून देखील येते.\nयेथे हे पण लक्षांत घेतले पाहिजे कीं, पहिल्या महायुध्दानंतर अल्पसंख्य आणि बहुसंख्य असे विभाजन झाले. हे जरी रशियात झाले असले तरी त्याचा परिणाम आपल्याकडेही झाला. अल्पसंख्य जमात ही मागास जमात असते ही विचारधारा निर्माण झाली. म्हणून भारतातील अल्पसं���्य मुस्लीम जमात मागास समजली जाऊ लागली. त्याना पुढे येण्यासाठी कांही सवलती देण्यात आल्या तेव्हा ते त्या जमातीचे तुष्टीकरण होत आहे. ही भावना बहुसंख्य समाजात दृढ होऊ लागली. त्याचा परिणाम समान नागरी कायद्याची मागणी होऊ लागली. वरील विश्लेषणावरुन आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला तात्त्विक विरोध नसून त्यातून निर्माण होणाऱ्या विसंगतीना असतो.\nवरील सेक्युलर-धर्मनिरपेक्षतेच्या तात्त्विक विवेचनावरुन असे जाणवते की, पाश्चात्य सेक्युलॅरिझम व भारतीय संविधानिक धर्मनिरपेक्षता या संकल्पना भिन्न असून त्या राष्ट्राच्या मूळ विचारधारा व सxस्कृतीचा आधारे निश्चित करण्यात आल्या आहेत. पाश्चात्य देशाप्रमाणे भारताला धर्म व राष्ट्र पूर्णतः वेगळे करता आले नाही. व तसे करणे कठीण आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेमूळे निर्माण झालेली बहुसंख्य व अल्पसंख्य विचारप्रणाली व त्यातून निर्माण होणाऱ्या जीवननिष्ठा या राष्ट्रनिष्ठेला तडा देणाऱ्या ठरु शकतील. याची वेळीच दखल घेणे गरजेचे वाटते. स्वार्थी व लघुदृष्टीने राजकारण्यानी भारतीय धर्मनिरपेक्षतेचा वापर चालूच ठेवला तर राष्ट्रीय ऐक्यास धोका निर्माण होऊ शकतो. कांही धार्मिक सांप्रदायाना (Religion) धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्या गेलेल्या स्वायत्ततेच्या सहुलतींचा पूनर्विचार करुन त्याना मिळणारे परदेशी अनुदान व याच्या नियंत्रणाची कार्यवाही शासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे.\nप्रचलीत धर्मनिरपेक्षेतून अनुभवास आलेल्या काही मर्यादा व धार्मिक सांप्रदायांच्या स्वायत्ततेचा पुर्निविचार यांचा डॉ. करणसिंहानी सुचवल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेची नव्याने व्याख्या/विचार करण्यास हरकत नसावी. कारण व्यवहारात सर्वधर्मसमभाव यामुळे आंतर धार्मिक संबंध टिकून राहतील पण त्याचे रुपांतर राष्ट्रीय ऐक्यासाठी कितपत होईल याचाही विचार करणे गरजेचे वाटते.\nहे सर्व साध्य होण्यासाठी आज तरी समोर एकच पर्याय दिसतो आहे ज्याचा सर्वोच्च न्यायालय वारंवार आठवण करुन देत आहे तो म्हणजे राष्ट्रहितासाठी व राष्ट्रासाठी एकच समान नागरी कायदा आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी. यासाठी राष्ट्रनिष्ठ राजकीय इच्छाशक्तीच्या नेतृत्वाची गरज आहे.\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)\nसप्टेंबर, 2015 डॉ. रा.अं.पाठक\nआज क��ल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.\n• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.\n• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.\n• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो. व त्याला सांस्कृतिक, अध्यात्मिक, राजकीय व सामाजिक संदर्भ आहेत.\n• आधुनिक विचारसरणीत सेक्युलर या शब्दास वेगळे महत्व असल्याचे जाणवते. कारण जो सेक्युलर नाही तो प्रतिगामी असून मागास आहे. असे पुरोगामी लोकांचे मत असते पण वास्तवात धर्म व सेक्युलर यांच्या मूळ अर्थाबद्दलची माहिती याचा अभाव जाणवला. म्हणून जरा खोलात जाऊन मूळ सेक्युलर हा शब्द कसा आला व त्याचा आपल्याकडे कसा विचार केला. हा जाणण्याचा एक प्रयत्न.\nसेक्युलर हा शब्द पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. Secular याचा शब्दकोशीय अर्थ-ऐहिक किंवा जडगोष्टी संबंधी ज्यात अध्यात्माला स्थान नाही असा.\nहा शब्द प्रथम 1841 साली जार्ज जेकब होलीओक यानी स्वतंत्र विचाराच्या नैतिकतेने जीवन जगण्यासंबंधी उपयोगात आणला. सेक्युलॅरिझम हे एक जीवन जगण्याची अशी विचारप्रणाली आहे जी धर्माशिवाय नैतिकता मानते आणि ती नैतिकता मानवाच्या व विज्ञानाच्या वाढीस मदत करते ज्या होलीओक शास्त्रज्ञाने हा शब्द वापरात आणाला, त्याचा निरीश्वरवाद व धर्मनिरपेक्षता याचा कांही संबंध आहे यावर विश्वास नव्हता. पण त्याच सुमारास चार्लस ब्रॅडलॉक या तत्त्ववेत्याने Secular असण्यासाठी चक्क निरीश्वरवादी असणे ही अटच घातली. व त्याचा पुरस्कार केला. म्हणून होलीओक यानी 50 वर्षानंतर त्यांच्या सेक्युलरची व्याख्या 1896 मध्ये अशी केलीः\nअर्थ – सेक्युलॅरिझम ही एक जीवना सबंधीची नियमावली आहे, ज्यात फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या अभ्युदयाच्या विचार केला जातो. (मुख्यत्वेकरुन ज्यांचा ब्रम्हविद्येवर विश्वास नाही किंवा ती अपूरी वाटते.) याची तीन तत्त्वे आहेत:\n• आयुष्याचा अभ्युदय फक्त ऐहिक गोष्टीनेच होतो.\n• विज्ञानाचा दूरदर्शीपणाच पुढील दिशा दाखवू शकतो.\n• प्राप्त झालेल्या आयुष्याचे कल्याण करणे, दुसरे कांही कल्याणकारी आहे किंवा नाही याचा विचार करण्यापेक्षा आहे तेच कल्याणकारक मानणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.\nयेथे विचार करण्याची गोष्ट म्हणजे, ज्या होलीओकने प्रथम ही संज्ञा वापरली व त्यावर निरीश्वरवाद्याचा प्रभाव व विचार लक्षांत घेवून त्याने या संज्ञेचे (Secular) अंतिम प्रारुप समोर ठेवले व ज्यात धर्मक्षेत्राचा भाग नाकारला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्मक्षेत्र भागीदार असले काय किंवा नसले काय याचा फारसा फरक पडत नाही. असाच त्याच्या अंतिम व्याख्यांचा अर्थ होतो. कदाचित याच कारणास्तव भारतीयानी Secular याला धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला असावा.\nपण भारतातील सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते व इहवादी श्री. यशवंत मनोहर याना हा धर्मनिरपेक्षता शब्दच मान्य होत नाही. ते म्हणतात ‘ इहवादाचे भाषांतर सेक्युलॅरिझम अस केलं जातं. पण सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव वा धर्मनिरपेक्षतावाद म्हणणे इहवादाला मान्य नाही, किंवा इहवादाला धर्मसंस्थाच मान्य नाही. यामुळे इहवादाला वा सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव म्हणणे म्हणजे इहवादाच्या गळयात आपल्या मर्यादांचा आणि सोयीचा पुष्पहार घालण्यासारखे ठरते. (‘इहवाद’ ,यशवंत मनोहर, आजचा सुधारक जून 2015.)\nआज सेक्युलॅरिझमचा सर्वमान्य व योग्य व्याख्या विर्गिलीयस फर्म Virgilius Ferm या तत्त्ववेत्याने त्याच्या Encyclopedia of Religion या ग्रंथात केली आहे. तो म्हणतो.\nधर्मनिरेक्षता किंवा सेक्युलॅरिझम ही उपयोगप्रदान सामाजिक नीतीचा एक प्रकार असून ती धर्माशिवाय मानवाचा अभ्युदय, हा मानवी कारणाने, विज्ञानाने आणि सामाजिक संस्थेने होऊ शकतो. हा विचार सकारत्मकरित्या वृध्दिगंत होऊन सर्वमान्य होत आहे आणि सर्व कार्यक्रम व संस्था या धर्माशी संबंध नसल्याने जीवनाचे व समाजाचे कल्याण साधू शकतील.‘\nपाश्चात्य सेक्युलॅरिझमचा हा जीवनशैली बाबतचा विचार झाला. या सेक्युलॅरिझमध्ये मुख्य तीन तत्त्वांचा समावेश असतो.\n• समान नागरी कायदा मग तो नागरिक कोणत्याही धर्माचा वा पंथाचा असो.\n• धर्माची राज्यशासन व्यवस्थेतून फारकत. हाच पाश्चात्य लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे ज्यांत राज्यशासनात धर्माचा कोणताच अधिक्षेप नसतो.\nहोलीओक याने सेक्यु��ॅरिझमचा विचार जीवन कल्याणप्रद व सुखावह होण्यासाठी जरी केला असला तरी याचा फायदा धर्मास राज्यसंस्थेपासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात पाश्चात्य देशाना यश झाले. याची मुख्यतः दोन कारणे संभवतात.\n• धर्मसंस्थाचा राज्य संस्थेत तसेच शैक्षणिक, सामाजिक व विश्वस्त संस्थामध्ये झालेला असहय असा अधिक्षेप ज्यामूळे प्रजा धर्माच्या जाचाने त्रस्त झाल्याचे चित्र समोर येते.\n• या जीवनशैलीत व्यक्तिस धर्माचे स्वांतत्र्य असते पण समान नागरी कायद्याच्या कडक अंमलबजावणीमूळे सर्वाना सार्वजनिक जीवन समानरितीने व्यतित करण्यास भाग पडते. त्यामूळे सांप्रदायिक तणावास वाव मिळत नाही.\nभारतीय सेक्युलॅरिझम – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव\nभारतात सेक्युलॅरिझम हा शब्द 1885 मध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कॉग्रेसमध्ये समाविष्ट करण्यात आला. पूढे 1950 साली घटनेच्या प्रीएम्बल मध्ये समाविष्ट करुन भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा केली तेव्हा त्याचा असा उल्लेख करण्यांत आला.\nलक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सेक्युलर या शब्दाची संविधानांत किंवा भारताच्या कायद्यात कोठेच व्याख्या करण्यात आली नाही. तरी पण धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे असे राज्य जे सर्वधर्माची रक्षा करते पण त्या राज्याला स्वतःचा असा धर्म असणार नाही.\nघटनेने जी धर्मनिरपेक्षता अपेक्षिली आहे त्यांत खालील तिन्ही तत्वांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.\n• राष्ट्र हे कोणत्याही धर्माच्या सिध्दांतावर आधारित नाही.\n• समान नागरिकत्वाच्या संकल्पनेवर ते आधारित आहे.\n• सामाजिक न्याय, सुव्यवस्था, नागरिकांचे आर्थिक हित, आरोग्य, शिक्षण,बौध्दीक व कलात्मक संस्कृतीचे रक्षण इत्यादी केवळ ऐहिक गोष्टी ती स्वीकारते.\nधर्मनिरपेक्षतेचे Secularismचे तत्वज्ञान युरोपांत जीवनशैली व ख्रिश्चन धर्मासबंधात निर्माण झाल्याने युरोपशिवाय इतर ठिकाणी त्याच्या उपयोगांत तात्त्विक आणि व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताचा विचार करता येथील धार्मिक सांप्रदाय म्हणजे हिंदू, इस्लाम व शीख याच्यामध्ये धर्म आणि जीवन व्यवहार (यांत राज्य व्यवहारही आला) यांची इतकी गुंतागुत आहे कीं, राजकारण धर्मापासून वेगळे करणे अगदी अशक्य जाणवते. कारण भारतीय हिंदू समाजात धर्माचा विचार मूळ शाश्वत तत्त्वाबाबत केला असून, सर्वामध्ये एकच ��त्त्व अस्तित्वांत आहे असे दृढ प्रतिपादन केले आहे. याच मूळ धर्मापासून, ज्याला सनातन धर्म म्हटले जाते जे वेगवेगळे धार्मिक सांप्रदाय निर्माण झाले ते स्वंतत्र धर्मानेच संबोधिले गेले. यामूळे धार्मिकसांप्रदायाचीच (Religion) विचारसरणी म्हणजे खरा धर्म समजण्याची रुढी कायम पडली. खरा मूळ सनातन धर्म हा मानवाच्या मानवतेर अवलंबून असून म्हणजेच तो मानवतावादी आहे. आणि याच धर्मात मानवाच्या अभ्युदयाची नीती समाविष्ट आहे. म्हणून धर्म आणि नीती वेगळे करणे कठीण होऊन बसते. थोडक्यात मानवांच्या उत्कर्षाच्या नाण्याच्या धर्म व नीती या एकच आहेत ही धारणा झाली. खरा सनातन धर्म ज्या शाश्वत परमतत्त्वावर आधारित आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी जीवनाचा आटापिटा करावा ही अपेक्षा ठेऊन ऐहिक व पारमार्थिक जीवन अशी रचना भारतात झाली. यामुळे धर्मनिरपेक्षतेचे विविध अर्थ निघत गेले. त्यापैकी काही\n• मूलतत्त्वादी राष्ट्र किंवा एखाद्या धर्माचे राष्ट्र या शब्दाच्या विरोधी अर्थी हा शब्द वापरला जातो.\n• सर्वधर्मसमभाव: या अर्थाने धर्मनिरपेक्षेतेला Secularismने संबोधिले आहे व हेच भारतीय संविधानाने मान्य केले आहे. यांत सर्व नागरिकांनी सर्व धर्माचा आदर करावा अशी भूमिका असते. याचा दुसराही भाग असा असतो कीं, ज्यात शासन सर्वधर्मापासून सारख्याच अंतरावर असले पाहिजे कोणत्याही एका धर्माची शासनाने बाजू घेण्याचे कारण नाही.\n• तिसरा अर्थ सहिष्णूतेचा धर्मनिरपेक्षता परधर्मसहिष्णूता या अर्थाने वापरला जातो. सहिष्णूता सर्व धर्मात असते असे मानले जाते. कारण सर्व धर्म त्यांच्या तत्त्वज्ञानात याची भलावण करीत असतात. अशा सहिष्णूतेचा उपयोग, धर्मनिरपेक्ष, इहवादी शासनासाठी व्हावा अशी अपेक्षा असते.\n• धर्मनिरपेक्षता ही धर्मविरुध्द आहे का खरे पाहता धर्मनिरपेक्षता आणि धार्मिकता हो दोन्ही शब्द त्यांचे स्वंतत्र अस्तित्व दाखवतात. ते एकमेकांचे शत्रू नाहीत.\n• धर्मनिरपेक्षतेच्या चळवळीसाठी धर्माचा त्याग करण्याची गरज नाही. (असेच प्रायः होलीओक यांचे म्हणणे होते) धर्मनिरपेक्षता आणि धार्मिकता एकाच वेळी नांदू शकतात.\n• धर्मनिरपेक्षता धर्माविरुध्द नसून फक्त धर्माचा वापर वैधानिक, शैक्षणिक व राजकीय संस्थामध्ये न व्हावा अशी अपेक्षा करते.\n• जो पर्यंत धर्म त्याच्या मर्यादेत असतो तेव्हा धर्मनिरपेक्षता नैसर्गिकच असते. धर्माचे समर्थन अथवा अव्हेर करत नाही आणि हाच विचार कान्स्टूअंट असेंब्लीमध्ये गृहीत धरला गेला आहे. यावर भाष्य करताना एच.व्ही.कामत सारख्या राजकीय तज्ञाने असे लिहून ठेवले आहे.\n• ‘जेव्हा मी म्हणतो की, राज्याने कोणत्याही धर्माची जवळीक करु नये तेंव्हा मला असे म्हणावयाचे असते की राज्य हे धर्मविरोधी नसावे किंवा निधर्मी असावे. आम्ही भारतास धर्मनिरपेक्ष राज्य घोषित केले हे खरे आहे. माझ्या मते धर्मनिरपेक्ष राज्य हे ईश्वररहित राज्य अथवा निधर्मी राज्य नसते.‘\nवरील धर्मनिरपेक्षेतेचे वेगवेगळे अर्थ तसेच राजकीय धुरीणांची विचारप्रणाली आणि संविधानाने मान्य केलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व या सर्वाचा विचार करता भारतात (Secularismचे ) धर्मनिरपेक्षतेचे खालील प्रारुप आढळून येतात.\nव्यक्तिगत जीवनातही सश्रध्द असणे, धार्मिक असणे, आणि सार्वजनिक जीवनातही धार्मिकतेचा आग्रह धरणे हे गांधीजीच्या प्रारुपतेचे वैशिष्ट होते. एका अर्थाने त्यांची धर्माधिष्ठीत धर्मनिरपेक्षता होती. कारण गांधीजीच्या मते धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे केवळ अशक्य आहे. गांधीजीच्या मते हिंदू माणसाची कोणतीही लहान मोठी क्रिया ही धर्माने बाधित असते. ते धार्मिकसंप्रदायाचा ठशश्रळसळेप धर्म न मानता धर्म हा नैतिकता या अर्थाने वापरतात. काण नीतीशिवाय धर्म असूच शकत नाही. उपनिषदकारांच्या तत्त्वानुसार नीती हा धर्माचा पाया आहे. म्हणून गांधीजी ‘धार्मिक’ याची व्याख्या अशी करतात ‘ जो नीती तत्त्वाने स्वार्थरहित जीवन जगतो तो धार्मिक.’\nगांधीजी धर्माचे दोन भाग करतात. एका भागाला ते ‘धर्मामधला धर्म’ म्हणतात म्हणजे ‘आंतला आवाज’ तर दुसèया भागाला ‘ऐहिकता‘ म्हणतात. सर्व धार्मिकसंप्रदायामधला ‘धर्मामधील धर्म’ हा नाहीसा होत आहे. याची खंत त्याना होती. ‘धर्मामधील धर्म’ म्हणताना त्याना ‘ईश्वर व नीती’ अभिप्रेत होती. ऐहिक गोष्टी विषयी उदासीन असावे व धार्मिक विषयांचा लोभ अधिक मोकळा सोडावा असे त्यांचे मत होते. या त्यांच्या व्याख्येमूळे त्यानी धर्मालाच इहवादी बनवून टाकले. राजकारणात धर्म गरजेचा आहे असे त्यांचे म्हणणे ते याच अर्थाने. नैतिकता हाच व्यवहाराचा निकष असला तर जीवनातील सर्वगोष्टीत इहवादी अर्थ प्राप्त होतो आणि जीव, जगत व जगदीश या त्रिपूटी पुरतेच धर्माचे अस्तिव शिल्ल�� राहते. असे त्यांचे म्हणणे होते.\nमाझे आणि परमेश्वराचे नाते हाच त्यानी धर्म मानला आणि ते टिकवण्यासाठी मी जीव ही देईन असे गांधीजी म्हणत. त्याना हिंदू, खिश्चन, किंवा अन्य कोणताही धर्म अपेक्षित नाही. अशा रीतीने त्यानी राजकारणांत अध्यात्म आणले व धर्माचे इहवादीकरण केले. म्हणून ते इहवादी होते पण युरोपियन अर्थाने नव्हे. हा इहवादाचा अर्थ त्यांची स्वतःची निर्मिती आहे. त्यांच्या या विचारांचा प्रभाव भारतीय धर्मनिरपेक्षेतेच्या संकल्पनेवर पडल्याचे जाणवते.\nनेहरु हे इहवादी असून अज्ञेयवादी होते. त्यांचा विज्ञानावर गाढा विश्वास होता. आर्थिक विकास, शिक्षण व आधुनिक विचारसरणी यातून भारतीय समाजाची मानसिकता आपोआप बदलेल व समाज धर्मनिरपेक्ष बनेल अशी त्यांची अटकळ होती. व भारतात देखील पाश्चात्य देशासारखी इहवादी वृत्ती रुजेल असा त्याना विश्वास होता. नेहरु स्वतः अज्ञेयवादी असले तरी त्यांचा सर्वधर्मसमभावावर विश्वास होता. आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे धर्मविरोधी किंवा अधार्मिक शासन नाही तर ते सर्वधर्माचा सारखाच सन्मान करेल व सर्वाना समान संधी उपलब्ध करुन देईल. वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनांत धर्म, ईश्वर यांची गरज न पडता, बुध्दीने आणि विवेकाने निर्णय घेणे व हा मार्ग अधिक स्वावलंबी आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये धर्मास त्यानी व्यक्तिगत व चार उंबऱ्यांच्या आंतच बंदिस्त केले असे जाणवते.\nव्यक्तिगत जीवनात धार्मिक असणे आणि सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष असणे यावर त्यांचा अधिक भर होता आणि व्यवहारात हे अंमलात आणणे जास्तीत जास्त शक्य आहे असे त्यांचे मत होते. धर्माची गरज नाही असे म्हणणारे बुध्दीवादी कमीच असणार असे त्यांना वाटे, धर्माची गरज असल्याची त्यांची भावना सोव्हियट देशातील परिस्थितीवरुन त्याना जाणवली. यांच्याच काळांत त्यानी ४२ वी घटना दुरुस्ती करुन सर्वधर्मसमभावाच्या अर्थाचे Secularism म्हणजे धर्मनिरपेक्षता याला वैधानिक रुप दिले. आपला धर्म न सोडता सामाजिक व्यवहारांत जास्तीत जास्त सहिष्णूतेने वागून धर्मनिरपेक्षता साकार करता येते. याचे इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याची उदाहरणे आहेत. आणि असाच हिंदू जीवन पध्दतीचा वारसा आहे.\nदलाईलामा हे बौध्द धर्म गुरु. वास्तव्याने भारतातच रहात असल्याने ���्यानी भारतीय संस्कृतीचा जवळून अभ्यास केला असल्याने भारतीय समाजमनाची त्याना पूर्ण कल्पना आहे. त्याना भारतीय संविधानातील सेक्युलॅरिझमचा विचार मान्य आहे व सर्व धर्मसमभाव हे तत्त्वही मान्य आहे. पण ते सेक्युलॅरिझमला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघू इच्छितात म्हणून त्यानी त्यांच्या Beyond Religion या पुस्तकात नीतीचे परिमाण मानवतेच्या दृष्टिकोनातून मांडले आहे व त्याला ते Secular Ethics हे नांव देतात. म्हणजे ही ‘धर्मनिरपेक्ष नैतिकता’ असे मानतात त्यांच्या मते ही मानवतेची नैतिकता दोन खांबावर अवलंबून आहे.\n• आपण सर्व मानवतेचे भागीदार आहोत किंवा सर्वजण सहभागी आहोत.\n• आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत म्हणून तर आपल्या एकमेकांत आत्मियता व कणव आहे.\nयेथे प्रश्न पडतो कीं, मानवतेमध्ये अध्यात्म आहे का मानवता हे सांगते कीं, आपण एकमेकावर प्रेम करावे, दया दाखवावी. तसे बघितले तर हा मानवाच्या उपजत वा सहजधर्म आहे. थोडे अधिक विचारांती असे जाणवते कीं, एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी दोघांत समान गुण व तत्त्व असले पाहिजे. हे समान तत्त्व म्हणजेच त्या परमतत्त्वाचा अंश अशी भारतीय विचारसरणी आहे. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय मानवता हे सांगते कीं, आपण एकमेकावर प्रेम करावे, दया दाखवावी. तसे बघितले तर हा मानवाच्या उपजत वा सहजधर्म आहे. थोडे अधिक विचारांती असे जाणवते कीं, एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी दोघांत समान गुण व तत्त्व असले पाहिजे. हे समान तत्त्व म्हणजेच त्या परमतत्त्वाचा अंश अशी भारतीय विचारसरणी आहे. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय तर त्या परमतत्त्वाची जाणीव असणे आणि सर्वामध्ये तो आहे हे मानणे हाच भारतीयांचा सर्वधर्मसमभाव आहे.\nभारतीय धर्मनिरपेक्षतेला मुख्यत्वे अध्यात्मिक, सांस्कृतिक व राजकीय आशय खूप मोठा आहे असे वाटते. अध्यात्मिक आशय – भारतीय राज्यघटना व राज्यशासन स्वातंत्र्याच्या, समतेच्या व बंधूभावाच्या ध्येयाशी उत्कटपणे वचनबध्द आहेत हे स्वांतत्र्य आपल्या विचाराचे, आपल्या प्रज्ञेचे, विवेकाचे, आपल्या आवडीच्या धर्माचा आचार व विचार आणि त्याचा प्रसार करण्याचे, इतकेच नव्हेतर कोणत्याही धर्म श्रध्देवाचून जीवन जगण्याचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात कीं, स्वांतत्र्य हीच विकासाला सर्वाधिक आवश्यक गोष्ट आहे. माणूस हा विचारक्षम प्राणी असून यातच त्याचा गौरव आहे. व हाच त्याच्यात व पशूत फरक आहे. म्हणून आपण विचाराला वाव व चालना दिली पाहिजे.\nभारतीय समाजाची चिंतनशक्तीने याला प्रेरणा मिळाली आणि यातून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय राज्य व्यवस्थेने उच्चार-आचार आणि विचार याचे स्वातंत्र्य आणि त्याची हमी दिली. भारताने स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले त्याचा हा अर्थ आहे.\nमनुष्याच्या व्यक्तिमत्वाला इंद्रिय प्रधानतेतून वेगळी श्रेष्ठ अशी अध्यात्माचे परिमाण आहे असे जी मानते, धर्माविषयी उपेक्षा किंवा धर्माला विरोध करणारी नास्तिकता याच्याशी जी सोयरिक करीत नाही, मात्र सर्व धर्माच्या प्रगतीसाठी जी निपःक्षपणे प्रयत्न करते अशा धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेची निर्मिती ही अनन्य साधारण घटना आहे. अशा राज्य व्यवस्थेला वेदांती राज्य व्यवस्था म्हणून ओळखणे अधिक योग्य होईल. कारण ही विचारसरणी उपनिषदांतील तत्त्वावर आधारलेली आहे. उपनिषदे सर्व समावेषक सहिष्णू भूमिका याचेच प्रतिपादन करतात. तसेच ते निर्भय व मुक्त होण्याचाच संदेश देतात. विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, उपनिषदे सर्व पंथाच्या दीनदुबळया व दलित लोकाना जागृत करुन ती त्याना ललकारुन सांगतात कीं, आपापल्या पायावर उभे रहा व मुक्त व्हा. मुक्ती व स्वाधिनता- शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्वाधिनता हीच उपनिषदांची घोष वाक्ये आहेत.\nयाच संदर्भात डॉ. राधाकृष्णन म्हणतातः ‘अंतिम तत्त्वावरील श्रध्दा हे जरी भारतीय परंपरेचे मूलतत्त्व असले तरी भारतीय शासन हे कोणाही एका धर्माशी वा परंपराशी तादात्म्य होणार नाही. किंवा त्याची बांधिलकी स्वीकारणार नाही. किंवा त्याच्याकडून नियंत्रित केले जाणार नाही. आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवनात, निरपेक्षता, सामंजस्य आणि सहिष्णूतेच्या या धोरणाला प्रासादिक भूमिका बजावयाची आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता याचा अर्थ इहवाद अथवा नास्तिकवाद असा लावला जाऊ नये.प्राचीन भारताच्या परंपरेनुसार येथे धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली आहे. तिचा हेतू विविध धर्माच्या अनुयायामध्ये बंधुत्व भावना निर्माण करण्याचा आहे. त्यात कोणत्याही धर्माची वैशिष्टये दडवून त्याना मोठया गटात सामील करुन घ्यावे अशी भूमिका नसून त्यांच्यात परस्पर संवाद असावाही भूमिका आहे. ही चैतन्यमय बंधुभावना विविधतेत एकता ��ा तत्त्वावर आधारलेली आहे. आणि या तत्त्वातच खरी प्रतिभा आणि नवनिर्मितीची क्षमता आहे’.( Recovery of Faith)\nयेथे हे लक्षांत घेतले पाहिजे कीं, वेदान्ताला मनुष्याच्या अंतरिक धर्मश्रध्देविषयी अंतर्दृष्टी आहे आणि मनुष्याच्या बाहय जीवनाशी तिचा समन्वय वेदांताने केलेला असल्यामुळे वेदांन्त हे जीवनाकडे स्थिरतेने पाहण्याचे, जीवनाच्या समग्रतचे दर्शन घेण्याचे धैर्य व क्षमता असलेले परिपूर्ण दर्शन आहे. आणि याचेच प्रतिबिंब भारतीय घटनेच्या धर्मनिरपेक्षेतेतून प्रतीत होते.\nभारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनांतून या निरपेक्षतेकडे बघता असे जाणवते कीं, ही संस्कृती माणसाच्या गतिमान जीवनावर क्रिया-प्रक्रिया घडवून त्याचे माणूसपण वाढीस लावणे व माणसाची मानसिक शक्ती वाढीस लावून त्याच्या ठिकाणी मानवतेचा पूर्ण विकास करुन देणे हे जीवन संस्कृतीचे खरे काम असते.समाजातील प्रत्येक व्यक्ति समाधानी रहावी हाच उद्देश असतो. आणि या साठी भारतीय ऋषी-मुनीनी जीवनांचा सखोल अभ्यास, चिंतन व मनन करुन वर्णाश्रम जीवनपध्दती आचरणांत आणावयास लावली. भारतीय संस्कृतीच्या आधारे जीवनाच्या सफलतेचे रहस्य कशात आहे, तर ऋषी योगावसिष्ठानी श्रीरामचंद्रास राज्य शासन करताना केला होता. याची आठवण आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येवरुन जाणवते. तो उपदेश खालील मंत्राने केला.\nअंतरेको बहिर्नाना लोके विहार राघव\nअर्थः तू मनाने प्रपंचातून सुटलेला पण देहाने प्रपंचात गुंतलेला, मनात आत्मज्ञान जागे असलेला, पण देहाने ज्ञान नसल्यासारखे वागणारा, मनाने एका आत्मवस्तूला सत्य मानणारा, आणि देहानी बहुरंगी जग सत्य मानणारा, अशी प्रपंच परमार्थाची जोड घालून रामा, तू जीवनात विहार कर.\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1248365/", "date_download": "2019-04-20T16:38:32Z", "digest": "sha1:4LNAXLP7P3IFZPJPLFWI7V64KTDHF2S3", "length": 2751, "nlines": 60, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Vikas Decorators & Wedding Planner डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरि��ग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 8)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1.%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/word", "date_download": "2019-04-20T16:41:24Z", "digest": "sha1:ZMS26FGXZSAZ5PEEDF4MYA25MJIXRT25", "length": 7690, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ब्रह्माण्ड पुराण", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nप्रक्रियापादः - अध्यायः १\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nप्रक्रियापादः - अध्यायः २\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nप्रक्रियापादः - अध्यायः ३\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nप्रक्रियापादः - अध्यायः ४\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nप्रक्रियापादः - अध्यायः ५\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः ६\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः ७\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः ८\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः ९\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १०\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः ११\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १२\nब्रह्माण्डाच्या उत्���त्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १३\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १४\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १५\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १६\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १७\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nअनुषङ्गापादः - अध्यायः १८\nब्रह्माण्डाच्या उत्पत्तीचे रहस्य या पुराणात वर्णिलेले आहे.\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oreelaser.net/laser-engraving-cutting-machine-o-c.html", "date_download": "2019-04-20T16:55:13Z", "digest": "sha1:Y2W6G6GMRGRV2N4PZMZLDDGSGP7AFMJZ", "length": 15266, "nlines": 274, "source_domain": "mr.oreelaser.net", "title": "LASER ENGRAVING MACHINE O-C - China Shandong Oree Laser", "raw_content": "\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2 लेझर कापणारा आणि कोरीव काम करणारा\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nCO2, लेसर कापणारा आणि कोरीव काम\nसंरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nमुख्यपृष्ठ वापर फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-एस\nलेसर खोदकाम मशीन आयोजन समितीचे\nपरताव्यासाठी अटी L/C D/A D/P T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n1.Has appreance आणि तंत्रज्ञान रचना पेटंट च्या grantted आहेत;\n3.Red क्रॉस अचूक स्थिती, सोयीस्कर आणि कार्य स्थान शोधत जलद. तीन-मिरर आणि एक फोकल लेन्स मार्ग प्रणाली थकबाकी अंतिम परिणाम वितरीत करण्यासाठी;\nमॅन्युअल फोकस लेसर डोके, लवचिक आणि अचूक सह 4.Equipped, मशीन समायोजित करू शकता लक्ष केंद्रित स्थान खोदकाम त्यानुसार आणि मागून आणि साहित्य वैशिष्ट्ये आणि फळी जाडी, शिल्पकला गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कापून;\nपाणी उभा करणारा चित्रपट, लेसर ट्यूब चांगले संरक्षण 6.Equipped, लेसर सेवा जीवन लांबणीवर\n7.Universal विदर्भ आणि पाय बदलानुकारी पाय करा मशीन अधिक सोयीस्कर हलविले करा;\n9.Patent तंत्रज्ञान: अद्वितीय स्वयंचलित धाप लागणे धूळ काढणे प्र���ाली मोठा धक्का बसला आहे हवा संरक्षण धूर येईल.\nलेसर खोदकाम मशीन आयोजन समितीचे\nथंड प्रकार पाणी थंड पाणी थंड पाणी थंड पाणी थंड\nCooling Software डीएसपी कंट्रोल सिस्टीम डीएसपी कंट्रोल सिस्टीम डीएसपी कंट्रोल सिस्टीम डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI 2500DPI 2500DPI 2500DPI\nमागील: संरक्षक फायबर लेझर कटिंग मशीन किंवा-पी\nपुढे: FLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nमॉडेल आयोजन समितीचे 1006 आयोजन समितीचे 1309 आयोजन समितीचे 1610 आयोजन समितीचे 1812\nलेझर प्रकार CO2, सिलबंद लेझर नलिका, 10.6μm\nथंड प्रकार पाणी थंड\nखोदकाम गती 0-60000mm / मिनिट\nलेझर आउटपुट नियंत्रण 0-100% सॉफ्टवेअर द्वारे सेट करा\nमि. खोदकाम आकार चीनी: 2.0mm * 2.0mm; इंग्रजी पत्र: 1.0mm * 1.0mm\nसर्वोच्च प्रिसिजन स्कॅन करत आहे 2500DPI\nशोधत अचूकता ≤ + 0.01mm\nसॉफ्टवेअर नियंत्रण डीएसपी कंट्रोल सिस्टीम\nग्राफिक स्वरूप समर्थित डीएसटी, PLT, BMP, DXF, DWG, एआय, लास वेगास, इ\nड्राइव्ह प्रणाली उच्च सुस्पष्टता stepper मोटर\nपूरक उपकरणे एक्झॉस्ट फॅन आणि हवाई रिकामी पाईप\nकार्यरत आहे पर्यावरण तापमान: 0-45 ℃, Humidity5-95% (कोणत्याही condensate पाणी)\nपर्याय अप आणि डाऊन टेबल, ब्लेड Worktable, च्यामध्ये बोगदे Worktable, रोटरी डिव्हाइस, लाल बिंदू पोझिशन सिस्टिम, ऑटो-फोकस डिव्हाइस\nऍक्रेलिक, Plexiglass, PMMA, काचेऐवजी वापरले जाणारे एक टिकाऊ प्लास्टिक, सेंद्रीय मंडळ, डबल रंग प्लेट √ √\nप्लॅस्टिक, प.पू., लाडका, पीसी, PMMA, ps, पाय किंवा पायासारखा अवयव, बाप, प्लॅस्टिक Foils आणि चित्रपट, polycarbonate, पॉलिस्टर किंवा Polyimide पडदा कीबोर्ड √ √\nलाकूड, बांबू, वरवरचा, MDF, Blasa लाकूड, प्लायवूड √ √\nलेदर, डुक्कर लेदर, गाय लेदर, मेंढी लेदर √ √\nकापड, कापूस, रेशीम, वाटले, नाडी, कृत्रिम आणि तांत्रिक वस्त्रोद्योग, Aramid, पॉलिस्टर, लोकर √ ×\nफेस आणि फिल्टर, Mats पॉलिस्टर (पाय किंवा पायासारखा अवयव), पॉलिथिन (पीई), पॉलीयुरेथेनचेच (PUR) × ×\nपेपर, पुठ्ठा, Chipboard, मंडळ प्रेस √ √\nस्टोन, सिरॅमिक, ग्रॅनाइट, मार्बल, नैसर्गिक दगड, गारगोटी स्टोन, स्लेट × √\nरबर स्टॅम्प, कृत्रिम आणि Silicone रबर, नैसर्गिक रबर, Microporous फोम √ √\nसिलिकॉन रबर, कृत्रिम रबर √ √\nग्लास, दाबलेले ग्लास, ग्लास, क्रिस्टल ग्लास, मिरर ग्लास फ्लोट × √\n100w लेसर खोदकाम मशीन\n20w लेसर खोदकाम मशीन\n80 वॅट लेसर खोदकाम मशीन\nऍक्रेलिक लेसर खोदकाम कटिंग मशीन\nऍक्रेलिक वुड खोदकाम मशीन\nसर्वोत्तम लेझर कोरीव काम करणारा कापणारा\nसीएनसी लेझर कोरीव काम करणारा मशीन\nसी��नसी लेसर खोदकाम मशीन\nCO2 मिनी लेझर कोरीव काम करणारा\nडायमंड लेसर खोदकाम मशीन\nफायबर लेसर खोदकाम मशीन\nउच्च प्रिसिजन लेसर खोदकाम मशीन\nउच्च गुणवत्ता लेझर कोरीव काम करणारा\nउच्च गुणवत्ता लेसर खोदकाम मशीन\nविक्रीसाठी दागिने खोदकाम मशीन\nधातूची लेझर कोरीव काम करणारा\nलेझर कोरीव काम करणारा मशीन\nलेसर खोदकाम मशीन 40w\nधातूची लेसर खोदकाम मशीन\nलेसर खोदकाम मशीन धातू\nलेसर खोदकाम मशीन वुड\nधातू लेसर खोदकाम मशीन\nमिनी लेझर कोरीव मशीन\nमिनी लेझर कोरीव काम करणारा कापणारा\nमिनी लेसर खोदकाम मशीन किंमत\nमिनी लेसर खोदकाम वुड मशीन\nपोर्टेबल लेसर खोदकाम मशीन\nपोर्टेबल मिनी लेसर खोदकाम मशीन\nलहान मेटल खोदकाम मशीन\nस्टेनलेस स्टील लेझर कोरीव काम करणारा\nमेटल अॅण्ड NONMETAL लेझर कटिंग मशीन ओ-मुख्यमंत्री\nउच्च PRECISON धातू आणि ना-धातू लेसर CUTTIN ...\nFLATBED खोदकाम आणि कटिंग मशीन OB\nमायक्रो लेसर खोदकाम कटिंग मशीन ओम\nक्षियामेन आंतरराष्ट्रीय मशीन टूल्स Exhib ...\nJi'nan विदेशी ट्रॅड च्या 2017 सेमिनार ...\nमध्य व्यवस्थापक बांधकाम प्रशिक्षण ...\nOree लेझर पासून लेझर कटिंग फायदे\nपत्ता: NO.19-1, Jiyang स्ट्रीट उद्योग पार्क, जिनान, चीन सी: 251400\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2017/", "date_download": "2019-04-20T17:21:43Z", "digest": "sha1:4PZN67Q2DF6PCVEW7HLDM4K5CEWSWZZK", "length": 23585, "nlines": 348, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : 2017", "raw_content": "\nऋतुगंध हेमंत - वर्ष ११ अंक ५\nजीवनशैली: लहानपण दे गा देवा\nसंपादकीय - बालक पालक\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nतंत्रज्ञानाचे सवंगडी - केशव पाटणकर\nमाझे मन - अनुराधा साळोखे\nहरवलेले बालपण - प्रतिभा विभूते\n3G-4G काळातली किशोरावस्था आणि हरवलेले बालपण - रूपाली पाठक\nआधुनिक जगातील सुट्टीची संकल्पना - श्रद्धा सोहोनी\nबागेतला सार्वजनिक नळ - अदिती गुप्ते\nआयुर्वेदिक प्रथमोपचार - डॉ. रुपाली गोंधळेकर\nकधी कळलंच नाही - प्रफुल्ल मुक्कावार\nनिरागस बालपण - दीपिका कुलकर्णी\nचित्र - बागेतील विरंगुळा - तोशजा काटकर\nचित्र - मैत्री - इवान गुप्ते\nचित्र - जंगलातली वाट - दिवीत पाटणकर\nचित्र - कालिया मर्दन - सायली बापट\nचित्र - कार्टून्सच्या जगात - मानस खरे\nछायाचित्र - गुंफण - पालवी तडवळकर\nकथा \"अभंग तुक्याचे\" या ध्वनिफितीची - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : गायत्री लेले/ दीपिका कुलकर्णी\nऋतुगंध शरद - वर्ष ११ अंक ४\nसंपादकीय - ध्यास पू���्णब्रम्हाचा\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nचांगलं vs चालणारं - केशव पाटणकर\nफसलेल्या उपवासाची कहाणी - ओंकार बापट\nभेळ एक निर्भेळ आनंद - विनया रायदुर्ग\nखाद्यसंस्कृतीचा वैचारीक प्रभाव - विशाल पेंढारकर\nचिवपोहे - नीला बर्वे\nमाझी खाद्यसफर - अश्विनी काटकर\nफूड कोर्ट - अनिता पांडकर\nजावे तिथलेची होऊनी खावे - मेघना असेरकर\nखाद्य विचारांचे - योगिनी लेले\nआठवणीतील खाऊगल्लीत - मोहना कारखानीस\nखाण्यासाठी जन्म आपुला - अनुराधा साळोखे\nसणाची खाद्यसंस्कृती - प्रतिभा विभूते\nमाझी गॅस्ट्रोनाॅमिकल जर्नी - रूपाली पाठक\nअन्नदात्री सुखी भव - मीनल लाखे\nमाझा “मिशेलिन” क्षण - राजश्री जोशी\nसारस्वती खवय्येगिरी - श्रद्धा सोहोनी\nस्वयंपाकातले अनुभव आणि प्रयोग - संचिता साताळकर\nएक सुखद अनुभव - गीता पटवर्धन\nषड्रसयुक्त संतुलित आहार (जसा प्रत्येक चेंडूवर षटकार) - डॉ. रुपाली गोंधळेकर\nवरणा रे... वरणा रे... - नंदकुमार देशपांडे\nसुहास्य तुझे मनासी मोही - नंदिनी नागपूरकर\nजेवणाचे संगीत - यशवंत काकड\nपाककर्ता सुखी भव - जुई चितळे\nचित्र - अवनीश जोशी\nचित्र - सायली बापट\nबसंत बहार - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : सोनाली नाईक, दीपिका कुलकर्णी\nऋतुगंध वर्षा - वर्ष ११ अंक ३\nसंपादकीय - स्व... तंत्र\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nमुखपृष्ठ कथा : दुविधा - श्रीरंग केळकर\nस्वातंत्र्याची ऐशीतैशी - ओंकार बापट\nमहिला 'दीन' - विनया रायदुर्ग\nस्वातंत्र्य - काही दृष्टीकोन - विशाल पेंढारकर\nउणीवेतून जाणिवेकडे - नंदिनी नागपूरकर\nजननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी - केशव पाटणकर\nस्वातंत्र्याच्या बदलत्या संकल्पना - मेघना असेरकर\nविचारातून सुटका - योगिनी लेले\nजे प्रत्यक्ष अनुभवले ते - शांता टिळक\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य - मोहना कारखानीस\nस्वातंत्र्य - माय स्पेस - अनुराधा साळोखे\nव्यक्तीस्वातंत्र्य - प्रतिभा विभूते\nनवी पिढी - सोनाली पाटील\nस्वातंत्र्याचे बदलते फॅब्रिक - रूपाली पाठक\nसिंगापूर: नव्याचा ध्यास - प्रमोदिनी देशमुख\nथोरवी किती गाऊ मी - वैशाली वर्तक\nस्वातंत्र्य - एक सामाजिक कल्पना - नितीन मोरे\nस्वातंत्र्य Toxins पासून (Detoxification) - डॉ. रुपाली गोंधळेकर\nचित्रकथा - राजश्री लेले\nस्वातंत्र्य - अरूण मनोहर\nबदललेली स्वातंत्र्याची परिभाषा - प्रफुल्ल मुक्कावार\nसोयीस्कर स्वातंत्र्य - अमृता कुलकर्णी\nचॉईस आपला आपला- विवेक ��ैद्य\nचित्र - स्वरा दलाल\nचित्र - आरुष मोकाशी\nराग शिवरंजनी - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : श्रीरंग केळकर\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष ११ अंक २\nसंपादकीय - सर्वे सन्तु निरामयाः\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nतुम्हीच तुमचे आयर्नमॅन - मिलिंद सोमण, एक मुलाखत - केशव पाटणकर\nआयर्न-वुमन उषा सोमण, एक मुलाखत - केशव पाटणकर\n“फिटनेस” मनाचा - श्रीकांत जोशी\nविकतचं दुखणं - अस्मिता तडवळकर\nमानसिक अनारोग्य – एक गंभीर पण दुर्लक्षित समस्या - निरंजन भाटे\nजिमनॅस्ट जोहाना - अनिता पांडकर\nफिटनेसची मॉडर्न गुरूकिल्ली - प्रद्युम्न महाजन\n२६ मैल - एक प्रवास - प्रगती पाटणकर\nप्रवास योगा - ओंकार गोखले\nव्यायाम एक जीवनशैली - अदिती देशपांडे\nमी फिटनेस - अभिजीत कुलकर्णी\nकळतंय पण वळत नाही - मेघना असेरकर\nआरोग्य - मनाचे आणि शरीराचे - अनुराधा साळोखे\nफिटनेसचे रहस्य - विनया रायदुर्ग\nआरोग्याचे नाच-गणित - सोनाली नाईक\nआरोग्याची गुरूकिल्ली - प्रतिभा विभूते\nपरोपकाराचे समाधान - सोनाली पाटील\nवाट परतीची - मोहना कारखानीस\nफिटनेस: कल, आज और कल - योगिनी लेले\nझरोका - आशा बगे\nमैत्र - गौतम मराठे\nध्यान आणि योगचे काळचक्र - आशिष गोरे\nस्वास्थ्य - डॉ. रुपाली गोंधळेकर\nचित्रकथा - राजश्री लेले\nट्रेकिंगचं हे असच असतं - विवेक वैद्य\nमहात्मा - स्वप्नील लाखे\nव्यायाम करायला जाऊ या \nचित्र - रिद्धी वैद्य\nचित्र - विशाखा अंबिके\nचित्र - ईहिता देशपांडे\nगीतकार शैलेंद्र एक प्रवास \nमुखपृष्ठ : आरती बारटके\nऋतुगंध वसंत - वर्ष ११ अंक १\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nस्वरार्थरमणी - रवींद्र परचुरे\nरुपेरी पडद्यावरचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व - यशवंत काकड\nरिमोट हाताशी आहे ना - केशव पाटणकर\nनागपूरच्या उन्हाळ्यातले लहानपणीचे खेळ - अरुण मनोहर\nसंस्कारी ठेवा - मोहना कारखानीस\nखारीचा वाटा - विनया रायदुर्ग\nऊन, पाऊस आणि आयपॅड - शांता टिळक\nअति...रिक्त - स्वप्ना मिराशी\nई-करमणूक - गीता पटवर्धन\nमी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती - ओंकार बापट\nआठवणीतला एक दिवस - प्रफुल्ल मुक्कावार\nशब्दांनी सुटले कोडे - अमिता जोशी\nसमतोल कसा बरं साधावा\nविरंगुळा - मेघना असेरकर\nकरमणूक...तुमची आमची सेम असते - प्रतिमा जोशी\nछंद करे बेधुंद - श्रद्धा सोहोनी\nजिकडे तिकडे चोहीकडे - प्रतिभा विभुते\nबिनपैशाची करमणूक - स्नेहल केळकर\nफिरून एकदा सिंगापूर - प्राजक्ता नरवणे\nजीवन में एक बार रहना सिंगापूर - अनामिका बोरकर\nआरोग्य नेत्रांचे - डॉ. रुपाली गोंधळेकर\nछायाचित्र - राजश्री लेले\nबांडुकल्या त्या कपड्यांमधली - भवान म्हैसाळकर\nबदलती दृष्टी - नंदिनी नागपूरकर\nछंदानंद - अदिती देशपांडे\nपरमार्थ - युगंधरा परब\nवाळवंट - अर्चना रानडे\nमाझं विश्व - सुमेधा जोशी\nचित्र - आर्यन अनुराग वेरूळकर\nचित्र - मुग्धा पटवर्धन\nकथा - विसरभोळा ससा - ईहिता देशपांडे\nसंगीतकार मदनमोहन: एक आठवण - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : आरती बारटके\nऋतुगंध शिशिर - वर्ष १० अंक ६\nनाती - गोती : नाव नसलेली नाती\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणी २०१७-१८\nअध्यक्षांचे मनोगत - अस्मिता तडवळकर\nती भारथी - श्रीमती श्रेया वेरूळकर\nअनोळखी - अनुष्का कुलकर्णी\nएक जगावेगळं नातं - ओंकार गोखले\nमाझी 'कला' - मंजिरी कानविंदे\nसखा- माझा जिवलग प्राणप्रिय सखा - वृंदा टिळक\nआरोग्यम् धनसंपदा - आयुर्वेदातील 'विरुद्ध आहार' संकल्पना व काही सामान्य समज-गैरसमज - डॉ. रुपाली गोंधळेकर\nवेगळ्या वाटा - हिमानी काळे कुलकर्णी\nनातं - माणसाचं माणसाशी की माणसाचं टेक्नॉलॉजीशी \nकोडं - मोहना कारखानीस\nअनामिका - सौ प्रतिभा मुकुंद विभुते\nऋणानुबंध - संचिता साताळकर\nतुझे नि माझे नाते काय\nउलथापालथ - प्रकरण १ - शेरलॉक फेणे\nऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी... - ओंकार बापट\nपट्टीचं नातं - विनया रायदुर्ग\nप्रथम प्रेम भावना - प्रसाद मुळे\nरात्र - नितीन मोरे\nमाझी सखी - बोटॅनिकल गार्डन - माधुरी देशमुख-रावके\nनाती-गोती - अदिती देशपांडे\nमनामनांचे नाते - मोनाली देशमुख\nती - वृंदा टिळक\nबीटरूट पॅटीस चाट रेसिपी - सौ निकिता खडकबाण\nमुखपृष्ठ : राजश्री लेले\nऋतुगंध हेमंत - वर्ष १० अंक ५\nनाती - गोती : जोडीदार-साथीदार\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nतो आणि ती - हेमांगी वेलणकर\nजोडीदार - अमृता पत्की\nजोडीदार-माझ्या नजरेतून - अनुजा बोकील\nसप्तपदी - शिल्पा केळकर\nमाझे लग्न - अनुष्का कुलकर्णी\nआरोग्यम् धनसंपदा - दोषानुरुप आहारविचार भाग २ - डॉ. रुपाली गोंधळेकर\nपाठवणी - सौ सोनाली पाटील\nसहजीवन - सौ. प्रतिभा विभुते\nकविता - जोडीदार - मेघना असेरकर\nगोष्ट तुझी आणि माझी \nगम्मत - प्रतिमा जोशी\nकथा - जोडीदार - मोहना कारखानीस\nसखी ग राजसासी मी वरले... - नंदिनी नागपूरकर\nजोडीदार मित्र - माधुरी देशमुख-रावके\nकोरं पान - सतीश सप्रे\nटोमॅटो गाजर सूप - राजश्री लेले\nचेहरा - नंदकुमार देशपांडे\nलग्न पध्दती - प्रतिमा जोशी\nमाझं शिंगण्या - अमिता जोशी\nसाथ तुझी - सतीश सप्रे\nमुखपृष्ठ : गायत्री लेले\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध हेमंत - वर्ष ११ अंक ५\nऋतुगंध शरद - वर्ष ११ अंक ४\nऋतुगंध वर्षा - वर्ष ११ अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष ११ अंक २\nऋतुगंध वसंत - वर्ष ११ अंक १\nऋतुगंध शिशिर - वर्ष १० अंक ६\nऋतुगंध हेमंत - वर्ष १० अंक ५\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/counting-resumes-after-police-restores-peace-dhinakaran-in-lead-277860.html", "date_download": "2019-04-20T16:50:10Z", "digest": "sha1:PFN27MQ5IUKCJEINJY2K7TH6IIETFMO5", "length": 14301, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांचा राडा, मतमोजणी काही काळ थांबली", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nअण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांचा राडा, मतमोजणी काही काळ थांबली\nमतमोजणी दरम्यान जयललितांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन अपक्ष म्हणून उभे आहेत, आणि ते आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे मधूसूदनन पिछाडीवर आहेत, आणि याचाच राग आल्यानं कार्यकर्ते अनावर झालेत.\nचेन्नई, 24 डिसेंबर : आज चार राज्यांमधल्या पाच विधानसभांच्या जागेवर पोटनिवडणूक होतेय. सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते चेन्नईतल्या आरके नगर विधानसभेच्या जागेवर. जयललितांचं गेल्या वर्षी निधन ���ाल्यामुळे त्यांची विधानसभेची जागा रिक्त होती. त्यासाठी तिथे पोटनिवडणूक झाली. पण आज मतमोजणी होत असताना आर के नगर मतमोजणी काही वेळासाठी थांबली. कारण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला.\nअण्णा द्रमुकचे उमदेवार पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांनी राडा केला.\nमतमोजणी दरम्यान जयललितांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन अपक्ष म्हणून उभे आहेत, आणि ते आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे मधूसुदनन पिछाडीवर आहेत, आणि याचाच राग आल्यानं कार्यकर्ते अनावर झालेत.\nलोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र कामात ते अडथळा आणतायेत. काही वेळानं मतमोजणी सुरू झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-maratha-kranti-morcha-agitation-started-in-pimpri-64156/", "date_download": "2019-04-20T16:55:35Z", "digest": "sha1:MNN36V6CLNW5BRVSMONRYIU437T7RV4R", "length": 10101, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nPimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nएमपीसी न्यूज- पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘��मच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.\nयावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ” शासनाने सर्वसामान्य नागरिक आणि मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. टपरी धारकांना, लहान मोठ्या व्यावसायिकांना आज (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चा निमित्त बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन पाळत सर्व स्तरातील व्यावसायिक आणि टपरी चालकांनी आज बंद पाळला आहे” सर्वांनी शांततेत आंदोलन करावं, असे आवाहन देखील त्यांनी केले.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संतोष वाघेरे, शैलेश वाघेरे, स्वप्नील वाघेरे, रामदास मोरे, दत्तात्रय जगताप यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या तरूणांनी बलीदान दिले, त्या तरूणांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. सरकारला आरक्षण देण्यासाठी एवढा वेळ का लागतो; हे समजण्यापलिकडे आहे. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.”\nकाँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, फडणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. महाराष्ट्रातील तमाम जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली. भाजपला सत्ता मिळून चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने 2013 लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आता देवेंद्र फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे.\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आमदार राजीनामा देण्याचे धाडस करीत असताना, बिल्डरांच्या भल्यासाठी, बैलगाडा शर्यतीसाठी राजीनामा देऊ म्हणणारे पिंपरी चिंचवडमधील खासदार, आमदार याविषयावर मात्र मुग गिळून गप्प बसले आहे ही शोकांतिका आहे.”\nPimpri : पिंपरी-चिंचवड सहित पुणे शहरात कडकडीत बंद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात (व्हिडिओ)\nPimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/barack-obamas-unbelievable-lifestyle-after-retirment/", "date_download": "2019-04-20T17:10:43Z", "digest": "sha1:CKHWVT3IF6UMWD335MDMJATOIMKIIKOX", "length": 22251, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बराक ओबामा सध्या काय करतात? : उत्तर वाचून थक्क व्हाल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nबराक ओबामा सध्या काय करतात : उत्तर वाचून थक्क व्हाल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपण कितीही राजकारणाला शिव्या घातल्या तरी, एखादा सॉफ्ट कॉर्नर असलेली राजनैतिक पार्टी किंवा राजनैतिक नेता प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात असते. मग तो नेता सत्तेत असो नाहीतर सत्ते बाहेर.\nत्याचे राजनीती मध्ये असतानाचे ‘साफ व्यक्तिमत्व’ आपल्याला भुलवून जाते. त्या नेत्यामुळे नकळत आपण त्याच्या पार्टीचे चाहतेही बनतो. कधी कधी त्याची पार्टी आवडो ना आवडो पण त्या राजनेत्याबद्दल आपल्या मनात आदर मात्र कायम राहतो.\nभारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. लाल बहादूर शास्त्री, सुरेश प्रभू, वल्लभ भाई पटेल, मनोहर पर्रीकर, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि सध्या भारतात आणि देशविदेशात गाजत असलेले भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीसुद्धा..\nजगाच्या राजकारणात देखील लोकांच्या मनावर काही व्यक्तींनी खूप प्रभाव पाडला आहे. दर वर्षी फोर्ब्सची यासंदर्भात यादी प्रसिद्ध होत असते. जगभरातील काही प्रभावित करणाऱ्या नेत्यांची नवे त्यात प्रकाशित होत असतात.\nअमेरिका, इंग्लंड, रशिया अशा मोठमोठ्या देशांचे दिग्गज नेते या मोठ्या याद्यांमध्ये नेहमी स्थान मिळवत असतात. त्यांची कारकीर्द आणि त्यांनी घेतलेले निर्णय लोकांना आवडल्याने साहजिकच ते नेते त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहतात. काही नेते त्यांची कारकीर्द संपल्यावर देखील तितकेच हवेहवेसे वाटतात.\nएखादा नेता जेव्हा राजकारणातून निवृत्त होतो त्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी करण्याची इच्छा असते. वयाने आणि तब्येतीने साथ दिली तर त्या गोष्टी करायला त्या नेत्याला त्याच्या प्रसिद्धाचा फायदाही होतो.\nसामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लिलया पार पाडणारे काही राजनैतिक नेते अजूनही लोकांची वाहवा मिळवतात.\nअमेरिकेचे बराक ओबामा हे देखील जगातील प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडत्या नेत्यांच्या यादीतील वरचे नाव आहे. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सपोर्टर्सच्या गळ्यातला ताईत होते. त्यांनी खूप मोठमोठे निर्णय घेतले, कामे केली आणि जनतेच्या विश्वासाचे सहज सार्थक केले.\nबलाढ्य अमेरिकेला वचकून असणाऱ्या परराष्ट्रांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध स्थापले आणि त्या राष्ट्रात मोठमोठे व्यवहार सुरू केले. त्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले. बराक ओबामांना न ओळखणार माणूस विरळाच..\nओबामा त्यांच्या कारकिर्दीत कायम लोकांचे प्रेम मिळवत गेले. आता ते राजकारणात सक्रिय नाहीत पण तरी देखील त्यांची क्रेझ काही कमी होत नाही. असे काय काय करत असतील बरे ओबामा.. जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच असते.\nइतके मोठे पद सोडल्यावर साहजिकच आयुष्यात एक पोकळी निर्माण होत असते. पण ती निर्माण होऊ न देता राजकारणातून अलिप्त राहून आयुष्यात बरेच काही करण्यासारखे आहे आणि ओबामा त्यांचे आयुष्य पुरेपूर सार्थकी लावत आहेत.\nराष्ट्राध्यक्षाचे पद सोडल्या पासून ते आता जरा निवांत वेळ स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला देतात. कुटुंबाबरोबर काही सहलींचा आनंद घेतात. मुलींच्या शिक्षणाकडे आणि करिअरकडे बारकाईने लक्ष द��तात.\nआठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहून गेलेला वेळ पत्नी मिशेल यांना आवर्जून देतात. मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबासहित ते रमतात. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष असूनही खूप साधी आणि सोपी जीवनशैली त्यांनी जपली आहे.\nस्वतःला वेळ देणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी ते आपले छंद ही जोपासत आहेत. गोल्फ खेळणे, ओप्रह विंफ्रे आणि टॉम हँक्स बरोबर यॉट वर सैर करणे, ऍडवेंचर स्पोर्ट्स इत्यादी करमणुकीच्या गोष्टी करत असतात.\nइतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणे आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मदतीसाठी प्रयत्न करणे हे देखील ओबामा आवडीने करतात. त्यांची पत्नी मिशेल एक पुस्तक लिहीत आहेत. त्या स्त्रियांच्या हक्कांसाठी लढत आहेत, तर त्यांना देखील बाराक ओबामा भक्कम आधार देत आहेत.\nएका मुलाखतीत ओबामा म्हणाले की,\n‘आता आयुष्य थोडे सोपे झाले आहे. माझ्या आयुष्याचे निर्णय आता माझे मीच घेतो. सकाळी उठल्यावर मी ठरवतो की आता दिवसभरात काय काय करायचे. राष्ट्राध्यक्ष असतानाचे प्रेशर आता जाणवत नाही.’\nकाही टॉक शो, किंवा काही कार्यक्रमांना हजेरी लावली तर त्यांना पब्लिकली बोलण्याची संधी मिळते. त्यांना लोक सध्याच्या राजकीय घडामोडींबद्द्ल मत प्रदर्शन करायला सांगतात. तेव्हा कोणाचे नाव न घेता ओबामा सद्य परिस्थितीबद्दल खरे विचार मांडतात.\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nबऱ्याच ठिकाणी सेमिनार आणि भाषण द्यायला ही त्यांना बोलावले जाते. तेथील लोकांना उद्देशून ते अजूनही जोरदार भाषण करतात.\nअमेरिकेच्या जुन्या राष्ट्रष्यक्षांसोबत ओबामा भेटीगाठी घेतात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये मध्ये जाऊन फंड उभारायला मदत करतात.\nनिवृत्तीनंतर पेन्शन मधून तर पैसे मिळतातच पण भाषणांमधूनही त्यांना पैसे मिळतात. त्यातील एक मोठा हिस्सा ते गरजूंच्या मदतीसाठी वापरतात. नेटफ्लिक्स ह्या मीडिया कंपनी मार्फत त्यांना ‘इन्स्पिरेशनल स्टोरीज’ सांगणारी एक सिरिअल देखील काढायची आहे.\nबराक ओबामा कारकिर्दीत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायचे. त्या म्हणजे लहान मुलांचे शिक्षण, शिकलेल्यांना नोकरी आणि निसर्गाची काळजी घेणे. ह्या गोष्टींकडे त्यांचे अजू���ही लक्ष आहे..\nजगभरातल्या लहान मुलांना शक्य असेल तिथे जाऊन भेटणे, विचारपूस करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ह्यात ओबामा कार्यरत असतात. सुशिक्षितांना नोकरीच्या संधी मिळवून देणे ह्यात त्यांची खारीची मदत असते.\nपर्यावरणाला पुढच्या पिढ्यापर्यंत सुस्थितीत पोचवण्याकडे त्यांचा कल आहे. त्यासाठी ते अशा संस्थांसोबत त्यांना शक्य असेल ती कामं करतात.\nसमाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना ओबामा भेटी देतात. त्यांना जमेल तितकी मदत करतात. समाजातील भेदाभेद मिटावा ह्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. अमेरिकेचे संशयाचे राजकारण जरी त्यांना पटत नसेल तरी अमेरिकेची भरभराटच व्हावी असेच त्यांना कायम वाटते.\nनिवृत्तीनंतर नुसते हातावर हात ठेवून पेन्शनची उधळण करण्यात आयुष्य न घालवता, अजूनही समाजासाठी काय काय करता येईल यासाठीच ओबामा आपला अमूल्य वेळ आणि आयुष्य खर्च करताना दिसतात.\nत्यांच्या सारख्या अशा सामाजिक भान जपणाऱ्या राजनैतिक नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. त्यांच्या बद्दल अजूनही खूप जणांना वाटतो तो आदर आणि हीच त्यांच्या आयुष्याची सच्ची कमाई..\nहा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे\nतिच्याशिवाय मोदींचा कोणताही विदेश दौरा पूर्ण होत नाही कोण आहे ती\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← CFL बल्ब्स वापरावे की LED पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी →\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nअमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nयुरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २\nतब्बल १०,००० खोल्या असूनही गेल्या ७० वर्षांत या हॉटेलला एकही ग्राहक लाभलेला नाही\nपुण्यातील एकमेव Petxi टॅक्सी सर्विस- खास तुमच्या लाडक्या पाळीव दोस्तांसाठी\nGST वर बोलू काही – भाग १\nभारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल\nजगातील सर्वात वादग्रस्त आणि क्रूर परंपरा: स्पेनमधील ‘रनिंग ऑफ द बुल’ उत्सव\nचला आज कॅमेऱ्याला ‘आतून’ जाणून घेऊया\nभारताचा “हा” इतिहास अतिशय अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे परंतु हा अज्ञात ठेवला गेला आहे\nराजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nभारताच्या राजकीय क्षेत्रातील हा दुटप्पीपणा चीड आणणारा आहे\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…\nजाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\nMcDonald’s ला भारतात प्रवेश केल्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर नफा झालाय\nडॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nही कथा महादेवाच्या भक्तांनासुद्धा माहिती नसेल: शंकराची अज्ञात बहीण…\nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\nकॅन्सरच्या जीवघेण्या पेशींना मारून टाकणारी “केमोथेरपी” कशी काम करते\nआजचं ज्ञान: फेसबुक बद्दल एक fun-fact सांगतोय स्वतः Mark Zuckerberg\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1445163/", "date_download": "2019-04-20T16:21:32Z", "digest": "sha1:CEIHPXAK6II5VE7O24SQMHFAVCUGNH2F", "length": 1933, "nlines": 51, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Ashu Sharma हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआग्रा मधील Ashu Sharma फोटोग्राफर\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 5)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6/", "date_download": "2019-04-20T16:21:49Z", "digest": "sha1:SNFLSHDE6D52H6HHIPMOCG5RT2UCC756", "length": 12220, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुधोजी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कास पठारावर उत्साहात - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुधोजी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कास पठारावर उत्साहात\nकास ः मुधोजी हायस्कूलमधील स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेले 1990 च्या बॅचचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी.\nफलटण, दि. 18 (प्रतिनिधी)- सातारा नजीक कास पठार येथील येथे मुधोजी हायस्कूल फलटण येथील 1990 साली जी मुले आणि मुली 10 मध्ये होती त्यांचा स्नेहसंमेलनांचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 28 वर्षानी भेट झाल्याने यावेळी झालेल्या भेटीचा आनन्द सर्वांच्या गगनात मावत नव्हता. अनेकांना यानिमित्ताने आनंदाश्रु आवरता आले नाहीत.\nफलटण शहरातील मुधोजी हायस्कूल हे नामांकित व ऐतिहासिक वारसा लाभलेले हायस्कूल आहे या शाळेतील 1990 साली इयत्ता दहावीच्या वर्गात शकणाऱ्या पाचही तुकड्यातील सर्व मुले- मुलींना एकत्र आणण्याचा संकल्प काहीनी केला. अनेकांचे पत्ते फोन नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या सर्वांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप बनविण्यात आला. यावेळी चर्चेअंती सर्वानी भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सातारा येथील निसर्गरम्य अशा कास पठाराची निवड करण्यात आली. तेथील सर्व नियोजनाची जवाबदारी सातारामधील कौस्तुभ बेडकीहाळ, राजश्री चाफळकर-देशपांडे,मंदाकिनी माने, राणी करवा- मुंदड़ा, झरीन शेख यांनी उचलून सर्वांशी सातत्याने संपर्क ठेऊन चांगले नियोजन केले. 28 वर्षानी एकत्र आलेल्या शालेय मित्र- मैत्रिणीनी आपसातील सुख -दुःखांची देवाणघेवण केली. अनेक मित्रमैत्रीण उच्चपदावर असल्याचे पाहून आनंद व्यक्त करण्यात आला. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत गप्पाटप्पा, ओळख परेड, जुन्या आठवणी, मनोरंजक खेळ, भावगीते,हिंदी चित्रपटातील गाणी असा गेट टुगेदरचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी सर्वांनी जड़ अंतःकरणांनी एकमेकांना निरोप देताना दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भेटण्याचा पण केलाच. पण यापुढे सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला. या स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून आणि बाहेरील राज्यातुंनही मित्रमैत्रीण आले होते. पुढील संमेलन मुंबई येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांचे स्वागत सातारी कंदी पेढ़े देऊन आणि फेटा बांधून करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/896923/", "date_download": "2019-04-20T16:36:20Z", "digest": "sha1:OI3WX2SU5WV2FRUJGCXEG4FCDVBBACV5", "length": 3151, "nlines": 81, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Shiva Art Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 50\nआग्रा मधील Shiva Art Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 50)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व��यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-mns-does-not-contest-the-upcoming-lok-sabha-elections/42750", "date_download": "2019-04-20T16:43:36Z", "digest": "sha1:GM4ZHIQUUD7NNMIVGLENLJIDXZDYYMIO", "length": 6020, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही\nमुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची अधिकृत माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७ फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास मनसे इच्छुक नसल्याचे शरद पवार यांना सांगितल्याची माहिती मिळत होती. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे विधानसभा निवडणुका लढविण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आम्हाला काही रस नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळत होती. दरम्यान, आता मनसेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\n#LokSabhaElections2019 : बी. जी. कोळसे पाटील वंचित बहुजन आघाडीतून बाहेर\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक\nराजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ तर गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा’\n#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार\nबिग बॉस फेम शिल्पा शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?q=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0&type=topic", "date_download": "2019-04-20T17:23:29Z", "digest": "sha1:65N6TA7YX7EJHWGV43QKKT7UCKXFDFSO", "length": 3058, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nपॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल\nव्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.\n...आणि वॉशिंग मशीनमध्ये लपलेला चोर अलगद सापडला\nBy सूरज सावंत | मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy प्रदीप म्हापसेकर | मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2019-04-20T17:15:34Z", "digest": "sha1:NWKEDQKOFWGCE6OPKFX7A2JKEKT4E7BX", "length": 6128, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट\nचार्ल्स सहावा (१ ऑक्टोबर १६८५, व्हियेना – २० ऑक्टोबर १७४०, व्हियेना) हा १७११ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा, बोहेमियाचा राजा, जर्मनीचा राजा, क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक व पवित्र रोमन सम्राट होता.\nसम्राट लिओपोल्ड पहिला ह्याचा मुलगा असलेला सहावा चार्ल्स मोठा भाऊ जोसेफ पहिला ह्याच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आला. सहाव्या चार्ल्सला तीन कन्या होत्या व पुत्र नव्हता. ह्यामुळे त्याने राज्यपदासाठी मोठी मुलगी मारिया तेरेसा हिची निवड केली होती व राजगादीवर एका स्त्रीची नियुक्ती व्हावी ह्यासाठी १७१३ साली एक ठराव मंजूर केला होता. परंतु चार्ल्सच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यामधील अनेक राजेशाह्यांनी तिचे नेतृत्व नाकारले व राजघराण्याच्या वारसपदासाठी ७ वर्षे चाललेले युद्ध झाले.\nजोसेफ पहिला पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १६८५ मधील जन्म\nइ.स. १७४० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/money-attract/", "date_download": "2019-04-20T17:19:41Z", "digest": "sha1:IBRTLNKOGSU5DRTUMEXOYJLXSSB74WM6", "length": 2823, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "money attract Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nशास्त्राच्या अनुसार 3 शुक्रवार करा हे कार्य, दरिद्रता होईल दूर, माता लक्ष्मी होईल प्रसन्न\nधनाची देवी माता लक्ष्मीला मानले जाते त्यामुळे मान्यता आहे कि लक्ष्मीची पूजा केल्याने दरिद्रता दूर होते आणि सुख-सौभाग्य प्राप्त होते.…\nया पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nपैश्याचे महत्व ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याला किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला विचारावे. कारण पैसे नसल्यावर ज्या वेदनेला आणि समस्यांना…\nया मधली एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nआजकाल पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व आहे असे वातावरण झालेले आहे पैश्यांच्या जोरावर हवे ते केले जाऊ शकते असे नाही…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2011/02/", "date_download": "2019-04-20T17:10:13Z", "digest": "sha1:B275KLABAFWJQWHQX7AXBC4WM4MF337L", "length": 8288, "nlines": 156, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय - आवा\nलोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.\n(मूळ लेख इथे वाचता येईल.)\nचित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा�� ही कादंबरी.\nआवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी.\nनायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुटुंबासाठीच्य…\nमाझा दुचाकीचा लायसन्स मागच्या महिन्यात संपुष्टात आला. आता याला माझा वेंधळेपणा म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा पण हे माझ्या लक्षात आलं ते लायसन्सनं ‘राम’ म्हटल्यानंतरच. यातला वेंधळेपणा हा की नूतनीकरणाची कुणकुण मला आधीचे २-३ महिने लागलेली होती आणि तरीही मी लक्षात ठेवून वेळेवर ते काम केलं नाही; दुर्दैव आणि योगायोग असे की आदल्या महिन्याच्या ज्या तारखेला लायसन्सनं शेवटचा श्वास घेतला होता, चालू महिन्याच्या नेमक्या त्याच तारखेला नूतनीकरण नक्की कधी आहे हे पाहण्याच्या उद्दीष्टानं मी अगदी कॅलेंडर बघून दिवस ठरवल्यासारखा तो उघडून पाहिला.\nएक महिन्यापूर्वीच आपला लायसन्स होत्याचा नव्हता झालाय हे लक्षात आल्यावर माझा चेहराही क्षणार्धात तसाच म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखा झाला. (या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का\nगेला महिनाभर आपण गावभर चक्क विनापरवाना गाडी चालवत होतो हे जाणवलं. तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिलेल…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय - आवा\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/until-then-do-not-expect-to-participate-in-main-bhi-chowkidar-campaign-by-us/44061", "date_download": "2019-04-20T16:49:20Z", "digest": "sha1:XOTUOTQ6BNYAQDD3TDWV4YHLECCI3RQC", "length": 8892, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "...तोपर्यंत आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n…तोपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n…तोपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका \nनवी दिल्ली | “जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आमच्याकडून तुमच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका”, असे म्हणत ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ या संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंग्रजी दैनिक ‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी हल्लीच ट्विट करून देशातील डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपल्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, देशातील ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ सारख्या मोठ्या सरकारी बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने याला नकार दिला आहे.\n“सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही आमच्याकडून तुमच्या “मैं भी चौकीदार” या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आमच्याकडून तुमच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका. सरकारच्या या अशा धोरणामुळे सरकारी बँकांचे कर्मचारी त्रस्त आहेत”, असे एआयबीओसीने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने “मैं भी चौकीदार” ही मोहिम सुरु केली.“देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी या मोहिमेला सुरुवात केली होती.\nजम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार\nअमेरिकेने संयुक्त राष्ट्रांपुढे अजहरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी पुन्हा मांडला प्रस्ताव\nनिवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मोठे बदल\nअहमदनगर-नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही \nसरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/marathi-film-hridayat-something-teaser-released-64130/", "date_download": "2019-04-20T17:10:38Z", "digest": "sha1:T4ITLHFXZFIHCX7PO6AY3E2L6EX7MJMR", "length": 8739, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "हृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज - MPCNEWS", "raw_content": "\nहृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज\nहृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज\nएमपीसी न्यूज- प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ति फक्त आपलीच व्हावी, ह्यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात. आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मूळे मग ब-याच गंमतीजमतीही आयुष्यात घडतात. ह्यावरच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट आधारित आहे.\nपिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी निर्मिती केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे.\nनुकताच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावरून लाँच झाला. फस्ट लुक पोस्टर लाँच झाल्याव��� चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “ प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी ह्या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तर काय धमाल येते, ह्यावर हा चित्रपट आहे.\nदिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, “ हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमूळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे”\nपिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.\nPimpri: अगोदर सायकल ट्रॅक करा, त्यानंतरच सायकल शेअरिंग सुरू करा; पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवच्या नगरसेवकांची भूमिका\nPimpri : पिंपरी-चिंचवड सहित पुणे शहरात कडकडीत बंद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/murder/", "date_download": "2019-04-20T17:14:07Z", "digest": "sha1:K64CO4R5WKP6VXQ475A2IRBLLTVL2VC6", "length": 10171, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "murder Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : प्रेमप्रकरणातून निकाह केल्याने भावानेच केला बहिणीच्या नवऱ्याचा खून\nएमपीसी न्यूज- प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी (दि. 22) रात्री घडली.सुलतान महंमद हुसेन सय्यद (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव…\nPimpri : खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू ; तिघांना अटक\nएमपीसी न्यूज - विनाकारण थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने चॉपरने वार करुन तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.15) पिंपरीतील डिलक्स चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.मंजीत मोतीलाल प्रसाद (वय 22, रा.…\nKhadaki : दारूचा वाद बेतला जीवावर, डोक्यात दगड घालून एकाची हत्या\nएमपीसी न्यूज- दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आली. खडकीतील लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यात हा प्रकार घडला.गोपाल अर्जुन कांबळे (वय 29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.…\nPune : मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्यांना जाब विचारल्याने एकाचा खून\nएमपीसी न्यूज- मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने चिडून जाऊन दोघांनी एकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील एम्पाअर हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली.चंदन जयप्रकाश सिंग (वय 36) असे…\nDighi : व्याजाच्या पैशातून महिलेचा खून; दोघांना अटक\nएमपीसी न्यूज - व्याजाने दिलेले पैसे परत मागणा-या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 16) च-होली बुद्रुक येथे घडली. या गुन्ह्याचा दिघी आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने समांतर तपास करत दोन आरोपींना अटक केली.…\nHinjawadi : दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा डोक्यात दगड घालून खून\nएमपीसी न्यूज - पती दारू पिऊन मारहाण करीत असे. या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली.रणविजय कुमार साह (वय 29, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी…\nDighi : अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून; च-होली बुद्रुक येथील एका शेतात आढळला मृतदेह\nएमपीसी न्यूज - च-होली बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या शरीरावरील जखमांवरून तिचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची ओळख…\nPune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून\nएमपीसी न्यूज- पद्मावती परिसरातील वीर लहुजी सोसायटीत एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.मोहन शिवाजी गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…\nChakan : खराबवाडीतील खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; सहा जण ताब्यात\nएमपीसी न्यूज - खराबवाडी (ता. खेड) येथील प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले बहुतांश हल्लेखोर खराबवाडी (ता. खेड)…\nMoshi : बहिणीला त्रास देत असल्याने तरुणाचा खून\nएमपीसी न्यूज - बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून तरुणाचा लोखंडी रॉडने खून केल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी तीनच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकात घडली.विक्रम वाघमारे (वय सुमारे 25, रा. स्टॅन्ड रोड, मोशी) असे खून झालेल्या…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/wagon-r/", "date_download": "2019-04-20T17:19:59Z", "digest": "sha1:SU6M3Y2IDU7A4JHSUKAHC4DFWYQEG5B3", "length": 2049, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Wagon R Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nपहिल्यांदा कार मध्ये मिळणार जास्त स्पेस, या नवीन मॉडल ची एवढी आहे किंमत\nमारुती सुजूकी ने यावर्षी 23 जानेवारी रोजी आपली ओळ`ऑल न्यू वैगनआर (WagonR) लाँच केली होती. कंपनीने पहिल्यांदा आपल्या या कार…\nतुम्ही पाहिली का मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’, येथे पहा…\nभारतातील सवात लोकप्रिय कार मारुती सुझुकीची ‘वॅगन-आर’ नव्या स्वरुपात दाखल होतेय. नवी ‘वॅगन-आर’ जुन्या वॅगन-आरच्या मॉडेल पेक्षा भरपूर वेगळी आहे.…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/08/", "date_download": "2019-04-20T16:12:45Z", "digest": "sha1:LJ55POMVB2Z6AYCA3M6MJLGCT35GGZMT", "length": 8362, "nlines": 156, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nसांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची\nसमाजशास्त्राचं प्रोजेक्ट संपलं तशी शाळेत पंधरा ऑगस्टच्या विज्ञान-प्रदर्शनाची गडबड सुरू झाली. पण आमच्या पाचजणींपैकी कुणीच त्यात भाग घेतलेला नसल्यामुळे जरा बरं होतं. प्रदर्शनात भाग घेतलेला नसला तरी प्रदर्शन बघायला आम्हाला आवडतं. ते आम्ही करणारच आहोत. पण दरम्यान आम्ही आपापसांत एक वेगळाच प्लॅन केला होता. प्रज्ञाच्या आत्याच्या घराजवळ एका मुलींच्या गोविंदा-पथकाची रोज रात्री प्रॅक्टिस असते. प्रत्यक्ष गोकुळाष्टमीदिवशी गर्दीत जाऊन ‘लाईव्ह दहीहंडी’ कधीच बघता येत नाही. म्हणून आम्ही काल ती प्रॅक्टिस बघायलाच गेलो होतो. प्रज्ञाची आई आमच्या बरोबर आली होती. एखाद्या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी नाही का ते ‘द मेकिंग ऑफ अमूक’, ‘बिहाईंड द सीन्स् ऑफ तमूक’ दाखवत असतात सारखं... कधी कधी प्रत्यक्ष सिनेमापेक्षा ते कार्यक्रमच जसे छान वाटतात, तसंच टी. व्ही. वर दरवर्षी ज्या दहीहंड्या दाखवतात त्यापेक्षा हा सराव बघायलाच जाम मजा आली. त्या मुली सहा-सात थर तर लावतच होत्या पण आठव्या थरासाठीही त्यांचा प्रयत्न चालू होता. सहाव्या आणि सातव्या थरावर चढणाऱ्या मुली तश्या लहानच होत्या - तिसरीचौथीतल्या. पण त्यांच्या इतर…\nदि. ६ ऑगस्ट २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा माझा लेख.\nशेवटी ९०:१०च्या जोडीला आपली कमाल दाखवायची संधी मिळालीच नाही. म्हणजे आता आमचं भाकीत खरं ठरणार... इजा-बिजाची वाट लागली, आता पुढच्या वर्षी कुठला तिजा शोधतात ते बघायचं\nदरम्यान शाळेत आमची युनिट टेस्ट पार पडली पाठोपाठ दरवर्षीप्रमाणे पावसावरचा एक निबंध आम्हाला लिहायला सांगण्यात आलेला आहे. आजकाल पावसाळा ‘नेमेचि’ येईनासा झालाय पण या निबंधाचा मात्र नेम काही चुकत ���ाही. तसा यावेळेला अगदीच निबंध एके निबंध लिहायचा नाहीये म्हणा... आम्हाला समाजशास्त्राचं एक प्रोजेक्ट करायचंय - ‘पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल’ या विषयावर आणि त्याचाच एक भाग म्हणून तो निबंध लिहायचा आहे.\nआचरेकर बाईंनी वर्गात प्रोजेक्टचा हा विषय जाहीर केल्यावर प्रज्ञा बधीर चेहऱ्यानं आमच्याकडे बघायला लागली. तिला त्याचा अर्थच कळला नाही.\n\"अगं, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंऽऽग... \" तिला मागच्या बेंचवरून मराठी अस्मितानं इतक्या जोरात सांगितलं की ते आख्ख्या वर्गाला ऐकू गेलं... आण…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nसांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2013/12/", "date_download": "2019-04-20T16:44:01Z", "digest": "sha1:XOEXUSU6X4VXKHLYUXRUQFDHRUOCIBLF", "length": 5548, "nlines": 137, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nउमा कुलकर्णी यांचे व्याख्यान\nवर्तमानपत्राच्या पुरवणीच्या एखाद्या पानावर कोपर्‍यात स्थानिक कार्यक्रमांची माहिती देणारी यादी बर्‍याचदा येते. ती वाचून त्यातल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी शिवून गेला, तरी मनाला बरं वाटतं. प्रत्यक्षात तसं फार क्वचित घडतं, हे देखील तितकंच खरं. त्याच यादीत गेल्या शुक्रवारी ‘लेखक-वाचक थेट भेट. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान’ या मथळ्यावर माझी नजर पडली. मथळ्यामुळेच खालचा मजकूर लक्षपूर्वक वाचला गेला. कार्यक्रम दुसर्‍या दिवशी संध्याकाळी होता. ठाण्यातच होता. वेळही जमण्यासारखी होती. पण शनिवार सकाळपासून नेमकी एक-एक कामं अशी लागोपाठ निघत गेली, की मला दुपारचं जेवायलाच तीन वाजून गेले. कार्यक्रमाला जायचं, तर संध्याकाळचं स्वयंपाकघर लगेच खुणावायला लागलं आणि जाण्याचा बेत मी जवळपास रद्दच करून टाकला. पण तरी एखादा कार्यक्रम घडायचा असला, की घडतोच. मी स्वतःलाच जरा दटावलं, की सकाळपासून धावपळ झाली आहे, म्हणून दिवसातली उर्वरित कामं तू बाजूला सारणार आहेस का मग हाच कार्यक्रम का म्हणून मग हाच कार्यक्रम का म्हणून मुकाट्यानं कार्यक्रमाला जा. मग चरफडत रात्रीची पोळी-भाजी केली आणि गेले मुकाट्यानं कार्यक्रमाला. निघायल…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nउमा कुलकर्णी यांचे व्याख्यान\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indira-gandhi/", "date_download": "2019-04-20T16:49:57Z", "digest": "sha1:RSZXBXTHX5PRLGPKEH2P7WHQVXVCA6QW", "length": 19714, "nlines": 171, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indira Gandhi Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या\nकामराज यांची इच्छा होती, इंदिरा गांधींच्या साथीने कॉंग्रेस अधिक बळकट करण्याची.\nयाला जीवन ऐसे नाव\nआणीबाणी चालू असताना आलेल्या “या” चित्रपटाने संजय गांधींना थेट तुरुंगात पाठवलं होतं\nआणीबाणीनंतर शाह कमीशनने यासाठी संजय गांधींना दोषी ठरविले\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nसिमला करारात सुद्धा भारताची भूमिका उदार होती. फक्त एक पाचर इंदिरा गांधी यांनी उत्तम मारली आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n“माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी\nही मुलाखत त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या आधीची असल्याने तिला एक विशेष महत्व आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nया छायाचित्रांद्वारे काँग्रेस विरुद्ध मोदी असा तुलनात्मक विकास आलेख मांडण्यात आला आहे.\n : “चंद्रास्वामी” नावाचा, शक्तिशाली राजकीय “मिडलमॅन”\nचंद्रास्वामीचं संपूर्ण आयुष्यच विवाद आणि रहस्यांनी भरलेलं होतं…\nक्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४\n‘फ्रॉन्टिअर’ बरेच मृतदेह घेऊन आली असावी. ते बाहेर काढून, त्यांवर चादर वगैरे न घालता, उघडयानेच हात गाडीवरून नेण्यात येत होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nभारताने अचानक सेनेला सिक्कीमच्या राजमहालावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले.\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्��� नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nकेंद्रातील भाजपप्रणीत सरकारचा परराष्ट्र धोरणावर अधिक भर आहे.\nपुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर\nवाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nगरज पडली तेव्हा तेव्हा कम्युनिस्टांना इंदिराजींना मदत करण्याचे आदेश दिले जात आणि ते पाळले जात.\nइंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र\nहिटलर असो वा इंदिरा गांधी – कुणीकडून का असे ना, फसवे प्रचार कसे होतात हे कळावं म्हणून ही पोस्ट.\nयाला जीवन ऐसे नाव\nइंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब\nइंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे बेगम विलायत महाल आणि त्यांच्या मुलांना खूप हलाखीच्या परिस्थितीचा सामना कराव लागला.\nइंदिरा यांना ‘गांधी’ हे आडनाव कसे मिळाले याबाबत प्रचलित आहेत ३ दावे\nगेल्या कित्येक वर्षापासून इंदिरा प्रियदर्शनी गांधी कशी झाली, याबद्दल विविध गोष्टी ऐकिवात आहेत.\n…आणि त्याने पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून बँकेला घालता लाखोंचा गंडा\n१९७१ मध्ये झालेला नगरवाला घोटाळ्यामध्ये एका व्यक्तीने इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) मधून ६० लाख रुपये हडप केले होते.\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारतातील सर्वाधिक काल सत्तेवर राहणारा पक्ष म्हणजे कॉंग्रेस\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अजित वाडेकर, सुनील गावस्कर हे खेळाडू असे होते\nपॉलि-tickle ���नोरंजन याला जीवन ऐसे नाव\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === नील आर्मस्ट्राँग म्हणजे चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ\nOROP अर्थात, One Rank One Pension: पार्श्वभूमी, आरोप आणि तथ्य\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === वन रँक वन पेन्शन अर्थात OROP किंवा ओरोप\nलिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण काय\n‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं\nहरवलेल्या मुलाने कित्येक वर्षानंतर गुगल अर्थ वापरून कुटुंबाचा लावला शोध: “Lion” चित्रपटाची सत्यकथा\nKBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nअणवस्त्र हल्ल्याच्या धमक्यांमागचं राजकारण\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\n“काश्मीर ला पाकिस्तान नाही, RSS कडून धोका आहे”\nअवकाश संस्थांची कचराकुंडी – Point NEMO\nउत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nप्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा “बीटिंग रिट्रीट” हा नेत्रदीपक सोहळा कसा सुरु झाला\nप्रत्येक भारतीयापासून लपवून ठेवलं गेलेलं त्रिपुरातील अराजकाचं बीभत्स “लाल” सत्य\n नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू ही निव्वळ दिशाभूल\n३० तालिबानी आणि ‘तो’ एकटाच: एका गोरखा सैनिकाचे अतुलनीय साहस\nइंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग २\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2019/04/blog-post.html", "date_download": "2019-04-20T16:50:51Z", "digest": "sha1:GDRYT2EKNFFQVYVKDKO5455ZMHKSX6I3", "length": 15130, "nlines": 166, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "सेल्फी", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nआज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनच खूप नाचतेय, गातेय, आनंद साजरा करतेय...\nगेली २-३ वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायला लागली होती; तिच्या धाकट्या जावेनं तिला ती सवय लावली होती. पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं.\nजावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र आणि जीन्स” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र आणि जीन्स कुछ मजा नहीं आ रहा था कुछ मजा नहीं आ रहा था आपला पंजाबी ड्रेसच बरा आपला पंजाबी ड्रेसच बरा जाऊ किती छान राहायची; पंजाबी ड्रेस क्वचितच घालायची; घातला तरी बिनओढणीचा; खांद्यांपर्यंत केस, मोकळे सोडलेले; बाहेरून आली की गॉगल केसांत सरकवलेला...\nती जावेसारखं होण्याचा हळूहळू प्रयत्न करणार होती.\nत्यादिवशी रात्रीची जेवणं उरकून मागचं आवरताना ती त्याच विचारांत होती. ओटा पुसताना बांगड्या मध्येमध्ये येत होत्या... काढूनच टाकाव्यात का, जावेच्या हातात तर कधीच नसतात; तिला वाटलं. स्वयंपाकघराचा दिवा विझवून तिनं फोन हातात घेतला. ४-५ व्हॉट्सअप नोटिफिकेशन्स होती; त्यातलं एक जावेचं होतं... तिनं तेच आधी उघडलं.\n‘सरप्राईजऽऽऽ...’ असं म्हणून जावेनं एक मोठा मेसेज आणि एक फोटो पाठवला होता. तिनं आतुरतेनं ‘डाऊनलोड’वर टॅप केलं आणि मेसेज वाचायला सुरूवात केली. जावेला कुणाच्यातरी ओळखीतून एका टीव्ही मालिकेच्या एका भागात एक काम मिळालं होतं. त्याच्या शूटदरम्यानच्या मेकअप-कॉस्च्युमसहितचा सेल्फी सोबत होता.\nशूट, कॉस्च्युम... जाऊ किती स्टायलिश बोलते...\nतिनं त्या फोटोकडे पाहिलं... घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र, प���जाबी ड्रेस... ती आनंदाने हसत सुटली; नाचत सुटली... मनोमनच\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nमध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.\nMunich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)\nकधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.\nपुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा स���थ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.\n ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nHidden Figures : एक अप्रतिम सिनेमा\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-the-original-constitution-of-the-modern-education-society-is-missing-from-the-charitys-judiciary-87149/", "date_download": "2019-04-20T16:45:02Z", "digest": "sha1:3PCHYJH22JGMRWOOK5W5U6FYYBEGBHOS", "length": 9308, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ - MPCNEWS", "raw_content": "\nPune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ\nPune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ\nएमपीसी न्यूज – शिक्षक हेच पदाधिकारी असणारी पुणे आणि मुंबई येथे ८५ पेक्षा अधिक वर्ष कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेली संस्था म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा नावलौकिक आहे. सोसायटीच्या संविधानावर या संस्थेची कार्यप्रणाली सुरु आहे. तीच मूळ संविधा��� प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ झाली आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, तसेच मूळ संविधात प्रत रेकॉर्डवर घेण्याची मागणी पुणेकर नागरिक कृती समितीने केली आहे.\nपुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उच्च न्यायालय, शिक्षण मंत्री आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मूळ संविधानाची प्रत गहाळ झाल्याचे पुणे धर्मादाय आयुक्तांनी 2016 साली सांगितले आहे. 2016 पर्यंत घटनेची प्रत रेकॉर्डवर होती. त्याप्रमाणे संस्थेचे काम सुरु आहे. या संस्थेची नोंदणी ज्या संविधानाच्या आधारे केलेली आहे, त्याचे नोंदणी प्रमाणपत्र व पावती अस्तित्वात आहे. तसेच संस्थेची घटना अस्तित्वात असल्याचे नमूद करून त्यातील लागू ठरत असलेल्या तरतुदींचा संदर्भ देऊन धर्मादाय आयुक्तांनी चार वेळेला न्यायालयीन आदेश पारित केले आहेत, असे असताना संविधानाची मूळ प्रत गायब होणं ही धक्कादायक बाब आहे.\nसंस्थेचा महत्वच दस्तऐवज गहाळ होणे ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे संस्थेचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सह धर्मादाय आयुक्त एस. बी. कचरे, त्यांचे सहाय्यक एन. व्ही. जगताप यासाठी कारणीभूत असल्याचे पुणेकर नागरी कृती समितीचे सचिव मिहीर थत्ते यांनी सांगितले. या घटनेत काही राजकीय मंडळींचा हात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींनी धर्मादाय आयुक्त व कर्मचारी यांना हाताशी धरून संविधानाची मूळ प्रत जाणीवपूर्वक गहाळ केली आहे.\nसंस्थेचे नित्याचे प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक काम या घटनेच्या आधारे सुरु आहे. संस्थेतील प्रत्येकाच्या भूमिका व कार्ये याबाबत घटनेत सांगण्यात आले आहे. ही व्यावसायिक संस्था नसून सामाजिक संस्था आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने यामध्ये ढवळाढवळ करणे चुकीचे आहे. याबाबत संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. संस्थेची मूळ संविधान प्रत रेकॉर्डवर घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.\nChakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव\nPimpri : निगडी परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/wakad-domestic-violance-case-in-wakad-87135/", "date_download": "2019-04-20T16:27:31Z", "digest": "sha1:P57MT43S24GASAEAHZMKS5OZVNVDJNEU", "length": 6061, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Wakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nWakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nएमपीसी न्यूज – माहेरहून कार, पैसे आणि इतर सामान आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. घरातून तिला आणि तिच्या मुलाला बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपती समीर गोयल (वय 33), सासरे सुरेंद्रकुमार गोयल (वय 60), सासू रमन गोयल (वय 57, सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेकडे माहेरहून चारचाकी गाडी, रोख पैसे आणि इतर सामान आणण्याची मागणी केली. त्यास विवाहितेने नकार दिल्याने तिला मारहाण व शिवीगाळ केली. तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.\nPimpri : धनगर आरक्षणावर सरकारचे डोळे उघडण्यासाठी रविवारी पिंपरीत जाहीर सभा\nBhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेड���र, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.okclips.net/channel/UCkcExu2Mbm1pIB6tTSJBLzg", "date_download": "2019-04-20T17:06:01Z", "digest": "sha1:4KTJZKD2SRIKX3JC3SUY6E5RHWKAY7VJ", "length": 10180, "nlines": 160, "source_domain": "www.okclips.net", "title": "Marathi Media - मुफ्त ऑनलाइन वीडियो सर्वश्रेष्ठ सिनेमा टीवी शो - OKClips.Net", "raw_content": "\nMarathi Media - मुफ्त ऑनलाइन वीडियो सर्वश्रेष्ठ सिनेमा टीवी शो - OKClips.Net\nबेवड्याची बायको l इंदुरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan 2019\n LIVE : चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे याची जाहीर सभा औरंगाबाद येथील लाईव्ह l LIVE\n LIVE : सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांचे जबरदस्त भाषण लाईव्ह l Amol Kolhe\nमोर्चाला जाणारे सावधान l इंदोरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan\n LIVE : बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे जबरी भाषण बीड येथून लाईव्ह - Dhananjay Munde\n LIVE : धनंजय मुंडे यांची जाहीर सभा उस्मानाबाद येथून लाईव्ह l Dhananjay Munde LIVE - Usmanabaad\n LIVE : नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा - सोलापूर l Nitin Gadkari LIVE - Solapur\n LIVE : राज ठाकरे यांच्या सोलापूर येथील जाहीर सभेचे थेट प्रेक्षपन l Raj Thakre Live - Solapur\nशेजारच्या बाईपासून सावधान l इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन l Nivrutti Maharaj Indorikar Comedy Kirtan\nराज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery\n2019 मध्ये कोणता पक्ष बाजी मारणार इंदोरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj\n LIVE : राज ठाकरे यांची झंजावाती सभा नांदेड येथून लाईव्ह l Raj Thackery Live Speech - Nanded\nपोट धरून हसाल l इंदोरीकर महाराज यांचे लेटेस्ट कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan\nसुनेचा झट���ा l निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे तुफान कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan\nबेवड्यांसाठी खास किर्तन l इंदुरीकर महाराज यांचे कॉमेडी कीर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan\nगुढीपाडवा का साजरा करावा इंदोरीकर महाराज यांचे कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan\nलव्ह मॅरेज करणाऱ्याची बायको l इंदोरीकर महाराज यांचे कॉमेडी किर्तन l Indurikar Maharaj comedy Kirtan\nमुलींसाठी आणि मुलींच्या आई साठी इंदुरीकर महाराज यांचे खास किर्तन l Indurikar Maharaj Comedy Kirtan\n LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लाईव्ह भाषण l मनसे चा १३ वा वर्धापनदिन l Raj Thakre Live\nप्रत्येकाने पहावे असे सुंदर किर्तन l बालकिर्तनकार बाळकृष्ण महाराज डांगे यांचे जबरदस्त किर्तन\nअंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही l सुसेन नाईकवाडे यांचे शिवजयंती स्पेशल किर्तन l Susen Naikwade\nमनसे सैनिक नितिन नांदगावकर यांना २ वर्षासाठी मुंबई मधून तडीपार l MNS Nitin Nandgaonkar LIVE\n निलेश महाराज कोरडे यांचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल किर्तन l Nilesh Maharaj Korde Kirtan\nरामदास आठवले यांची संसदेत तुफान शेरे बाजी  सभागृहात हास्यकल्लोळ l Ramdas Aathawale Comedy Poem\nप्रत्येकाने पहावे असे बाबा महाराज सातारकर यांचे हरी किर्तन l Baba Maharaj Satarkar Latest Kirtan\nलुंगी डान्स l सत्यपाल महाराज यांचे लेटेस्ट कॉमेडी किर्तन l Satyapal Maharaj Comedy Kirtan 2019\nशेजारच्या बाईपासून सावधान l सत्यपाल महाराज यांचे कॉमेडी किर्तन l Satyapal Maharaj Comedy Kirtan\nबाळू महाराज गिरगावकर यांचे अतिशय सुंदर असे किर्तन l नक्की पहा l Balu Maharaj Girvavkar Kirtan 2019\nह.भ.प. संजीवनी ताई गडाख यांचे जबरदस्त किर्तन l एकदा बघाच l Sanjivani Tai Gadakh Latest Kirtan\n LIVE : वंचित बहुजन आघाडीची महासभा नांदेड येथून लाईव्ह l Wanchit Bahujan Aghadi Live from Nanded\nप्रत्येकाने पहावे असे रामराव महाराज ढोक यांचे किर्तन l Ramraav Maharaj Dhok Latest Kirtan\n LIVE : उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरून राज ठाकरे यांचे लाईव्ह भाषण l Raj thackery Live speech\nमराठ्यांनो जल्लोषासाठी तयार राहा l देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणा संदर्भात महत्वाची घोषणा\nदिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास लक्ष लक्ष शुभेच्छा \nLIVE राज ठाकरे यांचे वणी यवतमाळ येथील लाईव्ह भाषण | Raj Thackeray LIVE from Vani Yavatmal\nनाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता बद्दल काय म्हणाले राज ठाकरे l Raj Thackery on Nana Patekar & Tanushri\nलागीर झाल जी फेम जय डी चे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो l Lagira Zhala Jee| l Kiran Dhane\nगावाकडचं प्रेम l मराठी वेब सिरिज एपिसोड २ l आईच्या गावात l Marathi Web Series l Episode 2\nआईच्या गावात l मराठी वेबसिरीज एपिसोड २ ट्रेलर l गावाकडच प्रेम - Marathi Web Series Part 2 Trailer\nगावाकडचा व्हॅलेंटाईन डे  l आईच्या गावात l Marathi Web Series l Episode 1\nCopyright © 2007-2018 www.OKClips.Net - मुफ्त ऑनलाइन वीडियो सर्वश्रेष्ठ सिनेमा टीवी शो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-20T17:09:26Z", "digest": "sha1:4EEBSLYWCDH3ZMB52LV3JYLHR3VACA3D", "length": 11060, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सराफवाडीच्या विद्यार्थ्यांची इंदापूर महाविद्यालयास भेट - Dainik Prabhat", "raw_content": "\nसराफवाडीच्या विद्यार्थ्यांची इंदापूर महाविद्यालयास भेट\nरेडा- सराफवाडी (ता. इंदापूर) येथील नंदकिशोर प्रगती विद्यालयातील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास क्षेत्रीय भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, मुख्याध्यापक अर्जुन दोलतोडे यांच्या प्रेरणेतून रमेश नलवडे आणि अंकुश काळे या शिक्षकांनी सराफवाडी प्रशालेतील 52 विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन त्यांची महाविद्यालयीन शिक्षणाविषयी असणारी जिज्ञासा वाढविली. विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याबद्दलची व महाविद्यालयाच्या “करके तो देखो’ या उपक्रमाची चित्रफीत दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांना हायब्रीड पॉवर स्टेशन, टोमॅटीक वेदर स्टेशन, ग्रंथालय, क्रीडा संकुल, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, फिस्ट लॅब, जिओगार्डन दाखविण्यात आले. सर्पाविषयीची माहिती देण्यात आली. महाविद्यालयात खूप काही शिकण्यासारखे आहे. ते येथे मला शिकायला आवडेल, असे वैष्णवी धालपे हिने सांगितले. उत्कृष्ट महाविद्यालय असल्याचे साक्षी नाचण, मनोज तिरोडकर, अजय कांबळे यांनी महाविद्यालयातील व्यवस्थापनविषयी प्रतिक्रिया दिली.\nयावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, डॉ. राजाराम गावडे, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. गौतम यादव, प्रा. अनिकेत हेगडे, प्रा. रवींद्र साबळे प्रा. मयूर मखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित लोंढे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसब���क पेज लाईक करा \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_20.html", "date_download": "2019-04-20T17:00:59Z", "digest": "sha1:3JVON3IMODZ7LPX3JGO5IUQNL3RBPR6P", "length": 3177, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शिवसेनेने लावले कुलुप उर्दू मुलीच्या शाळेला .............कारण शिक्षक कमी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शिवसेनेने लावले कुलुप उर्दू मुलीच्या शाळेला .............कारण शिक्षक कमी\nशिवसेनेने लावले कुलुप उर्दू मुलीच्या शाळेला .............कारण शिक्षक कमी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २० जुलै, २०११ | बुधवार, जुलै २०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्य��तील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/we-will-play-congress-will-complete-all-the-promises-made-in-the-manifesto-congress-claims/44709", "date_download": "2019-04-20T16:47:10Z", "digest": "sha1:SK7DB56A5STDSPC2C7XV2V3AJFCQJDTI", "length": 8879, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हम निभाएंगे ! जाहीरनाम्यातील दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार, काँग्रेसचा दावा | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n जाहीरनाम्यातील दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार, काँग्रेसचा दावा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n जाहीरनाम्यातील दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार, काँग्रेसचा दावा\nनवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज (२ एप्रिल) प्रसिद्ध झाला आहे. काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव ‘हम निभाएंगे’ असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेले आश्वासन पूर्ण केलेल नाही. परंतु आम्ही जाहीरनाम्यात जे आश्वासन दिली ती पूर्ण करणार असल्याचे सांगत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.\nमोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो फक्त एक विनोद होता. त्यामुळेच आम्ही जाहीरनामा करताना फक्त जे शक्य होऊ शकते, अशाच गोष्टींवर भर दिला, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेसच्या जाहीरनामा न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे.\nयापूर्वी राहुल गांधी���नी न्याय योजनेची घोषणा करत गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपयांची वार्षिक मदत करत. तसेच करामध्ये सवलत आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये २२ लाक रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. आपण दरवर्षी लोकांच्या खात्यात किती रुपये जमा करू शकतो, असा प्रश्न जाहीरनामा समितीला विचारला.\nदेशातील बेरोजगारीचा मुद्दादेखील महत्त्वाचा असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. ‘मोदींनी २ कोटी रोजगारांचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे काहीच झाले नाही. आम्ही २२ लाख सरकारी नोकऱ्या देऊ. सध्या इतक्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. सत्तेत आल्यावर मार्च २०२० पर्यंत या जागा भरल्या जातील. १० लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार दिला जाईल,’ असे राहुल म्हणाले.\nBjpCongressfeaturedLok Sabha electionManifestoNarendra ModiRahul Gandhiकाँग्रेसजाहीरनामानरेंद्र मोदीभाजपराहुल गांधीलोकसभा निवडणूकShare\nभारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानचे ३ पेक्षा अधिक जवान ठार तर १ जखमी\nईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा\nबालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, शरद पवारांवर माधव भंडारींची टीका\nमोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-state-government-increases-oil-surcharge-260807.html", "date_download": "2019-04-20T16:41:02Z", "digest": "sha1:YBPRHFYOGWH7UUGQTZVWQAAVVH3QXQRN", "length": 14625, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्वसामान्यांना झटका; दर घटताच राज्य सरकारने पेट्रोलवरचा अधिभार वाढवला!", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज ज���िल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्या��चा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nसर्वसामान्यांना झटका; दर घटताच राज्य सरकारने पेट्रोलवरचा अधिभार वाढवला\n17 मे : तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली पण त्याचा महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होताच महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील सरचार्ज 2 रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल स्वस्त होऊनही, राज्यात एक रुपया अधिभार लागू केल्याने दर दोन रुपयांनी वाढले आहे.\nसोमवारी रात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 16 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. राज्यसरकारने मंगळवारी रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली.\nत्यामुळे या दर कपातीची महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रण मुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी-जास्त करत असतात. 1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: petrolपेट्रोल आणि डिझेल\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील ��हिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-18/", "date_download": "2019-04-20T16:21:01Z", "digest": "sha1:DXZD35X6SKFMNWDRIE4NBHE4UQB5F7IY", "length": 26746, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सिटींग खासदाराचे तिकीट होणार कट : आ. डॉ.सतिष पाटील /Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ��ळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra सिटींग खासदाराचे तिकीट होणार कट : आ. डॉ.सतिष पाटील\nसिटींग खासदाराचे तिकीट होणार कट : आ. डॉ.सतिष पाटील\nचाळीसगाव येथे सन्मान जनसेवकांच्या गौरव सोहळ्यात प्रतिपादन\n प्रतिनिधी : स्व.अनिल देशमुख यांनी त्यांच्या कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेवून, गेली चाळीस वर्ष चाळीसगावच्या न.पा.त सत्ता केली. त्यांच्या कर्तृत्वाचे ग्रिनीजबुॅक रेकॉर्डमध्ये नाव होऊ शकते. कर्मामुळे काहीची कामे ओखळले जाते. मला मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यातील एका सिटींग खासदराचे तिकीट कापले जात आहे. त्यांच्या कर्मामुळेच तिकीट कट होत असल्याचे प्रतिपादन पारोळ्याचे आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केले.\nशहरातील राजपूत मंगल कार्यालयात बुधवारी लोकनेते अनिलदादा देशमुख विचार मंचातर्फे सन्मान जनसेवकांच्या आयोजिकत गौरव सोहळ्यात ते बोलत होेते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते उदेसिंह पवार, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अ‍ॅड. ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, वैशाली मंगेश पाटील, अनित�� दिलीप चौधरी, कॉग्रेसचे अशोक खलाणे, भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अशालता चव्हाण, विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सोहळ्यात चाळीसगाव येथे गेल्या 50 वर्षात विविध संस्था, सहकार, शिक्षण व राजकारणात योगदान देणार्‍या 700 हून अधिक लोकप्रतिनिधींचा व जनसेवकाचा गौरव करण्यात आला.\nपुढे बोलतांना डॉ.सतीष पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात विचारांची प्रचंड शिजोरी आहे. राजकारणापलीकडे जावून जीवनात काही तरी केले पाहिजे, त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा गौरव सोहळा. सर्व विचारांचे लोक एकाच व्यासपीठावर येण्याचे एकमेव कारण म्हणजे स्व.अनिलदादा देशमुख. दादाना कधीही पक्ष लागला नाही. त्यांच्या चांगल्या कामांमुळेच आजही चाळीसगावची ओळख त्यांच्या नावाने आहे.\nपुढे ते जिल्हा दुधसंख्याने प्रमोद पाटील यांच्याकडे पाहून म्हणाले की, खासदारकीचे तिकीट जेव्हा मिळेल, तेव्हा मिळेल परंतू आपण प्रयत्नशिल राहिले पाहिजे. त्यासाठी सतत काम केले पाहिजे. जिल्ह्यातील एक सिटिंगी खासदारचे तिकट कट होत असल्याची माहिती मला मिळाली असून त्यांच्या कर्मामुळेच तिकीट कट होत असल, तर मला माहिती असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी जिदंगी का सफर, है कैसा सफर… असे चित्रपटतील गीत म्हणून अनिलदादाच्या कर्तृत्वाबद्दल माहिती दिली.\nयावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सांगीतले की, राजकारणात अनेक जण संधीचा शोधात असतात ती ज्याला मिळाली त्याला संधीसाधू म्हणता येणार नाही. माणसाची ओळख ती त्याच्या सेवा ,समन्वय व संघर्षातून होते. त्यामुळे राजकारणात सेवा असली पाहिजे.\nकै. देशमुख हे नगराध्यक्ष असताना मी चोपडा पालिकेचा नगराध्यक्ष होतो तेव्हा आमच्यात विकासावर चर्चा व्हायची आमच्याकडे गेल्या उन्हाळ्यात अठरा दिवसात अर्धा तास पाणी आले मात्र चाळीसगावात पाणीच पाणी होते. नवी चेतना नवी ऊर्जा त्यांच्यात होती. म्हणून अनिल दादा चे नाव घेताच चाळीसगाव ची ओळख येते. असे काम करा की आपल्या नावाने गाव ओळखले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nप्रास्तविकात राजीव देशमुख यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सोहळा सोहळ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून मोठी उपस्थिती लाभली होती. यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, अतुल देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, भगवान पाटील, प्रशांत देशमुख, मिलिंद शेलार, जयसिंग भोसले आदी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी केले.\nPrevious articleयावल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देतांना तक्रारदाराचे विषप्राशन : तब्येत गंभीर\nNext articleमानकापूर येथे मजुराचा विहीरीत पडून मृत्यु\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-launch-of-natural-gas-supply-scheme-tomorrow/", "date_download": "2019-04-20T16:41:40Z", "digest": "sha1:7RV7LFD4MR3UAU75YAXGQZUQTZHMJ5BG", "length": 23272, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नैसर्गिक गॅसपुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ; नाशिकसह सात शहरात पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वा��िमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपू���्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान Breaking News नैसर्गिक गॅसपुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ; नाशिकसह सात श���रात पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा\nनैसर्गिक गॅसपुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ; नाशिकसह सात शहरात पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा\nस्वच्छ इंधन योजनेंतर्गत भारत सरकारमार्फत देशातील 174 शहरात नैसर्गिक गॅस पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात नाशिकसह सात शहरांचा या योजनेत सामावेश करण्यात आला असून याव्दारे ग्राहकांना घरपोच शाश्वत गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या दि. 22 रोजी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे नाशिककरांशी संवाद साधणार आहे.\nगुरूवारी मविप्रच्या राबवसाहेब थोरात सभागृहात दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.उपस्थित राहणार आहेत. देशात 2030 पर्यंत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण 33 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र शासनाचे उदिदष्ट आहे. त्याअंतर्गत नैसर्गिक वायुचा पुरवठा वाढवत देशातील प्रदुषण नियंत्रण साध्य करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.\nनैसर्गिक वायुच्या वापरातून पेट्रोल डिझेलचे अवलंबित्व कमी करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. याव्दारे वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत अवघ्या 25 ते 30 टकके खर्चात आपली इंधनाची गरज पुर्ण करता येणार आहे. उद्या पंतप्रधान मोदी हे सातही शहरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार असून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणारआहे.\nया शहरात राबवणार योजना\nराज्यात भारत गॅस रिर्सोसेस लि., आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.च्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. नाशिकसह धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन शहरांची जबाबदार भारत गॅस रिर्सोसेस लि., तर औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहराची जबाबदारी महाराष्ट्र नॅचरल गॅस.लि. कडे सोपविण्यात आली आहे.\nPrevious articleजेसीआय नाशिक न्यू गोदावरीचे पदग्रहण\nNext articleकामांंचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-its-see-if-mns-should-contest-lok-sabha-election-and-save-deposit/43084", "date_download": "2019-04-20T17:10:00Z", "digest": "sha1:Y4CQOQFK2CIFL75PQ3BZTDTO2G6ZCBBD", "length": 6610, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे \n महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठींबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवून आणि डिपॉझीट वाचूवन दाखवावे, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या विधानावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, “आज रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटक होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळाले.”\nमला आता मनसेला ��ांगायचे आहे की, “तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटत की राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते असूनही आपल्या सैन्याच्या कामगिरीबद्दल अशा पध्दतीने बोलणे हा सैन्याचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का अशा पध्दतीचा प्रश्न सामान्यांच्या मनात येईल, असेच ते बोलत होते.”\nकाँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी\n#LokSabhaElections2019 : आज जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी \nशिवसेनेला मत देणे छिंदमला पडले महागात, शिवसैनिकांकडून मारहाण\nशिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे\nदक्षिण मुंबईत काँग्रेसाचा विराट मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्षांचाही सहभाग\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/palghar-zp-doing-laudable-work-for-aadivasi/", "date_download": "2019-04-20T16:28:29Z", "digest": "sha1:A34VZWTCO7JTKMMVRJDDBLUQDC2MHONB", "length": 11916, "nlines": 110, "source_domain": "bigul.co.in", "title": "पालघरमध्ये गोधडीची ‘आर्थिक’ ऊब – बिगुल", "raw_content": "\nपालघरमध्ये गोधडीची ‘आर्थिक’ ऊब\nमुंबई : राज्यातील कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असताना पालघर जिल्हा नियोजन समिती निधीमधून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिळून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या मातांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून गोधडी शिवून घेणे आणि त्यांनी शिवलेल्या गोधड्या नव्याने प्रसूत होणाऱ्या मातांना उपलब्ध करून देणे. या गोधडी प्रकल्प योजनेमुळे स्थानिक स्तरावर कुपोषित बालकांच्या मातांना रोजगाराबरोबर अर्थाजनाची ‘ऊब’ तर मिळालीच, पण त्यांचे कामासाठी इतरत्र होणारे स्थलांतरदेखील कमी झाले आहे.\nपालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य भागात महिलांसाठी रोजगार संधी कमी आहेत. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. स्थलांतरित होणाऱ्या महिलांबरोबर त्यांची बालकेही स्थालांतरित होतात त्यामुळे ते रोजगारासाठी जिथे जातात तिथे पुरेसा आहार मिळत नाही परिणामत: त्या बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील अती तीव्र कुपोषित (SAM) आणि तीव्र कुपोषित ( MAM) बालकांच्या मातांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. एका महिलेला एक गोधडी तयार कराण्यासाठी अंदाजे १ पूर्ण दिवस लागतो. अंगणवाडीच्या वेळेनुसार व अंगणवाडी सुटल्यानंतर महिला गोधडी शिवण्यासाठी अंगणवाडीचा वापर करतात. जिल्ह्यातील ( SAM/ MAM) मध्ये समाविष्ट बालकांच्या मातांना गोधडी शिवण्याचे हे काम दिले जाते ज्यातून त्यांना प्रति गोधडी १५० रुपयांची शिवणकामाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.गोधडीच्या पर्यवेक्षणाकरिता अंगणवाडी सेविकांना प्रति गोधडी २० रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात देण्यात येते. ही गोधडी २ मीटर बाय १.५ मीटरची असते. ज्यामध्ये प्रसूत झालेली माता व तिचे बाळ व्यवस्थित झोपू शकेल इतकी ती मोठी असते. तयार झालेल्या सर्व गोधड्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ठेवल्या जाऊन जिल्ह्यात नव्याने प्रसूत होणाऱ्या मातांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वितरित केल्या जातात. जिल्ह्यात तीव्र आणि अति तीव्र कुपोषित बालकांच्या मातांकडून सध्या ९५०० गोधड्या शिवून घेतल्या जात आहेत. यातून १९ दिवसांचा रोजगार तर प्रत्येक महिलेला २८५० रुपयांचे काम उपलब्ध झाले आहे. अतिरिक्त ११ हजार गोधड्या शिवण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला जात आहे. त्यातूनही अंदाजे २२ दिवसांचा रोजगार प्राप्त होईल. यातून प्रत्येक महिलेला साधारणत: ३३०० रुपयांचे काम उपलब्ध होईल. गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण या क्षेत्रातील जाणकार महिलांकडून तसेच उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत देण्यात येत आहे.यामुळे कुपोषित बालकांच्या मातांच्या हाताला रोजगार तर मिळालाच त्यातून अर्थाजनाची उब ही मिळाली आहे शिवाय त्यांनी विणलेल्या गोधड्या या नव्याने प्रसूत होणाऱ्या मातांना व त्यांच्या बालकांना दिल्याने थंडीपासून त्यांचा बचाव होण्यास मदत देखील झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत हा उपक्रम र���बविला जात आहे.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/kolhapur-tree-man-pratik-bawadekar-story-260848.html", "date_download": "2019-04-20T16:47:43Z", "digest": "sha1:2MPERE6OD35T7XNDFYTOBUUSZ4HKA6HM", "length": 15012, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक फोन करा, झाडं घेऊन पठ्या तुमच्या दाराच हजर; कोल्हापुरच्या प्रतीकचा नादखुळा", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीह��� जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nएक फोन करा, झाडं घेऊन पठ्या तुमच्या दाराच हजर; कोल्हापुरच्या प्रतीकचा नादखुळा\nकोल्हापूर हिरवगार करण्याचा विडाच या पट्ट्यानं उचललाय. एक रिंग मारायचा अवकाश.. कुदळ, फावडं आणि झाड घेऊन प्रतीकभाऊ दारात हजर..\n17 मे : निसर्गाला वाचवण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती आजही झटताहेत. कारण याच निसर्गानं आपल्याला भरभरुन दिलंय. ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे याच निसर्गासाठी पर्यायानं झाडांसाठी कोल्हापूरमधला एक तरुण झटतोय.\nडोंगर फोडून गावासाठी रस्ता करणारा मांझी तुम्ही पाहिला असेल किंवा ओसाड झालेल्या हजार एकर जमिनीचं रुपांतर घनदाट जंगलात करणाऱ्या आसाममधल्या मोलाई पायेंगची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. पण भावांनो, आपल्या कोल्हापुरातही असाच एक अवलिया राहतो बरं का..ज्याचं नाव आहे प्रतीक बावडेकर..कोल्हापूर हिरवगार करण्याचा विडाच या पट्ट्यानं उचललाय. एक रिंग मारायचा अवकाश.. कुदळ, फावडं आणि झाड घेऊन प्रतीकभाऊ दारात हजर..\nवर्षभरात प्रतीकनं कोल्हापुरात २१२ झालं लावली आहेत आणि यासाठी तो घरमालकाकडून एकही पैसा घेत नाही. झाड आणणं..खड्डा खणणं आणि झाड लावणं ही सगळी कामं एकटा प्रतीकभाऊच करतो. सावलीसाठी आणि पक्ष्यांसाठी उपयोगी ठरणारी देशी झाडं लावण्यावर त्याचा भर आहे.\nप्रतीकचा बोलबाला शहरभर झालाय. आता कोल्हापूरकर हक्कानं त्याला फोन करतात आणि प्रतीकही कधीच त्यांना नकार देत नाही.\nउन्हानं घामटा निघतोय...आपण पंखा लावतो, एसी बसवतो..पण हक्काची सावली देणारं एक झाड लावायचा विचार आपल्या मनात येत नाही म्हणूनच प्रतीकभावाचं काम लय भारी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nपवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/strong-bone/", "date_download": "2019-04-20T17:16:26Z", "digest": "sha1:Y5KVVEUWYPBRXP3QPLL3JB46CPFGIKQM", "length": 2523, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "strong bone Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nसतत सांधेदुखी आणि गुडघेदुखी होते या वस्तू सेवन करा 7 दिवसात आराम मिळेल\nव्यक्तीचे निरोगी शरीर हे त्याला आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. निरोगी व्यक्ती आयुष्यात खुश राहतो. तुम्ही तरुण असाल आणि…\n100 ग्राम शेंगदाणे एक आठवडा खाल्ले तर, मुळासह दूर होतील हे 4 मोठे आजार\nतुम्ही आज पर्यत अनेक अश्या वस्तू बद्दल वाचले असेल ज्या शरीरासाठी फायदेशीर आहे. पण आज जी वस्तू येथे सांगत आहोत…\nहाडांना मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय\nहाडे शरीराचा मुख्य भाग असतो आणि हाडांचे शक्तिशाली असणे आवश्यक आहे. कैल्शियम, कॉपर इत्यादी अनेक असे पोषक तत्व असतात जे…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253853.html", "date_download": "2019-04-20T16:40:48Z", "digest": "sha1:LD5AXW4TYG457BWT7BAMKX5HCRNUWMWO", "length": 14725, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नगरसेवक फुटू नये म्हणून नाशिकमध्ये सेनेकडूनही गटनोंदणी", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाच�� गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nनगरसेवक फुटू नये म्हणून नाशिकमध्ये सेनेकडूनही गटनोंदणी\n07 मार्च : भाजपनं गटनोंदणी केल्यानंतर आज शिवसेनेनंही गटनोंदणी केली. पक्षफुटीचं ग्रहण हे प्रत्येक पक्षाला असल्यानं कायद्याचा धाक हा पक्ष नगरसेवकांना असावा याकरीता गटनोंदणी करण्यासाठी प्रत्येक पक्ष हा आग्रही आहे.\nआता एल्गार सत्ताधारी भाजपविरोधात ही भूमिका सेनेच्या शिलेदारांनी जाहीर केल्यानं सत्ता जरी भाजपची असली तरी शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत बसणार का हा प्रश्न उपस्थित झालाय.\nयंदाच्या निवडणुकीत मुंबईसह पूर्ण राज्यात परदर्शकतेचा मुद्दा गाजला. पण आता भाजपनं उपस्थित केलेल्या याच मुद्द्याला शिवसेनेनं आपलं हत्यार बनवलंय. विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 35 सदस्यांची नोंदणी ओळ्ख परेड करून घेतली. सेनेसोबत असलेल्या सहयोगीची मात्र अनुपस्थिती होती. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक राहणार अशी ठाम भूमिका सेनेनं घेतल्यानं आता भाजपकडे स्पष्ट बहुमत असलं तरी पालिका सभागृह गाजणार हे नक्की.\n- 35 सदस्यांची विभागीय आयुक्तांनी घेतली ओळख परेड\n- अपेक्षीत सहयोगी सदस्य मात्र गैरहजर\n- सेना सदस्य पाळणार खरी पारदर्शकता\n- अनेकांना महापौरपदासाठी संधी देऊन विकास होत नाही\n- भाजपला पारदर्शक कारभार करावाच लागेल\n- नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, सेनेची भूमिका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/83706-praposal-of-reservation-on-land-is-cancelled-in-lonavala-municiple-council-83706/", "date_download": "2019-04-20T17:14:03Z", "digest": "sha1:MIXDK6WONDNI4D7S4K2LWEQMKFW5CA7G", "length": 9552, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : खंडाळा येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान आरक्षण वगळण्याचा ठराव बहुमताने मंजूर - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : खंडाळा येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान आरक्षण वगळण्याचा ठराव बहुमताने मंजूर\nLonavala : खंडाळा येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान आरक्षण वगळण्याचा ठराव बहुमताने मंजूर\nएमपीसी न्यूज- लोणावळा शहराच���या द्वितीय सुधारित विकास योजनेत प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या करिता खंडाळ्यातील वाॅर्ड एच येथे आरक्षित ठेवण्यात आलेली जागा आरक्षणमुक्त करण्याचा ठराव लोणावळा नगरपरिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत 16 विरुध्द 7 मतांनी मंजूर करण्यात आला.\nनगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, पक्षांचे सभागृहातील गटनेते व नगरसेवक उपस्थित होते.\n2005 साली झालेल्या द्वितीय सुधारित विकास योजनेत खंडाळा एच वाॅर्ड येथे आरएस क्र. 149 ब (भ‍ाग) या ज‍ागेवरील 9500 चौरस मीटर ही जागा आरक्षण क्र. 21 प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित केली होती. सदर जागेचे भूसंपादन करावे अन्यथा जागा आरक्षणातून वगळण्यात यावी याकरिता जागा मालक यांच्यावतीने अॅड. संजय वांद्रे यांनी 29 डिसेंबर 2009 साली व 9 जानेवारी 2019 रोजी नगरपरिषदेला खरेदी नोटीस दिली होती.\nलोणावळा नगरपरिषदेने सध्या आरक्षण क्र. 27 हे बगीचा आरक्षण व आरक्षण क्र. 5 हे खंडाळा माध्यमिक शाळा आरक्षण विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता वाहनतळाच्या जागेचे भूसंपादन प्राधान्यांने करण्यात येणार आहे. त्यातच मराठी शाळाची पटसंख्या कमी होत आहे व खंडाळा भागात नगरपरिषदेची प्राथमिक व माध्यमिक तसेच दोन खासगी शाळा असल्याने खंडाळा येथील सदर शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण वगळण्यात यावे अशी भूमिका सत्ताधारी भाजपाने मांडली.\nमात्र यावर एकमत न झाल्याने सदर ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजु बच्चे, गौरी मावकर, पूजा गायकवाड, देविदास कडू, जयश्री आहेर, बिंद्रा गणात्रा, आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, सुधीर शिर्के, रचना सिनकर, संजय घोणे, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, दिलीप दामोदरे या पंधरा जणांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले तर शादान चौधरी, सुनील इंगूळकर, कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, भरत हारपुडे, अंजना कडू, सेजल परमार या सात जणांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अर्पणा बुटाला यांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.\nTalegaon Dabhade : सुदुंबरे गावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बापूसाहेब दरेकर यांची बिनविरोध निवड\nक्राईम आणि रोमांसचा अद्भभूत मिलाप ‘एंड काऊंटर’\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nPimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद\nRasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात…\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2019-04-20T16:11:52Z", "digest": "sha1:6BOOT7XQXQAXZ7JAN77S67TGBFPGSUON", "length": 10374, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षक वर्गीकरणावरुन पिंपरी महासभेत गोंधळ - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिक्षक वर्गीकरणावरुन पिंपरी महासभेत गोंधळ\nपिंपरी – शिक्षक वर्गीकरण विषयावरून महासभेत गोंधळ झाल्याने सभा काहीकाळ तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढावली.\nसभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा आज (गुरुवारी) सुरू झाली. विषय पत्रिकेवरील सहा क्रमांकाचा शिक्षक वर्गीकरणाचा विषय मांडला जात होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून याविषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपने मागणी धुडकावून लावत सातव्या क्रमांकाचा विषय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविरोधकांना बोलू दिले जात नाही. मानधनावरील शिक्षक भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला. काही पदाधिकाऱ्यांनी पाच ते दहा लाख रुपये घेतले. याविषयावर आम्हाला बोलायचे होते. मात्र, भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल म्हणून आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. गोंधळ वाढत चालल्याने अखेर ही सभा आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. तासाभरातच सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. चालू डिसेंबर महिन्यातील सभेला सुरूवात झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-61/", "date_download": "2019-04-20T16:52:53Z", "digest": "sha1:UFZVJYS7GU7GZMGHLAEIASQWJ5XXEHJR", "length": 12698, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'सोना अलॉईज' विरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘सोना अलॉईज’ विरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन\nलोणंद – खंडाळा तालुक्‍यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीतील (एम.आय.डी.सी.) स्टील (पिग आयरन) उत्पादन करणाऱ्या सोना अलॉईज प्रा. लि. कंपनीविरोधात सोना अलॉईज एम्प्लॉईज युनियनच्या कामगारांनी गेली चार दिवसांपासून पगारवाढ व अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सुमारे 250 कामगार सहभागी झाले आहेत. कंपनीच्या गेटवर हे आंदोलन सुरू आहे.\nलोणंद औद्योगीक वसाहतीत सोना अलॉईज प्रा. लि. हीस्टील (पिग आयरन) उत्पादन करणारी पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीतील युनियनच्यावतीने पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे काम बंद आंदोलन करावे लागत आहे. मात्र हे आंदोलन करत असताना आम्ही कोणत्याही कामगाराला अटकाव करीत नसून शांततेच्या मार्गाने करीत असल्याचे युनियनचे अध्यक्ष विश्‍वास क्षीरसागर यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसोना अलॉईज कंपनीमधील कामगार युनियन व कंपनी व्यवस्थापनामध्ये गेल्या काही दिवसापासून विविध मागण्यासंदर्भात बैठका सुरु होत्या. कंपनी व्यवस्थापन प्रत्येक वेळी कामगारांच्या मागण्यांकडे गाभीर्याने पाहत नसल्याने कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यामधील बैठका निष्फळ ठरल्या.\nत्यामुळे चार दिवसांपासून एम्प्लॉईज कामगार युनियनच्यावतीने काम बंद आंदोलन करण्यात आले. कामबंद करून दोन दिवस कंपनीच्या आवारात कामगार बसून होते. परंतु शनिवारी, 30 रोजी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना आवारात बसण्यास मज्जाव केल्याने कामगार युनियनच्यावतीने कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले.\nदरम्यान, लोणंद औद्योगीक वसाहतीत सोना अलॉईज प्रा. लि. या कंपनीत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, कोरेगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तालुक्‍यातील शेकडो कामगार या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा\nसोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा\nमहादेव जानकर यांची ग्वाही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच\nउदय��राजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल\nबोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा\nग्रामीण भागात एसटीला लागणार ब्रेक\nमुख्यमंत्र्यांची आज साताऱ्यात सभा\nधोंडेवाडी हद्दीत बिबट्याकडून घोड्याचा फडशा\nशिंगणापूर यात्रेत बंदोबस्तावरील होमगार्डला मारहाण\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/railway-reservation-booking/", "date_download": "2019-04-20T16:24:18Z", "digest": "sha1:KU5NYMXRR6FUWXSELGTKFEDBV4SVGMCU", "length": 16012, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "रेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही? जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकुठे फिरायला जायचे म्हटले, तर आपला प्रवास आरामदायी व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळेच आपण प्रत्येकवेळी आपल्या सुविधेनुसार स्वतः बसमधील आपल्या सीट्स निवडतो, त्यातही ती जर विंडो सीट तर उत्तमच. बस असो वा रेल्वे प्रत्येकवेळी आपली इच्छा असते की, आपल्याला विंडो सीट मिळावी, ज्यामुळे आपण खिडकीबाहेर डोकावून आपल्या प्रवासाचा आनंद घेऊ शकू. पण रेल्वेच्या बाबतीत विंडो सीट तुमच्या चॉइसवर अवलंबून नसते, कारण येथे तिकीट बुक करताना आपली आवडीची सीट निवडण्याचा कोणताही पर्याय दिलेला नसतो.\nकितीतरी वेळा तुमच्याबरोबर देखील असे झाले असेल की, सीट बुक केल्यानंतर प्रवासाच्या वेळी तुम्हाला मधली सीट मिळाली आहे. अशावेळी तुम्ही काही करू शकत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहात का की, सिनेमागृहात देखील आपल्याला आपली सीट निवडण्याची मुभा असते, मग रेल्वेमध्ये ही मुभा का नसते की, सिनेमागृहात देखील आपल्याला आपली सीट निवडण्याची मुभा असते, मग रेल्वेमध्ये ही मुभा का नसते मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल स्पष्टपणे माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, याविषयी…\nखरेतर, रेल्वेमध्ये बुकिंग करण्याच्या दरम्यान खूप गोष्टी पाहाव्या लागतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि, रेल्वेचे तिकीट बुकिंग सॉफ्टवेयर काही अशाप्रकारे बनवण्यात आले आहे, जे सर्व कोचमध्ये एकसमान लोकांची बुकिंग करतो.\nरेल्वेमध्ये स्लीपर क्लास एस १, एस २, एस ३, एस ४ अशा क्रमांकाचे कोच असतात. प्रत्येक कोचमध्ये ७२ सीट्स असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्वात पहिल्यांदा तिकीट बुक करता, तेव्हा रेल्वेचे सॉफ्टवेयर तुम्हाला मिडल कोच म्हणजेच एस ५ मध्ये कंपार्टमेंटमध्ये मिडलमध्ये सीट नंबर ३० – ४० च्यामध्ये कोणतीतरी लोवर सीट अलॉट करते आणि त्यानंतर बॅलेन्स बनवण्यासाठी अप्पर सीट आणि मिडल सीटचे अलॉटमेंट होते.\nजेव्हा तुम्ही आयआरटीसीच्या मदतीने बुकिंग करता, तेव्हा सॉफ्टवेयर पहिल्यांदाच चेक करते कि, सर्व कोचमध्ये एकसमान प्रवासी आहेत कि नाही आणि मिडलपासून सुरु होत गेटच्या जवळची सीटपर्यंत सीट्स अलॉट केल्या जातात. म्हणजेच पहिल्यांदा लोवर बर्थ, त्यानंतर मिडल आणि शेवटला अप्पर बर्थ अलॉट झाला पाहिजे.\nअसे करण्यामागे रेल्वेचा हेतू सर्व कोचना मम्हणजेच डब्यांना बॅलेन्स बनवून ठेवणे हे अ���ते. कदाचित आता तुम्ही समजला असेल कि, शेवटची तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला अप्पर बर्थ का मिळते.\nजरा विचार करा, जर रेल्वे सध्या चालू असलेल्या बॅलेन्स सीट्स सिस्टमला सोडून काहीही विचार न करता कसेही बुकिंग करायला लागली तर कसे होईल. असे मानले कि, एस १, एस २, एस ३ कोच पूर्णपणे भरलेले आहेत, परंतु एस ५, एस ६ हे कोच रिकामी आहेत. त्यामध्ये मोजण्याइतके प्रवासी आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रेल्वे आपल्या पूर्ण वेगात धावेल आणि टर्न घेईल तेव्हा पाठीमागील रिकामे डब्बे रुळावरून उतरण्याची भीती असते, कारण त्याचे वजन कमी असते.\nसीट बुकिंग करण्यामागे एक टेक्निकल कारण देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे. जेव्हा चालक ब्रेक लावतो, तेव्हा जर सर्व कोचमध्ये समान प्रवासी नसतील तर कोचचे वजन देखील वेगवेगळे असेल. अशावेळी रेल्वेची स्थिरता प्रभावित होऊ शकते.\nतिकीट बुकिंग करतेवेळी नाव, वय, लिंग इत्यादींची माहिती भरावी लागते. याच्या आधारावर सीट्स अलॉट केली जातात. जसे. वृद्ध, गरोदर स्त्रिया यांना लोवर बर्थ दिली जाते. आशा आहे कि, आता तुम्हाला समजले असेल कि, जर लोक आपल्या मर्जीने सीट निवडू लागले तर रेल्वेचा बॅलेन्स बिघडू शकते आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप धोकादायक आहे.\nया सर्व कारणांमुळे आपल्याला आयआरटीसीवरून किंवा असे बाहेरून रेल्वेचे तिकीट काढताना आपल्या आवडीची सीट पसंत करण्याची मुभा मिळत नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← हे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\n१९०३ च्या दिल्ली दरबारची कधीही न बघितलेली छायाचित्रे →\nह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची\nखुशखबर….. आता पैसे न भरता मिळवा रेल्वेचे तिकीट\nभारतीय रेल्वे देतेय केवळ २० रुपयांमध्ये पौष्टीक अन्न\n2 thoughts on “रेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही\nधन्यवाद…..आपण दिलेली माहिती अभ्यास पूर्ण आहे.\nभारतात सर्वोच्च स्थानी असणारी “जेट एअरवेज” आज दिवाळखोरीत निघालीय\nडीएसके – हा आपला लाडका मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय जाणून घ्या खरं कारण\nशोएब अख्तर च्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण\nफिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nफ्रिजमधील अन्नामुळे आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी ह्या गोष्टी करा\nऔरंगजेब…देश तुझं बलिदान विसरणार नाही…\nएक असा देश जिथे महिला पुरुषांना गुलामासारखं वागवतात \nही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस\nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nशुक्राचार्यांच्या पित्याने का दिला भगवान विष्णूंना शाप\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\nनिकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा\nअटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nतृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nविजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी\nशेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/vastu-shastra/", "date_download": "2019-04-20T17:21:45Z", "digest": "sha1:I3MQAMHO4VSIYCXT575SPUGPJDUIHUIK", "length": 2588, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "vastu shastra Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nका नाही टिकत तुमच्या घरात पैसे, जाणून घ्या काय आहे कारण\nमाणसाच्या आयुष्याचा वास्तुशास्त्रासोबत जवळचा संबंध असतो. वास्तू संबंधित अश्या अनेक मान्यता आहेत ज्या मानवी जीवनावर प्रभाव करत असतात. अश्यातच काही…\nझाडू संबंधित या गोष्टींकडे द्या लक्ष अन्यथा तुम्ही गरीब होऊ शकता\nझाडू आपल्या घराच्या साफसफाईचा महत्वाचा भाग आहे. जर घरामध्ये चांगली साफसफाई केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. साफसफाई…\nVastu Shastra for Bathroom in Marathi : बाथरूमसाठी वास्तुशास्त्र टिप्स\nVastu shastra for bathroom in marathi : बाथरूम देखील घराचा एक महत्वाचा घटक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बाथरूम आणि वेगवेगळ्या रूमचे…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/2015/10/867/", "date_download": "2019-04-20T17:13:39Z", "digest": "sha1:ZTQH5LAGIHPYVVS3X3WLH2OOD2G45GQE", "length": 42311, "nlines": 84, "source_domain": "www.sudharak.in", "title": "निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध) | आजचा सुधारक", "raw_content": "\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)\nऑक्टोबर , 2015 डॉ. रा.अं.पाठक\nभारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय\nSecularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.\nपण 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकत्र्यानी फोडा व झोडाची राजनीती स्वीकारली. यामूळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला. हिंदू-मुसलमान यांची समभावाने वागण्याच्या वृत्तीत बदल होत गेला. यातून आर्थिक आणि राजकीय चढाओढीचे राजकारण सुरु झाले. यातुन भारतीय कॉंग्रेसने 1885 साली विविध धर्माचा विचार करुन धर्मनिरपेक्षतेचे भारतातील धोरण स्वीकारले. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु व महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. नेहरु हे संपूर्णपणे पाश्चात्य Secularism चा पाठपुरावा करणारे ज्यांत ऐहिकतेलाच महत्व तर महात्मा गांधी धर्माधिष्ठीत जीवन पध्दती मानणारे.\nयातून असे जाणवते कीं, भारतीय धर्मनिरपेक्षता अधिकतर तत्त्वज्ञानापेक्षा राजकीय स्वरुपाची दिसून येते. कारण भारतीय काँग्रेसने धर्मनिरपेक्षता जागतिक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले नाही तर सर्व जमातीसाठी एक राजकीय तडजोड म्हणून स्वीकारलेलं तत्त्व आहे कारण येथे विविध संप्रदाय व जातीचे समूह होते. सत्तेचा बटवारा योग्य होऊ शकत नाही म्हणून हिंदुस्थान – पाकिस्तान निर्माण झाले.\nभारताच्या फाळणीनंतर बरेच मुस्लीम भारतात होते. महात्मा गांधी आणि नेहरु यांनी निधर्मी राज्य व्यवस्थेचे समर्थन केले. आणि राज्य शासनास धर्म राहणार नाही पण नागरिकाना त्यांचा धर्म पाळता येईल. अशा तऱ्हेने भारत राजकीयदृष्टया निधर्मी राहिला आणि जनता धार्मिक राहू शकली.\nयेथे हे लक्षांत घेतले पाहिजे कीं, ब्रिटिश काळापासून भारतात धार्मिकता आणि निधर्मी यांच्यांत भेद नव्हता तर निधर्मी आणि जातीयता यांच्यात होता. पाश्चात्य देशांत मुख्य झगडा हा चर्च आणि राज्य शासन यांच्यात होता किंवा चर्च आणि नागरी संस्था यांच्यात होता. पण भारतात हिंदू किंवा मुस्लीम यांच्यात चर्च सारखे कांही नव्हते. म्हणून येथे निधर्मी व धार्मिकतेत झगडा नव्हता. मुख्य झगडा निधर्मी आणि जातीमध्ये होता. जातीय शक्ती मग त्या हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत त्या सत्तेसाठी वापरण्यात आल्या.\nया धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेमुळे धर्म व संप्रदाय यांची भाषा बंद होऊन व्यवहारांत तात्त्विक संप्रदायाची जागा संख्यात्मक संप्रदायाने घेतली. कारण लोकशाहीमध्ये संख्या बळाला महत्व असते. त्यामुळे समाजास बहुसंख्यात्मक व अल्पसंख्यात्मक रुप प्राप्त झाले. आता अशा निधर्मीपणाचा हा फायदा झाला की तोटा हा प्रश्न सतत पडत आहे.\nभारतीय धर्म निरपेक्षता – सद्यस्थिती\nभारतीय धर्म निरपेक्षेतेची कल्पना धार्मिक नियम हे राज्य शासनास बांधील नसून सर्व धर्माशी समभावाचे असतील. भारतीय संविधानाच्या 42व्या सुधारणेमध्ये Secularism – सर्वधर्मसमभाव हा शब्द 1976 साली घालण्यात आला. पण भारतीय संविधान किंवा कायदा हा धर्म/संपद्राय व राज्य शासनाच्या नात्याची व्याख्या करीत नाही. भारत या राष्ट्राला कोणता धर्म नाही. नागरिकांना कोणताही धर्म आचरणात आणता येतो तरी राज्यासमोर सर्व नागरीक समान आहेत. या सर्वधर्माला सारखी वागणूकीच्या प्रयत्नात बरेच प्रश्न भारतासमोर उभे आहेत कारण प्रत्येक धर्माचे नियम वेगवेगळे आहेत. आणि विचारधारा आचारधारा वेगळी आहे.\nसंविधानाचे 7वे शेडयूल असे सांगते की धार्मिक संस्था, धार्मिक न्यास किंवा धार्मिक धर्मादाय संस्था या Concurrent list या सदराखाली येऊ शकतात. याचा अर्थ असा होते की भारतातील प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील धार्मिक संस्थाबद्दल त्याचे वेगळे नियम करु शकते. जर केंद्र आणि राज्यातील नियमामध्ये कांही तफावत समोर आणली तर केंद्र सरकारचा या बाबतीतला कायदा ग्राहय धरला जाईल.\nएकंदरीत भारतातील निधर्मीपणा हा राज्यशासन व धर्म वेगवेगळे मानीत नाही तर त्याऐवजी सर्वधर्माकडे तटस्थेने पाहतो. यामुळे बराच गोंधळ उडत गेल्याचे जाणवते. त्यामुळे या धर्मनिरपेक्षतेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिले जा��े यावर त्याची व्याख्या केली जाते. इतकेच नव्हे तर धार्मिक संस्थाना शासनाकडून आर्थिक सहाय्याची तरतूद देखील केली गेली आहे.\nसेक्युलॅरिझमचे वास्तव आणि कांही प्रश्न\nसेक्युलॅरिझम या शब्दाच्या अर्थानुरुप आचरण भारतीय समाजात फार पूर्वीपासून दिसून येत होते. पण जेव्हा राजकारण या शब्दाला जोडले गेले म्हणजे संविधानात हा शब्द घालण्यात आला आणि नंतर 42वी घटना दुरुस्ती अंमलात आणण्याचा जसा प्रयत्न झाला तसे त्याचे रुप बदलून गेले आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सर्वधर्मसमभावाची जागा धार्मिक सांप्रदायाच्या कुरघोडीची दिसून येऊ लागली. तरी देखील विचारवंतानी हा संधिकाळ असून यांतून सेक्युलॅरिझमच उदयास येऊन सर्व जण त्याचे पालन करतील येथ पासून आता नवीन घडामोडी, भारताचे सांस्कृतिक वैभवाचे वास्तव व त्याचा वारसा याचा विचार लक्षांत घेऊन सेक्युलॅरिझमची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे असे विचार मांडले आहेत. वरील तात्त्विक विवेचन सकृत दर्शनी योग्य वाटत असले तरी व्यवहारात या सेक्युलॅरिझमचे वेगवेगळे रुपे बघायला मिळतात व प्रश्नांची मालिका समोर येते.\nसमाजशास्त्रज्ञ अथवा विचारवंत यांच्या मते धर्मनिरपेक्षता फक्त राज्यसंस्थेचे धोरण नसावे तर ते समाजव्यवहारांचे साधन बनले पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या मानसिकतेत त्याच्या वागण्यात, बोलण्यात ते तत्त्व दिसले पाहिजे तरच देश धर्मनिरेपक्ष बनतो.\nधार्मिक विचाराच्या लोकांचे म्हणणे असते कीं, धर्मनिरपेक्षतेचे धोरण हे राज्य शासनाने स्वीकारले आहे. समाजाला त्याच्या मर्जीनुसार कोणते धोरण अमलांत आणावे यांची परवानगी आहे. लोकशाहीमध्ये अशी जबरदस्ती करता येणार नाही. वास्तविक सेक्युलर हा शब्द संविधानात येण्याअगोदर हजारो वर्षापासून येथे सहिष्णूतेचे समाज जीवन कार्यान्वित होत होते. हा शब्द आल्याने धार्मिक सांप्रदायांच्या मानसिकतेत वेगळाच बदल दिसून येत आहे. त्याची परिणीती सेक्युलॅरिझमची व्याख्या नव्याने करण्यापर्यंत होत आहे. धार्मिकता व तिचा आग्रही अतिरेक कर्मकाण्डाच्या रुपांत दिसतो आहे.\nश्री. सुरेश व्दादशीवार सारख्या विचारवंताच्या मते येणारा काळ सेक्युलॅरिझमचाच आहे. सुरेश व्दादशीवार, साधना, नोव्हेंबर 2014 या अंकात लिहितात, धर्मांध शक्ती सध्या उधाण आल्याचे दिसत असले तरी ही विझत्या दिव्य���ची वाढलेली ज्योत आहे. समाजाने वा व्यक्तिने सेक्युलर होणे ही सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरील मनोव्यापाराची प्रक्रिया आहे आणि तीही बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे. त्याना धर्माचा वा धर्मांधर्तेचा ज्वर चढविणाऱ्या व्यक्ति राजकीय आहेत, त्या वगळता सारी माणसे माणसासारखीच आहेत. हे ‘माणूसपण वाढविणे,’ हाच सेक्युलॅरिझमचा अर्थ व संदेश आहे. आणि त्याच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या आहेत.\nहा फार मोठा आशावाद वाटतो. ‘माणसाचे माणूसपण वाढविणे’ हाच जर सेक्युलॅरिझमचा संदेश असेल तर सेक्युलॅरिझम मधील ऐहिक जीवनशैलीचा विचार करता (ज्याची आसक्ती वाढविव्याची मानसिकता असते) हा संदेश अमलांत आणणे कठिण वाटते. वास्तविक हाच मानवतेचा संदेश उपनिषदकारानी दिला आहे.\nश्री. सुरेश व्दादशीवार यांच्या म्हणण्याप्रमाणे सेक्युलरिझमची प्रक्रिया बहुसंख्य माणसांबाबत पूर्ण झाली आहे, हे निरिक्षण फारच आशावादी वाटते. आजही जागतिक स्तरावर% 59 लोक धार्मिक आहेत. धर्मावर विश्वास न ठेवणारे 23 % आहेत तर अगदी निरिश्वरवादी 13% आहेत. हा सर्वे WIN/Gallup International या संस्थेने Global Index of Religion and Atheism यासाठी केलेल्या मत मोजणीतून आढळून येतो. भारताबद्दल या संस्थेच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 2005 ते 2012 या काळात धार्मिक लोकांची संख्या 6% ने कमी झाली आहे म्हणजे 2005 साली धार्मिक लोक 87% होते तर 2012 साली ते 81% होते. याच बरोबर हे सर्वेक्षण असेही दर्शविते की निरीश्वरवादी लोकामध्ये 1% कमी झाली आहे. म्हणजे 2005 साली जे 4% अगदी निरीश्वरवादी होते ते 2012 साली 3% झाले. याचा अर्थ असा होतो की लोकांचा ईश्वरावर विश्वास वाढत आहे. हे सर्वेक्षण फक्त जगातील पन्नास हजार लोकांच्या मत चाचणीवर केले गेले आहे ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी वाटते.\nयावरून असे जाणवते की, धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या संख्येत जरी वाढ दिसत असली तरी आजही धर्मावर विश्वास ठेवणारे भारतात तरी 81% लोक आहेत. याशिवाय असेही लोक खूप प्रमाणात आढळून येतात जे वरून अज्ञेयवादी किंवा निरीश्वरवादी म्हणतात पण आतून धर्मावर व ईश्वरावर विश्वास ठेवत असतात. याचे द्योतक म्हणजे मंदिरांची वाढती संख्या आणि त्यातील वाढत्या रांगा. तसेच देवस्थानांच्या उत्पनाची वाढती संपत्ती हेच दर्शविते की लोकांचा ओढा धार्मिकतेकडे वाढत आहे. मग तो श्रद्धेपोटी असेल किंवा ��ानसिक शांतता लाभावी म्हणून असेल. तेव्हा श्री सुरेश व्दादशीवार यांचे सर्वांनी सेक्युलर विचार मनोमन मानला आहे व फक्त काही राजकीय मंडळीमूळे तो पूर्णपणे आपणास दिसत नाही. हे म्हणणे थोडे वेगळे अर्धसत्य वाटते. सेक्युलॅरिझम हीच विचारप्रणाली ऐहिकतेलाच प्राधान्य देत असल्याने भारतीय मनाच्या तात्त्विक व सांस्कृतिकतेला छेद देऊ शकणार नाही. तेव्हा भारतात तरी त्या अर्थाने सर्व सेक्युलर होतील असे वाटत नाही.\nअस्तित्वात असलेल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या व्यवहारात व वास्तवात जाणवणाèया त्रुटी व त्याचे देशाच्या दृष्टिने कांही अनिष्ट परिणाम याचा पूनर्विचार करुन बदलत्या परिस्थित धर्मनिरपेक्षतेची नव्याने गतिमान व्याख्या करावी असे कॉग्रेसचे निष्ठावंत नेते व विचारवंत खासदार श्री सरदार करणसिंह याना वाटते व 26.6.2015 च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तसे सविस्तर लेखातून त्यानी प्रतिपादले आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, अस्तित्वात असलेली संविधानातील याबाबतची तरतूद अपुरी आहे किंवा तिचे अपयश आहे.\nडॉ. करणसिंह या लेखात म्हणतातः\nआपली धर्मनिरपेक्षताही धर्म हा पूर्णपणे वैयक्तिक असून राज्यसंस्थेस त्याचा संबंध नाही. त्यांच्या मते येथे आपली चुकीची समजूत झाली आहे. धर्म व्यक्तिगत असला तरी त्याचा सामुदायिक प्रभाव लक्षांत घेता ती एक सामाजिक शक्ती तयार होते. याची आपल्याला विसरण पडली असावी. कारण धर्माचा सामुदायिक प्रभाव किंवा धार्मिक सांप्रदायातील संघर्ष याची राज्यशासनाला दखल घ्यावी लागते.\nदुसरे तत्त्व जे स्वीकारले होते ते म्हणजे आर्थिक व शैक्षणिक सुधारणा झाल्या की, धर्म संकल्पना आपोआप मागे पडेल. पण ही धारणा खोटी ठरली आहे. या उलट सुशिक्षित व अशिक्षित, शहरी वा ग्रामीण समाज प्रथम प्रार्थना मंदिराचा विचार करीत असतो असे एका अभ्यासावरुन दिसून आले आहे. हा विचार सर्व सांप्रदायात जगभर आढळून येतो.\nडॉ. करणसिंहाना खटकणारा मुद्दा धर्माच्या नावाखाली, धार्मिक संस्थाना मिळणारे परदेशी अनुदान/निधी याचा राजकीय उद्देशासाठी होणारा वापर. धार्मिक स्वायत्ततेच्या नावाखाली काही सांप्रदायांच्या आचाराला कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवले जाते. आणि त्याचा असा दुरोपयोग होतो असे त्याना वाटते.\nया लेखांत शेवटी त्याची एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात ‘जेव्हा ए���ाद्या राष्ट्राला हजारो वर्षाची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा असते व त्यांच्या मध्यवर्ती विचारधारेला जर एखादे जुनाट खडकाळ अवशेष समजून चालल्यास तेव्हा त्या राष्ट्राची नवनिर्मितीची क्षमता खुंटते.’\nत्यांचा रोख भारताच्या वैचारिक व सांस्कृतिक वारसाबाबत असावा. आणि याचा संदर्भ घेऊन नवीन गतिमान धर्मनिरपेक्षतेची (सेक्युलॅरिझम) व्याख्या करावी असे त्याना वाटते.\nधर्मनिरपेक्षतेची जी वेगवेगळी आकलने आहेत जसे पाश्चात्याना वाटते भारतात धर्मनिरपेक्षताच नाही. किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे विशिष्ट धार्मिक सांप्रदायताचे तुष्टीकरण तसेच कांही विचारवंताना आधुनिकता विरोधी असलेल्या लोकांचा धर्मनिरपेक्षतेला विरोध असतो आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच आधुनिकता असे सूत्रच निर्माण झाल्याचे जाणवते.\nअशा या संबधाचा विचार दोन दृष्टिकोनातून होऊ शकतो.\nभारतातील धार्मिक सांप्रदाय, जमाती यांच्या व्यक्तिगत तसेच आर्थिक व सामाजिक विकासावरुन धर्माच्या दृष्टिकोनातून बघता आधुनिकता ही धर्मावर अवलंबून न राहता धर्माच्या बंधनातून सुटून वैज्ञानिक विचारधारेनुसार जीवन जगण्यास प्रवृत्त करते व माणसाला स्वतंत्र बुध्दीने जगण्यास शिकवते. ही आधुनिकतेची व्याख्या पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांची आहे. पण व्यवहारात आधुनिक जीवनशैलीचे जे चित्र दिसते ज्यांत ‘स्वतंत्र बुध्दीने जगण्याची’ जागा नैतिकतेला फारसे महत्व न देता स्वैराचाराने व चंगळवादी जीवन जगण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. न्यूटन, कार्टेसियन यांच्या तत्त्वानुसार व यांत्रिकी पध्दतीने अर्थ लावून व सर्वाची सरळ मिसळ करुन एक नवीन जगण्याची पध्दती बनून जाते. थोडक्यात जीवनाचा असा आराखडा तयार केला जातो. ज्यांत ज्याने आराखडा तयार केला त्याला कोठेच स्थान नसते. म्हणून आईनस्टाईन याने आधुनिक शास्त्रज्ञाचे वर्णन करताना असे म्हटले आहे, ‘ हे लोक लाकडाच्या अशा भागांत छिद्रे पाडीत बसतात जेथे ते सोपे असते. ‘येथे हे लक्षांत घेतले पाहिजे की, आधुनिकतेला विरोध म्हणजे आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या चंगळवादाला व स्वैराचाराना विरोध असतो. उलट भारतीयांची आधुनिकतेची कल्पना अशी आहे’ ही एक अशी विचारधारा जी गत कालातील कांही संकल्पनांचा त्याग व नविन आशादाई कल्पनांची सुरुवात ज्यामध्ये वैज्ञानिक व मानवतावादी दृष्ट��कोन अभिप्रेत असून इतिहासातील कांही संकल्पनांचा विचार केला जातो.\nयेथे ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत धर्म व धर्मनिरपेक्षता एकत्र नांदू शकतात असे आढळून येते. तसेच सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते तत्त्वज्ञ होलीओक यांच्या मूळ कल्पनेत धर्मास बाजूला केले नाही. धर्मास विरोध हा फक्त निरीश्वरवादी व कट्टर इहवादी मंडळीचा असतो. पण बुध्दी प्रामाण्यवाद्यामध्ये किंवा राजकारण्यामध्ये जो आधुनिकतेला विरोध करतो तो धर्मनिरपेक्षतेच्या पण विरोधी असतो. अशी भावना होऊन बसली आहे.\nआधुनिकतेच्या अथवा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधांत जाण्यासाठी व्यक्तिविकास व सामाजिक विकास तितकाच महत्वाचा ठरु पहात आहे. हा विकास फक्त आर्थिक निकषावर अवलंबून नसून सर्वांगीण असून ज्यात ऐहिक व अध्यात्मिक या जीवनाच्या दोन्ही अंगाना महत्व आहे. आधुनिकतेतील ‘आधुनिक’ या शब्दाचे सहचर्य हे विज्ञान आणि मानवतावाद या सुंदर कल्पनाशी निगडीत आहे. विज्ञान निष्ठ मनोवृत्ती आणि मानवतावादी प्रेरकशक्ती यांच्या संयोगामुळेच मानवाची सर्वांगीण उन्तनी साधता येते. तुमचा मानवतावाद विज्ञानाशिवाय असेल तर तो बहुतांशी भावनिक स्वरुपाचा असतो. तुमचे विज्ञान जर मानवतारहित असेल तर त्यामुळे दुर्बल वर्गाची पिळवणूक होईल. असा विचार जर आचरणात आला नाही तर व्यक्ती व समाज त्या आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला पसंती न देता मूलतत्त्ववादाला कवटाळतो.\nवास्तविक सर्वधर्मीयाना आपले व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी आणि आपल्या क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोहचण्याची परिस्थिती आणि निःपक्षपणे मतदान करण्यासारखी परिस्थिती ही भारताची मोठीच उपलब्धी आहे. संधीची समानता हे धर्मनिरपेक्षतेचे महत्वाचे तत्त्व आहे. तसे प्रत्यक्षात भारतात दिसून देखील येते.\nयेथे हे पण लक्षांत घेतले पाहिजे कीं, पहिल्या महायुध्दानंतर अल्पसंख्य आणि बहुसंख्य असे विभाजन झाले. हे जरी रशियात झाले असले तरी त्याचा परिणाम आपल्याकडेही झाला. अल्पसंख्य जमात ही मागास जमात असते ही विचारधारा निर्माण झाली. म्हणून भारतातील अल्पसंख्य मुस्लीम जमात मागास समजली जाऊ लागली. त्याना पुढे येण्यासाठी कांही सवलती देण्यात आल्या तेव्हा ते त्या जमातीचे तुष्टीकरण होत आहे. ही भावना बहुसंख्य समाजात दृढ होऊ ल��गली. त्याचा परिणाम समान नागरी कायद्याची मागणी होऊ लागली. वरील विश्लेषणावरुन आधुनिकतेला व धर्मनिरपेक्षतेला तात्त्विक विरोध नसून त्यातून निर्माण होणाऱ्या विसंगतीना असतो.\nवरील सेक्युलर-धर्मनिरपेक्षतेच्या तात्त्विक विवेचनावरुन असे जाणवते की, पाश्चात्य सेक्युलॅरिझम व भारतीय संविधानिक धर्मनिरपेक्षता या संकल्पना भिन्न असून त्या राष्ट्राच्या मूळ विचारधारा व सxस्कृतीचा आधारे निश्चित करण्यात आल्या आहेत. पाश्चात्य देशाप्रमाणे भारताला धर्म व राष्ट्र पूर्णतः वेगळे करता आले नाही. व तसे करणे कठीण आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेमूळे निर्माण झालेली बहुसंख्य व अल्पसंख्य विचारप्रणाली व त्यातून निर्माण होणाऱ्या जीवननिष्ठा या राष्ट्रनिष्ठेला तडा देणाऱ्या ठरु शकतील. याची वेळीच दखल घेणे गरजेचे वाटते. स्वार्थी व लघुदृष्टीने राजकारण्यानी भारतीय धर्मनिरपेक्षतेचा वापर चालूच ठेवला तर राष्ट्रीय ऐक्यास धोका निर्माण होऊ शकतो. कांही धार्मिक सांप्रदायाना (Religion) धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्या गेलेल्या स्वायत्ततेच्या सहुलतींचा पूनर्विचार करुन त्याना मिळणारे परदेशी अनुदान व याच्या नियंत्रणाची कार्यवाही शासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे.\nप्रचलीत धर्मनिरपेक्षेतून अनुभवास आलेल्या काही मर्यादा व धार्मिक सांप्रदायांच्या स्वायत्ततेचा पुर्निविचार यांचा डॉ. करणसिंहानी सुचवल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेची नव्याने व्याख्या/विचार करण्यास हरकत नसावी. कारण व्यवहारात सर्वधर्मसमभाव यामुळे आंतर धार्मिक संबंध टिकून राहतील पण त्याचे रुपांतर राष्ट्रीय ऐक्यासाठी कितपत होईल याचाही विचार करणे गरजेचे वाटते.\nहे सर्व साध्य होण्यासाठी आज तरी समोर एकच पर्याय दिसतो आहे ज्याचा सर्वोच्च न्यायालय वारंवार आठवण करुन देत आहे तो म्हणजे राष्ट्रहितासाठी व राष्ट्रासाठी एकच समान नागरी कायदा आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी. यासाठी राष्ट्रनिष्ठ राजकीय इच्छाशक्तीच्या नेतृत्वाची गरज आहे.\nPrevious Postशंका समाधान @शाखाNext Postथोड्याशांचे स्वातंत्र्य\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या ��र्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/anand-shitole-writes-about-anna-hazare-and-his-agitations/", "date_download": "2019-04-20T16:34:56Z", "digest": "sha1:5PRHXXJWHPHTONT4R4YCBGRYZL72YJZL", "length": 12952, "nlines": 115, "source_domain": "bigul.co.in", "title": "अण्णा नावाची पवित्र गाय – बिगुल", "raw_content": "\nअण्णा नावाची पवित्र गाय\nभारतात अनेक पवित्र गायी (होली काऊ) आहेत. त्यामध्ये अजून एकाची भर पडलीय. अण्णा हजारेंच्या संदर्भात काहीही विरोधी सूर आला कि ” ८० व्या वर्षी उपोषण करून बघा ” इथपासून सुरुवात होते आणि तुम्ही काय केलं इथं येऊन थांबते. अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करतात, त्यासाठी उपोषण करतात. अण्णांची “टीम अण्णा” दरवेळी बदलत असते. जुन्या टीममधल्या बऱ्याच जणांनी भाजपच्या वळचणीला जाऊन पदं पदरात पाडून घेतलीत त्यांना नवी टीम अण्णा शिव्या घालते.\nअण्णा स्वतः मला वापरून घेतलं अशी तक्रार करतात मात्र ज्यांनी वापरून घेतलं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं लेखी आश्वासन (जो कायदा करण्याचा अधिकार राज्याला नव्हे, केंद्राला आहे. मग मुख्यमंत्री कुठल्या अधिकारात लेखी आश्वासन देतात कि मुख्यमंत्री केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आश्वासन देतात) आणि त्या भरवश्यावर पुन्हा उपोषण सोडतात. हे पुन्हा पुन्हा वापरून घेऊ देणं नेमकं काय आहे) आणि त्या भरवश्यावर पुन्हा उपोषण सोडतात. हे पुन्हा पुन्हा वापरून घेऊ देणं नेमकं काय आहे अण्णांच्या पाठीशी असलेला त्यांचा परिवार किंवा सर्वसामान्य जनता ज्यांना भ्रष्टाचाराची चीड आहे. अशा समूहाला हे पटेल का ह्याचा अण्णा किंवा टीम अण्णा विचार करते का\nअण्णा भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करतात. अण्णा आघाडी सरकार आणि युती सरकारमधल्या अमुक मंत्र्यांना घरी पाठवलं, विकेट काढली म्हणतात. मग. ह्या सरकारमधल्या साडेचार वर्षाच्या काळात एकही प्रकरण, फाईल अण्णांकडे आलेली नाही कि फाईल येऊन अण्णांना त्या प्रकरणात तथ्य आढळलं नाही की अण्णांना हे सरकार अतिशय धुतल्या तांदळासारखं वाटतं\nराफेल बद्दल एवढा गदारोळ सुरु असताना, विरोधी पक्ष जेपीसी ची मागणी करत असताना, अण्णा ज्या घटनात्मक व्यवस्थेची मागणी करतात, त्या अंतर्गत अण्णांनी जेपीसीची मागणी का लावून धरली नाही माजी सैनिक म्हणून अण्णांना ह्या विषयाबद्दल जास्त जिव्हाळा असायला हवा होता माजी सैनिक म्हणून अण्णांना ह्या विषयाबद्दल जास्त जिव्हाळा असायला हवा होता अण्णा भ्रष्ट्राचार विरोधी आंदोलन करतात असं म्हणतात. भ्रष्टाचार कशामुळे होतो, त्याचा उगम नेमका कुठे आहे\nनोटाबंदी ,जीएसटी ह्या घोळामुळे आलेली बेरोजगारी, गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडून सुरू असलेली झुंडशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी मोर्चा आणि आंदोलन, आरोग्य विभागाकडे सरकारच होणार दुर्लक्ष, शिक्षणाची दुरावस्था हे सगळे मुद्दे कुणाशी संबंधित आहेत ह्या मुद्द्यांचा आणि भ्रष्टाचाराचा काहीही संबंध नाहीये का ह्या मुद्द्यांचा आणि भ्रष्टाचाराचा काहीही संबंध नाहीये का “जनता मालिक हय” असं अण्णा दिल्लीत बोललेले त्या जनतेचे हे सध्याचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांशी अण्णांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नाहीये का\nअण्णा गांधीवादी आहेत हा भ्रम लोकांच्या मनात कुठून आलाय अण्णा उपोषण करतात, खादी वापरतात म्हणून अण्णा उपोषण करतात, खादी वापरतात म्हणून अण्णांचा गांधीवाद “एक ही मारा क्या” असा प्रश्न तोंडातून बाहेर पडला तेव्हाच निकालात निघालेला आहे. त्याबद्दल अण्णा किंवा टीम अण्णा कधी खेद व्यक्त करताना दिसलेली आहे का अण्णांचा गांधीवाद “एक ही मारा क्या” असा प्रश्न तोंडातून बाहेर पडला तेव्हाच निकालात निघालेला आहे. त्याबद्दल अण्णा किंवा टीम अण्णा कधी खेद व्यक्त करताना दिसलेली आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अण्णा किंवा टीम अण्णा देऊ लागते का आणि तशी उत्तर जनतेला देणार का\nबाकी टीम अण्णामधल्या नव्या सदस्यांना माहित नसेल पण अहमदनगर जिल्ह्यात १९८०-१९९० च्या दशकात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद-राज्य सरकार मधल्या वर्ग एक आणि दोन च्या अनेक अधिकाऱ्यांशी बोललात तर अण्णांच्या विकासाचं मॉडेल आणि अण्णांच्या राज्यपातळीवर प्रसिद्ध होण्याचं मॉडेल नेमकं कसं आहे हे लक्षात येईल. ही झाकली मूठ लोक उघडत नाहीत कारण अण्णा आता पवित्र गाय झालेत. अण्णांच्या विरोधात बोलणारा, अण्णांच्या आंदोलनाच्या दिशेबद्दल बोलणारा प्रत्येक माणूस भ्रष्ट ठरवण्याची सोय झाल्यामुळे कुणी बोलत नाही ह्याचा अर्थ सगळेच अण्णांचे समर्थक झालेत असाही होत नाही.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत य���ंच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/mns-responds-to-mumbai-bjp-chief-ashish-shelars-criticism/44642", "date_download": "2019-04-20T16:49:15Z", "digest": "sha1:IBDM4YBTVMPYFFYGGXFCS6CKNUQKX4ZU", "length": 9167, "nlines": 97, "source_domain": "hwmarathi.in", "title": "जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nजगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nजगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर\nमुंबई | “एक आणि एक दोन होतात की अकरा सध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा. पूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं, आता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं. विचारांची, विवेकाची हरवली शिस्त,आणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त”, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास शैलीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.\nएक आणि एक दोन होतात कि अकरा\nसध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा.\nपूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं,\nआता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं.\nविचारांची, विवेकाची हरवली शिस्त,\nआणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त. #हुकलेलंमंत्रिपद\nदादरमधील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरु होता. यावेळी त्यांच्या प्रचारात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘शिवाजी पार्कात एक शून्य दुस-या शून्याला भेटला’ असे म्हणत ट्विटच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला होता. आता मनसेने आशिष शेलार यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.\nशिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..\nगळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..\nशुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,\nनाही आले “एकनाथराव” भेटीला\nतरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला\nकाय म्हणाले होते आशिष शेलार \n‘शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शून्याला भेटला..गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..पण उपयोग काय शून्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय, बाकी शून्यच \nनाही आले “एकनाथराव” भेटीला तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, १ जवान शहीद तर पाच वर्षीय मुलीचा मृत्यू\nVaishali Yede | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ते” लोकसभा उमेदवार “\nत्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका\nगोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nभारतात धर्मविरोधी वक्तव्यांवर कारवाई का होत नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/hate-and-intolerance-in-the-heads-of-indian-rulers-rahul-gandhi/", "date_download": "2019-04-20T16:12:26Z", "digest": "sha1:WY3RADVEYLHM3FDOCAH6BLRUTBPK5KL5", "length": 14132, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यात द्वेष आणि असहिष्णुता : राहुल गांधी - Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यात द्वेष आणि असहिष्णुता : राहुल गांधी\nदुबई दौऱ्यात विविध घटकांशी साधला संवाद\nदुबई: गेल्या साडे चार वर्षात भारतातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यातील केवळ द्वेष आणि असहिष्णुतेचेच दर्शन घडले आहे अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आज आयएमटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nते म्हणाले की भारताने आज पर्यंत अनेक कल्पनांना आकार दिला आहे आणि अनेक कल्पनांमधूनच भारत घडला आहे. दुसऱ्याचे ऐकणे हा सुद्धा एक महत्वाचा गूण आहे तो आजवर भारताने जपला होता. भारतासारख्या देशात आज भूकेच्या समस्ये सारखा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे त्यामुळे भारताला क्रिडाक्षेत्रासारख्या विषयांना प्राधान्य देणे अवघड आहे. मोदींचे नाव न घेता त्यांच्या राजवटीवर टीका करताना ते म्हणाले की गेल्या साडे चार वर्षात त्यांनी भारतात जातीधर्मांमध्ये विभागणी केली. असहिष्णुतेची संस्कृती जोपासली. भारतासारख्या देशात आजही आरोग्य विषयक सेवांना मोठी संधी आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nभारतातून बौद्धिक निर्यात ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणात होत आहे ही 21 व्या शतकातील भारतातील मोठी समस्या आहे. लोक आता अधिक मोबाईल झाले आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात संधी आहे तिकडे ते आकर्िर्षत होताना दिसताहेत. पण त्यांच्यासाठी आपण आपल्याच देशात संधी निर्माण करणार आहोत की नाही हा विषय आज महत्वाचा आहे. भारताच्या बॅंकिंग सिस्टीमलाही चांगला आकार देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. बॅंकांमधील वित्ताचा उपयोग लघु आणि मध्यम व्यावसायिकांना झाला पाहिजे. तशी ���्रभावी धोरणे आज आखण्याची गरज आहे असे ते म्हणाले.\nराहूल गांधी यांनी आज युएईचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहंमद बिन रशिद अल मक्तूम यांच्याशी चर्चा केली. भारत आणि युएई यापुढेही अधिक चांगले मित्र म्हणून कायम राहतील यासाठी आपण प्रयत्नशील राहु अशी ग्वाही त्यांनी यावेळी त्यांना दिली. काल त्यांनी या दौऱ्याच्या निमीत्ताने भारतीय व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आणि तेथील पंजाबी प्रतिनिधींशीही चर्चा केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\n५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन\nचुकून ‘बसपा’ ऐवजी ‘भाजप’ला मत दिल्याने मतदाराने कापले स्वतःचे बोट\nसुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांना खेचले कोर्टात\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका – उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उ���्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2018/08/blog-post.html", "date_download": "2019-04-20T17:12:33Z", "digest": "sha1:QFAMWQOWTVSWS54NMKLRQCP6NY4N6FCS", "length": 28072, "nlines": 172, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "पुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)\nकधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.\nपुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.\n‘चिरेबंद’, ‘ओझं’, ‘खुंदळण’ या पहिल्या तीन कथांना तर कथानक म्हणावं असं अगदी थोडंसंच आहे. या तीनही कथांच्या केंद्रस्थानी असलेल्या घटना कथा सुरू होतात त्या टाईम-स्टँपच्या आधीच घडून गेलेल्या आहेत. प्रत्यक्ष कथांमध्ये त्या घटनांचे पडसाद, प्रतिक्रिया, त्यात गुंतलेल्या पात्रांची त्यावरची विचारांची घुसळण, परिणामस्वरूप परिस्थितीने घेतलेलं काहीएक वळण, असा फ्लो आहे. पण वाचत असताना आपल्या डोक्यात एकीकडे ती आधीच घडून गेलेली घटना कशी असेल, तेव्हाचं वातावरण कसं असेल, आत्ता आपल्यासमोर खुली होणारी पात्रं तेव्हा कशी वागली असतील, याचं एक चित्र आपण उभं करत राहतो. हे वाचताना अगदी नकळत होतं. ‘चिरेबंद’ कथेत गावातला जुना सावकार, त्याचा मोठा वाडा, त्याच्या मृत्यूनंतर तिथे एकटीच राहणारी त्याची बायको, तिथे अधूनमधून येणारा तिचा नातू, सावकाराने सावकारीला जोडून केलेले अपहार असे बहुतांशी भूतकाळाचे संदर्भ आहेत. त्यात ‘चिरेबंद’ काय आहे याचा वाचताना सतत शोध घेतला जातो; आणि कथा संपतासंपता तो शोधही संपतो.\n‘ओझं’ आणि ‘खुंदळण’ कथांमध्ये याच्या बरोबर उलट होतं. कथांच्या सुरूवातीलाच शीर्षकांचं आणि कथानकाचं नातं लक्षात येतं. कथेच्या कोणत्याही टप्प्यावर शीर्षकाने सुरूवातीलाच आखून दिलेल्या रेषेपासून कथानक जराही ढळत नाही. ‘ओझं’ कथा वाचत असताना आपल्याही मनावर ओझं ठेवत जाते. ही कथा एकाच वेळी हेलपाटून टाकणारी आहे आणि त्यातून सुटकेचा अनुभव देणारीही आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण पार्श्वभूमी आणि दुष्काळ यांची अजोड जोडी तयार झालेली आहे. ही कथा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येवरच आधारलेली आहे. पुस्तकातली या प्रकारची ही एकमेव कथा; पण ती येते आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या धाकट्या भावाच्या निवेदनातून. कथेत करूणरसाला पुरेपूर वाव आहे; मात्र इथे वाचकानं अश्रू ढाळणे अपेक्षित नाही. कथेत कारुण्य येतं ते बोचर्‍या वास्तवाचं बोट धरून. कथेतल्या आर्ततेकडे कुणी सद्य परिस्थितीची चिकित्सा म्हणून बघेल; कुणी त्याला परखड भाष्य म्हणेल; किंबहुना लेखकाचं तेच उद्दीष्ट आहे.\nमध्यंतरी पुण्यातल्या तरूण रंगकर्मींच्या एका गटाबद्दल वाचण्यात आलं होतं. हे तरूण घरोघरी जाऊन त्या-त्या घराचा नेपथ्यासारखा वापर करून नाटक सादर करतात. त्यांनी ‘ओझं’ ही कथा तशा सादरीकरणासाठी निवडली होती. कथा वाचून मग हे वाचल्यावर मला त्या तरुणांचं अतिशय कौतुक वाटलं होतं. नाट्यमय घटनांची ��ाखळी हाताशी नसताना त्यांनी या कथेतलं नाट्य सादरीकरणात कसं पकडलं असेल हा खरंच औत्सुक्याचा विषय आहे. असो.\n‘खुंदळण’ कथा ग्रामीण राजकारणाला केंद्रस्थानी ठेवते. कथेत दर्शवलेली तळागाळातल्या राजकीय कार्यकर्त्याची कुतरओढ, दोलायमान मनःस्थिती, परिस्थितीशरणता इतकी प्रभावी आहे, की आपण त्या राजकारणापासून शतयोजनं दूर असलो तरी कथा वाचताना त्या कार्यकर्त्याला कधी चूक तर कधी बरोबर ठरवत जातो. त्याच्याबरोबरीने आपलं मनही हेलकावे खात राहतं. त्या कार्यकर्त्याच्या दोलायमान मनःस्थितीला ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ची डूब आहे; मात्र त्यावर बोलताना राजकारणातल्या व्यक्तिनिष्ठतेवर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे कथेत राजकारण केंद्रस्थानी असलं तरी वरचढ ठरत नाही; ते त्या कार्यकर्त्याच्या मनातली घालमेल अधिक गडद करतं.\nपुस्तकात ‘जीत’ ही राजकारणाची पार्श्वभूमी असलेली आणखी एक कथा आहे; मात्र ‘खुंदळण’हून पूर्ण वेगळी. दोन्ही कथा वाचल्यानंतर मनात ग्रामीण राजकारणाचं नक्की कोणतं चित्र फ्रेम करून ठेवायचं यावरून आपली ‘खुंदळण’ होऊ शकते.\nग्रामीण कथांमध्ये स्थानिक बोलीभाषेचा वापर फार महत्त्वाचा असतो. मग ती भाषा ‘स्थानिक’ म्हणजे नेमक्या कोणत्या स्थानाची, हे जरी आपल्याला फारसं माहिती नसलं तरी त्याविना अडत नाही; मात्र त्या नेमक्या शब्दांच्या वापरामुळे वाचनाची खुमारी वाढते. ‘आलोक’मधल्या कथा वाचताना तो आनंद मिळतो. आसाराम लोमटे परभणी परिसरातले, म्हणून ती बोलीभाषा तिथली असं मानून शहरी वाचक या कथा वाचू शकतात.\nकथांबद्दल एकत्रितपणे बोलताना आणखी एक उपमा वापरावीशी वाटते. झाडांच्या कुंडीतली माती कोरडी झालेली दिसते. आपण बोटांनी बाजूला केली तर ती सहज बाजूला होते. बघता बघता एखादा बारकासा खड्डाही उकरला जातो. आणि मग आतली माती जरा दमट असल्याचं दिसतं. त्या दमट मातीचा गारवा बोटांच्या टोकांना जाणवतो. आता माती आधीइतकी सहजी बाजूला होत नाही. पण तो हवाहवासा गारवा, दमट मातीचा ओला वास सोडवतही नाही. या कथा तो ओलावा आपल्यापुढे ठेवतात. हा ‘ओलावा’ म्हणजे पात्रांमधली माया, ममता, प्रेम, कनवाळूपणा असं सगळं छान, गोड असेल असं नाही. माणसाचं माणूस असणे, त्याच्या स्वभावातले बरे-वाईट कंगोरे, परिस्थितीनुरूप त्याची वागणूक, असं सगळं त्यात येतं. ग्रामीण भवतालातला माणूस कसा घडत अथवा बिघडत जातो ते त्यातून दिसतं. हे बिघडणे लौकिकार्थाने बिघडणे नसतं; तो जगण्याच्या, तगून राहण्याच्या आटापिट्यातला एक भाग असतो.\n‘कुभांड’ कथेत मध्यमवयीन मालीपाटलाचा हाच आटापिटा कथेला व्यापून राहतो. ‘कुभांड’ या शब्दावरून एखादी सनसनाटी, खळबळजनक घटना कल्पिली जाऊ शकते; पण कथेतलं कुभांड व्यक्ती-व्यक्तीतल्या चढाओढीचं, वर म्हटलेल्या आटापिट्याचं प्रतिक आहे. त्यापायी वरकरणी मालीपाटलाच्या गावातलं वातावरण काही काळापुरतं डहुळलं जातं; पण त्यातून त्याला एक वर्चस्ववादी विधान करायचं असतं, त्यात तो यशस्वी होतो. त्या विधानाची पद्धतशीर आणि बेरकी आखणी म्हणजे ते ‘कुभांड’.\nकथासंग्रहातली मला सर्वात आवडलेली कथा म्हणजे ‘वळण’. शाब्दिक ‘वळणा’वर घडलेली एक घटना, त्या घटनेची साक्षीदार ठरलेली एक शाळकरी मुलगी; साक्षीदार म्हटलं तरी तिनं ती घटना अगदी समोर ढळढळीत पाहिलेली नाही; तरी त्या घटनेमुळे तिच्या आयुष्याला कोणतं ‘वळण’ लागतं हे सांगणारी ही कथा. अत्यंत चित्रदर्शी. अतिशय प्रभावी. शाब्दिक वळणापासूनच्या त्या मुलीच्या वाटचालीत वाचक पावलापावलावर तिच्या साथीने जे चालायला लागतो, तो थेट कथेच्या शेवटाला वळणाच्या भावार्थापाशी येऊनच दम खातो.\nपुस्तकातल्या प्रत्येक कथेच्या सुरूवातीला एक-एक चित्र-रेखाटन आहे. त्यातदेखील ‘वळण’ कथेचं रेखाटन मला सर्वात आवडलं. अगदी नेमकं आणि प्रभावी आहे. तो प्रभाव खर्‍या अर्थाने कथा संपल्यावरच पूर्णपणे उमगतो. ‘वळण’ कथेच्या नोटवर पुस्तक संपतं हे देखील मला फार आवडलं. कथांचा क्रम ठरवताना, ही कथा शेवटी ठेवताना त्यामागे संपादकांचा काहीएक विचार असेल तर तो पुरता यशस्वी ठरला आहे.\nसर्व सहा कथा संपल्यावर आसाराम लोमटे यांचं एक मनोगतरूपी परिशिष्ट येतं. ‘मुक्त शब्द’ मासिकातल्या ‘समकाल आणि मी’ या सदरात विविध लेखकांनी लिहिलं होतं. त्यातला हा एक लेख आहे. त्यात लोमटेंनी लेखनामागची त्यांची मनोभूमिका स्पष्ट केली आहे. हा लेखही आवर्जून वाचण्यासारखा आहे. तो पुस्तकाच्या शेवटी ठेवला आहे, हे देखील मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं.\nसुरूवातीला म्हटलं तो पुस्तकखरेदीचा धागा धरून म्हणेन, की दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला मिळतो, त्या यादीत मराठी कुणी आहे का, याचा कधी काही ठरवून मागोवा आपण घेतोच असं नाही; म्हणजे मी तरी कधी तसा घेतलेला नाही. असली पुरस्कारप्राप्त पुस्तकं आपल्याला झेपणारी असतील की नाही, हे एक कारण; आणि दुसरं, म्हणजे कुणा मराठी लेखकाला पुरस्कार मिळालाच तर वर्तमानपत्रांत त्याबद्दल वाचायला मिळतंच, तेवढं ज्ञान मिळालं तरी बास झालं, हा अल्पसंतुष्टीपणा. तर असंच गेल्या वर्षी कधीतरी या पुस्तकाबद्दल पेपरात वाचलं होतं. पण प्रथमच असं झालं, की सा.अ.पुरस्कारप्राप्त पुस्तक मी समजून-उमजून विकत घेतलं; आणि त्यातल्या कथांनी, विशेषतः ‘वळण’ कथेमुळे स्वतःच्याच पुस्तकखरेदीचं कौतुक करावंसं वाटलं.\nकथासंग्रह पुस्तक परिचय साहित्य अकादमी पुरस्कार\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nमध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.\nMunich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.\n ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्र��मात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/predictions/politics/narendra-modi-birthday-special-horoscope-prediction/", "date_download": "2019-04-20T17:01:47Z", "digest": "sha1:H3TILFY3L7HHZQCOZTJWL3TUDPSIZKIZ", "length": 15673, "nlines": 180, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.\nभारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आधुनिक काळातील एक अत्यंत अनाकलनीय असे उदयास आलेले नेते आहेत. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विस्ताराच्या नवनवीन कल्पना ह्या मागील काही वर्षात यशस्वी झाल्या असून त्यांना सर्वतोपरी मान्यता मिळाली आहे. आता जेव्हां श्री नरेंद्र मोदी आपला ६८ वा वाढदिवस साजरा करतील तेव्हां श्रीगणेशानी त्यांच्या भविष्याचा विश्लेषणात्मक वेध घेतला आहे.\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस आहे. आता श्री मोदी ह्यांच्या समोर येत्या एक वर्षात काय वाढून ठेवले आहे हे पुढे वाचत राहा.\nश्री. नरेंद्र दामोदरभाई मोदी ह्यांचे जन्मटिपण.\nजन्म दिनांक:१७ सप्टेंबर १९५०.\nजन्म वेळ:१०.००.०० (नक्की माहित न���ही).\nजन्म स्थळ:वडनगर, गुजरात, भारत.\nहस्तलिखिता शिवाय ऐनवेळी सुचलेले भाषण करण्याची कला.\nश्रीगणेशा ह्यांच्या निदर्शनास आले आहे कि श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या द्वितीय स्थानात चंद्र व मंगळ हे दोन ग्रह बिराजमान आहेत. द्वितीय स्थान हे वाचास्थान म्हणून ओळखले जाते. चंद्र हे निर्देशित करतो कि श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या मनाचे ऐकून आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकतात. इतकेच नव्हे तर जनतेसमोर पूर्वलिखित भाषण करण्यास त्यांना अजिबात आवडत नाही. ह्या त्यांच्या संपर्क कौशल्याची त्यांना पूर्वी खूप मदत झाली व ती अशीच भविष्यातही चालूच राहील.\nशब्दखेळीने लोकांच्या मनावर त्यांचे नियंत्रण राखून ठेवण्यास त्यांना मदत होईल.\nचंद्र व मंगळ ह्यांची युती ह्याच्या विशेष गुणधर्मामुळे श्री. नरेंद्र मोदी हे प्रभावी वाक्यरचना पद्धतशीरपणे व कौशल्य पूर्वक करू शकतात. श्री. मोदी हे काही शब्दांवर, वाक्यांवर जोर देऊन आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या ह्या कौशल्यामुळे बहुसंख्य लोकांना नियंत्रित ठेवू शकतात हे त्यांच्या जन्मटिपणा वरून दिसते.\nदूरदृष्टीपणा हा त्यांचा मोठा ठेवा आहे.\nह्याव्यतिरिक्त, चंद्राचे नक्षत्र हे शनी कि जो त्यांचा आत्माकारक ग्रह आहे, त्याचे असून त्याची युती शुक्राशी आहे. त्यामुळे, श्री नरेंद्र मोदी हे आपले विचार स्पष्टपणे मांडून व प्रभावीपणे आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. त्यांच्याकडे भविष्या विषयी दूरदृष्टीपणा असून ते योग्य पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार विश्लेषण केल्यास श्री. नरेंद्र मादी ह्यांची मानसिक दूरदृष्टी हाच त्यांचा मोठा ठेवा असल्याचे दिसून येते.\nसीमापारहून होत असलेल्या दहशतवादा विरुद्ध कडक पाऊले उचलण्याची शक्यता दिसत आहे.\nचंद्र व बुध ह्यांच्या संयोगाने त्यांना उत्साहित व बहिर्मुख बनविले आहे. त्यामुळे ते एखादे महत्वाचे पाऊल देशाच्या व समाजाच्या विकासासाठी उचलण्याची शक्यता दिसत आहे. श्री. नरेंद्र मोदी हे खूप मोठे बदल आर्थिक आघाडीवर घडवून आणतील. ह्या व्यतिरिक्त सीमापारून होत असलेला दहशतवाद संपुष्टात आणण्याचा ते प्रयत्न करतील.\nअनेक आघाडयांवर यश दिसत आहे.\nमूळच्या चंद्र व मंगळावरून गोचरीने होणारे गुरुचे भ्रमण भारतात व विदेशात त्यांच्या लोकप्रियतेत व आदरात भर घालेल. त्याच बरोबर त्यांना काही काळजी सुद्धा लागून राहील. तरी सुद्धा ते अनेक आघाडयांवर यशस्वी होतील. २०१९ दरम्यान श्री. नरेंद्र मोदी ह्यांना भरपूर प्रवास करण्याची गरज भासेल. हे सर्व त्यांच्या जन्मटिपणा बद्धल झाले. आपणास आपले ग्रहमान काय सांगतात ते जाणून घ्यावयाचे आहे का आपला वाढदिवसाचा अहवाल मागवून घ्या.\nआपल्या पक्ष सदस्यांचा पाठींबा मिळवू शकतील.\nएकंदरीत, ग्रहांची स्थिती त्यांना अधिक आनंदात ठेवेल. त्यांच्या धोरणास मान्यता मिळून त्याचे कौतुक होईल. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना त्यांच्या कुटुंबियांचे सहकार्य व पाठिंबा सुद्धा मिळेल. त्यांच्या नवीन कल्पनांचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येतील.\nसामाजिक व जातीय ऐक्य घडवून आणतील\nआव्हाने कितीही असली तरी श्री नरेंद्र मोदी हे त्यांना सामोरे जाऊन यशस्वी होतील. येणारा काळ हा त्यांच्यासाठी उत्तम असल्याचे दिसून येईल. ते देशात सामाजिक, सांस्कृतिक व जातीय सलोखा निर्माण करू शकतील.\nधी गणेशास्पीक्स. कॉम चमू.\nआपले व्यक्तिगत उपाय मिळविण्यासाठी \nअक्षय्य तृतीया २०१९: अक्षय्य तृतीयेचे उपाय, मुहूर्त व ति�...\nसर्वात अचूक भविष्यवाणी: कोण जिंकेल २०१९ ची लोकसभा निवडणू...\nउर्मिलेची अदाकारी किती मतदार आकर्षित करू शकेल, जाणून घ्य...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nअसेही वैशाख महिन्यास खूप महत्व असते. ह्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हि �...\nलोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान पुनः मोदी सरकार कि आता कांग्रेसचे सरकार अशा प्रकारच्या �...\nआपल्या अभिनयाद्वारे वेळो - वेळी सर्वाना मोहून टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकर ह्यांनी अ�...\nआपल्या स्वप्नातील प्रकल्पांद्वारे अच्छे दिन ह्यांची तयारी करताना श्री. नितीन गडकरी ...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chinchwad-response-to-gover-rubella-vaccination-78210/", "date_download": "2019-04-20T17:06:44Z", "digest": "sha1:5IAR6OZBHG6IESNL6AQ2SU6U5FJQPMDU", "length": 6958, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद\nChinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद\nएमपीसी न्यूज – चिंचवडगावातील तालेरा हॉस्पिटल येथे रुबेला व गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. तालेरा हॉस्पिटलच्या वैदयकीय अधिकारी डॉ. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाची सुरवात करण्यात आली होती.\nया लसीकरण शिबिरास महाराष्ट्र महावितरण सदस्य मधुकर बच्चे, भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, भाजपा सरचिटणीस अजित कुलथे, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, मनोज तोरडमल, धनंजय शाळीग्राम, दीपक नागरगोजे, राहुल शिंदे, काका मुंडे, गिरीश हंपे, सुनील कुलकर्णी, राजू कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nलसीकरणाचा पहिलाच दिवस आसल्यामुळे व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी परिसरातील नागरिकांना रुबेला व गोवर या आजराबाबत गेल्या दहा दिवसांपासून विविध प्रकारे जनजागृती केल्यामुळे प्रभागातील व शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग घेतला. अक्षरशा पालकांनी बाळांना घेऊन मोठ्या रांगा लावल्या होत्या परंतु, हॉस्पिटलमधील स्टाफने खूप छानरित्या नागरिकांना, बाळांना त्रास होणार नाही, वेळ जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे बच्चे यांनी सांगितले.\nchinchwad newsResponse to gover-rubella vaccinationगोवर लसीकरण मोहीममधुकर बच्चेरुबेला लसीकरण मोहीम\nPimpri : सुदृढ पिढीसाठी गोवर व रुबेला लसीकरण करण्यांचे महापौरांचे आवाहन\nPimpri: ‘स्मार्ट सिटी’ परिषदेतील नावीन्यपुर्ण प्रकल्पांची शहरात अंलबजावणी करु – आयुक्त हर्डीकर\nPimpri : आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन\nPimpri : आता रुग्ण अन् रुग्णालयांमध्ये समन्वय साधणार आरोग्य मित्र\nPimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर\nChinchwad : चिंचवड रेल्वेस्टेशनवर आता कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड\nTalegaon Dabhade : बालरोग चिकित्सा शिबिरात १३३ बालकांची तपासणी\nChakan: संत निरंकारी चॅरिटेबलच्या शिबिराचा 39२ जणांनी केले रक्तदान\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत ��रा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/predictions/astrology/venus-in-leo-in-purva-phalguni-nakshatra-2018/", "date_download": "2019-04-20T17:04:30Z", "digest": "sha1:4PQGZ2QBOVQTKPGGPIBTGDFFWQFJVODG", "length": 24981, "nlines": 206, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "२०१८ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र :१२ चंद्र राशीवर त्याचा प्रभाव", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\n२०१८ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र :१२ चंद्र राशीवर त्याचा प्रभाव\nसिंह मध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्राच्या परिभ्रमणसाठी तारखा\nप्रारंभ: 16 जुलै 2018\nसमाप्तः 2 9 जुलै 2018\nसिंह मध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्राच्या परिभ्रमणसाठी आढावा\nपहाटेचा तारा शुक्र त्याच्या स्वत: च्या नक्षत्रात परिभ्रमण होईल, पूर्व फाल्गुनी 16 जुलै पासून 29 जुलै पर्यंत आहे.ते पूर्वी मघा नक्षत्रा मध्ये परिभ्रमणात होते. पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्र चांगल्या कर्माची फळे देईल, यामुळे लोकांचे चांगले भाग्य यात वाढ होईल. ते आनंद घेतील, आराम आणि पुनरुत्थान करून आणि त्यांच्या जवळच्या प्रिय जनांना भेट देतील. एका मेजवानी मध्ये जाऊ शकता, अनौपचारिक सभा मध्ये जाऊ शकता कार्य सोहळा; अनेक करारांची अंमलबजावणी देखील संभावित आहे.\nपूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण : नाते संबंधात महत्त्व ठेवणे हे\nलोक व्यक्तिमत्त्वावर कार्य करेल, नवीन, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि कार्य करतील. लोकांच्या सर्जनशील प्रतिभांचा कौतुक होईल. लग्नाचा प्रस्ताव आणि नातेसंबंधांसाठीचा वेळ. लोक सुखसोयीचे साधन वाहन आणि घर विकत घेतील. उत्कट भावना व्यक्त करणारे लेखन आणि सर्जनशीलतेची इच्छा वाढेल. आपण आपल्या सिद्धीसाठी मान्यता प्राप्त करू शकता. आपण आपल्या यशस्वी पूर्तीसाठी मान्यता प्राप्त करू शकता. नवीन प्रकल्प आणि बौद्धिक व सामाजिक कार्यांसाठी सर्वोत्तम वेळ.सलुन आणि ब्युटी पार्लरच्या विक्रीत वाढ असून लोकांचे कल आहार आणि पाहण्यावर असेल. परफ्यूम, फुले, फॅशनेबल आयटम आणि कपडे विक्री व खरेदी वाढेल. आपण आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात एक प्रश्न विचारा आणि आपल्या भावी अहवालचा लाभ घ्या.\nपूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण : आरोग्य समस्यापासून सावध रहा.\nविद्यार्थी अभिनय, फॅशन डिझायनिंग, आतील डेकोरेटर, आर्किटेक्चर, समुपदेशन आणि स्वयंपाक अभ्यासक्रम घेऊ शकतात. दागदागिने खरेदी करण्यासाठी आपल्याकडे एक प्रवृत्ती असू शकते. आपण स्वत: वर कार्य करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रमांमध्ये सामील होऊ शकता. मुलांचे संगीत, नृत्य, पेंटिंग गायन इ. मध्ये रस निर्माण होईल. मूत्राशय, लैंगिक अवयव, मूत्रपिंड आणि हाडांचे रोग वाढू शकतात. संस्मरणीय छायाचित्रे आणि स्वतःचे फोटो घेऊन अधिक वारंवारता मिळवतील. शुक्र आपल्याला स्वत: ला आणि आपले प्रेम शोधण्यात मदत करेल. समृद्धीत वाढ होईल आणि आपण नवीन देशांमध्ये जाऊ शकता. नवीन प्रकल्प प्राप्त करणे शक्य आहे. पाहू या शुक्राचे भावी संचय १२ चंद्र राशिचक्र साठी काय आहे:\nशुक्र परिभ्रमण २०१८: पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र - १२ चंद्र राशीसाठी भविष्य\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मेष साठी\nपाचव्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या कुंडलीत पाचव्या स्थानातून परिभ्रमण करणार आहे आपण आपल्या मित्र, वडील भावंडे यांना भेटू शकता. सर्जनशीलता, व्यवसाय, लेखन पुस्तके इ. छंद संबंधित अधिक सहभागी असून आपण काही छंद अभ्यासक्रम मध्ये सामील होऊ शकता, किंवा आपल्या कामासाठी काही नवीन लोकां मध्ये एकत्र होऊ शकतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये वृषभ साठी\nचौथ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडलीत चौथ्या स्थानातून परिभ्रमण करणार आहे. त्यामुळे घरी आनंद चे अंदाज येत आहे. मालमत्ते मधील लाभ देखील संभावित आहे. या टप्प्यात घरांची नूतनीकरण व दुरुस्ती केली जाईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोक असतील.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मिथुन साठी\nतिसऱ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडलीत तिसऱ्या स्थानातून परिभ्रमण करत आहे. प्रिय मित्रांबरोबर बोलणे, कुटुंब आणि मित्रांना भेटायला जाणे नवीन करारांवर स्वाक्षरी करणे शक्य ��हे. आपण प्रेम विवाह प्रस्तावा सह पुढे जाऊ शकता. आपण भविष्य संबंधित आपल्या प्रश्न करीता पुर्तता करू इच्छित असल्यास, आम्ही आपल्यासाठी हे करु शकतो. आपण ३ प्रश्न विचारा अहवाल येथे घेऊ शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कर्क साठी\nदुसऱ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या कुंडलीत उत्पन्नाचे दुसऱ्या स्थानातून परिभ्रमण करत आहे. आपण दागिने खरेदी करू शकता. आपण घरगुती सामान खरेदी व त्यात आपली आतील सजावट करु शकता. आपल्या कामाची ओळख यात वाढ दर्शवित आहे. आपण आपल्या स्वत: आणि व्यक्तिमत्व, विशेषतः चेहर्यावर अधिक कार्य करू शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये सिंह साठी\nप्रथम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या प्रथम किंवा लग्न स्थानातून परिभ्रमण करत आहे. आपण एक व्यक्तिमत्व विकास कोर्समध्ये सामील होऊ शकता. आपण सलुन आणि पार्लरला भेट देऊ शकता. आपण आपली केश सज्जा बदलू शकता. आपण सर्जनशील लेखन मध्ये देखील रस विकसित कराल, आपण कामासाठी परदेशात प्रवास कराल. मान्यता सह पदोन्नती आणि पगारातील वेतनवाढ हे संभावित आहे. आपण आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता आपल्या प्रश्नांची पराकाष्ठा करा, एक प्रश्न विचारा अहवाल खरेदी करा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कन्या साठी\nद्वादश स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या १२ व्या व्ययचे स्थानातून परिभ्रमण करेल जेणेकरून आपण सामान विकत घ्याल, पक्षा कडून आपण एकत्रीकरणांसाठी जाऊ शकता. कामासाठी दीर्घ अंतर प्रवासाची शक्यता आहे. आपण आलिशान आयटम खरेदी करू शकता आपण परदेशातून फायदा मिळवा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये तुला साठी\nएकादश स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडली मधील अकराव्या स्थानातून परिभ्रमण करीत आहे. आपल्याला आपल्या सर्जनशीलतेसाठी कौतुक केले जाईल. मोठ्या भावंडांची दीर्घ अंतर यात्रा करणे संभाव्य असते. आपण कुटुंब आणि मित्रांना भेटायला जाऊ शकता. आपण नोकरीमध्ये पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ मिळवू शकतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये वृश्चिक साठी\nदशम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nनव���न कल्पना, लेखन, किंवा सर्जनशीलता आपल्या मनात उदय घेईल. घरी आणि कामावर आनंद आहे. आपण अध्यात्म आणि देव यात देखील रूची विकसित करू शकता. आपण आपले काम आणि जीवन चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. आपल्याला आपल्या परिवर्तन वर काम केले जाईल. आपण या परिवर्तन बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता एक प्रश्न विचारा अहवाल खरेदी करा आणि आपले संशय समाप्त करा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये धनु साठी\nभाग्य स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ९व्या स्थानातून होत आहे म्हणून एकनिष्ठपणा वाढेल. पत्नी, करार आणि नणंद किंवा वहिनी पासून फायदे असण्याची शक्यता आहे. एक चांगला वेळ आहे आपण आपल्या मोठ्या भावंडांशी संभाषण व भेटू देऊ शकता. आपण प्रवासापासून कदाचित विकास करू शकाल. पूजा आणि जाप केल्याने आपल्याला मदत मिळेल. आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मकर साठी\nअष्टम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ८ व्या स्थानातून परिभ्रमण होत आहे म्हणून शुक्र आपले क्रियाकलाप थोडी कमी करेल. आपण सासर पासून मिळवू शकता .दुसरीकडे, कामा पासून मान्यताची शक्यता आहे. मन विचलित होऊ शकते. विमा पासून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक लाभ किंवा कर्जाची मंजुरी बँक पासून शक्य आहे. आपण या वेळी एका गुप्त संभाषणात जाऊ शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कुंभ साठी\nसप्तम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ७ व्या स्थानातून परिभ्रमण करीत आहे. प्रेम विवाह शक्य आहे. नवीन करार प्राप्त करणे देखील संभावित आहे. आपण शिक्षणात वाढ कराल. आपण मुलांच्या अभ्यासक्रमात काही पैसे खर्च करु शकता. आपण कुटुंबासह दीर्घ अंतराने जाऊ शकता, गणेशा अगोदर बघतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मीन साठी\nषष्ठ स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nवैद्यकीय आघाडीवर खर्च असू शकतो. मूत्राशयचे रोग, मूत्रपिंड शक्य आहे.कुटुंबातील काही व्यक्ती आपल्या आयुष्यात एक धडा शिकविण्यासाठी आपल्या विरोधात आहे. कार्यालयातील गुप्त प्रेमसंबंधांची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये नातेसंबंध भंग पावणे देखील होऊ शकतात.\nअक्षय्य तृतीया २०१९: अक्षय्य तृत���येचे उपाय, मुहूर्त व ति�...\nसर्वात अचूक भविष्यवाणी: कोण जिंकेल २०१९ ची लोकसभा निवडणू...\nउर्मिलेची अदाकारी किती मतदार आकर्षित करू शकेल, जाणून घ्य...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nअसेही वैशाख महिन्यास खूप महत्व असते. ह्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हि �...\nलोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान पुनः मोदी सरकार कि आता कांग्रेसचे सरकार अशा प्रकारच्या �...\nआपल्या अभिनयाद्वारे वेळो - वेळी सर्वाना मोहून टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकर ह्यांनी अ�...\nआपल्या स्वप्नातील प्रकल्पांद्वारे अच्छे दिन ह्यांची तयारी करताना श्री. नितीन गडकरी ...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-20T17:14:12Z", "digest": "sha1:DF6OBY64JBGN2WZQ23LMKY53FLDRHVVV", "length": 6524, "nlines": 51, "source_domain": "www.sudharak.in", "title": "प्रस्तावना | आजचा सुधारक", "raw_content": "\n‘आजचा सुधारक’ च्या संकेत स्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत.\n‘आजचा सुधारक’ हे पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करणारे मासिक असून एप्रिल 1989 पासून नियमितपणे छापिल स्वरूपात प्रसिद्ध होत आहे. या मासिकाचे पीडीएफ स्वरूपात जुने अंक आणि यानंतरचे नवीन लेख ई स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे या संस्थळाचे उद्दिष्ट आहे.\nहे संस्थळ लेखक व वाचकांच्यासाठी पुरोगामी विवेकवादी विचारांना उत्तेजन देणाऱ्या व्यासपीठाच्या स्वरूपात असेल. या विचारांचे लेख, चर्चा, प्रतिसाद यांचा समावेश यात असून त्यांचे येथे स्वागत होईल.\nया संस्थळावरील प्रासंगिक मध्ये स्फुट लेखन, चर्चेचा विषय, नवीन पुस्तक, वा वार्ताविशेष यांचा समावेश असेल.\nया संस्थळावरील मनोगत मध्ये ‘आजचा सुधारक’ मासिकाचे संस्थापक व प्रथम संपादक डॉ. दि. य. देशपांडे यांनी पहिल्या अंकासाठी लिहिलेले संपादकीय असून या मासिकाचे (व तदनुषंगाने या संस्थळाचे) उद्दिष्ट त्यात स्पष्ट केलेले आहे.\nसंस्थापक सदरात डॉ. दि. य. देशपांडे यांचा अल्प परिचय दिलेला आहे.\nछापिल मासिकाप्रमाणे दर महिन्याला नवीन लेख लेखसूची या सदराखाली येत राहतील. लेखावरील प्रतिसादांचे स्वागत होईल. कृपया संपर्कात उल्लेख केलेल्या ई- पत्त्यावर आपल्या सूचना, प्रतिसाद पाठवावे व संस्थळाच्या उद्दिष्टाशी पूरक असे लेख पाठवावीत, ही विनंती.\nअभ्यासकांसाठी लेखकसूची व विषयसूचीची वेगवेगळी पानं असून त्यावरूनसुद्धा मूळ लेख वाचता येतील.\nविशेषांक या सूचीमध्ये आतापर्यंत वेळोवेळी छापलेल्या आजचा सुधारकच्या विशेषांकांची यादी असून ते अंक ज्याना हवे असतील त्यांना पीडीएफ स्वरूपात पाठविले जातील. यासाठी संपर्कात उल्लेख केलेल्या ई- पत्त्यावर संपर्क साधावे.\nशिफारस या सदरात पुरोगामी व विवेकवादी विचारासंबधीचे काही निवडक पुस्तकांची यादी दिलेली आहे. या यादीत आपणही भर घालू शकता.\nमागील अंक या सदराखाली पीडीएफ स्वरूपात अंक असतील आपण ते download करु शकता .\nशेवटी आपल्यासारख्या चोखंदळ वाचक – लेखकांसाठी हे संकेत स्थळ असून आपल्या सहकार्याविना ही पुरोगामी चळवळ पुढे नेता येणार नाही, हे आम्ही नमूद करू इच्छितो.\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-8/shri-green-house.html", "date_download": "2019-04-20T16:13:13Z", "digest": "sha1:EJFYVBTBP2QCE4LKKZG2ACSGZF3AP6E3", "length": 4472, "nlines": 93, "source_domain": "krushikranti.com", "title": "Shree green house - Other (अन्य ) - Nashik Division (Maharashtra) -", "raw_content": "\nपॉलीहाऊस शेडनेटची कामे केली जातील\nगिनेगर पेपर तसेच जी आय पाईप मिळेल\nरसवंती विकणे आहे Ahmadnagar\nमधमाश्यांच्या पेट्या विकत व भाडे तत्त्वावर मिळतील\nमधमाशी वाचवा मधमाशी जगवा निसर्ग वाचवा डाळींब व कांदा बियानांचे परागीभवन करण्यासाठी मधमाशांच्या पेट्या विकत व भाडे तत्वावर मिळतात. संपर्क करा - कानवडे मधमाशी पालक (KBB) राजू कानवडे- ७९७२११२३२८ संदेश कानवडे - ९०४९२७७३३९ फळं बागांचे परागीभवन (सेटिंग)… Ahmadnagar\nफार्म सुपरवायझर पाहिजे 1 ते 2 वर्ष अनुभव हवा राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल महाराष्ट्र बाहेर राहण्याची तयारी हवी खलील नंबर वर संपर्क करा looking for supervisor for farm work Free accommodation available Experience: minimum. 1-2 years experience… Gujarat\nनर्सरी साठी उपयुक्त पेपर कप\nआमच्या कडे पेपर कप ग्लास विक्री साठी उपलब्ध आहेत ते ग्लास डबु मिरची रोपांना आधार व सावली करीता वापर होतो आणि इतर अनेक बाबतीत कागदी ग्लास रोपवाटिकेत वापरले जातात. Maharashtra\nझेंडूची रोपे मिळतील कलकत्ता इं���स ऑरेंज अष्ट गंधा एरो गोल्ड अप्सरा यल्लो साईयश हायटेक नर्सरी 9370023703 7057412991 7588012991 रायपूर, मनमाड लासलगाव रोड चांदवड, नाशिक Nashik Division\nTools (साधन सामग्री) - Other (अन्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-molestationa-and-theft-fir-registered-in-wareje-police-station-87088/", "date_download": "2019-04-20T16:45:35Z", "digest": "sha1:MW4WVGDJRJFIPI3FVUEJCRRLRKLW35LU", "length": 5665, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : तरुणी एकटीच असल्याचे पाहून अज्ञाताने विनयभंग करून चोरले पैसे - MPCNEWS", "raw_content": "\nPune : तरुणी एकटीच असल्याचे पाहून अज्ञाताने विनयभंग करून चोरले पैसे\nPune : तरुणी एकटीच असल्याचे पाहून अज्ञाताने विनयभंग करून चोरले पैसे\nएमपीसी न्यूज – काकांच्या घरात अभ्यास करत बसलेल्या तरुणी एकटीच असल्याचे पाहून एका अज्ञात तरुणाने घरात घुसून तिचा विनयभंग केला आणि घरातील ड्रॉवरमधील पैसे चोरून नेले.\nयाप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरात अभ्यास करत बसली होती. यावेळी दरवाजाला धक्का देईन 30 ते 35 वर्षे वयाचा एक इसम आत आला. त्याने फिर्यादीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केला. पोलीस उप निरीक्षक एस एम निकम अधिक तपास करीत आहेत.\nAundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात\nBhosari : महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरलेली अभूतपूर्व आणि अतुलनीय अशी इंद्रायणी थडी\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nLonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPimpri : …म्हणून माजी कर्मचाऱ्यांनी संचालकाचे केले अपहरण\nChinchwad : घरफोडी करणाऱ्या तडीपार सराईतास ठोकल्या बेड्या; चार गुन्हे उघडकीस\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बच��व समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/page/2/", "date_download": "2019-04-20T16:51:47Z", "digest": "sha1:KT23VTBDKJQIIRCUSKBL75JAP3ZVAMJ5", "length": 6748, "nlines": 134, "source_domain": "bigul.co.in", "title": "दिवाळी अंक – Page 2 – बिगुल", "raw_content": "\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby डॉ. उषा रामवाणी-गायकवाड\nमहाराष्ट्राला दिवाळीअंकाची समृद्ध परंपरा आहे. मात्र, दिवाळीअंक काढणे हा एक स्वतंत्र अनुभव आहे. याविषयी...\nकभी खुद पे कभी हालात पे रोना आया\nप्रतिभावान संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.\nआनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतान या आपल्या छोट्या शेजाऱ्याच्या सफरीचा हा वृत्तांत.\nजगातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर विकिपिडिया ही गुरूकिल्ली झाली आहे. विकिपिडियाला अनेक मर्यादा असल्या, तरी प्राथमिक साधन म्हणून...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://infertilitychaudhari.com/success-stories-m.html", "date_download": "2019-04-20T17:12:19Z", "digest": "sha1:T5UAFL24KGNCVUNI24ENG3WRZKK5CY7X", "length": 178974, "nlines": 405, "source_domain": "infertilitychaudhari.com", "title": " Dr. Chaudhari Clinic, Amlaner, Infertility Consultation and Treatment center", "raw_content": "English | मराठी | हिंदी\nहोम अटी व नियम डॉ. चौधरी समस्या यशस्वी केसेस अभिप्राय फोटोगैलरी आम्हाला भेटा / संपर्क\nसफलता # 1श्री. एस. डी. महाजन, अमळनेर, जि:जळगाव\nसफलता # 2सौ. आशा पाटिल, पारोळा, जि:जळगाव\nसफलता # 3श्री. नामदेव दगड़ू पाटिल, मंगरूल, अमळनेर .\nसफलता # 4सौ. वत्सलबाई भाउराव पाटिल, शेवगे , पारोळा, जि:जळगाव .\nसफलता # 5सौ. सोनार, सातपुर, जि:नासिक\nसफलता # 6सौ. मंजुला बाई (गलापुर)आणि श्री. शांताराम ढोमन महाराज, दहिवद, अमळनेर , जि:जळगाव\nसफलता # 7सौ. रंजानबाई (भुसावळ ) श्री. गोकुल गबा महाजन, दहिवद, अमळनेर , जि:जळगाव\nसफलता # 8सौ. सुरु खा मनोज पाटिल, महादेव मंदिर च्या जवळ , हनुमान नगर, अमळनेर ,जि:जळगाव\nसफलता # 9सौ. हर्षा आणि श्री. ईश्वर पंडित पाटिल, महादेव मंदिर च्या जवळ , हनुमान नगर, अमळनेर ,जि:जळगाव\nसफलता # 10सौ. एस. एस. पाटिल, पिंपले रोड, अमळनेर , जि: जळगाव\nसफलता # 11सौ. संगीता (अमळनेर )आणि श्री. प्रमोद विद्याधर कुरकुरे, अहीरे रोड, गणेश प्रतिभा बिल्डिंग, डोम्बीवली (पूर्व), जि:ठाणे . पहिल्या ३ महिन्यांच्या उपचारादरम्यानच सफलता मिळाली.\nसफलता # 12सौ. विद्या (म्हलसार)आणि श्री. नितिन भिका पाटिल, मंगरूल, अमळनेर , जि:जळगाव\nसफलता # 13सौ. सुवर्णा आणि श्री. नाना पाटिल, रहाण,बुरहानपुर, मध्य प्रदेश\nसफलता # 14 सौ. आशा (अमळनेर )आणि श्री. नाना पाटिल, रहाण, बुरहानपुर, मध्यप्रदेश .उपचाराच्या दुसऱ्या महिन्यानंतर लगेच गुण आला.\nसफलता # 15सौ. सविता (अमरावती)आणि श्री. अविनाश मधुकर भाल्ड़े, कुंटे रोड, अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाच्या 3 वर्षानंतर उपचार सुरु केले आणि उपचाराच्या दुसऱ्या महिन्यातच गुण आला.\nसफलता # 16सौ. रेणुका (वडोदरा) आणि श्री. युवराज यशवंत महाजन, त्रिकोनी गार्डन च्या जवळ , अमळनेर , जि:जळगाव .लग्नाच्या 3 वर्षानंतर उपचार सुरु केले आणि उपचाराच्या दुसऱ्या महिन्यातच गुण आला.\nसफलता # 17सौ. कमलनयनी (चहार्डी)आणि हरिष वसंत मराठे, समर्थ नगर, सम्राट होटल च्या मागे, अमळनेर , जि:जळगाव . उपचाराच्या 4 महिन्यातच गुण आला.\nसफलता # 18सौ. स्नेहा (भुसावळ ) श्री. संजयकुमार अहीरे, बौद्ध कालोनी, कचेरी रोड, अमळनेर , जि:जळगाव . उपचाराच्या 4 महिन्यातच गुण आला.\nसफलता # 19सौ. रंजना (अंकलेश्वर) आणि श्री. तुलशिराम पाटिल मंगरूल, अमळनेर , जि:जळगाव . आणि सौ. अनीत�� (मंगरूल)आणि श्री. जगदीश देवीदास पाटिल फाफोरे, अमळनेर , जळगाव . उपचाराच्या 2 महिन्यातच गुण आला.\nसफलता # 20सौ. मायाबाई (मुकटी )आणि भटू पाटिल, पोलीस स्टेशन पास(चक्कीवाले) शिंदखेडा,जि:धुळे . 5 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर 2-5-2004 ला उपचार सुरु केले आणि 24-6-2004 ला गुण आला.\nसफलता # 21श्री. रवींद्र पाटिल ( होमगार्ड) झामी चौक , अमळनेर , जि:जळगाव . उपचाराच्या 4 महिन्यातच गुण आला.\nसफलता # 22सौ. मनीषा (मंगरूल)आणि श्री. रोहिदास रंगराव पाटिल, मोहाडी, चाळीसगाव रोड , जि:धुळे लग्नाला 5-6 वर्ष झाली होती, 8-4-2004 ला उपचार सुरु केले आणि 15-7-2004 ला गुण आला.\nसफलता # 23श्री. भास्कर पाटिल, शिवनेरी वॉटर सप्लाइ, ममता क्लिनिक च्या जवळ , अवधान, जि:धुळे लग्नाला 5 वर्ष झाली होती, 29-9-2004 ला उपचार सुरु केले आणि 5-11-2004 ला गुण आला.\nसफलता # 24सौ. सपना (अमळनेर )आणि श्री. रवींद्र जुलाल पाटिल, शिव कॉलोनी, प्लॉट नं. 22, गट नं. 55 जि:जळगाव . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 24-10-2004 ला उपचार सुरु केले आणि 17-12-2004 ला गुण आला.\nसफलता # 25 सौ. साधना ( शिरूड)आणि श्री. सुनील भीमराव भदाने, मंगरूल, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 6 वर्ष झाली होती, 21-10-2004 ला उपचार सुरु केले आणि 6-12-2004ला लगेच गुण आला.\nसफलता # 26 सौ. वर्षा (पारोळा- मंगरूल) श्री. शरद हिरामण पाटिल, मंगरूल, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 8-11-2004 ला उपचार सुरु केले आणि 29-12-2004 ला लगेच गुण आला.\nसफलता # 27सौ. सरला (शिरसमणी ) आणि संजय भीमराव पाटिल, मंगरूल, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती,29-12-2004 ला उपचार सुरु केले आणि 22-2-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 28सौ. ऊज्वला (घोड़गाँव)आणि श्री. रवींद्र पाटिल, चोपड़ा , जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, इलाज सुरु केले आणि 5 महिन्यातच 22-2-2005 ला गुण आला.\nसफलता # 29सौ. भारती (अमळनेर )आणि मुरलीधर भिकन महाजन, कुंभार टेक, विट्ठल मंदिर च्या जवळ , बेटावद , ता. शिंदखेड़ा,जि:धुळे लग्नाला 2 वर्ष झाली होती, 30-12-2004 ला उपचार सुरु केले आणि 23-3-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 30सौ. संगीता (जळगाव )आणि श्री. संजय प्रल्हाद नान्द्रे, कुंटे रोड , अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 24-10-2004 ला उपचार सुरु केले आणि 17-12-2004 ला लगेच गुण आला.\nसफलता # 31सौ. अनीता ( वावडे )आणि श्री. शरद साहेबराव पाटिल, सेल्वासा कंपनी, सेल्वासा, सूरत. लग्नाला 3 वर्ष झाली होती, 22-10-2004 ला उपचार सुरु केले आणि 26-02-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 32सौ. योगिता (धुळे )आणि मिलिंद प्रभाकर पाटिल शिरूडकर, देशमुख ���गर, पिंपले ,अमळनेर , जि:जळगाव लग्नाला 7-8 वर्ष झाली होती, 26-2-2005 ला उपचार सुरु केले आणि 8-5-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 33सौ. मनीषा आणि श्री. लिलाधर मधुकर पाटिल, खाचने, चोपड़ा , जि:जळगाव लग्नाला 5 वर्ष झाली होती, 17-5-2005 ला उपचार सुरु केले आणि 17-7-2005 ला गुण आला.\nसफलता # 34सौ. आशाबाई ( शिरूड)आणि श्री. गिरधर मोरे, योगेश्वर नगर, प्लॉट नं. 244, उधना, सूरत| लग्नाला 4-5 वर्ष झाली होती, 25-5-2005 ला उपचार सुरु केले आणि 13-7-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 35सौ. स्वप्नाली (मंगरूल)आणि सुनील भास्करराव देवरे, पिंपरी, धरणगाव, जि:जळगाव . लग्नाला 4-5 वर्ष झाली होती, 5-6-2005 ला उपचार सुरु केले आणि 4-8-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 36सौ. मालूबाई आणि शामराव लोटन पाटिल, 22 फ़ारिया, सेल्वासा, सूरत. लग्नाला 12 वर्ष झाली होती. या दरम्यान त्यांना फक्त एक, 4 वर्षांची मुलगी होती. आणि त्यानंतर एकही अपत्य नव्हतं. 4-8-2005 ला उपचार सुरु केले आणि 5-8-2005 ला गुण आला.|.\nसफलता # 37सौ. रेखाबाई (डांगरी)आणि श्री. प्रदीप वासुदेव पाटिल, मल्हारपूरा, चोपड़ा जि:जळगाव लग्नाला 8 वर्ष झाली होती, 28-3-2004 ला उपचार सुरु केले आणि 10-9-2004 ला लगेच गुण आला.\nसफलता # 38सौ. छायाबाई ( जलोद )आणि श्री. शरद प्रकाश चौधरी, चाँदनी कुरहे, अमळनेर ,जि:जळगाव लग्नाला 6 वर्ष झाली होती, 9-6-2005 ला उपचार सुरु केले आणि 11-9-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 39सौ. वंदना (मंगरूल)आणि श्री. मनोज देवाजी पवार, नवाग्राम उम्यानगर, प्लॉट नं. 160, सूरत| लग्नाला 8 वर्ष झाली होती, 21-11-2004 ला उपचार सुरु केले आणि 22-10-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 40सौ. अर्चना (सरबेटे)आणि श्री. गोपाल बरकू पाटिल, मंगरूल, अमळनेर जि:जळगाव, लग्नाला 3 वर्ष झाली होती, 29-4-2005 ला उपचार सुरु केले आणि 22-11-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 41सौ. वैशाली (आडगाव- बुरहानपुर )आणि श्री. प्रदीप किशोर शिंदे , मल्हारपूरा, चोपड़ा ,जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, 23-11-2005 ला उपचार सुरु केले आणि 29-12-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 42सौ. विराज (जळगाव )आणि श्री. जगदीश मनोहर पाटिल, जनरल वैद्य नगर, कमल हाउस च्या मागे, मनीषा बिल्डिंग, द्वारका, नासिक-पुणे रोड, जि:नासिक -11| लग्नाला 3 वर्ष झाली होती, 29-8-2005 ला उपचार सुरु केले आणि 11-1-2006 ला गुण आला.\nसफलता # 43 सौ. ऊज्वला (चोपडा)आणि श्री. बाबूलाल आत्मराम महाजन, विजय नगर, मगन मिस्त्री का मकान , चल्ठान , पलसाना, जि: सूरत. लग्नाला 13 वर्ष झाली होती, 06-12-2005 ला उपचार सुरु केले आणि 17-1-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 44 सौ. ज़ोस्ना (नाडियाद)आणि श्री. विश्वनाथ देवीदास पाटिल, गोवर्धन (मारवड) अमळनेर जि:जळगाव . लग्नाला 9 वर्ष झाली होती, 11-12-2005 ला उपचार सुरु केले आणि 19-1-2005 ला लगेच गुण आला.\nसफलता # 45सौ. शाईस्ताबी ( साक्री ) आणि श्री. कौशार ख़ान पठान 19, खुसबु, बीआणि सी क्वार्टर्स च्या मागे, मदीना मस्जिद, मलाड (E) मुंबई. लग्नाला 8 वर्ष झाली होती, 8-11-2005 ला उपचार सुरु केले आणि 30-1-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 46सौ. मेघा (अमळनेर )आणि श्री. संदिपराव नामदेवराव पाटिल, फोरेस्ट डेपो रामपुरा, चोपडा,जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 7-7-2005 ला उपचार सुरु केले आणि 30-1-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 47सौ. मनीषा आणि श्री. महेश माधवराव देशमुख, बोरसे गल्ली, पवन चौक, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 26-12-2005 ला उपचार सुरु केले आणि 11-3-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 48सौ. सुषुमा (नासिक)आणि श्री. कैलास चिन्तामणी पाटिल, रत्नापिंपरी, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 26-2-2006 ला उपचार सुरु केले आणि 29-3-2006 ला गुण आला.\nसफलता # 49 सौ. पुष्पबाई (मालेगाँव)आणि श्री. सुरु श शिवाजी पाटिल, खापरखेडा , अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 21-11-2005 ला उपचार सुरु केले आणि 31-3-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 50सौ. मंगलाबाईआणि श्री. राजेन्द्र रामदास पाटिल (लोन्धवे) रामराज्य सोसाइटी प्लॉट न. 219, कपोदरचा रोड, सूरत, लग्नाला 13 वर्ष झाली होती, 2-3-2006 ला उपचार सुरु केले आणि 4-4-2006 ला गुण आला.\nसफलता # 51सौ. संगीताबाई आणि श्री. संजय साहेब पाटिल बाळदे , शिरपूर,जि:धुळे लग्नाला 6 वर्ष झाली होती, 13-1-2006 ला उपचार सुरु केले आणि 16-4-2006 ला गुण आला.\nसफलता # 52सौ. छायाआणि श्री. प्रकाश चिंघू पाटिल, भाटिया महाजन वाडी, डॉ. डी. बी. पाटिल क्लिनिक च्या मागे, धरणगाव , जि:जळगाव . लग्नाला 14 वर्ष झाली होती, 26-2-2006 ला उपचार सुरु केले आणि 26-4-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 53सौ. कविता (धुळे )आणि श्री. जितेंद्र वसंतराव पाटिल, 37, अंबिका कॉलोनी, धुळे रोड, नंदुरबार . लग्नाला 7 वर्ष झाली होती, 6-2-2006 ला उपचार सुरु केले आणि 29-4-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 54सौ. सीमा ( शिरूड)आणि श्री. राजेन्द्र गुलबराव पवार, कामखेडा , नवजीवन चाल, रूम न. 8, शिव वल्लभ क्रॉस रोड रावलपद, दहिसर,मुंबई. लग्नाला 13 वर्ष झाली होती, 2-3-2006 ला उपचार सुरु केले आणि 4-4-2006 ला गुण आला.\nसफलता # 55सौ. ज्योति (चोपडा)आणि श्री. संजू वेळा िकराव सिरसाठ , 604, वाघ बीड़ नाका, विजय नगर च्या मागे, जि:ठाणे. लग्नाला 5 वर्ष झाली होती, 14-2-2006 ला उपचार सुरु केले आणि 09-04-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 56 सौ. आशाबाई (विखरण)आणि श्री. रोहित नथ्थू चौहान, मानिकनाथ नगर, डेप्ट. 1, गायत्री सोसाइटीच्या मागे, नरोदा रोड अहमदाबाद. लग्नाला 4 वर्ष झाली होती, 1-3-2006 ला उपचार सुरु केले आणि 11-5-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 57श्री.आणि सौ. पाटिल, कावपिंम्प्री,जि:जळगाव , लग्नाला 9 वर्ष झाली होती, 25-2-2006 ला उपचार सुरु केले आणि 14-8-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 58 सौ. भारती ( बोरगाव )आणि श्री. दिलीप मनोहर पाटिल, सुप्रभात अपार्टमेंट, च्या समोर,मराठा मंगल कार्यालय, अमळनेर . जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 01-05-2006 ला उपचार सुरु केले आणि 28-08-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 59सौ. सुरु खा ( चिमठाने )आणि श्री. महेंद्र जयसिंग गिराशे , टेमलाई , शिंदखेड़ा, जि:धुळे लग्नाला 4 वर्ष झाली होती, 01-04-2006 ला उपचार सुरु केले आणि 29-08-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 60सौ. तृप्ति (जळगाव )आणि श्री. सुनील अर्जुन भदाने, कोल्हे नगर, जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, 18-03-2006 ला उपचार सुरु केले आणि 31-08-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 61सौ. सरिता (दहिवद)आणि श्री. बालासाहेब शालीकराव पाटिल, पार्वती नगर, 17/1,वॉटर सप्लाई च्या जवळ , जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 18-03-2006 ला उपचार सुरु केले आणि 12-10-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 62सौ. शैला (धरणगाव )आणि महेश पंढारी नाथ पाटिल, जानवे , अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 10 वर्ष झाली होती, 27-06-2006 ला उपचार सुरु केले आणि 01-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 63सौ. शैला आणि श्री. संजय बाबूराव बोरसे, धोबी गल्ली, जोशी वाडा, पालघी,जि:जळगाव .लग्नाच्या 12 वर्ष बाद उन्होने 29-08-2006 ला उपचार सुरु केले आणि 11-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 64सौ. सीमाआणि श्री. दीपक साहेबराव ठाकरे, राजाराम नगर, कालंभीर, साक्रि,जि:धुळे लग्नाला 6 वर्ष झाली होती, 04-10-2006 ला उपचार सुरु केले आणि 23-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 65 सौ. भारती आणि श्री. शेखर जगन्नाथ, बड़गुजार, शेखपुरा, चोपड़ा , जि:जळगाव .लग्नाला 17 वर्ष झाली होती, 19-10-2006 ला उपचार सुरु केले आणि 29-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 66 सौ. तरन्नुमआणि श्री. शेख इकबाल अहमद शकीबुद्दीन, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 5 वर्ष झाली होती, 04-08-2006 ला उपचार सुरु केले आणि 18-12-2006 ला गुण आला.\nसफलता # 67सौ. योगिताआणि श्री. श्रीधर प्रभाकर पाटिल, टाकरखेडा , अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 01-12-2006 ला उपचार सुरु केले आणि 02-01-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 68 सौ. शीतल (नंदुरबार )आणि श्री. भारत रामचंद्र तांबोळी , सोनार लाइन, तिलक चौक मेन रोड, शहादा , नंदुरबार . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 24-11-2006 ला उपचार सुरु केले आणि 02-02-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 69सौ. कमलबाई आणि श्री. धनाजी मन्सारम बागूल (नासिककर), पावर स्टेशन च्या समोर,नेहरू नगर, नंदुरबार . लग्नाला 20 वर्षे झाली होती. १२ व्या वर्षी ऑपरेशन मध्ये एक ट्यूब काढून टाकली होती.. 14-12-2006 ला उपचार सुरु केले आणि 17-02-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 70 सौ. विजयाआणि (पालघी) श्री. जितेंद्र मुरलीधर बाउस्कर, आ, नि. इस्टेट, रूम न. 58/8 टाइप 2, वरणगाव, भुसावळ , जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, एक ट्यूब ब्लॉक होती. 14-08-2006 ला उपचार सुरु केले आणि 16-02-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 71 सौ. नंदा आणि श्री. सुधाकर दत्तात्रेय पाटिल, शिंगावे , शिरपूर ,जि:धुळे लग्नाला 5 वर्ष झाली होती, 17-05-2006 ला उपचार सुरु केले आणि 18-02-2007 ला गुण आला.\nसफलता # 72सौ. रंजना (अंकलेश्वर)आणि श्री. भटू तुलशिराम पाटिल, मंगरूल. अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 11 वर्ष झाली होती,,आणि 4 वर्षांची 1 मुलगी होती. 14-11-2006 ला उपचार सुरु केले आणि 19-02-2007 ला गुण आला.\nसफलता # 73सौ. कविता (अमळनेर )आणि श्री. अनिल भगवान चौधरी पाटिल वाडा, वाघाड़ी, शिरपूर , जि:धुळे . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 27-11-2006 ला उपचार सुरु केले आणि 23-02-2007 ला गुण आला.\nसफलता # 74सौ. हर्षदा (कुसुंबा)आणि श्री. राजेन्द्र वसंतराव पाटिल, आदर्श नगर, पुष्पक अपार्टमेंट, वरसे, रोहा, जि:रायगड. लग्नाला 4 वर्ष झाली होती, 19-01-2007 ला उपचार सुरु केले आणि 23-02-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 75सौ. सरिता (टाकरखेडा)आणि श्री. भगवान मोतीलाल पवार, दराने, जि:धुळे . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 01-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 05-03-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 76सौ. अर्चना (धुळे )आणि श्री. विवेक भालचंद्र मराठे, कन्यादान मंगल कार्यालय च्या मागे, श्रीपार्क बिल्डिंग, नंदुरबार . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 1 ट्यूब ब्लॉक होती. 11-12-2006 ला उपचार सुरु केले आणि 07-03-2007ला गुण आला.\nसफलता # 77 सौ. आशा (तोढ़े-शिरपूर )आणि श्री. अजीत मूलचंद पाटिल, निमगव्हान, चोपड़ा,जि:जळगाव .लग्नाला 6 वर्ष झाली होती, 02-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 14-03-2007ला लगेच गुण आला.\nसफलता # 78सौ. ममता आणि श्री. रमेश शालिग्राम पवार (कांजीपुरे), हरीशचंद्र नगर, 90/ब, मदन गिरिगांव नवी दिल्ली- 110062. लग्नाला 4 वर्ष झाली होती, 19-09-2006 ला उपचार सुरु केले आणि 18-03-2007ला लगेच गुण आला.\nसफलता # 79 सौ. वैशाली (अंजनविहीरे)आणि श्री. जगदीश साहेबराव पवार, 137, योग, राजीव गांधी न��र, नंदुरबार . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 14-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 26-03-2007ला लगेच गुण आला.\nसफलता # 80सौ. पुष्पा (अमळनेर )आणि श्री. मधुकर हिंमतराव पाटिल, उमराव नगर, प्लॉट नं. 12, देवपुर,जि:धुळे े. लग्नाला 6 वर्ष झाली होती, 17-01-2007 ला उपचार सुरु केले आणि 04-04-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 81सौ. क्रांति ( शिरूड,जि:धुळे )आणि डॉ. श्री. नीलेश रंगराव देसले, सूयोग आर्चिड विंग, प्लॉट न. 279, sector 23, जुई नगर, नवी मुंबई. लग्नाला 4 वर्ष झाली होती, 08-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 25-03-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 82सौ. सरिता ( पाष्टे वारूळ )आणि श्री. सुनील बाबूराव पाटिल, भिलाली, पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 8 वर्ष झाली होती,आणि पहली 1 मुलगी होती. | 20-03-2007 ला उपचार सुरु केले आणि 03-05-2007 ला गुण आला.\nसफलता # 83सौ. आशाबाई ( शिरूड)आणि श्री. अरुण दशरथ पाटिल, E/25, सुमन कॉलोनी, छतरपुर एक्सटेन्षन, नवी दिल्ली. लग्नाला 15 वर्ष झाली होती, 30-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 31-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 84सौ. जयश्रीआणि सुनील कृष्णराव ठाकरे C/o के. बी. ठाकरे, शिव कॉलोनी शिरूड नाका, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 28-12-2006 ला उपचार सुरु केले आणि 16-05-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 85सौ. अर्चना आणि श्री. अरुण भालेराव पाटिल, बहादपूर , पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 19 वर्ष झाली होती, 08-03-2007 ला उपचार सुरु केले आणि 19-05-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 86सौ. सपना (कापडणे )आणि चेतनकुमार सुरु शराव पाटिल, न्याहलोद,जि:धुळे ,लग्नाला 12 वर्ष झाली होती, 17-04-2007 ला उपचार सुरु केले आणि 24-05-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 87सौ. शोभा (वासरे-मारवड)आणि श्री. सर्जेराव मन्साराम पाटिल, एस आर पी कॉलोनी, प्लॉट न. 73 ब, नकाने रोड, धुळे लग्नाला 9 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2, 3, 4 महिन्यांची यायची. 18-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 22-05-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 88सौ. रूपाली (एरंडोल)आणि श्री. सुनील भालेराव पाटिल, काशिमानगर, शहादा, नंदुरबार . लग्नाला 5 वर्ष झाली होती, त्यांना 5 वर्ष ची मुलगी होती. 12-05-2006 ला उपचार सुरु केले आणि 14-06-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 89सौ. प्रज्ञा (शेन्दुर्नि)आणि श्री. नीलेश युवराज साळुंखे, 21, पटवारी कॉलोनी, अमळनेर . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 01-06-2007 ला उपचार सुरु केले आणि 05-07-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 90 सौ. इंदिरा (चहार्डी)आणि श्री. शैलेश गंभीर सूर्यवंशी, शिव कॉलोनी, भुसावळ रोड, फैज़पुर, रावेर. लग्नाला 4 वर्ष झाली होती, मासिक पाळी अनियमित, २-३ महिन्यांनी यायची.| 19-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 27-07-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 91 सौ. अनीता आणि श्री. दिलीप पंढरीनाथ पाटिल, पॅंचवाटी नगर, छपरा रोड, वॉटर टॅंक च्या जवळ , नवसारी सूरत. लग्नाला 14 वर्ष झाली होती, मासिक पाळी अनियमित होती. 02-11-2006 ला उपचार सुरु केले आणि 11-08-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 92सौ. प्रियंका (धुळे े)आणि श्री. राजेन्द्र दीपचंद महाजन, बड़ा मालिवाड़ा, रामलीला चौक धरणगाव , जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 25-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 15-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 93 सौ. मनीषा (अमळनेर )आणि श्री. संदीप अशोक पाटिल, दत्त पिठाची गिरणी, कासोदा , एरंडोल. जि:जळगाव लग्नाला 3 वर्ष झाली होती, 13-06-2007 ला उपचार सुरु केले आणि 16-08-2007 ला गुण आला.|.\nसफलता # 94सौ. वैशाली आणि श्री. अनिल अभिमन्यु पाटिल, गाँधिली, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 9 वर्ष झाली होती, 25-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 21-08-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 95सौ. प्रतिभाआणि श्री. राजेश संभाज़िराव पाटिल, बालाजी नगर, प्लॉट नं. 4/ब, पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 04-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 21-08-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 96सौ. संगीता ( शिरूड)आणि श्री. शेखर साहेबराव पाटिल, हरकेश्वर अमरेवाडी, आनंद नगर, प्लॉट न. 18, रामोन रोड, अहमदाबाद. लग्नाला 9 वर्ष झाली होती, मासिक पाळी सामान्य होती. 20-02-2007 ला उपचार सुरु केले आणि 22-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 97सौ. जयश्री आणि श्री. शिवाजी दिलीपराव खैरनार, ओमशांति लोंड्री बाजारपेठ, आर्वी , जि:धुळे. लग्नाला 6 वर्ष झाली होती, 10-04-2007 ला उपचार सुरु केले आणि 24-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 98 सौ. मनीषा आणि श्री. आनंदराव भिमसिंग राजपूत, आमोदे, शिरपूर , जि:धुळे.लग्नाला 7 वर्ष झाली होती, 28-10-2006 ला उपचार सुरु केले आणि 28-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 99 सौ. भारती (धुळे)आणि श्री. महेंद्र भाउराव पाटिल (फ़ौजी), हिवर्ष , शिरपूर ,जि:धुळे . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 05-04-2006 ला उपचार सुरु केले आणि 29-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 100 सौ. रंजानबाई (तावखेड़ा)आणि श्री. संजय कथ्थु पवार, श्री राम मंदिर च्या जवळ, परकोठा (कोलीवाडा), प्रकाशा, शहादा, जि:धुळे . लग्नाला 12 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2, 3महिन्यांनी यायची. 03-03-2007 ला उपचार सुरु केले आणि 19-08-2007 ला गुण आला.\nसफलता # 101 सौ. प्रतिभा (शिरसगाँव)आणि श्री. चंदू दिनकर पाटिल, आँचलगाँव, आमडदे, भड़गाँव,जि:जळगाव . लग्नाला 12 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2 - 3 महिन्यांची यायची.| 09-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 19-09-2007ला लगेच गुण आला.\nसफलता # 102 सौ. प्रतिभा (पाष्टे) आणि श्री. दिनेश रंगराव देवरे, वडजाई , जि:धुळे . लग्नाला 6 वर्ष झाली होती, 27-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 23-09-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 103सौ. निकिता (कुसुंबा) आणि श्री. मनोज दिगंबर पाटिल, कठोरा, चोपड़ा,जि:जळगाव . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 05-06-2007 ला उपचार सुरु केले आणि 25-09-2007 ला गुण आला.\nसफलता # 104 सौ. कल्पना आणि श्री. भारतकुमार आत्माराम लाड़, आचार्य नगर, जागृति मंगल कार्यालय च्या जवळ , वसमत रोड, परभणी. लग्नाला 4 वर्ष झाली होती, 29-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-09-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 105सौ. लीना (नासिक) आणि श्री. उल्हास सुभाष वर्ष ुँखे, 303 रामेश्वर, राम मारुति रोड, समर्थ भंडार च्या समोर, ठाणे. लग्नाला 10 वर्ष झाली होती, 13-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 23-08-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 106सौ. ज़ोस्ना (नासिक) आणि श्री. विलास हीरे, सेंचुरी डेनिम, सत्राटी, ठिकरी, खारगाँव. लग्नाला 7 वर्ष झाली होती, 23-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 31-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 107सौ. रूपाली आणि श्री. सुनील भालेराव पाटिल, शिरूड, शहादा. लग्नाला 9 वर्ष झाली होती, 21-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-09-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 108सौ. शुभांगी (अक्लूज-मलसिरस-सोलापुर) आणि श्री. शंकर शिवाजी दुगाने, इंद्रापुर - वाशी - उस्मानाबाद, कंडारी, भुसावळ . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 21-08-2007 ला उपचार सुरु केले आणि 21-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 109 सौ. अनीता (धुळे ) आणि श्री. पांढुरंग दगा बोरसे , 11 B CRP कालोनी, नकाने रोड, देवपुर, धुळे लग्नाला 17 वर्ष झाली होती, 30-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 06-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 110सौ. पूजा (नान्द्रे-जळगाव ) आणि श्री. प्रभाकर मनोहर पाटिल, पाष्टे, शिंदखेड़ा,जि:धुळे . लग्नाला 7 वर्ष झाली होती, त्यांना 4 वर्षांची मुलगी होती. 12-06-2007 ला उपचार सुरु केले आणि 11-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 111सौ. यशोदा (आमोदा -जळगाव ) आणि श्री. प्रमोद मारुति पाटिल, दहिवद, शिवहिरा नगर, नवगाम, डिंडोली रोड, प्लॉट 16, उधना, सूरत. लग्नाला 9 वर्ष झाली होती, 18-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 20-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 112सौ. मनीषा (चाळीसगाव, ) आणि श्री. भटेश मधुकर पाटिल, प्लॉट नं. 56, हेगड़ेवार नगर, धरणगाव लग्नाला 5 वर्ष झाली होती, 11-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 21-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 113सौ. सरिता (टाकरखेडे) आणि श्री. भगवान मोतीलाल पवार, दराने, गव्हाने, शिंदखेड़ा. लग्नाला 3 वर्ष झाली होती, पहिल्या वेळी गर्भपात झाला होता.. 13-08-2007 ला उपचार सुरु केले आणि 22-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 114सौ. ज्योति (धुळे ) आणि श्री. कैलास शालिग्राम पाटिल, आशीर्वाद एकता नगर, एनशेत रोड, वाडा, ठाणे. लग्नाला 3 वर्ष झाली होती, 09-07-2007 ला उपचार सुरु केले आणि 20-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 115सौ. रेखाबाई (तामसवाडी) आणि श्री. शिवाजी खांडू पाटिल, तिलक तलाव, काजी बिल्डिंग च्या मागे, चोपड़ा रोड,धरणगाव . लग्नाला 10 वर्ष झाली होती, 27-04-2007 ला उपचार सुरु केले आणि 29-10-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 116सौ. सोनाली (फागने) आणि श्री. विजय प्रकाश पाटिल, शेरी, झुरखेडा,धरणगाव ,जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 25-05-2007 ला उपचार सुरु केले आणि 31-11-2007 ला गुण आला.\nसफलता # 117सौ. रत्नाबाई (यावल-प्रकाशा) आणि श्री. सुरु श माधवराव रामराजे, आंबेडकर चौक तलोदा, नंदुरबार . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 13-10-2007 ला उपचार सुरु केले आणि 23-11-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 118 सौ. ममता (शहादा) आणि श्री. संजय सुभाष चौधरी, B-12, बहादरलोक बंगलो, रामनगर च्या जवळ , अंकलेश्वर भरूच. लग्नाला 8 वर्ष झाली होती, 03-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 24-11-2007 ला लगेच गुण आला..\nसफलता # 119सौ. तमन्ना (लासलगाव) आणि श्री. संदीप प्रकाशचंद पाटनी, फ्लॅट नं. 44, सतगुरु कालोनी, पूजा प्रोविजन, दत्त मंदिर, नाव्हि रोड, देवपुर, धुळे . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 16-10-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-11-2007 ला गुण आला.\nसफलता # 120सौ. शशिकला (नासिक) आणि श्री. रमाकांत जगन्नाथ कासार, , महाजन वॉर्ड, कंडारी,भुसावळ ,जि:जळगाव , लग्नाला 8 वर्ष झाली होती, 30-10-2007 ला उपचार सुरु केले आणि 08-12-2007 ला गुण आला.\nसफलता # 121 सौ. प्रतिभा (भड़गाँव) आणि श्री. रावसाहेब साहेबराव देसले, जैतोबा नगर, वाडीभोकर , धुळे. लग्नाला 10वर्ष झाली होती, 08-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 16-11-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 122सौ. सुवर्णा (अडावद) आणि श्री. ऋषिकेश माधवराव देशपांडे, लक्ष्मी नगर, चिंचोली, यावल,जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 22-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 20-12-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 123सौ. मोसमी (धुळे ) आणि श्री. वाल्मीक भाईदास जाधव (धुळेकर ), बालमुकुंद, 3, ईन्द्रनगरी, कामतवाड़े, शिवार, महाले मंगल कार्यालय च्या समोर, नासिक-8, लग्नाला 7 वर्ष झाली होती, 14-10-2007 ला उपचार सुरु केले आणि 20-12-2007 ला गुण आला.\nसफलता # 124सौ. रेखा आणि श्री. सुरेश भास्कर पाटिल, बाबरुड, पाचोरा,जि:जळगाव . लग्नाला 12 वर्ष झाली होती,, एक ट्यूब आपरेशन च्या वेळी, काढून टाकली होती. 21-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 25-12-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 125 सौ. हर्षा (अमळनेर ) आणि श्री. नितिन सुधाकर पोतदार, A-12, गिरिजा विहार सोसाइटी, बिजलीनगर, चिंचवड, पुणे. लग्नाला 4 वर्ष झाली होती,10-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 29-12-2007 ला लगेच गुण आला.\nसफलता # 126सौ. नंदिनी (चोपड़ा) आणि श्री. शैलेश रोहिदास साळुंखे , S नं. 127/1, वाल्मीक हाउसिंग सोसाइटी रोव नं. 3, ओमशांति कॉंप्लेक्स च्या जवळ , पुणे. लग्नाला 4 वर्ष झाली होती,28-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 01-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 127सौ. वंदना (धुळे ) आणि श्री. नितिन भटू अढावे, प्लॉट नं. 26, गायत्री नगर देवपुर, धुळे , लग्नाला 14 वर्ष झाली होती,आणि 9 वर्षांचा १ मुलगा आहे.. 05-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 02-01-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 128सौ. अनीता (मोहाडी पी. डांगरी) आणि श्री. सुभाष भास्कर पाटिल, श्रीराम नगर च्या समोर, माता भगवती कालोनी, जय योगेश्वर माध्यमिक विध्यालय, ढ़ेकू रोड, अमळनेर , लग्नाला 8 वर्ष झाली होती, 11-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 07-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 129सौ. सुवर्णा (चाळीसगाव, ) आणि श्री. रमेश पुंडलिक वाणी, 29, जय शंकर कालोनी, चाळीसगाव, रोड, धुळे. लग्नाला 10 वर्ष झाली होती, 24-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 26-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 130सौ. सुनीता (शिंदावने) आणि श्री. संतोष नारायण चौहान, 604, वीनस 1, क्रोस्मॉस रीजेंसी, वाघबिल, विजयनगरी च्या समोर, घोड़बंदर रोड, ठाणे (प). लग्नाला 6 वर्ष झाली होती,. 27-10-2007 ला उपचार सुरु केले आणि 27-01-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 131 सौ. संगीता आणि श्री. विठोबा पंडित मालि, जयनगर, शहादा, नंदुरबार , लग्नाला 9 वर्ष झाली होती, 19-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-01-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 132सौ. वर्षा (कापडने) आणि श्री. विजय दत्तात्रेय पाटिल, चोरवड, पोरोला, जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, 26-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 133सौ. मनीषा (नंदुरबार ) आणि श्री. संजय मुरलीधर सोंदाणे, राजीव गांधी नगर, धुळे रोड, नंदुरबार , लग्नाला 12 वर्ष झाली होती, 14-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 29-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 134सौ. मीनाक्षी (धुळे ) आणि श्री.भिका भास्कर पाटिल, भोइ गल्ली, नवापुर, लग्नाला 5 वर्ष झाली होती, 13-08-2007 ला उपचार सुरु केले आणि 31-01-2008 ला गुण आला.\nसफलता # 135 सौ. वर्षा (धुळे े) आणि श्री. रामेश्वर विट्ठल चौधरी, नवग्राम, डिंडोली, उधना, सूरत. लग्नाला 4.5 वर्ष झाली होती, 01-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 01-01-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 136सौ. पू��म (कुआ- शिरपूर ) आणि श्री. विजय साहेबराव जाधव, प्लॉट नं. 7, लालबहादुर शास्त्री नगर, नवजीवन ब्लड बॅंक च्या जवळ , धुळे . लग्नाला 10 वर्ष झाली होती,, मासिक पाळीअनियमित होती.. 05-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 22-02-2008 ला गुण आला.\nसफलता # 137सौ. पूजा (नान्द्रे) आणि श्री. प्रभाकर मोहनराव पाटिल, पश्ते, शिंदखेड़ा, जि:धुळे पहिल्या वेळी गर्भपात झाला. 14-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 25-02-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 138 सौ. कल्पना (कल्पना) आणि श्री. राजेश बालकनाथ विसपुते, शिवशक्ति चौक, तांबेपुरा, अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाला 13 वर्ष झाली होती, 28-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 04-03-2008 ला गुण आला.\nसफलता # 139सौ. अनीता (धांडणे-साक्रि) आणि श्री. विनोद गोविंदराव वाघ, बालापुर, फागने, धुळे लग्नाला 3 वर्ष झाली होती, 18-08-2007 ला उपचार सुरु केले आणि 06-03-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 140 सौ. सुनीता (एरंडोल) आणि श्री. राजेश भाईदास मालि, गोंडुर, धुळे. लग्नाला 9 वर्ष झाली होती, 07-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 12-03-2008 ला गुण आला.\nसफलता # 141 सौ. ज़ोस्ना (नासिक) आणि श्री. विलास हीरे, सेंचुरी डेनिम, सत्राति, ठिकारी, खारगांव , लग्नाला 7 वर्ष झाली होती, पहिल्या वेळी गर्भपात झाला. पुन्हा 12-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 20-03-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 142सौ. भाग्यश्री आणि श्री. महारू सखाराम अहिरराव, वदाला - वदालि, चाळीसगाव, जि:धुळे . लग्नाला 4वर्ष झाली होती, 23-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 22-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 143सौ. मोनाली (जानवे) आणि श्री. प्रशांत रंगराव पाटिल, भाटेवाडी च्या जवळ , पारोळा,जि:जळगाव . लग्नाला 2.5 वर्ष झाली होती, 22-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 22-03-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 144सौ. कविता (वासरे) आणि श्री. भटू घमनलाल पाटिल, वासरे, चौवेळा ी. अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाला 2.5 वर्ष झाली होती, 14-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 10-04-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 145सौ. सरिता (शिरपूर ) आणि श्री. सुनील माधवराव पाटिल, साईबाबा कालोनी, करवंद नाका, प्लॉट नं. 27, शिरपूर ,जि:धुळे. लग्नाला 9 वर्ष झाली होती, 31-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 27-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 146 सौ. रत्नामाला आणि श्री. प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी, विरोदा ,यावल,जि:जळगाव . पहले 1 मुलगी होती. 10-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 28-03-2008 ला गुण आला.\nसफलता # 147सौ. ममता (शहादा) आणि श्री. संजय सुभाष चौधरी, अंकलेश्वर, लग्नाला 8वर्ष झाली होती, 24-11-2007 ला गुण आला., परंतु दुर्भाग्यवश गर्भपात झाला., आणि त्यानंतर इल���ज सुरु केले आणि 06-04-2008 ला गुण आला.\nसफलता # 148 सौ. सीमाबाई (वैदाने) आणि श्री. अशोक गणपत पाटिल, चालठान , पलसाना, सूरत. लग्नाला 11 वर्ष झाली होती, 22-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 23-04-2008 ला लगेच गुण आला..\nसफलता # 149 सौ. ज्योति (राजकोट) आणि श्री. रवींद्र पुंडलिक चौधरी, गणेश कालोनी, तांबेपुरा, अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती,, 19-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 24-04-2008 ला गुण आला.\nसफलता # 150 सौ. वैशाली (मोराने-नकाने) आणि श्री. अशोक भटा पाटिल, इंद्रापिंपरी, अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती, 17-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 21-04-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 151 सौ. अर्चना आणि श्री. अरुण भालेराव पाटिल, बहदरपुर, पारोळा,जि:जळगाव , 20 वर्षांच्या वैवाहिक जीवनात, ती गर्भवती झाली परंतु गर्भपात झाला., 10-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 28-04-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 152सौ. शारदा (दहिवद) आणि श्री. श्रीकांत वसंतराव कवठळकर, कवठळ, धुळे , लग्नाला 7 वर्ष झाली होती, 30-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 25-04-2008 ला गुण आला.\nसफलता # 153सौ. संगीता (विखरण-दोंडाईचा) आणि श्री. अशोक शंकर पाटिल, भिलाली, पारोळा, ह. मु. प्रेमलोक कालोनी, नरे नगर, पुणे. लग्नाला 7 वर्ष झाली होती, गर्भा नलिका मध्ये व्रण असल्यामुळे 1नलिका काढावी लागली. 09-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 26-04-2008 ला गुण आला.\nसफलता # 154 सौ. छायाबाई (इंदवे-साक्रि) आणि श्री. किशोर वेडू पाटिल, वैदाने, नंदुरबार , मराठा गल्ली, हनुमान मंदिर च्या जवळ , शिरपूर लग्नाला 8 वर्ष झाली होती, 15-03-2007 ला उपचार सुरु केले आणि 30-04-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 155सौ. वेदिका शिरसाळे आणि श्री. कैलास निंबा पाटिल, उंबरखेडे, चाळीसगाव, जळगाव . संतोषी माता कालोनी, प्लॉट नं. 12,नकाना रोड, देवपुर, धुळे , लग्नाला 9 वर्ष झाली होती, 31-03-2007 ला उपचार सुरु केले आणि 03-05-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 156सौ. रूपालीआणि श्री. नरेश रमेश कुवर, F-01, वास्तुवातिका, लोढ़ा गार्डन, गांधारी, कल्याण (प). लग्नाला 10 वर्ष झाली होती, आणि त्यांना 1 मुलगी होती. 12-11-2007 ला उपचार सुरु केले आणि 16-05-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 157सौ. जयश्री (धुळे ) आणि श्री. प्रवीण लक्ष्मणराव ननावरे, 433-E, पुष्कर अपार्टमेंट, सोमवार पेठ,पुणे, लग्नाला 2 वर्ष झाली होती,, मासिक पाळी गोळ्या घेतल्यानंतर यायची. , 03-12-2007 ला उपचार सुरु केले आणि 11-06-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 158 सौ. प्रतिभा (चिरण-खदाने) आणि श्री. दिनेश रघुनाथ ढोले होलनाहोती. , शिरपूर , जि:धुळे . लग्नाला 7 वर���ष झाली होती,, मासिक पाळीअवधि 3-4 महीने की होती. 18-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 05-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 159 सौ. माधुरी (धुळे े)आणि श्री. अरुण चंपालाल चौधरी, 2-A, पंचशील बिल्डिंग, प्रेमनगर च्या जवळ , खोरगाँव नाका, कलवा (प). लग्नाला 9वर्ष झाली होती, 12-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 10-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 160सौ. सुवर्णा (भोरखेडा-शिरपूर ) आणि श्री. वीरपाल विट्ठलसिंह राजपूत, उधना यार्ड, नीगीरी शांतिनगर सोसाइटी, उधना, सूरत,.लग्नाला 4 वर्ष झाली होती, 15-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 11-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 161सौ. वैशाली (प्रकाशा) आणि श्री.अनिलभास्कर विसपुते, 27 A, गजानन महाराज कालोनी, पिणेश्वर कालोनी च्या जवळ , शिरपूर , जि:धुळे. लग्नाला 2वर्ष झाली होती, 04-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 12-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 162 सौ. पुष्पा (चोपड़ा) आणि श्री. दिपक भालेराव पाटिल, गजानन कन्स्ट्रक्षन, भड़गाँव रोड, परिजात मेडिकल, वाणी मंगल कार्यालय च्या जवळ , चाळीसगाव,जि:जळगाव . लग्नाला 14 वर्ष झाली होती, 29-08-2007 ला उपचार सुरु केले आणि 10 महीने बाद 18-06-2008 ला गुण आला.\nसफलता # 163सौ. सुरु खा (तांबोले) आणि श्री. प्रवीण बी. पाटिल RH81/1 बजाज नगर, एमईडीसी वालूज, औरंगाबाद . लग्नाला 5 वर्ष झाली होती,, एक गर्भ नलिका बंद होती आणि मासिक पाळी अनियमित होती. 17-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 28-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 164 सौ. सरिता (जानवे) आणि श्री. भगवान यशवंत गांगुर्डे, यशोकुंज हाउसिंग सोसाइटी, B/6, रामबाग-4, सुरु श केबल च्या जवळ , कल्याण(प). लग्नाला 10 वर्ष झाली होती,, त्यांना 7 वर्षांची मुलगी आहे , 01-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 30-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 165सौ. मनीषा (डांगरी) आणि श्री. प्रमोद वासुदेव पाटिल, मल्हारपूरा, चोपड़ा,जि:जळगाव , लग्नाला 8 वर्ष झाली होती,, 16-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 03-07-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 166सौ. रूपाली आणि श्री. महेंद्र प्रकाश पाटिल, उत्कर्ष नगर, सम्राट होटेल च्या जवळ , अमळनेर ,जि:जळगाव . लग्नाच्या 9 महिन्यानंतर नंतर, 27-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 05-07-2008ला गुण आला.\nसफलता # 167 सौ. प्रेरणा (वर्षी) आणि श्री. मधुकर आर. चौधरी, पुणे-51, लग्नाला 2.5 वर्ष झाली होती,, 25-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 11-07-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 168सौ. विध्याआणि श्री. मनोहर श्रीराम देसले, 51, संतोष नगर वाडीभोकर रोड, देवपुर, धुळे. लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 30-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 12-07-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 169���ौ. सीमा (जळगाव ) आणि श्री. विजय तुलशिराम कोली, ज़रीमरी पोलीस लाइन, बिल्डिंग नं. B-2, कमिश्नर ऑफीस च्या जवळ , ठाणे- 51. लग्नाला 2 वर्ष झाली होती, 02-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 10-07-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 170सौ. अश्विन (नान्द्रि -धुळे ) आणि श्री. सचिन हंबिरराव पाटिल, आदर्श कालोनी, प्लॉट नं. 89, देवपुर धुळे, लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 26-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 29-07-2008ला गुण आला.\nसफलता # 171सौ. रजनी आणि श्री. अनिल दोधु चौधरी, 15-A, परिजात कालोनी, देवपुर, धुळे, लग्नाला 12 वर्ष झाली होती, त्यांना 1 मुलगी आहे , 05-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 20-07-2008ला गुण आला.\nसफलता # 172 सौ. क्रांति (शहादा) आणि श्री. तेजराज नाथमल जैन, बोरी मार्केट, विजय ट्रॅवेल्ज़ च्या जवळ , शहादा, नंदुरबार . लग्नाला 5 वर्ष झाली होती,, 27-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 07-08-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 173सौ. कल्यानी (भुसावळ ) आणि श्री. गणेश वसंतराव पाटिल, गणेश शास्त्री नगर, श्री अमृत पार्क, ज्ञुना मुम्बई रोड, कळवा, ठाणे, लग्नाला 10 वर्ष झाली होती,, 22-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 06-05-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 174 सौ. शिलाबाई (आडगाव) आणि श्री. गुलाबराव संतोष पाटिल, महाळपूर, बहादरपूर, पारोळा,जि:जळगाव . लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 29-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 16-08-2008ला गुण आला.\nसफलता # 175सौ. अनीता (पिपंरखेडे -आडगाव) आणि श्री. मनोज रमेश पाटिल, भीमा बिल्डिंग, 9, शरसचंद्र नगर, शिरपूर ,जि:धुळे. लग्नाला 4 वर्ष झाली होती,, मासिक पाळी अनियमित होती., 13-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 18-08-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 176सौ. संगीता आणि श्री. सुशांतअप्पापाटिल, शहापूर, जि:ठाणे, लग्नाला 13 वर्ष झाली होती,, त्यांना एक मुलगी आहे , 14-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 20-08-2008ला गुण आला.\nसफलता # 177सौ. मनीषा (गाळण - पाचोरा) आणि श्री. हेमराज वान्धन पाटिल, सोनवद , धरणगाव ,जि:जळगाव . लग्नाला 12 वर्ष झाली होती,, 27-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 21-06-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 178सौ. सुरु खा (नांदेड-वडगांव ) आणि श्री. रवींद्र पांढुरंग सौ. न्दाणे, धामणगांव , चाळीसगाव, जि:जळगाव . लग्नाला 5 वर्ष झाली होती,, 16-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 25-08-2008 ला गुण आला.\nसफलता # 179 सौ. वैशाली (टेकवाडे-चाळीसगाव, ) श्री. ज्ञानेश्वर भिका सूर्यवंशी , नंदाळे,जि:धुळे . लग्नाला 4 वर्ष झाली होती,, 16-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 28-08-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 180सौ. भारती आणि श्री. सुशांत गौरीशंकर साखरे , साळुंखे गल्ली , शुक्रवार पेठ, तुळजापूर, जि:उस्मानाबाद, लग्नाला 6 वर्ष झाली होती, 30-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 29-08-2008ला गुण आला.\nसफलता # 181सौ. नूतन (मंगरुळ) आणि श्री. महेश रमेश पाटिल, साने नगर, अमळनेर , लग्नाला 3 वर्ष झाली होती, 02-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 30-08-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 182सौ. ललिताबाई आणि श्री. निंबा पूरनदास चौहान, उद्योगप्रसाद अपार्टमेंट, प्लॉट नं. 15, N-9, सिडको औरंगाबाद , लग्नाला 6 वर्ष झाली होती, 17-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 12-08-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 183 सौ. आशाबाई आणि श्री. झुंबरसिंग प्रतापसिंग राजपूत, राजपूत कालोनी, प्लॉट नं. 8, महाराणा प्रताप विध्यालय च्या जवळ , देवपुर, धुळे, लग्नाला 12 वर्ष झाली होती, 09-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 13-09-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 184सौ. गायत्री आणि श्री. संजय निंबा पाटिल, वकील कालोनी, प्लॉट नं , 99, शिरपूर , जि:धुळे. लग्नाला 9 वर्ष झाली होती, 13-02-2008 ला उपचार सुरु केले आणि 23-03-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 185सौ. छाया आणि श्री. शामकात सुकलाल पाटिल, 12, एकविरा नगर, नकाने रोड, देवपुर, धुळे. लग्नाला 10 वर्ष झाली होती, त्यांना एक 8 वर्ष की मुलगी आहे , 16-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 17-09-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 186 सौ. ज्योती (अनंतपुर ) आणि श्री. रविकांत कैलास जैस्वाल, चहार्डी , चोपड़ा,जि:जळगाव . लग्नाला 7 वर्ष झाली होती, 17-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 19-09-2008 ला गुण आला.\nसफलता # 187सौ. सारिका (धुळे े) आणि श्री. सुरु श आनंद मराठे , चिनोदा, तलोदा, नंदुरबार , लग्नाला 8 वर्ष झाली होती, 31-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 15-12-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 188 सौ. पूजा ( गोंदूर ) आणि श्री. गजानन रावण सूर्यवंशी , मोतीराम चौधरी नगर, शिरपूर कनहाळा रोड, भुसावळ ,जि:जळगाव . लग्नाला 10 वर्ष झाली होती, 08-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 17-10-2008 ला गुण आला.\nसफलता # 189 सौ. प्रतिभा (भिलाली) आणि श्री. त्रुषांत देवजीराव पाटिल, साळवा, धरणगाव ,जि:जळगाव . लग्नाला 3 वर्ष झाली होती,, 09-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 22-10-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 190 सौ. जयश्री (आसनखेडे-पचोरा) आणि श्री. रवींद्र प्रल्हाद पाटिल, भोणे, अमळनेर ,जि:जळगाव , लग्नाला 1 वर्ष झाले होते. 10-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 29-10-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 191 सौ. मीना (अमळनेर )आणि श्री. संजय मधुकर दळवी, हरियाणा , लग्नाला 7 वर्ष झाली होती, 12-04-2008 ला उपचार सुरु केले आणि 11-11-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 192सौ. पल्लवी (धुळे) आणि श्री. प्रफुल रमेश पाटिल, नवलनगर, सर्वे नं. 6 - A/B लक्ष्मीनगर, जैन मंदिर च्या जवळ , सांगवी, पुणे. लग्नाला 3 वर्ष झाली होती, 10-08-2008 ला उपचार सुरु केले आणि 11-11-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 193 सौ. कल्पना आणि श्री. राजेश बालकनाथ विसपुते, ताबेपूरा, अमळनेर ,जि:जळगाव , लग्नाला 14 वर्ष झाली होती, 04-03-2007 को सकारात्मक परिणाम मिला, परंतु दुर्भाग्य गर्भपात झाला आणि 01-08-2008 ला उपचार सुरु केले आणि 03-12-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 194 सौ. सोनाली (वासरे) आणि श्री. दीपकराव खुशाल देसले, पिम्प्रिहाट , भड़गाँव,जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, एक गर्भ नलिका बंद थी आणि मासिक पाळी 10-15 दिन सामान्य पाळी से पहले आते होती.. 23-06-2008 ला उपचार सुरु केले आणि 07-12-2008ला लगेच गुण आला..\nसफलता # 195 सौ. रेखाबाई आणि श्री. गणेश अमृत चौधरी, मल्हारपूर , चोपड़ा,जि:जळगाव . लग्नाला 7 वर्ष झाली होती, स्त्रीबीज नही बन रहे होती. , 27-08-2008 ला उपचार सुरु केले आणि 17-12-2008ला लगेच गुण आला.\nसफलता # 196सौ. अनीता आणि श्री. नवल यशवंत पाटिल, 55 लक्ष्मी नगर, देवपुर, धुळे े, 03-10-2008 ला उपचार सुरु केले आणि 10-01-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 197सौ. कल्पना आणि श्री. सुरु श दशरथ बैसाने, बाटलीबाय प्रमुख पार्क के सामने, मेदवाड उधना, सूरत, लग्नाला 5 वर्ष झाली होती, 03-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 06-01-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 198 सौ. हेमलता (अमळनेर ) आणि श्री. प्रवीण ताराचन्द सनेर, प्रेरणा सोसाइटी, श्रुति कॉंप्लेक्स च्या समोर, गौरीपाडा, रोड, मिलिंदनगर, कल्याण, जि:ठाणे. लग्नाला 5 वर्ष झाली होती, 03-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 18-01-2009ला लगेच गुण आला..\nसफलता # 199सौ. मनीषा आणि श्री. किरण शामराव निकम, थाळनेर, शिरपूर , जि:धुळे. लग्नाला 2 वर्ष झाली होती, 10-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 19-01-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 200सौ. आशा आणि श्री. झुंबरसिंग राजपूत, धुळे, 02-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 10-01-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 201 सौ. वैशालीआणि श्री. धनराज काशिनाथ पाटिल, गुलाबराव वामनराव तांबे, जय भवानी नगर,वडगाव शेरी, पुणे, लग्नाला 9 वर्ष झाली होती,. मासिक पाळी 5 - 6 महिन्यांनी यायची,आणि मासिक पाळी साठी गोळ्या घ्याव्या लागत होत्या. स्त्रीबीज तयार होत नव्हते आणि फुटतही नव्हते., 17-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 27-01-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 202 सौ. ज्योत्स्ना आणि श्री. शशिकांत किसन वाघ, प्लॉट नं. 110 इंदिरा पार्क, G-2, बिल्डिंग, भाजी मंडी च्या जवळ , चिंचवड, पुणे, लग्नाला 2 वर्ष झाली होती, स्त्रीबीज तयार होत नव्हते आणि फुटतही नव्हते., 02-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 29-01-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 203 सौ. हर्षाली आणि श्री. लक्ष्मण निंबा चौधरी, संत जगनाडे चौक, चौधरी वाडा, चाळीसगांव,जि:जळगाव . लग्नाला 2 वर्ष झाली होती, 29-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 30-01-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 204 सौ. वैशाली (निफाड )आणि श्री. दीपक एन. पाटिल, महावीर नगर, पारोळा. लग्नाला साडे चार वर्ष झाली होती, मासिक पाळी 2-3 महिन्यांनी यायची. , 08-09-2008 ला उपचार सुरु केले आणि 02-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 205 सौ. सरिता (शिरपूर )आणि श्री. सुनील माधवराव पाटिल, शिरपूर ,जि:धुळे , लग्नाला 9 वर्ष झाली होती, 23-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 03-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 206 सौ. मनीषा (उभर्टि )आणि श्री. जगदीश सुकलाल मोरे, 32 A, काशिनाथ नगर, तलोदा, नंदुरबार , लग्नाला 5 वर्ष झाली होती, स्त्रीबीज तयार होत नव्हते आणि फुटतही नव्हते., 30-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 04-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 207 सौ. शीतल आणि श्री. चंद्रकांत श्रीकृष्णा चौहान, वडाळि, शहादा, जि:नंदुरबार . लग्नाला 5 वर्ष झाली होती, 08-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 06-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 208 सौ. वैशाली आणि श्री. सुनील पाटिल, मराठे गल्ली, बजरंग चौक, धरणगाव,जि:जळगाव . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 24-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 06-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 209 सौ. शारदा (दहिवद)आणि श्री. श्रीकांत वसंत कवठलकर, कवठल, जि:धुळे , लग्नाला 8 वर्ष झाली होती, 06-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 07-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 210 सौ. सुवर्णा (मूडी)आणि श्री. संतोष विट्ठल मतकर, कोपरगांव, जि:अहमदनगर, लग्नाला 5 वर्ष झाली होती, स्त्रीबीज वाढत नव्हते. 16-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 14-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 211 सौ. माधवीआणि श्री. श्रीराम देवराम तेले, प्लॉट नं. 146, विद्यानागर, श्री स्वामी समथॅ च्या जवळ , दत्त मंदिर, देवपुर, धुळे , लग्नाला 11 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 13-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 16-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 212 सौ. मंदाकिनी (मोहाडी)आणि श्री. दिलीप गोविंदराव जगताप, धामणगांव, चाळीसगांव,जि:जळगाव , लग्नाला 12 वर्ष झाली होती, 20-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 24-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 213 सौ. भारती (मोहाडी-धुळे )आणि श्री. अनिल ज़गन पाटिल, अशोक काले चाल, सुभाष रोड, नवापाड, डोंबिवली (प), कल्याण, ठाणे, लग्नाला 11 वर्ष झाली होती, 16-05-2008 ला उपचार सुरु केले आणि 7 महिन्यांनी 07-03-2009 ला सफलता मिळाली.\nसफलता # 214 सौ. वैशाली (धुळे )आणि श्री. दिगंबर गंगाराम महाजन नाकने रोड, SRP कॉलोनी च्या मागे, केले नगर, प्लॉट नं. 62, धुळे , लग्नाला 13 वर्ष झाली होती, मासिक पाळी अनियमीत होती आणि स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 01-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 13-04-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 215 सौ. अलकाआणि श्री. आनंदा अर्जुन साळुंखे, 11 के. मधुकर भाऊसाहेब नगर, वलवाड़ी शिवार, एन.सी. आबा पाटिल विध्यालय च्या जवळ , धुळे. लग्नाला 12 वर्ष झाली होती,, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 03-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 23-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 216 सौ. सारिका (धुळे )आणि श्री. सुरु श आनंदा मराठे, चिनोदा, तळोदा, नंदुरबार , लग्नाला 3 वर्ष झाली होती, 30-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 15-12-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 217 सौ. वंदना (सूरत)आणि श्री. राजू कोन्डु चौधरी, साकळी, यावल,जि:जळगाव . लग्नाला 15 वर्ष झाली होती, 16-09-2007 ला उपचार सुरु केले आणि 14-03-2008 ला लगेच गुण आला.\nसफलता # 218 सौ. वैशाली आणि श्री सुनील पाटिल, मराठे गल्ली, धरणगाव , जि:जळगाव . १५-११-२०८ ला उपचार सुरु केले आणि ६-२-२००९ ला लगेच गुण आला.\nसफलता # 219 सौ. ऋतुजा (भुसावळ )आणि श्री. राहुल दीपक कुलकर्णी, कोपरगांव, जि:अहमदनगर, प्लॉट नं. 12 समर्थ कॉंप्लेक्स, गोकुल नगरी कॉर्नर. लग्नाला 5 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 03-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 24-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 220 सौ. शीला (आडगांव )आणि श्री. गुलाबराव संतोष पाटिल, महालपुर, बहादरपुर, पारोळा,जि:जळगाव , लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 11-03-2008 ला उपचार सुरु केले आणि 14-04-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 221 सौ. मंदाकिनी (महेंद्र-भड़गाँव)आणि श्री. प्रवीण धनराज पाटिल,पिंपरी(कजगाव), पाचोरा,जि:जळगाव , लग्नाला 14 वर्ष झाली होती,त्यांना ११ वर्षांचा एक मुलगा होता , 06-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 21-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 222 सौ. नीता (मालेगाँव)आणि श्री. सागर गोरख बागुल, मांगल्य गणेश नगर, निफाड, जि:नासिक, लग्नाला 3 वर्ष झाली होती, 12-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 31-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 223 सौ. दीपिका (बोरे)आणि श्री. दीपक साहेबराव बोरसे, वेलोदे, चोपड़ा, जि:जळगाव , लग्नाला 5 वर्ष झाली होती, 01-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 31-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 224 सौ. सीमा (पिंपरी पारोळा)आणि श्री. नागेश आसाराम ठाकरे, वालखेडा, शिदखेडा, जि:धुळे , लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 14-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 21-02-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 225 सौ. छाय��बाई आणि श्री. राजू धनराज पाटिल, बाहुटे, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 10 वर्ष झाली होती, 05-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 29-04-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 226 सौ. नीता (दहिवद)आणि श्री. दुर्गेश भालचंद पाटिल, विध्या नगर, होटेल सम्राट च्या मागे, धुळे रोड, अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 1 - 2 वर्ष झाली होती, मासिक पाळी अनियमीत होती आणि स्त्रीबीजांची वाढ होत नव्हती. 22-02-2009 ला उपचार सुरु केले आणि 04-05-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 227 सौ. भाग्यश्री आणि श्री. प्रवीण भारत पाटिल, आडगांव, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 2 वर्ष झाली होती, मासिक पाळी 4, 5 महिन्यांनी यायची, 16-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 13-04-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 228 सौ. मीनल आणि श्री. अनिल प्रल्हादराव कोळि, राममंदिर ट्रस्ट, रूम न. 3, सावटा, डहाणू, जि:ठाणे, लग्नाला 3 वर्ष झाली होती, मासिक पाळी3, महिन्यांनी यायची आणि त्यासाठी गोळ्या घ्याव्या लागायच्या. 03-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 15-05-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 229 सौ. रूपाली (मोहिदे - नंदुरबार )आणि श्री. किरण विकास पाटिल, भीलखेड़ा, धरणगांव, जि:जळगाव , लग्नाला 2 वर्ष झाली होती, 27-02-2009 ला उपचार सुरु केले आणि 30-05-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 230 सौ. वंदना (होळनाहोती. )आणि श्री. देवेंद्र रघुनाथ पाटिल, आमोदे, शिरपूर , जि:धुळे , लग्नाला 4 वर्ष झाली होती, 28-03-2009 ला उपचार सुरु केले आणि 10-04-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 231 सौ. सपना आणि श्री. चंद्रकांत जिवंतराव देवरे, ओम क्लासेस, तहसील च्या समोर, भड़गाँव,जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, मासिक पाळी2, 3, 4 महिन्यांनी यायची, 27-2-2009 ला उपचार सुरु केले आणि 30-05-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 232 सौ. मोहिनी (निनपुड)आणि श्री. हिरामण सीताराम भोये, गायकवाड सर का घर, सुरगाना, नासिक, लग्नाला 2 वर्ष झाली होती, 14-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 11-06-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 233 सौ. मनीषा आणि श्री. चंद्रकांत भगवान पाटिल, कोळपिंप्रि, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 3 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 29-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 18-06-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 234 सौ. मिलन (चोपड़ा)आणि श्री. किशोर निंबाजी पाटिल (फौजी), मुन्दाणे, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती, स्त्रीबीज तयार होत नव्हते. 14-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 20-06-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 235 सौ. रिना (पाष्टे)आणि श्री. चुनिलाल सखाराम पाटिल, पांडेसारा, श्रीराम नगर, बमरोली रोड, रूम न. 110,उधना, सूरत, लग्नाला 9 वर्ष झाली होती,, 26-04-2009 ला उपचार सुरु केले आणि 08-06-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 236 सौ. रत्नाबाई (जैताने-निजामपुर )आणि श्री. दगडू दयाराम महाजन, कोढावळ, शहादा, नंदुरबार , लग्नाला 16 वर्ष झाली होती,, 16-03-2009 ला उपचार सुरु केले आणि 22-06-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 237 सौ. सुमती (मारवाड़)आणि श्री. संजय गोरख पाटिल, शाहू नगर, विद्या विहार कॉलोनी च्या जवळ , अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 13 वर्ष झाली होती,, त्यांना 7 वर्षांची मुलगी आहे , 21-10-2008 ला उपचार सुरु केले आणि 26-06-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 238 सौ. पूनम (मध्य प्रदेश)आणि श्री. राजेंद्र भास्कर पाटिल, महाड, जि:रायगड, लग्नाला 3 वर्ष झाली होती,आणि स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 25-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 03-07-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 239 श्री. ज्योती (नासिक)आणि श्री. प्रवीण वसंतराव कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य केन्द्र सोनवद, सोनवद, धरणगांव, जि:जळगाव , लग्नाला 5 वर्ष झाली होती,स्त्रीबीज नही बन रहे होती., 26-03-2009 ला उपचार सुरु केले आणि 07-07-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 240 सौ. मनीषा आणि श्री. महेंद्र शामराव महाजन, समता कॉलोनी, तांबेपुरा, अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 2 वर्ष झाली होती, 04-01-2009 ला उपचार सुरु केले आणि 05-07-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 241 सौ. ज्योति (भुसावळ )आणि श्री. योगराज विट्ठल पाटिल, गजानन नगर, बिल्डिंग, B2 विटावा ठाणे, लग्नाला 3 वर्ष झाली होती, PCOD का प्रॉब्लेम था, 23-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 17-07-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 242 सौ. योगिता आणि श्री. अविनाश झॅडू महाजन, 12 जे. बी. बडगुजर कॉलोनी, देवपुर, धुळे , लग्नाला 8 वर्ष झाली होती, 09-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 18-07-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 243 सौ. चारुशिला (मालेगाँव)आणि श्री. नामदेव चंदन सूर्यवंशी, प्लॉट नं. 36, सर्वे न. 8 शिवराना नगर, दत्त ट्रॅक्टर गँरेज च्या जवळ ,जळगाव , लग्नाला 7 वर्ष झाली होती,10-04-2009 ला उपचार सुरु केले आणि 25-07-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 244 सौ. संध्या (शिल्टि)आणि श्री. अरुण दयाराम पाटिल, कोठारी पार्क, प्लॉट नं.14, नंदुरबार रोड, S.T. डेपो च्या समोर, दोंडाईचा, शिंदखेडा, लग्नाला 8 वर्ष झाली होती,, 07-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 12-08-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 245 सौ. सुरेखा (अमळनेर )आणि श्री. विलास संतोष धनगर, वरखेडे, धुळे , लग्नाला 3 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2, 3, 4 महिन्यांनी यायची, 05-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 13-08-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 246 सौ. गीता (साळवे - चिमठाणे )आणि श्री. सुरु श भा��्कर माळी, प्लॉट नं. 17, कौरोजी नगर, शासकीय दुध डेअरी रोड, धुळे , लग्नाला 3 वर्ष झाली होती, स्त्रीबीज तयार होत नव्हते. 23-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 17-09-2009 ला गुण आला.\nसफलता # 247 सौ. शुभांगी (कोथळी-मुक्ताईनगर)आणि श्री. विकास नथू कोल्हे, साळवा, धरणगाव, जि:जळगाव , लग्नाला 6 वर्ष झाली होती, 26-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 27-08-2009 ला गुण आला.\nसफलता # 248 सौ. दीपाली (कुसूंबा)आणि श्री. सुकलाल सोमाजी सोनार, आक्रणी, नंदुरबार , लग्नाला 2 वर्ष झाली होती, 02-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 05-03-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 249 सौ. हेतल (बडोदा)आणि श्री. प्रशांत हिरालाल महाले, गणेश नगर, धुळे रोड, नंदुरबार , लग्नाला 5 वर्ष झाली होती, 17-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 02-09-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 250 सौ. साधना (गोंडुर)आणि श्री. मुरलीधर भास्कर पाटिल, शेडावे, पारोळा, जि:जळगाव , लग्नाला 2 वर्ष झाली होती, 04-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 07-08-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 251 सौ. हर्षदा आणि श्री. रमेश राजेवसिंह राजपूत, आंबावाडी, अमरोली, सुरत, लग्नाला 3 वर्ष झाली होती, 12-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 11-09-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 252 सौ. जयश्री आणि श्री. सुनील विजय नाईक, गांधिपुरा, एरंडोल, जि:जळगाव , लग्नाला 9 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 06-12-2008 ला उपचार सुरु केले आणि लगेच ९ महिन्यांनी 13-09-2009 ला गुण आला.\nसफलता # 253 सौ. वंदना आणि श्री. अनिल उत्तम अहिरे, प्लॉट नं. 8 कपूर अपार्टमेंट, मेन रोड, गंगापूर रोड, सावरकर नगर, नासिक. लग्नाला 12 वर्ष झाली होती, 03-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 20-09-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 254 सौ. ज्योति आणि श्री. बापू रमेश लोहार, रामसिंग नगर, शिरपूर , जि:धुळे , लग्नाला 6 वर्ष झाली होती, 08-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 21-09-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 255 सौ. संगीता बाईआणि श्री. माधवराव भीमराव पाटिल, नगग्राम, डिडोली रोड, जलाराम नगर, प्लॉट नं. 94, खेदकर, उधना, सूरत, लग्नाला 14 वर्ष झाली होती, 25-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 21-09-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 256 सौ. कविता आणि श्री. अशोक (फौजी) संभाजीराव पाटिल, गडखांब, नगांव, अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 3 वर्ष झाली होती, 21-03-2009 ला उपचार सुरु केले आणि 23-09-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 257 सौ. निशिगंधा (पिंप्रिसीम-एरंडोल)आणि श्री. नरेंद्र उदयसिंग पाटिल,चोरवड, भुसावळ , जि:जळगाव , लग्नाला 17 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.,02-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 03-10-2009ला लगे��� गुण आला.\nसफलता # 258 सौ. वंदना आणि श्री. भीमराव आनंदा माळी, C.S. न. 137/2, लांडगे वस्ती, धावडे वस्ती, पुणे-नासिक रोड भोसरी, पुणे-39, लग्नाला 20 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 18-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 21-10-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 259 सौ. स्वाती आणि श्री. इंद्र नारायण बाहेकर, 104, इ -वींग, महावीर अपार्टमेंट, खंबालपाडा, डोबिवली(इ ) जि:ठाणे, लग्नाला 5 वर्ष झाली होती,, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 07-05-2009 ला उपचार सुरु केले आणि 29-10-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 260 सौ. मिलन आणि श्री. किशोर निंबाजी पाटिल, मुन्दाणे, पारोळा, जि:जळगाव ,लग्नाला 4 वर्ष झाली होती, गर्भपात झाल्यामुळे पुन्हा 25-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 31-10-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 261 सौ. ज्योति आणि श्री. रवींद्र कन्हैयालाल जैस्वाल, चहार्डी, चोपडा, जि:जळगाव , लग्नाला 8 वर्ष झाली होती, याआधी २ वेळा गर्भपात झाला होता. 13-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 02-11-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 262 सौ. प्रतिभा (जरंडी)आणि श्री. गजानन रामदास पाटिल, साकेगाव, राम मंदीर वॉर्ड, भुसावळ , जि:जळगाव , लग्नाला 5 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 27-07-2009 ला उपचार सुरु केले आणि 26-11-2009ला लगेच गुण आला.\nसफलता # 263 सौ. सुवर्णा (चोपड़ा)आणि नितिन मोतीलाल चौधरी, नेहरु नगर, वाडी भोकर रोड, पाणि की टंकी च्या जवळ , सुशीनाला के कीनारे, देवपुर धुळे , लग्नाला 9 महिने झाली होती., स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 26-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 01-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 264 सौ. सुवर्णा (गबाशी)आणि श्री. कैलास मधुकर पाटिल (भामरे), जवखेडा शिरपूर, जि:धुळे , लग्नाला 4 वर्ष झाली होती, 07-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 30-11-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 265 सौ. मोनिका आणि श्री. विलास दगडू मोरे, शिरसोदे, बहदरपुर, पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 3 वर्ष झाली होती, 06-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 04-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 266 सौ. प्रतिभा (मेवाडे-गणपूर)आणि श्री. महेंद्र एकनाथ जाधव, सिगणपू चार रस्ता, वेड रोड, रुपल सोसायटी, रूम न. 23, सूरत, लग्नाला 11 वर्ष झाली होती,मासिक पाळी 2, 3महिन्यांनी यायची, 24-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 04-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 267 सौ. माया (बहाड)आणि श्री. श्रीराम विट्ठल मोरे, निजामपुर, साक्रि, जि:धुळे , लग्नाला 4 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2, 3, 4 महिन्यांनी यायची. 05-10-2009 ला उपचार सुरु केले आणि 07-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 268 सौ. छायाबाई (गोंदु��)आणि श्री. प्रकाश चिंघा पाटिल, भाटिया महाजन वाडी, डॉ. डी. बी. पाटिल हॉस्पिटल च्या जवळ , धरणगांव, जि:जळगाव , लग्नाला 16वर्ष झाली होती, त्यांना एक मुलगी होती, 02-10-2009 ला उपचार सुरु केले आणि 06-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 269 सौ. पुष्पा आणि श्री. केदार रामनिवास पंचारिया, 100, बालाजी पेठ,जळगाव , लग्नाला 6 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 26-04-2009 ला उपचार सुरु केले आणि 12-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 270 सौ. मनीषा (पुणे-तलेगांव)आणि श्री. राजेश यशवंत पाटिल, आयोध्या नगर, हुडको, रूम न. 33,जळगाव रोड, भुसावळ , जि:जळगाव , लग्नाला 8 वर्ष झाली होती, मासिक पाळी 4, 5 महिन्यांनी यायची आणि स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 02-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 16-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 271 सौ. रोहिणी (अमळनेर )आणि श्री. अमोल जोशी, श्री राजेंद्र कौशिक सुखलीया, 146, दिनदयाल उपाध्याय नगर, इन्दोर, लग्नाला 2 वर्ष झाली होती, 08-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 12-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 272 सौ. वैशाली (शहादा)आणि श्री. कैलास मोहन आतकर, कुणाल रेसिडेन्सी, प्लॉट न. A/2/4, विकी हॉस्पिटल च्या जवळ ,थेरगाव, चिंचवड, पुणे - 33, लग्नाला 10 वर्ष झाली होती,,मासिक पाळी 2, 3, 4 महिन्यांनी यायची 27-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 18-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 273 सौ. आशा (पिळोदा)आणि श्री. अनिल योगराज कोळि, वाल्मीक नगर,जळगाव ,लग्नाला 4 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता., 22-06-2009 ला उपचार सुरु केले आणि 19-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 274 सौ. राजेश्रि आणि श्री. प्रवीण गोकुल देशमुख, धलवाडे, शिंदखेडा, धुळे , लग्नाला 6 वर्ष झाली होती, बाळ अबनॉर्मल होतं. 31-10-2009 ला उपचार सुरु केले आणि 22-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 275 सौ. स्वाती आणि श्री. प्रमोद रमण पाटिल,माळीच, गोराणे, शिंदखेडा, जि:धुळे , लग्नाला 9 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 12-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 05-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 276 सौ. सरिता (अमळनेर )आणि अमीत लालचंदजी साकला, सुयोग ट्रेडेर्स, 5/16/20, नूतन कॉलोनी, पेन्तान्पुरा, औरंगाबाद. लग्नाला 4 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.,16-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 07-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 277 सौ. कल्पना (ढोली)आणि श्री. दिलीप भटु हिरे, खेडगाव, भड़गाँव, जि:जळगाव , लग्नाला 6 वर्ष झाली होती, 22-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 13-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 278 सौ. भारती आणि श्री. दीपक बाबूलाल महाजन मूकताई बंग्लो, प्लॉट नं. 115, सेक्टर २, भोसरी, पुणे-39,लग्नाला 4 वर्ष झाली होती, 09-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 15-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 279 सौ. पूनम आणि श्री. संदीप शलिक पाटिल, कठोरा, चोपडा, जि:जळगाव , लग्नाला 2 वर्ष झाली होती, 20-10-2009 ला उपचार सुरु केले आणि 17-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 280 सौ. माया आणि श्री. कालिदास रामदास देवरे, अफफू गल्ली, चाळीसगांव, लग्नाला 12 वर्ष झाली होती, एक गर्भ नलिका बंद होती , मार्च -2009 ला उपचार सुरु केले आणि डिसेंबर 2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 281 सौ. मीनाक्षी (नागपूर)आणि श्री. विजय मंगल पाटिल, बन्सिलाल नगर, 28, शिरपूर , लग्नाला 3 वर्ष झाली होती, मासिक पाळी 2,3 महिन्यांनतर यायची.,01-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 23-01-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 282 सौ. प्रतिभा (चाळीसगांव)आणि श्री. किसन बाबूराव हिरे, विसारवाडी, नवापुर, नंदुरबार , लग्नाला 10 वर्ष झाली होती, 19-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 24-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 283 सौ. मालती आणि श्री. मनोहर मधुकर महाजन, सावरखेडा, रावेर, जि:जळगाव , 18-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 28-02-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 284 सौ.शीतल (पिळोदे)आणि श्री. मंदार वायुदेव पाटिल, पाटिल गल्ली, शनि मंदीर,पिंपळनेर , साक्रि, जि:धुळे लग्नाला 5वर्ष झाली होती, 08-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 29-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 285 सौ. प्रतिमा आणि श्री. अतुल मधुकर वसावे (शिक्षक) आदर्श कॉलोनी, रेलवे स्टेशन, चिंचवड, नवापुर, नंदुरबार . लग्नाला 4 वर्ष झाली होती,. 03-07-2009 ला उपचार सुरु केले आणि 31-01-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 286 सौ. सत्यदेवी आणि श्री. उमेश पांडे, 22 नालंदा सोसायटी, गडोर्बा प्लास्टिक,अंकलेश्वर, भरूच, गुजरात-39. लग्नाला 7वर्ष झाली होती, 21-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 02-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 287 सौ. भावना ( अहमदाबाद )आणि श्री. अतुल हरीलाल भावसर 12/10B, प्रकाश गृह संकल्प, नगाव बारी डायव्हर्शन रोड, देवपुर, धुळे , 13-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 01-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 288 सौ. अश्विनी (विरदेल)आणि श्री. सुनील भगवान भदाणे, इंधवे, साक्री, जि:धुळे लग्नाला 6 वर्ष झाली होती,. 21-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 05-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 289 सौ. शीतल ( पारोळा)आणि श्री. पुरुषोत्तम मुरलीधर पाटिल, टेलिफोन ऑफीस, सावर्डे, चिपळूण, जि:रत्नागिरी, लग्नाला 3 वर्ष झाली होती,. 12-02-2009 ला उपचार सुरु केले आणि 07-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 290 सौ. यशोदा आणि श्री. वाल्मिक मधुकर पाटिल, अमळदे, भ���गांव, जि:जळगाव. लग्नाला 5 वर्ष झाली होती,. 15-04-2009 ला उपचार सुरु केले आणि 01-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 291 सौ. सोनल ( धुळे )आणि श्री. गिरीश भाऊराव साळुंखे , 63 स्टेट बॅंक, प्रमोद नगर च्या जवळ , s.n.2 देवपुर, धुळे. लग्नाला 4 वर्ष झाली होती,. 13-10-2008 ला उपचार सुरु केले आणि 12-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 292 सौ. रत्नामाला आणि श्री. प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी,विरोरा,यावल, जि:जळगाव . लग्नाला 14 वर्ष झाली होती, आधीची एक मुलगी होती. 19-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 19-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 293 सौ. ऋतुजा (चहार्डी)आणि श्री. प्रवीण भास्कर पाटिल. प्लॉट नं. 32/33, देशमुख नगर 2, परिस पार्क च्या जवळ चोपडा यावल रोड, चोपडा, जि:जळगाव. लग्नाला 4 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 21-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 23-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 294 सौ. रूपाली आणि श्री. संदीप शंकरराव बोरसे, दीपक नगर, ढेकुसीम रोड, अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 6 वर्ष झाली होती,, 18-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 24-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 295 सौ. राधाबाई (तलेगांव)आणि श्री. देशराज लहु बागूल, महात्मा फुले नगर, चाळीसगांव, जि:जळगाव. लग्नाला 10 वर्ष झाली होती, 13-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 26-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 296 सौ. सपना आणि श्री. अतुल संतोष सूर्यवंशी, धनगर गल्ली, पोस्ट ऑफीस.च्या जवळ ,पाचोरा, जि:जळगाव , लग्नाला 4 वर्ष झाली होती,, 12-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 27-02-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 297 सौ. मनिषा (पंढरपूर)आणि श्री. अनिल रामभाऊ खडगे.10 दीपालक्ष्मी कॉलोनी, अरविंद ओईल मिल च्या मागे, स्टेशन रोड, धुळे लग्नाला 8 वर्ष झाली होती, एक गर्भ नलिका बंद होती, आणि स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 29-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 04-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 298 सौ. रंजीता आणि श्री. अशोक चिंघा गायकवाड (शिक्षक), वाघळी. लग्नाला 8 वर्ष झाली होती, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता आणि मासिक पाळी 2, 3 महिन्यांनी यायची, आणि त्यासाठी गोळ्या घ्याव्या लागत होत्या. 12-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 10-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 299 सौ. हर्षदा आणि श्री. मनोहर हिलाल माळी, 6 गंगा रामचंदॄ नगर, करवंद नाका च्या जवळ , शिरपूर, जि:धुळे लग्नाला 3 वर्ष झाली होती, स्त्रीबिजो क प्रॉब्लेम होता, 10-07-2009 ला उपचार सुरु केले आणि 11-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 300 सौ. मनीषा (पारोळा)आणि श्री. संजीव प्रतापराव पाटिल. मेघानगरी अपार्टमेट, बिल्डिंग न. 1, फ्लॅट नं. 8 ढ़ेकू ���ोड, अमळनेर , जि:जळगाव . लग्नाला 2 वर्ष झाली होती,, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 07-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 17-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 301 सौ. प्रतिभा आणि श्री. दिनेश गंगाराम देवरे, वडजाई, धुळे . लग्नाला 9 झाली वर्ष होती.. 19-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 18-02-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 302 सौ. शोभा (अर्होती.) श्री. जीवन गुलाब पाटिल. वडोदा, चोपडा, जि:जळगाव . लग्नाला 9वर्ष झाली होती, 15-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 19-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 303 सौ. मनिषा आणि श्री. गोकुल मधुकर पाटिल,बाऊटे, पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 13वर्ष झाली होती, 31-01-2008 ला उपचार सुरु केले आणि 19-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 304 सौ. नंदिनी आणि श्री. राजकुमार संतजी, सिंधी कॉलोनी, राधास्वमी डेरी च्या जवळ , अकोला, लग्नाला 5 वर्ष झाली होती,, स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.. 10-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 24-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 305 सौ. संगीता आणि श्री. विजय यशवंत महाजन, इंद्राजी नगर, पोलीस लाइन B.न.14/2, भोसरी, पुणे, लग्नाला 17 वर्ष झाली होती,अनेक ठिकाणी उपचार घेतले. 20-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 25-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 306 सौ. शिवाली आणि श्री. बाबासाहेब भिका पवार, विद्या सहकारी शिक्षक सोसायटी, फ्लॅट नं. 2, पुणे. लग्नाला 4 वर्ष झाली होती,.12-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 26-03-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 307 सौ. माधुरी (अमळनेर )आणि श्री. हेमंत भगवान सपकाले, ऑर्ड्नेन्स फॅक्टरी, वरणगाव, भुसावळ, जि:जळगाव . लग्नाला 4 वर्ष झाली होती,. स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.. 19-08-2009 ला उपचार सुरु केले आणि 01-04-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 308 सौ. प्रिया (सूरत)आणि श्री. नारायण वल्लभदास गुजराती, गुजराती गल्ली, अर्बन बॅंक च्या समोर, पारोळा, जि:जळगाव . लग्नाला 10वर्ष झाली होती, 11-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 07-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 309 सौ. समाप्ती (वैजापूर)आणि श्री. सुनील प्रभाकर भोसले, चांदवड, जि:नासिक. लग्नाला 12वर्ष झाली होती, 14-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 10-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 310 सौ. वंदना (नासिक)आणि श्री. अनिल उत्तम अहिरे, फ्लॅट नं. 8, कपूर अपार्टमेंट, गंगापूर रोड, सावरकर नगर नासिक-422013. लग्नाला 13 वर्ष झाली होती,.एकदा गर्भधारणा झाली होती परंतु गर्भपात झाला. 25-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 11-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 311 सौ.रूपाली ( जालना)आणि श्री. राजेश मतादीन अग्रवाल, दसेरा मैदान, चक्कर बर्डी, भाईंजी नगर, प्लॉट नं. 48, धुळे . लग्नाला 3 झाली होती. स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता. 27-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 14-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 312 सौ. अनिता आणि श्री. ज्ञानेश्वर रामराव साळुंखे, ख़ेडगाव, चाळीसगांव, जि:जळगाव , लग्नाला 10 झाली होती.,आणि त्यांना 7 वर्षांची मुलगी होती. मुलीच्या जन्मानंतर गर्भ धारणा होत नव्हती. 09-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 04-02-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 313 सौ. हेमांगी आणि श्री. तुषार पांडुरंग पाटिल, थाळनेर,शिरपुर, जि:धुळे. 26-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 14-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 314 सौ. मीना आणि श्री. रवींद्र त्र्यंबक सोनवणे (अडव्होकेट ) कुंभार ठेक, अमळनेर, जि:जळगाव , लग्नाला 9 वर्ष झाली होती,, त्यांना 7 वर्षांची मुलगी होती., 09-09-2009 ला उपचार सुरु केले आणि 20-04-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 315 सौ. वैशाली आणि श्री. ओमप्रकाश छ्त्रे, जैन गल्ली, जैन मंदिरच्या समोर,शिलोड, वाशीम, लग्नाला 3 वर्ष झाली होती,. स्त्रीबिजो का प्रॉब्. 23-11-2008 ला उपचार सुरु केले आणि 09-12-2009 ला लगेच गुण आला.\nसफलता # 316 सौ. मीनाक्षी आणि श्री. संजय धोंडू माळी, 180 बद्रीनाथ नगर, A B रोड, जोगेश्वरी किरण दुकान, देवास, इन्दोर (M.P.). लग्नाला 3 वर्ष झाली होती,. स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.. 16-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 24-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 317 सौ. सरला आणि श्री. विजय रावण पाटिल, सेंधवा, बालवाडी (M.P.). लग्नाला 3 वर्ष झाली होती. आधीच्या २ मुली आहेत. 12-07-2008 ला उपचार सुरु केले आणि 29-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 318 सौ. निवेदिता (पारोळा)आणि श्री. किशोर मुरलीधर देवरे, प्लॉट नं. 43, साईनाथ नगर, निगडी, पुणे. लग्नाला 2वर्ष झाली होती, 11-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 06-05-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 319 सौ. पूनम आणि श्री. चंद्रकांत वर्मा, मेन रोड, वाशिम. लग्नाला 6 वर्ष झाली होती. स्त्रीबीज तयार होत नव्हते. 21-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 20-04-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 320 सौ. वैशाली आणि श्री. विजय भिकागिर गोसावी, वडाली, शहादा, नंदुरबार . लग्नाला 5वर्ष झाली होती, 09-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 12-05-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 321 सौ. यशोदा (पिंपरी)आणि श्री. वाल्मीक मधुकर पाटिल, भड़गाँव, जि:जळगाव . लग्नाला 6 वर्ष झाली होती,. दुर्भाग्यवश एकदा गर्भपात झाला. 01-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 21-05-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 322 सौ. सुरु खा (खबाले )आणि श्री. महेंद्र विक्रम पाटिल धरणगांव, जि:जळगाव. लग्नाला 6 वर्ष झाली होती,. 09-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 22-05- 2010���ा लगेच गुण आला.\nसफलता # 323 सौ. यामिनी (भुसावळ )आणि श्री. अरुण अनिल कुलकर्णी (फौजी), मो इस्वर नगर, भुसावळ , जि:जळगाव . लग्नाला 9 झाली होती.. 02-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 02-06-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 324 सौ. सुरु खा (चाळीसगांव)आणि श्री. संदीप बाबूराव पाटिल (शिक्षक), प्लॉट नं. 36 धरणगाव रोड, एरंडोल, जि:जळगाव . लग्नाला 6 वर्ष झाली होती,ज्यावेळी ट्यूब मध्य गर्भ राहिला होता त्यावेळी एक ट्यूब काढून टाकण्यात आली होती.. 11-12-2009 ला उपचार सुरु केले आणि 03-06-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 325 सौ. योगिता आणि श्री. शरद श्रीराम चौधरी, विसारवाड़ी,नवापुर, नंदुरबार . लग्नाला 4 वर्ष झाली होती,. स्त्रीबीजची समस्या होती. 14-4-2010 ला उपचार सुरु केले आणि 13-6-2010 ला गुण आला.\nसफलता # 326 सौ. योगिता (पिलोद)आणि श्री. गणेश युवराज बविसकर, दिनकर नगर,आसोदा रोड,, जळगाव. लग्नाला 5 वर्ष झाली होती,. 13-7-2009 ला उपचार सुरु केले 30-1-2010 ला गुण आला.\nसफलता # 327 सौ. प्रीति आणि श्री. शिरीष भास्कर महाजन, बद्रिनाथ आसव नगर, प्लॉट न. 18, पिम्प्राळा,जळगाव . लग्नाला 10वर्ष झाली होती, 19-3-2010 ला उपचार सुरु केले आणि 23-6-2010 ला गुण आला.\nसफलता # 328 सौ. मालतीबाई (बहाल)आणि श्री. दत्तामय दल्पत महाले , महाराष्ट्रार हाउसिंग बोर्ड, बैटी चाल न. 58, रूम 359, अंबरनाथ, जि: ठाणे . लग्नाला 10 वर्ष झाली होती. 24-12-2008 ला उपचार सुरु केले आणि 24-6-2010 ला गुण आला..\nसफलता # 329 सौ. विजया आणि श्री. जगन्नाथ शांताराम बोरसे , घनशाम नगर, स्वामीनारायण मंदिर च्या मागे, शहादा , नंदुरबार . लग्नाला 12वर्ष झाली होती, त्यांना आधीच्या २ मुली होत्या.26-1-2010 ला उपचार सुरु केले आणि 25-6-2010 ला गुण आला.\nसफलता # 330 सौ. विजया (खेडी भोकरी )आणि श्री. बन्सिलाल देवीदास पाटिल, वढोदा, चोपड़ा, जि:जळगाव. लग्नाला 7 वर्ष झाली होती,. 12-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 29-06-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 331 सौ. विजया (उंदीरखेडे )आणि श्री. आनंद आत्माराम महाजन, खेडगाव, भडगाव, जि:जळगाव . 5 वर्षे लग्नाला झाली होती. शुक्राणूंची संख्या कमी होती , त्याचप्रमाणे गतिशीलता पण कमी होती. (अल्पशुक्राणुता). 01-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 02-07-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 332 सौ. वैशाली आणि श्री. संदीप वसंतराव बाविस्कर विनायक नगर,, देवपूर , धुळे . 5 वर्षे लग्नाला झाली होती. पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोम का मा 22-08-2010 ला उपचार सुरु केले आणि 31-07-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 333 सौ. अनिता (मंगळूर)आणि श्री. जगदीश देवीदास पाटिल,फाफोरे, अमळने��, जि:जळगाव. उपचार सुरु केल्यानंतर दुसऱ्या महिन्यातच गुण आला. 12 वर्षे लग्नाला झाली होती. 29-08-2006 ला उपचार सुरु केले आणि 11-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 334 सौ.शीला आणि श्री. संजय बाबूराव बोरसे,धोबी गल्ली,जोशी वाडा, पाळधी, जि:जळगाव . लग्नाला 12 वर्ष झाली होती, 29-08-2006 ला उपचार सुरु केले आणि 11-11-2006 ला लगेच गुण आला.\nसफलता # 335 सौ. माधुरी आणि श्री. संजय जोशी, नेताजी चौक, कामगार भवन च्या जवळ , चाळीसगाव, जि:जळगाव . 12 वर्षे लग्नाला झाली होती. Ovulation की अनुपस्थिति (पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग) एक ट्यूब अवरुद्ध होती.. 12-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 02-07-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 336 सौ. ज्योती आणि श्री. खेमचंद वर्मा, संदीप कॉलोनी, प्लॉट नं. 58/B शिरपूर, जि:धुळे .लग्नाला ८ वर्षे झाली होती. 24-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 10-07-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 337 सौ. नीता आणि श्री. गौतम काशिनाथ सोनवने (शिक्षक) साईनाथ सोसायटी, प्लॉट नं. 24,चाळीसगाव, 5 वर्षे लग्नाला झाली होती. स्त्रीबीज तैयार होत नव्हते . 28-11-2009 ला उपचार सुरु केले आणि 04-08-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 338 सौ. ज्योती आणि श्री. रवींद्र कन्हैयालाल जैस्वाल, चहार्डी, चोपडा, जि:जळगाव . 8 वर्ष लग्नाला झाली होती. उपचार तीन वेळा सुरु केले,परंतु प्रत्येक वेळी गर्भपात झाला. . १२-५-२०१० ला पुन्हा इलाज सुरु केले आणि ५-७-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 339 सौ. शबाना आणि श्री. गुलाब शमसुद्दीन पिंजारी, शिवशक्ति चौक, तांबेपुरा, अमळनेर, जि:जळगाव . लग्नाला ८वर्ष झाली होती, इलाज ९-२-२०१० को सुरु केले आणि १०-८-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 340 सौ. प्रतिभा आणि श्री. दीपक उत्तम अहिरे, वडाळी, शहादा , जि:जळगाव . 3 वर्षे लग्नाला झाली होती. उपचार 30-06-2010 ला सुरु केले आणि 18-08-2010 ला गुण आला.\nसफलता # 341 सौ. प्रमिला आणि श्री. रमेश धर्मा वंजारी, रामेश्वर, अमळनेर, जि:जळगाव . 14 वर्षे लग्नाला झाली होती. शुक्राणु समस्या होती. 27-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 18-08-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 342 सौ. पुष्पा आणि श्री. कडू किसन काकडे, कुर्हे, भुसावळ, जि:जळगाव. 7 वर्ष लग्नाला झाली होती. शुक्राणु ची कमी होती.08-01-2010 ला उपचार सुरु केले आणि 25-08-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 343 सौ. पल्लवी (धुळे )आणि श्री. मिलिंद गंगाराम देवरे. C/o सुनील झेंडू जाधव, 128/2 स्वप्ना नगरी हाउसिंग सोसायटी, वाल्हेकर वाडी, चिंचवड, पुणे 19. लग्नाला तीन वर्ष झाली होती,आणि 2 वेळा गर्भपात झाला होता. 11-03-2010 ला उपचार सुरु केले आणि 04-09-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 344 सौ. स्वाती आणि श्री. इंद्र नारायण बाहेकर, 104, इ -वींग, महावीर अपार्टमेंट., डोबिवली (इ), जि:ठाणे. 5 वर्षे लग्नाला झाली होती. स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता.(पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग). 08-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 07-09-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 345 सौ. ज्योती (अमळनेर )आणि श्री. गोकुल भीमराव चित्ते, गजानन नगर,, गेवराई, जि:बीड. 2 वर्षे लग्नाला झाली होती. अल्पशुक्राणुता. 10-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 14-09-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 346 सौ. पुष्पा आणि श्री. घनश्याम अशोक पाटिल, ओझर, चाळीसगाव, जि:जळगाव . 10 वर्षे लग्नाला झाली होती. स्त्रीबीजांची अनुपस्थिति.(पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग) 01-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 14-09-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 347 सौ. रोहिणी (धुळे )आणि श्री. रघुनाथ मन्मथ घातुले, प्लॉट नं. 13, सब्जी नगर, धुळे . 4 वर्षे लग्नाला झाली होती. स्त्रीबीजांची अनुपस्थिति (पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग) 28-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 22-09-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 348 सौ. सरला (अहमदाबाद)आणि श्री राजेश एकनाथ बाविस्कर, भुसावळ, जि:जळगाव . लग्नाला १ वर्ष झाले होते. 26-03-2010 ला उपचार सुरु केले आणि 27-09-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 349 सौ. शीतल (अमळनेर )आणि श्री. शरद राव कृष्णाराव निळे, बालाजी अपार्टमेंट, आम्ली, सिलवासा. ९ वर्ष लग्नाला झाली होती. 26-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 02-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 350 सौ. आशा आणि श्री. नंदू कुंभार, वर्ली, नंदुरबार . 3 वर्षे लग्नाला झाली होती. स्त्रीबीजांची अनुपस्थिति (पॉलीसिस्टिकडिम्बग्रंथि रोग) 21-04-2010 ला उपचार सुरु केले आणि 04-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 351 सौ. ज्योती आणि श्री. सुनील देवीदास बोरसे, 95, शक्ति विजय सोसायटी,ओढव, अहमदाबाद. 4 वर्षे लग्नाला झाली होती.10-07-2010 ला उपचार सुरु केले आणि 07-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 352 सौ. मनीषा आणि श्री. रवींद्र लोटन वाघ, धुळे . 4 वर्षे लग्नाला झाली होती. 04-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 12-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 353 सौ. सुरेखा आणि श्री. संभाजी पंडित पाटिल, प्लॉट नं. 127,आसपास नगर, सूरत. लग्नाला ५ वर्षे झाली होती. मासिक पाळी अनियमित होती. 11-09-2010 ला उपचार सुरु केले आणि 16-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 354 सौ. उज्ज्वला आणि श्री. सचिन लोहार, लोहार गल्ली,रावेर, जि:जळगाव. 3 वर्षे लग्नाला झाली होती..11-09-2010 ला उपचार सुरु केले आणि 18-10-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 355 सौ. आशाआणि श्री. प्रताप सिंह राजपूत, प्लॉट नं. 49, केले नगर, देवपुर, धुळे 14 वर्षे लग्नाला झाली होती. दोन वेळा गर्भपात. 14-08-2010 ला उपचार सुरु केले आणि 23-10-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 356 सौ. दीपालीआणि श्री. कैलास पाटिल, अमळनेर, जि:जळगाव . 3 वर्षे लग्नाला झाली होती. 31-10-2010 ला उपचार सुरु केले आणि 07-11-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 357 सौ. सुरु खाआणि श्री. भगेंद्र सुखदेव पाटिल, C/o जाधव, कृष्णा नगर, बिल्डिंग न. 1 रूम न. 302, कल्याण 6 साल केलग्नाच्या लिए झाली मासिक पाळी अनियमित होती आणि गोळ्यांची गरज होती. 23-02-2010 ला उपचार सुरु केले आणि 10-11-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 358 सौ. मीनाक्षी (अमळनेर )आणि श्री. दिग्विजय शांताराम कुलकर्णी, पोलीस लाइन, B-7, रूम न. 104, सूरत. 10 वर्षे लग्नाला झाली होती.आणि 7 वर्षांची मुलगी होती. पुटी(Cyst) की समस्या होती. 31-05-2010 ला उपचार सुरु केले आणि 24-11-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 359 सौ. चित्रा (शिरपूर )आणि श्री. मच्छिंद्र दयाराम वाडीले, रूम न. 206, कार्तिक विला अपार्टमेंट, ठाणे - 400605. 4 वर्षे लग्नाला झाली होती. 26-07-2010 ला उपचार सुरु केले आणि 29-11-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 360 सौ. संगीता आणि श्री. प्रशांत रमेश येवले, भडगाव रोड, चालीसगाँव, जि:जळगाव . 6 वर्ष लग्नाला झाली होती. पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोमचा प्रॉब्लेम होता. 26-03-2010 ला उपचार सुरु केले आणि 31-11-2010ला लगेच गुण आला.\nसफलता # 361 सौ. साधना आणि श्री. दिनकर सोनवने, चालीस गाँव, जि:जळगाव . 4 वर्षे लग्नाला झाली होती. पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोम चा प्रॉब्लेम होता. 11-03-2010 ला उपचार सुरु केले आणि 04-12-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 362 सौ. मीनाक्षी आणि श्री. नरेंद्र मधुकर सोनार, सुभाष चौक, अमळनेर, जि:जळगाव . 15 वर्षे लग्नाला झाली होती.आणि 6 वर्षांची मुलगी होती. मासिक पाळी अनियमित होती. (3-4 महीने). 27-03-2010 ला उपचार सुरु केले आणि 31-12-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 363 सौ. योगिता आणि श्री. संजय पाटिल,शिरपुर, जि:धुळे . 12 वर्षे लग्नाला झाली होती. गर्भाशयात गाठ (सिस्ट) होती. 19-09-2010 ला उपचार सुरु केले आणि 11-12-2010 ला लगेच गुण आला.\nसफलता # 364 सौ. ज्योति आणि श्री नितिन शेटे, सह्याद्री कालोनी, तिलक रोड, कोपरगाव. लग्नाला ४ वर्षे झाली होती. स्त्रीबीज तयार होत नव्हते आणि फुटत नव्हते.५-८-२०१० ला उपचार सुरु केले आणि १७-१२-२०१० ला लगेच गुण आला. आश्चर्य म्हणजे सोनोग्राफीत २६ व्या दिवशी स्त्रीबीज फुटले आणि त्यातच दिवस गेले.\nसफलता # 365 सौ. जयश्रीआणि श्री सचिन शिगते, फुले नगर, येरवडा, पुणे. लग्नाला ७ वर्षे झाली होती. स्त्रीबीजाचा प्रोब्लेम होता. २०-६-२०१० ला उपचार सुरु केले आणि २०-१२-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 366सौ. शारदा आणि श्री योगेश सूर्यवंशी, नेताजी रोड, धरणगाव , जि:जळगाव. लग्नाला दीड वर्ष झाली होती. २०-१०-२०१० ला उपचार सुरु केले आणि २-१२-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 367 सौ. संगीता आणि श्री ज्ञानेश्वर पाटिल, लासुर, जि:जळगाव . लग्नाला ९ वर्षे झाली होती. ४ वर्षांची एक मुलगी होती व त्यानंतर दिवस जात नव्हते. ११-११-२०१० ला उपचार सुरु केले आणि २७-१२-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 368 सौ. मीनाक्षी आणि श्री विजय चौधरी, नवजीवन कालोनी, औरंगाबाद. स्त्रीबीज तयार होत नव्हते. २-२-२०१० ला उपचार सुरु केले आणि ८ - ९ महिन्यानंतर ३०-१२-२०१० ला लगेच गुण आला.\nसफलता # 369 सौ. उषा आणि श्री राजेंद्र गवले, दत्त मंदिर, धुळे . लग्नाला २ वर्षे झाली होती. स्त्रीबीज तयार होत नव्हते. ३-७-२०१० ला उपचार सुरु केले आणि १-१-२०११ ला लगेच गुण आला.\nसफलता # 370 सौ. कोमल आणि श्री सूर्यकांत बोरसे,३७, साईबाबा कालोनी, पारोळा , जि:जळगाव . लग्नाला ४ वर्षे झाली होती.स्त्रीबीज तयार होत नव्हते व फुटत नव्हते. ७-५-२०१० ला उपचार सुरु केले आणि ४-१-२०११ ला लगेच गुण आला.\nसफलता # 371 सौ ममता और श्री रवींद्र नामदेव माली, वरखेडी, धुळे. लग्नाला ११ वर्ष झाली होती. मासिक पाळी अनियमित होती आणि त्यासाठी गोळ्या घ्याव्या लागत होत्या. ८/१२/२०१० ला इलाज सुरु केला आणि १४/०१/२०११ ला गुण आला.\nसफलता # 372 सौ सुवर्ण आणि नितीन शाळीग्राम पाटील, द्वारका नगर, पिंपळे रोड, अमळनेर. लग्नाला ४ वर्षे झाली होती. उपचार १०/०६/२०१० ला सुरु केले आणि १५/०१/२०११ ला गुण आला\nसफलता # 373 सौ सुषमा आणि श्री संजय नानासाहेब भामरे, साक्री, जि:धुळे. लग्नाला ७ वर्ष झाली होती. स्त्रीबीजचा प्रॉब्लेम होता. उपचार २८/०७/२०१० ला सुरु केले आणि १७/०१ २०११ ला गुण आला.\nसफलता # 374 सौ ज्योती व श्री तुकाराम शंके होरे, (मुंबई), पावन नगर, चाळीसगाव, जि:धुळे. लग्नाला ८ वर्षे झाली होत. स्त्रीबीज आणि शुक्रानुंचा प्रोब्लेम होता. १८/०९/२०१० ला उपचार सुरु केले आणि लगेच २६/०१/२०११ ला गुण आला.\nसफलता # 375 सौ कांचन व श्री अशोक पांडुरंग कुरमभात्ती, भुसावल , जि:जळगाव. लग्नाला १३ वर्ष झाली होती. १२ वर्षांची एक मुलगी आहे. २५/११/२०१० को उपचार सुरु केले आणि २६/०१/२०११ ला गुण आला.\nसफलता # 376 सौ संगीता व श्री ��ुरेश ज्ञानू मगर, मलकापूर, जि:बुलढाणा. लग्नाला १२ वर्ष झाली होती. स्त्रीबिजांचा प्रॉब्लेम होता आणि त्यासाठी इंजेक्शन घ्यावी लागत होती. १७/१२/२०१० को उपचार सुरु केले आणि २३/०१/२०११ ला गुण आला.\nसफलता # 377 सौ वृषाली व प्रमोद तुकाराम बडगुजर, शिंदखेडा, जि:धुळे. . लग्नाला २ वर्ष झाली होती. ६/०८/२०१० ला इलाज सुरु केला आणि २८/०१/२०११ ला गुण आला.\nसफलता # 378 सौ शीला व श्री संजय छगन माली, गुरुप्रसाद सोसायटी, ठाणे. लग्नाला १३ वर्षे झाली होती. स्त्रीबीज तयार होत नव्हते आणि फुटत नव्हते. २०/१०/२००९ ला उपचार सुरु केले आणि १४-१५ महिन्या नंतर ८/०२/२०११ ला गुण आला\nसफलता # 379 सौ रत्ना व प्रकाश महाजन, एरंडोल, जि:जळगाव. लग्नाला ३ वर्ष झाली होती. एक ट्यूब ब्लॉक होती. इलाज सुरु केला आणि ११/०२/२०११ ला गुण आला.\nसफलता # 380 सौ चारुलता व श्री सुशील प्रेमचंद पाटील, तळवेल, भुसावल , जि:जळगाव. लग्नाला २ वर्ष झाली होती. स्त्रीबीज बाहेर पडत नव्हते. उपचार २७ /०८/२०१० ला सुरु केले आणि ११ /०२/ २०११ ला गुण आला.\nसफलता # 381 सौ अनिता व प्रवीण चंपालाल जैन, गणेश कॉलोनी, चोपडा, जि:जळगाव.लग्नाला १२ वर्ष झाली होती.. शुक्राणूंचा प्रॉब्लेम होता. उपचार २० /०८ /२०१० ला सुरु केले आणि ११ /०२ /२०११ ला गुण आला.\nसफलता # 382 सौ यामिनी आणि श्री होमाजी नरोत्तम भंगाळे, महाबळ, जळगाव. लग्नाला ४ वर्ष झाली होती. स्त्री बीज बाहेर पडत नव्हते. उपचार २९ /११ /२०१० ला सुरु केले आणि १७/०२ / २०११ ला गुण आला.\nसफलता # 383 सौ रीना व श्री गुलाबराव प्रतापराव देवरे, धुळे. लग्नाला ३ वर्ष झाली होती. स्त्रीबीज आणि शुक्रानुंचा प्रॉब्लेम होता. १६ /०७ /२०१० को उपचार सुरु केला आणि १९ /०२ /२०११ ला गुण आला.\nसफलता # 384 सौ कृतिका व श्री अविनाश सरोदे चिंचवड, पुणे लग्नाला ४ वर्षे झाली होती. १२ वर्षांची १ मुलगी आहे. ११ /१२ /२०१० ला उपचार सुरु केले आणि १९ /०२ /२०११ ला लगेच गुण आला.\nसफलता # 385 सौ योगिता व श्री चंद्रशेखर सुदाम पाटील, आदर्श कॉलोनी, शिंदखेडा, जि:धुळे. . लग्नाला २ वर्ष झाली होती. स्त्रीबीज वाढत नव्हते. १४ /०१ /२०११ ला इलाज सुरु केला आणि २०/०२/२०११ ला गुण आला.\nसफलता # 386 सौ सुरेखा व उल्हास हिम्मतराव बाविस्कर, पिम्प्राला, जि:जळगाव. लग्नाला २० वर्ष झाली होती. २१/०९ २०१० ला इलाज सुरु केला आणि २२ /०२ /२०११ ला गुण आला.\nसफलता # 387 सौ मनीषा व गणेश नारायण मुदीराज, जालना. लग्नाला १० वर्ष झाली होती.. स्त्रीबि��चा प्रॉब्लेम होता. आणि शुक्राणूंची संख्या कमी होती. २४ /०९ /२०१० ला इलाज सुरु केला आणि २२/०२/२०११ ला गुण आला.\nसफलता # 388 सौ मनीषा व प्रकाश दगडूलाल्जी जैन, जिल्हा पेठ, जळगाव. लग्नाला ६ वर्ष झाली होती. उपचार १५/०१/२०११ ला सुरु केले आणि २४ /०२/२०११ ला गुण आला.\nसफलता # 389 सौ भारती और श्री जमनादास रामकृष्ण पाटिल,अमळनेर , जि:जळगाव. लग्नाला ४ वर्ष झाली होती. एक ट्यूब ब्लॉक होती. ९-११-२०१० ला इलाज सुरु केला आणि ४-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 390 सौ जाकिरा आणि श्री शकील शेख. धुळे. लग्नाला ८ वर्ष झाली होती. १९-८-२०१० ला उपचार सुरु केले आणि ४-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 391 सौ नम्रता आणि श्री ज्ञानेश्वर विट्ठल पाटिल, चाळीसगाव. जि:जळगाव .लग्नाला ४ वर्ष झाली होती. ३०-१२-२०१० ला उपचार सुरु केले आणि ५-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 392 सौ सोनाली आणि श्री संदीप भिका मोरे, जिजाऊ नगर, अमळनेर, जि:जळगाव .लग्नाला ३ वर्ष झाली होती. ३०-६-२०१० ला उपचार सुरु केले आणि ६-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 393 सौ दीप्ती आणि श्री अविनाश सुरेशराव पवार, पवारवाडा, भडगाव, जि:जळगाव .लग्नाला २ वर्ष झाली होती. स्त्रिबिजचा प्रॉब्लेम होता. गोळ्या घ्याव्या लागत होत्या. ३-८-२०१० ला उपचार सुरु केले आणि १०-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 394 सौ उषाबाई आणि श्री दत्तात्रय विनायक पाटिल, कापडणे, जि:धुळे .लग्नाला १३ वर्ष झाली होती.. ११-९-२०१० ला उपचार सुरु केले आणि ११-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 395 सौ रेखा आणि श्री रविन्द्र हिलाल पाटिल, खापरखेडा, अमळनेर, जि:जळगाव .लग्नाला ३ वर्ष झाली होती. स्त्रीबिजचा प्रॉब्लेम होता. ३०-६-२०१० ला उपचार सुरु केले आणि १६-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 396 सौ कल्पनाबाई आणि श्री प्रकाश विट्ठल सोनवने, पाश्ते, शिंदखेडा , जि:धुळे .लग्नाला ८ वर्ष झाली होती. शुक्राणुंची कमतरता होती. १९-१-२०११ ला उपचार सुरु केले आणि २५-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 397 सौ कविता आणि श्री गोकुल वसंतराव पाटिल, नवाग्राम, उधना, जि:सूरत.लग्नाला ५ वर्ष झाली होती. शुक्राणुंची कमतरता होती. २८-११-२०१० ला उपचार सुरु केले आणि २५-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 398 सौ अर्चना आणि श्री विजय गोकुल पाटिल, वारूल, शिरपुर, जि:धुळे .लग्नाला ५ वर्ष झाली होती. डिम्ब ग्रंथिचा प्रॉब्लेम होता.२६-२-२०११ ला उपचार सुरु केले आणि २८-३-२०११ ला गुण आला.\nसफलता # 399 सौ मनीषा आणि श्री मधुकर फुल्ला पाटिल. अजनाल, शिरपुर, जि:धुळे .ल���्नाला ७ वर्ष झाली होती. शुक्राणुचा प्रॉब्लेम होता. १८-२-२०११ ला उपचार सुरु केले आणि ३०-३-२०११ ला गुण आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/supreme-court-bjp-minister-mukut-bihari-verma/", "date_download": "2019-04-20T16:20:18Z", "digest": "sha1:ZXAA5AOUOQSKCGVXDO2QCIFD7L5ZK4L5", "length": 21706, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राम मंदिर नक्की होणार, कारण सुप्रीम कोर्ट आमचंच’ – भाजप आमदार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्���ा ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोह���ळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आवर्जून वाचाच राम मंदिर नक्की होणार, कारण सुप्रीम कोर्ट आमचंच’ – भाजप आमदार\nराम मंदिर नक्की होणार, कारण सुप्रीम कोर्ट आमचंच’ – भाजप आमदार\nलखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘राम मंदिराचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे आमचेच आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य वर्मा यांनी केले आहे. वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं असून त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमुकुट बिहारी वर्मा हे उत्तर प्रदेशच्या कैसरगंज येथून आमदार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘भाजपा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे, पण राम मंदिर नक्कीच बनेल कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचं आहे. यापूर्वी खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर वेळेवर बांधलं जाईल, नियतीत जे असेल ते कोणीही टाळू शकत नाही, असं विधान केलं होतं. तर येथील उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राम मंदिराचा मुद्दा जर चर्चेने सोडवला गेला नाही तर संसदेत कायदा बनवून राम मद��र उभारण्याच्या दिशेने पावलं टाकू, असं म्हटलं होतं.\nPrevious articleप्रत्येक नागरिकाला सन्मानानं मरण्याचा अधिकार- सरन्यायाधीश\nNext articleजगातील सर्वात मोठा सागरी पवनचक्की प्रकल्प सुरु\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nभाऊसाहेब वाकचौरेंची भाजपमधून हकालपट्टी\nLIVE Updates : आधीचे सरकार घोटाळ्यांचे, गेल्या पाच वर्षात देशाने मजबूत सरकार पाहिले\nमला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट\n२० राज्यातील ९१ जागांसाठी मतदानास सुरुवात; अनेक बड्या नेत्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_796.html", "date_download": "2019-04-20T17:22:21Z", "digest": "sha1:JSJM3HGEDVBD4M3RNXUOHFD53TATNHRQ", "length": 7997, "nlines": 90, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : आकारलेली दिवाळी - एक शब्दचित्र", "raw_content": "\nआकारलेली दिवाळी - एक शब्दचित्र\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २\nदिवाळी जणू पंचेन्द्रियांतून मनात झिरपते. वर्षभर तिथे ओलावा टिकवते.\nदिवाळी म्हटलं की जसे अनेक गंध मनात दरवळतात, सुगंधी तेलाचा, उटण्याचा, मोती साबणात मिसळलेला सुवास. आज कोणाकडे कोणता फराळाचा पदार्थ बनतोय याचा सांगावा आणणारा, फटाक्यांच्या धुराचा, झेंडूंच्या तोरणांचा असे अनेक. आणि अभ्यंगस्नानातून होणारा मायेचा मोलाचा स्पर्श तो कसा विसरता येईल\nत्याचबरोबर काही दृक्चित्र आणि ध्वनिस्मृतीही. त्या जरा अधिक विस्ताराने....व्हिज्युअल आर्टिस्टच्या चष्म्यातून काही ऑडिओ व्हिज्युअल्स रंग, रेषा आणि आकार यातून साकारलेली गेरुनं सारवलेल्या चौकोनात ठिपक्यांची आखीव रेखीव रांगोळी.\nसुबक. सुरेख. साधलेली उत्तम रंगसंगती. मधोमध मंद तेवणारी मातीची पणती. तिच्या प्रकाशात चमचमणार्‍या वर्खाच्या चांदण्या.\nफटाक्यांचं पार्श्वसंगीत. कंदिलाच्या झिरमिळ्यांनी वार्‍यासवे धरलेला ताल. प्रसन्न मनानं रंग-रांगोळीचा डबा घेऊन दारातून आत शिरता शिरता तोरण एका बाजूनी जरा विषमतोल झालेलं ते सारखं करणं.\n\"दिन दिन दिवाळी\" म्हणत फुलबाजीनी हवेत धुराची वर्तुळं काढल्याशिवाय का दिवाळी साजरी होते एखादी तुडतुडी शांत तेवणार्‍या ज्योतीशी उगाच तंटा करते. थुईथुई फुलणारे अनाराचे त्रिकोण.\nभुईचक्राच्या घुमघुम चकरा. वेगात सूर मारुन कधी सरळ, कधी नागमोडी रेषा काढणारे, स्वतःच ती उडी, \"काय पण तीर मारलाय\" अशा अविर्भावात साजरे करणारे बाण. लडींचा दाये-बाये करत झडलेला मार्च.\nकोपर्‍यातल्या किल्ल्यातल्या महाराजांना तोफांची सलामी देणारे सुतळी बाॅम्ब.\nचांदीच्या ताटात, यंदा आयतेच आणलेले आयताकार शंकरपाळे, चकल्यांची काटेकोर वर्तुळं, ज्यांशिवाय दिवाळी अपूर्ण असे ते पूर्णमिदं गोल लाडके लाडवोबा. पातळ पोह्यांचा पिवळा चिवडाही चिवडायला लागतोच.\nशेवेच्या लोकरीचे गुंडे, आय मीन, चवंगे हलक्या हाताने चुरडून सुटी केलेल शेव दवाळीची सुट्टी चटकदार करते. अर्धवर्तुळाकार टम्म खोबर्‍याचा तोबरा भरलेल करंजी. कडेला चार-दोन कडबोळी. खसखस पेरलेले ओठांवर खसखस पिकवणारे अनारसे. पाकातले चिरोटे हेही जोडीला. अथात फीस्ट फाॅर आईज असले तरी मूळ काम हे रसना तृप्तीचं असतं.\nअशी रोमरोमातुन साजरी होणारी ही दिवाळी उगीच नाही म्हणत - दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.apalimarathistatus.in/2018/03/gudi-padwa-wishes-in-marathi.html", "date_download": "2019-04-20T17:07:21Z", "digest": "sha1:MZF7OBOKWVKGXR6ESHX26XHH5RTDRRAC", "length": 12571, "nlines": 228, "source_domain": "www.apalimarathistatus.in", "title": "Gudi padwa wishes in marathi - Apali marathi status", "raw_content": "\nनव्या स्वप्नांची नवी लाट,\nनवा आरंभ, नवा विश्वास,\nनव्या वर्षाची ही�� तर\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\n🚩👌👍🕉👍👌🚩 भारतीय नववर्ष आदि शक्ति के पावन पर्व नवरात्रि व गुडी पाडवा की आप सभी को हार्दिक बधाई व शुभकामनायें\nॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद \nप्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू \nचैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा\nहर हर महादेव.. जय श्री महाकाल.. ⛳\n🍁आज दि.18 मार्च रोजी\nसुरु होत आहे नवीन वर्ष,☘\n🍁मनात असू द्या नेहमी हर्ष.☘\n🍁येणारा नवीन दिवस करेल\n🍁हिंदू नव वर्षाच्या आणि\n🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁\nनववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,\nप्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...\nहर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,\nआणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...\nगुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..\n.  गुढी पाडवा\n. / (( मराठी\n\"गुढी'पाडवा\" आणि \"हिंदू नव-वर्ष\"\nया शुभ दिनाच्या निमित्ताने„\nतुम्ही व तुमच्या सह-कुटुंबियांस \"मंगलमय\" आणि \"मनःपूर्वक\"\n🙏卐 हार्दीक शुभेच्छा 卐*🙏\n🍁माज्या तमाम मराठी बांधवाना हिंदू नव वर्षाच्या आणि\nमाझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा ...\n🕉 ….. आणि परिवार🚩\n🍁हिंदू नव वर्षाच्या आणि\n🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁\nआपणांस व आपल्या कुटुंबियांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्षे आपणांस तसेच आपल्या परिवारास आनंद, समाधान, सुख ,समृद्धि ,धन ,ऐश्वर्य, शांति , देणारे तसेच आरोग्यदायी व भरभराटिचे , जावो. 💐\n🚩 गुढीपाडवाच्या तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🚩\n​गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या​\n​हे नववर्ष, सुख, समृद्धीचे जावो​\n​हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…​\n🚩 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩​\nमाणस भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.\nया वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चूक झाली आसल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल/ नात्याबद्दल खुप सारे ...\nआपल्याला व आपल्या संपूर्ण👨‍👩‍👧‍👦 परिवाराला 👨‍👩‍👦‍👦 🤝\nनव्या स्वप्नांची नवी लाट,\nनवा आरंभ, नवा विश्वास,\nनव्या वर्षाची हीच तर\nगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nनववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,\nप्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...\nहर्षाने होऊ दे ह�� जीवन सुखी,\nआणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...\nगुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..\n.  गुढी पाडवा\n. / (( मराठी\nमराठी नविन‌ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा#\nनविन वर्ष तूम्हाला व\nभरभराटीचे जावो हिच‌ ईश्वर चरणी प्रार्थना*💐💐💐\nभावांमधील नाते (B rother quotes in marathi) आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे , म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1284817/", "date_download": "2019-04-20T16:33:20Z", "digest": "sha1:DWRXTL43JCMPA6BYQEJLJMRGAHLU2F3I", "length": 2850, "nlines": 60, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Arora Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआग्रा मधील Arora Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 5)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/hitlers-signed-menkampf-sold-at-auction-270189.html", "date_download": "2019-04-20T16:49:44Z", "digest": "sha1:4ZVABJSM6KH7G6MN6Q5OJM2S7N6ZCEWS", "length": 15786, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिटलरची सही असलेल्या 'माईन काम्फ' आत्मकथेचा 8.32 लाखाला लिलाव", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nहिटलरची सही असलेल्या 'माईन काम्फ' आ��्मकथेचा 8.32 लाखाला लिलाव\nया आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली \"युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील\" 18 आॅगस्ट 1930 अडाॅल्फ हिटलर\" असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.\n18 सप्टेंबर : जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची आत्मकथा 'माईन काम्फ' (माझा लढा) ची अखेर विक्री झालीये. अमेरिकेत 8.32 लाखांना लिलावात हिटलरची स्वाक्षरी असलेली ही प्रत विकली गेली आहे.\nया आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली \"युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील\" 18 आॅगस्ट 1930 अडाॅल्फ हिटलर\" असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.\nअमेरिकेतील एलेक्सझेंडर लिलावानुसार, ज्या दिवशी हिटलरने या पुस्तकावर स्वाक्षरी केली होती, तेव्हा त्या दिवशी तो जर्मनीच्या कोलोग्नेमध्ये राष्ट्रीय निवडणुकीसाठी जर्मन वर्कस पार्टी आणि पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासभेत भाषण देत होता.\nसन 1933 पासून 1945 पर्यंत जर्मनीचा हुकूमशहा राहिलेल्या हिटलरने नोव्हेंबर 1923 मध्ये राजकीय अटकेत जेलमध्ये असताना या पुस्तकाला लिहण्यास सुरुवात केली होती. हे पुस्तक हेस लिहत होता. पुस्तक लिहीत असताना ही आत्मकथा दोन भागात असावी असा विचार हिटलरने केला होता.\nलँड्सबर्ग जेलचे अधिक्षकाच्या माहितीनुसार, या आत्मकथेचं अनेक भागात प्रकाशन होईल आणि त्या कमाईत कोर्ट कचेरीचा खर्च निभावला जाईल अशी आशा हिटलरला होती. या आत्मकथेत हिटलरची राजकीय विचारधारा आणि जर्मनीसाठी केलेल्या उपाययोजनेचा उल्लेख होता.\nइतिहासकारांच्या माहितीनुसार, हिटलर सुरुवातील आपल्या आत्मकथेचं नाव \"खोट्या, मुर्ख आणि भित्र्यापणाच्या विरोधात साडेचार वर्षांचा लढा' असं ठरवलं होतं. पण हिटलरला मॅक अमानजो याने 'माईन काम्फ' नाव देण्याचा सल्ला दिला. मॅक अमानजो हा फ्रेन्च हर वर्लेगचा प्रमुख होता आणि त्यानेच हिटलरची आत्मकथा प्रकाशित केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-���ात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/violent-turn-events-in-pune-dismissal-in-front-of-the-collector-office-64291/", "date_download": "2019-04-20T16:29:06Z", "digest": "sha1:B6PGRAWHV5KW4YRDWHSW5XENIBRHYHJG", "length": 9001, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : पुण्यात बंदला हिंसक वळण ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुण्यात बंदला हिंसक वळण ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड\nPune : पुण्यात बंदला हिंसक वळण ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड\nएमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं सकाळी 10 वाजल्यापासूनच आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं होत. दुपारी 1 वाजता मराठा क्रांती मोर्चा समन्वयाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न केल्या नंतर हिंसक वळण लागले.\nयात बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि चपला फेकल्या नंतर काही आंदोलकांनी गेटवरून उड्या मारत कार्यालयात प्रवेश केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांकडून गेटवर असणाऱ्या काचांची आणि दिव्यांची देखील तोडफोड करण्यात आली. 3 ते 4 तास हा गोंधळ सुरू होता मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आवाहनानंतर परिस्थिती निवळली\nजिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा आरोप फेटाळला. निवेदन दिल्यानंतर आंदोलक शांतपणे माघारी परततील, असं मला वाटलं होतं. मात्र काही तरुण मुलांनी हल्ल��� करत गेट तोडले अशी प्रतिक्रिया नवल किशोर राम यांनी दिली आहे.\nतिकडे दुसरीकडे दुपारपर्यंत शांत असलेले कात्रज देहू रस्त्यावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. आंदोलकांनी कात्रज-देहुरोड बाह्यवळणासह संपूर्ण चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखून धरले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.\nतर नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडण्यात आला. तसेच हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोथरूड मध्ये सुद्धा किनारा हॉटेल समोर आंदोलांनी टायर जाळून रस्ता रोखून धरला.\nFeaturedजिल्हाधिकारी कार्यलयपुणे न्यूजपोलीसमराठा क्रांती मोर्चा\nPimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंद’ शांततेत ; 100 टक्के प्रतिसाद\nTalegaon : आज इंद्रायणी मॅरेथॉन\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nPune : दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा…\nPune: बिबट्याचा हल्ला परतवून लावत आईने वाचविला चिमुकल्याचा जीव\nPune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80/word", "date_download": "2019-04-20T16:49:17Z", "digest": "sha1:MKSLNXGCHKD3EHAEB3PU3L7J5R2HOVPY", "length": 4365, "nlines": 77, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - फुगडी", "raw_content": "\nलोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी..\nफुगडी खेळताना मुली, स्त्रिया उखाण्यांच्या स्पर्धा करून, खेळात रंग भरतात, त्यामुळे अजिबात दमायला होत नाही.\nसंग्रह १ ते २५\nफुगडी खेळताना मुली, स्त्रिया उखाण्यांच्या स्पर्धा करून, खेळात रंग भरतात, त्यामुळे अजिबात दमायला होत नाही.\nसंग्रह २५ ते ५०\nफुगडी खेळताना मुली, स्त्रिया उखाण्यांच्या स्पर्धा करून, खेळात रंग भरतात, त्यामुळे अजिबात दमायला होत नाही.\nजानवे म्हणजे नेमके काय \nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T16:13:28Z", "digest": "sha1:5YAWE5SOC63EPUV36XSRXCH3I4J3GFPZ", "length": 5086, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडमंड हॅली - विकिपीडिया", "raw_content": "\nएडमंड हॅली(1656-1743) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूभौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. त्यांनी हॅली धूमकेतूच्या भ्रमणकक्षेचा शोध लावला.जॉन फ्लॅमस्टीडनंतरचे दुसरे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६५६ मधील जन्म\nइ.स. १७४३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T17:14:45Z", "digest": "sha1:JWRDDRFZHFN23KQB5BL5DXDZDS4AJDYL", "length": 6133, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खरोष्ठी लिपी - विकिपीडिया", "raw_content": "\nखरोष्टी लिपी ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झालेल्या ॲरेमा���क लिपीपासून उत्पन्न झाली. सीस्तान, कंदाहार, स्वात, लडाख, तक्षशिला या भागात खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. या लिपीला लॅसन यांनी काबुली लिपी, विल्सन यांनी ॲरिऑनिअन, कनिंगहॅम यांनी गांधार लिपी अशी नावे दिलेली आहेत. खरोष्ठी लिपीमधील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे तिला बॅक्ट्रोपाली किंवा ॲरिॲनेपाली असेही म्हणतात. पश्चिम पाकिस्तानातील हजारा जिल्ह्यातील मानसेरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाजगढी येथे खरोष्ठी लिपीतील अशोकाचे लेख आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाईक अशा दोन लिपींमध्ये असलेला अशोकाचा लेखही उपलब्ध आहे. मथुरेला कुषाणांच्या राजवटीतील खरोष्ठीचे लेख सापडले आहेत. खरोष्ठीचे लेख धातुचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्रे यावर सापडतात. खोतान येथे दुसर्या शतकात खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडलेले आहे. या लिपीत कोणत्याही भाषेतील उच्चार-वैचित्र्य अक्षरांकित करता येते. इ.स. १८३३ मध्ये माणिक्याल येथील स्तूपाचे उत्खनन करतेवेळी जनरल वेंटुरा यांना खरोष्ठी व ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली व या द्वैभाषिक नाण्यांमुळे नॉरीस आणि कर्नल मॅसन यांना खरोष्ठी लिपी वाचता आली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-04-20T16:45:11Z", "digest": "sha1:2LIWEDXJ6WPXZNO4K7VNF6Z64VY6L5L7", "length": 6910, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेब्ला - विकिपीडिया", "raw_content": "\n(पेब्ला राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख मेक्सिकोतील पेब्ला नामक राज्य याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेब्ला (निःसंदिग्धीकरण).\nपेब्लाचे मेक्सिको देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३४,२९० चौ. किमी (१३,२४० चौ. मैल)\nघनता १५९ /चौ. किमी (४१० /चौ. मैल)\nपेब्ला (स्पॅनिश: Puebla) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. पेब्ला ह्याच नावाचे शहर पेब्लाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २१वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस · इदाल्गो · कांपेचे · किंताना रो · कोआविला · कोलिमा · केरेतारो · ग्वानाह्वातो · गेरेरो · च्यापास · चिवावा · ताबास्को · तामौलिपास · त्लास्काला · दुरांगो · नायारित · नुएव्हो लेओन · बेराक्रुथ · पेब्ला · बाहा कालिफोर्निया · बाहा कालिफोर्निया सुर · मिचोआकान · मेहिको · मोरेलोस · युकातान · वाशाका · हालिस्को · साकातेकास · सान लुइस पोतोसी · सिनालोआ · सोनोरा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2018/", "date_download": "2019-04-20T17:21:07Z", "digest": "sha1:WG752LIMJ2YD7WJ52QIMNI43FZDBSRUO", "length": 11602, "nlines": 209, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : 2018", "raw_content": "\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nदिवाळी विशेष - फराळाच्या गोष्टी\nसाडी आणि मी - अनिता पांडकर\nशुभ दीपावली - जयश्री भावे\nशरद ऋतुतील बदलते रंग - एक नवी सुरुवात, एक प्रवास - डॉ. अर्चना कुसूरकर\nआकारलेली दिवाळी- एक शब्दचित्र - अर्चना रानडे\nपुफ्फ - अरुण मनोहर\nसबंधन सप्रेम - निरंजन नगरकर\nहरवले ते - जयश्री भावे\nक्लास फोर सरवटे - निर्मला नगरकर\nरूपारूपास्वरूप - अर्चना रानडे\nगोल्डन टच (गोल्डी विजय आनंद) - जुईली वाळिंबे\nलाच - शेरलॉक फेणे\nदिवाळी पारंपरिक आणि आधुनिक - जयश्री भावे\nकवी शब्दांचे ईश्वर साकारताना\nआरती प्रभू 'गेले द्यायचे राहुन' - माधवी वैद्य\nचित्र - आरती बारटके मांडणी - दीपिका कुलकर्णी\nऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३\nअद्वितीय - नीला बर्वे\nवेचलेला पाऊस - प्राजक्ता मराठे नरवणे\nपिंपळच्या निमित्ताने - अमृता देशपांडे\nआसुसलेला चातक - डॉ. अर्चना कुसूरकर\nमध्यममार्गी सिनेमा - जुईली वाळिंबे\nजाणीव - स्वप्नील लाखे\nआवड - सुचित्रा खुराना\nदुष्काळ - प्रतिभा तळेकर\nमाझे मन - प्रतिभा तळेकर\nरंग - दीपाली प्रभू\nसहस्ररश्मी - जयश्री भावे\nपाऊस वेळा - मोहना धर्डे\nकोण दाखवील वाट - मोहना कारखानीस\nमी प्रेमात पडले पावसाच्या - अनुष्का कुलकर्णी\nकवी शब्दांचे ईश्वर साकारताना\nश्रीगणेशा - माधवी वैद्य\nचित्र - अनया पेंडुरकर\nफोटो- शीतल होलमुखे मांडणी - दीपिका कुलकर्णी\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २\nआर्टिस्टची गॅलरी - अश्विनी कुलकर्णी\nकुक्कुरजन्म - निरंजन नगरकर\nजीवन मे एक बार आना सिंगापूर - श्रीपाद वासुदेवराव बक्षी\nदु:ख म्हणजे नक्की काय असतं\nग्रीष्म - निर्मला नगरकर\nआव्हाने - सुवर्णा माळी पायगुडे\nथंडीत फुटलेला घाम - स्नेहल केळकर\nतेथे कर माझे जुळती - मोहना कारखानीस\nझेप - नीला बर्वे\nमुलाखत - कॅप्टन जोगळेकर\nपूर - निरंजन भाटे\nएकला चालो रे - अर्चना रानडे\nग्रीष्म-वर्षा - वैशाली वर्तक\nमंथन - नंदिनी नागपूरकर\nऋतुगंध वसंत वर्ष १२ अंक १\nजाणीव - पौर्णिमा हाटेकर देशपांडे\nवडा-पाव, Cutting Chai, मुंबई मुंबई \nसण चैत्रातले, माझ्या दिवेआगरचे - स्नेहल केळकर\nअफलातून - नीला बर्वे\nकॉपीरायटिंगच्या जगात पहिलं पाऊल - दीपिका कुलकर्णी\nपहिल्या लग्नाची गोष्ट - अरुण मनोहर\nस्मृतीची विस्मृती - वैशाली मारटकर\nचाहूल - प्रफुल्ल मुक्कावार\nयाचे जीवन नाव - सोनाली पाटील\nआयुष्य - प्रिया पराग बेडेकर\nचित्र - शैली बेहेरे\nचित्र - अद्वय पळशीकर\nचित्र : शैली बेहेरे\nमांडणी : दीपिका कुलकर्णी\nऋतुगंध शिशिर वर्ष ११ अंक ६\nजीवनशैली: याला जीवन ऐसे नाव\nसंपादकीय - याला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता\nआधुनिक सिंदबादच्या सफरी - अभिलाष टोमी, एक मुलाखत - केशव पाटणकर\nगर्दीत सापडलेली माणसं - संदीप कुलकर्णी\nमानवी सेवा हीच ईश्वरी सेवा - प्रतिभा विभूते\nतिमिरातून तेजाकडे - विनय रायदुर्ग\nइच्छा तिथे मार्ग - श्रद्धा सोहोनी\nमला भेटलेली अलौकिक व्यक्तिमत्वे - मोहना कारखानीस\nधावणं हीच माझी साधना - वैशाली कस्तुरे मुलाखत - प्रगती पाटणकर\nओजा शंकर काणे - गिरीश टिळक\nऋणानुबंधाच्या गाठी - सोनाली पाटील\nचित्र - वैदेही कुलकर्णी\nचित्र - विहान पाटणकर\nचित्र - आरोही पिंगळे\nहिंदु सणांमधील आहार व त्यामागील शास्त्र - डॉ. रुपाली गोंधळेकर\nकिस्से मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे - शैलेश दामले\nमुखपृष्ठ : आरती बारटके\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही स���ंगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २\nऋतुगंध वसंत वर्ष १२ अंक १\nऋतुगंध शिशिर वर्ष ११ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/sell-of-mi-phones-265505.html", "date_download": "2019-04-20T16:59:14Z", "digest": "sha1:KVUQDYTQMUEVH2RL2DAMV6I6PWWAW2B6", "length": 13874, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाओमीचं भारतात 3वर्षांचे सेलिब्रेशन, उद्यापासून बंपर सेल", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग ��ाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nशाओमीचं भारतात 3वर्षांचे सेलिब्रेशन, उद्यापासून बंपर सेल\nशाओमी मॅक्स2ची सेल 20 जुलैला दुपारी 12 वाजता सुरू होईल. रेडमी 4ए, वायफाय रिपिटर2, आणि 10000एम ए एच पॉवर बँक सेलमध्ये विकले जातील.\n19जुलै: शाओमीला भारतात तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाओमी कंपनीने 20 आणि 21 जुलैला धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. या दोन दिवसात आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर शाओमी कंपनीने ठेवल्या आहेत.\nशाओमी मॅक्स2ची सेल 20 जुलैला दुपारी 12 वाजता सुरू होईल. रेडमी 4ए, वायफाय रिपिटर2, आणि 10000एम ए एच पॉवर बँक सेलमध्ये विकले जातील. या सेलमध्ये प्रत्येक खरेदीवर गो आयबीबोकडून 2000 रूपयांचा डोमॅस्टिक हॉटेल बुकिंग व्हाउचर दिलं जाईल. 8000 रूपयांहून जास्त खरेदीवर एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना पाच टक्के आणि डेबिट कार्ड धारकांना 500 रूपये कॅश बॅक दिला जाईल. एम आय कॅप्स्युल इयरफोन, एम आय हेडफोन्स , एम आय इन-ईयर हेडफोन्स प्रो एचडी, एम आय इन-ईयर हेडफोन्स बेसिक, एम आय सेल्फी स्टिक आणि एम आय व्हिआर प्लेवर 300 रूपयांपर्यंत सूटही दिली जाणार आहे. तसंच 10000एम ए.एच आणि 20000एम.ए.एच एम आय पॉवर बॅँक 2 फक्त 1,199 आणि 2,199 रुपयातच विकले जातील.\nतसंच बाकीही प्रॉडक्टसवर आकर्षक सूट असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-to-know-your-face-cream-is-no-useful/", "date_download": "2019-04-20T17:03:37Z", "digest": "sha1:YX2XBOH2DY656UJEHNBAVNWS5Z4FMBKM", "length": 13382, "nlines": 94, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम आपल्या सुंदर चेहऱ्याला अधिक उजळवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात आणि सध्याच्या फॅशनच्या जमान्यात त्यांचा भाव बरंच वधारलाय म्हणे त्यात जाहिराती आहेतच की आपल्याला अधिक भुरळ घालण्यासाठी, याचं सर्व कारणांमुळे सध्या सगळीकडे मॉइश्चरायझर आणि फेसक्रीमची चलती आहे, मुली सोडा, मुलं देखील हे वापरण्यात मागे नाहीत.\nपण आपण मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खरेदी करताना एक गोष्ट मात्र साफ विसरतो ते म्हणजे त्याची एक्सपायरी डेट तपासणे आणि सध्या डिस्काऊंट ऑफरमध्ये फेसक्रीम आणि मॉइश्चरायझरची एक्सपायरी डेट वगैरे कोण बघत बसतंय. यामुळे होतं काय तर मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम एक्सपायरी डेटच्या आत असल�� तर ठीक, पण नसेल तर त्याचे त्वचेवर उलटे परिणाम होऊ शकतात.\nकाही जण तर जण एकाच मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीमचा दीर्घकाळ वापर करतात आणि त्याचा परिणाम त्वचेला हानी पोचल्यावर दिसून येतो. एक्सपायर क्रीम किंवा मॉइश्चरायझर्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेमध्ये इरिटेशन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या फेसक्रीमची एक्सपायरी डेट ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगत आहोत.\nकाही मॉइश्चरायझर खराब होताना, त्यातून एक विचित्र प्रकारचा दुर्गंध येण्यास सुरुवात होते. जर तुमच्या मॉइश्चरायझरमधून अशाप्रकारची दुर्गंधी येत असल्यास तत्काळ ते फेकून द्यावे.\nअनेकवेळा मॉइश्चरायझरचा वापर केल्यानंतरही त्वचा खरबडीत होते. अशावेळी त्या मॉश्चरायझराचा वापर करणे बंद करावे.\nजर तुमच्या मॉइश्चरायझरमध्ये कणी किंवा दाट होऊ लागल्यास ते खराब झाले असल्याचे समजावे. कारण जेव्हा मॉइश्चरायझर खराब होऊ लागते, तेव्हा त्यातील केमिकल वेगळे होण्यास सुरुवात होते.\nसर्वसाधारणपणे कोणतेही मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेप्रमाणे खरेदी करावे. जर तुम्हाला तुमच्या मॉइश्चरायझरमध्ये ब्लॅक स्पॉट दिसण्यास सुरुवात झाली, तर त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया जमा होऊ लागल्याचे समजावे.\nमॉइश्चरायझर हे सूर्य प्रकाशात अतिशय संवेदशील असतात. त्यामुळे ते खराब झाले असल्यास सूर्य प्रकाशात ठेवताच त्याचा रंग पिवळा होतो. तेव्हा ब्यूटी प्रोडक्ट हे नेहमी थंड ठिकाणीच ठेवावेत. तसेच तुम्ही कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट कराल, तेव्हा ते एअर टाइट असल्याची खात्री करून घ्या. तसेच ते सूर्य प्रकाश अथवा गरम वातावरणापासून सुरक्षित जागी ठेवा.\nसर्वसाधारणपणे कोणत्याही मॉइश्चरायझर क्रीमची एक्सपायरी डेट ही १८ ते २४ महिन्यांनी असते. त्यामुळे दीड वर्षानंतर तुम्हाला त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक केली पाहिजे. तसेच तुम्ही कोणतेही क्रीम खरेदी करताना, त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा.\nयापुढे मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खरेदी करताना आणि वापरताना नक्की काळजी घ्या\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← यशस्वी जीवनासाठी चाणक्य चे १२ सूत्रं\nतुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरी��� तर नाही ना\nकुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत वाचा त्यांना काय शिक्षा झाली…\nशंभराच्या नव्या नोटेवर झळकणारी भारतातील ‘ही’ अप्रतिम ऐतिहासिक वास्तू कोणती\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nरोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा\nनिमिषा उभारतेय बेघर कलाकारांसाठी आधारवड – #HomeForArtists\nतुम्हाला कल्पनाही नसलेले रेल्वेच्या हॉर्नचे ११ प्रकार आणि त्यांचे अर्थ\n“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न \nया सात गोष्टी पार्टनरला सांगितल्या नाहीत तरी चालतंय बरं का..\nछत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत\nब्राम्हणाऐवजी कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२\nझाडांना वाईट बोलल्याने ते खरंच सुकून जातात का\nटीव्ही रिमोटच्या शोधामागची अफलातून आश्चर्यजनक सत्यकथा…\nअचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”\nअंतराळवीराचे प्रशिक्षण : आवर्जून जाणून घ्यावा असा खडतर प्रवास\nया एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतंय\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nदेवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.apalimarathistatus.in/2017/12/shivaji-maharaj-status-in-marathi.html", "date_download": "2019-04-20T16:15:28Z", "digest": "sha1:ECKYUOPBUKSJK2VNTKRYHT24QCD4XQXB", "length": 33913, "nlines": 507, "source_domain": "www.apalimarathistatus.in", "title": "Shivaji maharaj status in marathi for shivjayanti 2019 - Apali marathi status", "raw_content": "\nसांगशील का रे रायगडा,\nकसा होता माझा राजा \nतुझ्या रूपावर भाळून जो\nम्हटला \"करू हीच तख्ताला जागा \".\nसांग ना रे रायगडा,\nकसा होता माझा राजा. .....\nदेव मानलेच आहे त्याला\nअन् मंदिर मानले तुला मी. ......\nबसला कसा तो. .....\nगरजला कसा तो. ........\nसारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे. .....\nसारेच अनुभवलेस तू. ...\nजे जे घडले इथे. ....\nमंगल अक्षतही पडल��� इथे. .........\nम्हणून तर आलो मी इथवर\nआणखी विचारण्या तुला. ...\nकरशील ना भूतकाळ पुन्हा ताजा\nरायगडा , सांगशील ना तू मला \nकसा होता माझा राजा. .......\nथेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला ,\n\" राजे \" मुजरा करण्यास तुम्हाला \nशिवराय माझे दैवत आहे.\nसारे शिवभक्त माझे बांधव आहेत.\nमाझ्या देशातल्या समृद्ध आणि\nमी सदैव प्रयत्न करीन .\nमी माझ्या शिवरायाचा आणि\nभगव्या ध्वजाचा मान ठेवीन.\nमी सदैव प्रयत्न करीन .\nनिष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा\nसर्व शिवभक्तांचे शिव कार्य\nसतत चालू राहो यातच माझे\n🐆🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 🐅\nभाऊ मराठा आहेना पाठव पुढे\n🚩 #आपल्यासाठी सगळे छान आहेत......🚩\n🚩 #महाराजांनाच स्थान आहे🚩\nएक 18 साल की🙎मुस्लिम लडकी\nउसके सामने से कई🚙🚗🚘गाडिया आ\nलेकिन वह किसी से👎👎लिफ्ट\nभी नही मांग रही थी...\n(असल मे उसकी🚌🚌बस छूट गई थी)\nअचानक उसे एक 🚴BULLET पर एक 👦लडका जाता हुआ दिखाई\nतो🙎लडकी ने उस👦लडके को✋✋हाथ देकर लिफ्ट मांगी\nतो👦लडके ने अपनी 🚴BULLET\nरोकी और 🙎लडकी ने कहा मुझे 🏡घर छोड\nदीजिए मेरी 🚌बस छूट गई है\n👦लडके ने कहा ठीक है और 👫दोनो चल दिए,\nजब 👫दोनो 🙎लडकी के 🏡घर पहुच गये तो 👦लडके ने पूछा कि\nजब तुम वहां 🚩🙋🙋खडी थी तो कितनी 🚵🚍🚌🚗👍गाडिया आ~जा रही थी तो तुमने 👉मुझसे ही लिफ्ट क्यो मांगी\nतो 🙎लडकी ने जबाब दिया कि मैने\nदेखा कि आपकी 🚴गाडी के आगे 💬प्लेट पर लिखा है\n⚒ 🚩जय श्री राम🚩 ⚒\nऔर 👉मैं ही नही, 👫👪🏃👬👭सभी जानते\nहै कि 🙏 हिन्दू🙏😊 धर्म वाले\n👆ना ही किसी का बुरा करते है\nऔर👆ना ही किसी को करने देते है.\nअगर 🙏🏻 हिन्दू😃😊 धर्म से है तो\nइसे आगे शेयर करे.......🇮🇳⚒🔨🔧🛠⛏⚙\nदेखते हैं कि हिन्दू होने पर कितनो को गर्व है...\n🙏वंदन करतो शिवरायांना ,🙏\n👏 प्रार्थना करतो तुळजा भवानीला,👏\nमाझ्या शिव भक्तांना ;......⛅\n🚩# शिवबा_ शिवाय_ किंमत_ नाय .....\n# शंभू_ शिवाय_हिंमत नाय ....\n# भगव्या _ शिवाय_ नमत_ नाय....\n# शिवराय_ सोडुन_ कोणापुढे_ झुकत_ नाय🚩\n# जय जिजाऊ_ जय शिवराय #\n* दैवत छत्रपती *\n🚩🚩😍गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या\nअन \"गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या\nस्वराजाच्या . . .🚩🚩😍\n📿शिवबा चे भक्त कपाळी भगवा टीळा.🚩\n📿शिवबा चे भक्त कपाळी भगवा टीळा.🚩\n🌪⚡आल-आल वादळ अं कोण आडवीन या वादळा.⚡🌊\n⚔अं आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजऊ आमी खुळ-खुळा.⚔\nअय नांद करायचा नाय आमचा नांद खुळा.🐅🐅🐅\n📿⚔छाती ठोकोण सागतो जगाला शिवबां चा मावळा⚔📿\n||जय भवान��� जय शिवजी||\nकत्ल करदो चाहे कोई शिकवा ना होगा\nधोखा दे दो कोई बदला ना होगा....\nपर जो आंख उठी मेरे धर्म पर तो\nफिर तलवार उठेगी और कोई समझौता ना होगा.....\n🚩🚩बात#इन्कलाब की है तो\n🚩🚩तुम्हारी #आँख 👀के सामने..\n#सुबह को#शाम कर देँगे.\nये हरेगमछेसफेद_टोपी हमेँ क्या\n🚩🚩हम #भगवा बाँध कर निकलेँगे\nतो #कोहराम कर देँगे 🚩🚩\n🙌🚩👊⚔\"जगणारे ते मावळे होते\nजगवणारा तो महाराष्ट्र होता\nपण स्व:च्या कुटुंबाला विसरून\nजनतेकडे मायेने हात फिरवणारा.\nतो \"\"आपला शिवबा\"\" होता\"🚩🚩⚔👊\nकोणाच्या नादी लागनं हा🚩🚩🚩\nआमचा इतिहास नाही पण कोणी ‪‎आमच्यानादी‬ लागले तर ‪‎काय‬ होईल हे🚩🚩\n‪‎इतिहासपण‬ सांगू ‪‎शकत‬ नाही .. 🚩🚩🚩🚩\n🚩#मावळताना पश्चिमेला लख लखता #सुर्यच दिसनार\n#आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं\n🚩😡🚩👊धरती आभाळा शिवाय झाकत नाय\nवादळ पर्वता शिवाय कापत नाय\nआम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो\nशिवराय शिवाय कोणा पुढे झुकत🚩😡👊🚩 नाय\"\nमी मराठयाची जात आहे...\n🚩शत्रूंच्या समोर कधी 🚩.\n🚩शपथ आहे आम्हाला या\n🚩मातीची मरे पर्यंत .🚩\n\"🚩जय शिवराय \"🚩म्हणायला कधी .\nशिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना\nजय भवानी जय शिवाजी\nकोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,\nपण एकही मंदिर नसताना\nजे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात\nछ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,\nत्र :- त्रस्त मोगलांना करणारे,\nप :- परत न फिरणारे,\nति :- तिन्ही जगात जाणणारे,\nवा :- वाणिज तेज,\nजी :- जीजाऊचे पुत्र,\nम :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे,\nरा :- राज्याचे हितचिंतक,\nज :- जनतेचा राजा, म्हणजे,\n॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥\nअशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …\nसर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……\nअखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान\nश्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना\nसर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या\nजिथे शिवभक्त उभे राहतात\nतिथे बंद पडते भल्या भल्याची मती....\nअरे मरणाची कुणाला भीती\nआदर्श आमचे राजे शिव छत्रपती......\nशिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...\nसारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...\nभगवा अभिमानाने फडकू लागला...\nसह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...\nअवघा दक्खन मंगलमय झाला..\nअन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली\n\"अरे माझा राजा जन्मला...\nमाझा शिवबा जन्मला ...\nअरे माझा राजा जन्मला...\nशिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...\nअसेच असावे मवाळ्यांचे वर्तन,\nहीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....\nमातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर\nराज्य करणारा राजा म्हणजे\n\"श्रीमंत\" \"श्री छत्रपती\" \"शिवाजी\" \"महाराज\" की \"जय\"\nविजेसारखी तलवार चालवुन गेला,\nनिधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,\nवाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,\nमुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला\nस्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक\nमंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली\nवार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....\nजिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....\nनगारा वाजला, शाहिरी साज चढला\nडंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....\nमराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....\nइतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,\nहिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......\n\"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,\"छञपती शिवाजी महाराज\". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य...ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..\nगरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते,\nरयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते,\nभवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......,\nगुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......\nअंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........\n\"छत्रपती श्री शिवाजी महाराज\" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता...\nछञपती शिवाजी महाराज म्हणजे काय \nलाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला\nसोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला\nमातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.\nअरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर\nजो जिवाशी खेळतो तो शिवाजी...\n😊 *राजे* तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती.. 😏तुमच *शौर्य* पाहुन पोहचली जग भर किर्ती.. 😏तुमच *शौर्य* पाहुन पोहचली जग भर किर्ती.. 🙏 *वेढ लागला तुमच्या आगमनाची..* 🙏 *वेढ लागला तुमच्या आगमनाची..* 😘 पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..😘 पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची.. एवडीच इच्छा या *मावळयाची.. एवडीच इच्छा या *मावळयाची..\n🚩*सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩\n⛳⛳⛳⛳⛳ मी शपथ घेतो कि जर माझ्या त मराठी रक्त असेल,मी स्वताला शिवरायांचा मावळा म्हणत असेल तर\"मी शिवजयंतीच्या दिवशी दारु 🥃🥃🍺🍺पिणार नाही \" व या जगात माझ्या राजांची प्रतीष्टा कमी होऊन देणार नाही . आणि मी हा संदेश वाचताना न कळत मी शपथ घेतली आहे हे विसरणार नाही व हा संदेश पुढे पाठवेल ⛳⛳\n*||महाराजांसाठी एवढी काळजी घ्या ||*\n● *टीशर्ट वर महाराज छापायचे असतील* तर तो टीशर्ट घालुन कोठेही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या.\n● *गळ्यात महाराजांचे लॉकेट,बिल्ला घालायचा असेल* तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही याची काळजी घ्या.\n● *हातावर महाराजांचे नाव कोरायचे असेल* तर त्या हाताने अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या.\n● *बोटांमधे महाराजांच्या अंगठ्या घालायच्या असतील* तर आपली बोटे कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाहीत याची काळजी घ्या.\n● *तोंडात महाराजांचे नाव घ्यायचे असेल* तर त्याच तोंडात व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या.\nजय जिजाऊ जय शिवराय \nशिवराय माझे दैवत आहे.\nसारे शिवभक्त माझे बांधव आहेत.\nमाझ्या देशातल्या समृद्ध आणि\nमी सदैव प्रयत्न करीन .\nमी माझ्या शिवरायाचा आणि\nभगव्या ध्वजाचा मान ठेवीन.\nमी सदैव प्रयत्न करीन .\nनिष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा\nसर्व शिवभक्तांचे शिव कार्य\nसतत चालू राहो यातच माझे\n🐆🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 🐅\nभाऊ मराठा आहेना पाठव पुढे\n⛳हर‬ ‪🗡तलवार‬ 🗡पर ⛳‪‎छत्रपती⛳कि\nकहानी है, ‪.....‎तभी तो‬ पुरी ‪‎दुनिया‬....\nछत्रपती कि ‪ दिवानी‬ है...\n⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय.\n... #लगेच_आईचा_आवाज_आला_किचन_मधून, #सध्या #तो_…._शिवजयंती_गाजवायची_तयारी_करतोय..\n🚩#१९ #फेब्रुवारी २०१८ - #शिवजयंती 🚩\n⛳⛳⛳⛳⛳⛳राग नको मानू रे देवा तुज्यावरचा मानतो मी माज्या जिजाऊ चा शिवा⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳सर्व माज्या शिवभक्तांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्या ⛳⛳⛳⛳ ⛳⛳⛳⛳⛳\nआईच्या स्वप्नांच स्वराज्य निर्माण करणारा एकच मर्द\n🔊तमाम शिवभक्तांना 🔊 👉1 दिवस आधी 👉 ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या भगव्या शुभेच्छा🐅 -------\n🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩\nभावांमधील नाते (B rother quotes in marathi) आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे , म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/homepage.html", "date_download": "2019-04-20T17:21:04Z", "digest": "sha1:TY6S63KA532DLRIHNH3UXGJ2JNCO3EAV", "length": 4490, "nlines": 105, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : ऋतुगंधचे मागील अंक", "raw_content": "\nऋतुगंध शरद वर्ष १२ अंक ४\nऋतुगंध वर्षा वर्ष १२ अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म वर्ष १२ अंक २\nऋतुगंध वसंत वर्ष १२ अंक १\nऋतुगंध शिशिर वर्ष ११ अंक ६\nऋतुगंध हेमंत वर्ष ११ अंक ५\nऋतुगंध शरद वर्ष ११ अंक ४\nऋतुगंध वर्षा वर्ष ११ अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म वर्ष ११ अंक २\nऋतुगंध वसंत वर्ष ११ अंक १\nऋतुगंध शिशिर - वर्ष १० अंक ६\nऋतुगंध हेमंत वर्ष १० अंक ५\nऋतुगंध शरद वर्ष १० अंक ४\nऋतुगंध वर्षा वर्ष १० अंक ३\nऋतुगंध ग्रीष्म वर्ष १० अंक २\nऋतुगंध वसंत वर्ष १० अंक १\nऋतुगंध शिशिर वर्ष ९ अंक ६\nऋतुगंध हेमंत वर्ष ९ अंक ५\nऋतुगंध शरद | वर्ष ९ अंक ४\nऋतुगंध वर्षा | वर्ष ९ अंक 3\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/tag/marathi-movie/", "date_download": "2019-04-20T16:49:13Z", "digest": "sha1:EGA4ZV63JSGF6OFQPE3CBAMGTT4A3NTW", "length": 6228, "nlines": 112, "source_domain": "bigul.co.in", "title": "Marathi Movie – बिगुल", "raw_content": "\nखांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन् मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात ...\n‘आपला मानूस’, विवेक बेळे आणि राज्यघटना\nby डॉ. श्यामसुंदर मिरजकर\nसत्य आणि कल्पित यांच्या दरम्यान एक आभासी जग उभे करणारे माध्यम म्हणून चित्रपटाकडे पाहता येते. दोन तासांची करमणूक या हेतूने ...\n‘आनंदी गोपाळ‌’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित नवा मराठी चित्र��ट म्हणजे माणसाच्या जिद्दीचा अफाट प्रवास आहे. डॉ. आनंदी गोपाळ जोशी या ...\n‘भाई : व्यक्ती की वल्ली (पूर्वार्ध)’ हा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र सांगणारा, महेश वामन मांजरेकर ...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253851.html", "date_download": "2019-04-20T16:24:49Z", "digest": "sha1:X43V6ZKF3NMIF7ZPNZOE3KJK2OSOLLCY", "length": 13860, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भूखंड प्रकरणी खडसेंविरोधात पुरावे नाही, सरकारकडून कोर्टात माहिती", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nभूखंड प्रकरणी खडस���ंविरोधात पुरावे नाही, सरकारकडून कोर्टात माहिती\n07 मार्च : भोसरीतील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणासारखे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचं राज्य सरकारतर्फे पुन्हा एकदा आज मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आलं आहे.\nमागील सुनावणी वेळीही पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सीनिअर इन्सपेक्टर एम के बहाद्दरपुरे कोर्टाला ही माहिती दिली होती. आज कोर्टाने राज्य सरकारला तुम्ही तपास अधिकाऱ्याची भूमिका मांडत आहात की राज्य सरकारची त्यावरील भूमिका मांडत आहात असा सवाल केला.\nयाचिकाकर्ते हेमंत गवंडे यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचं राज्य सरकारनं म्हटल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. ही याचिका दाखल होऊन आता आठ महिने झाले असून इतक्या दिवसात उत्तर का दिलं नाही असा सवाल करत उद्या पुन्हा सुनावणी ठेवली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: eknath khadseएकनाथ खडसेएमआयडीसी भूखंड प्रकरण\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-04-20T17:11:59Z", "digest": "sha1:PCUB57SJHUHRF5AMMWG6ENH2GQ22JUXY", "length": 5641, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे - १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे\nवर्षे: १२१६ - १२१७ - १२१८ - १२१९ - १२२० - १२२१ - १२२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १३ - मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.\nमे ५ - लिओ दुसरा, आर्मेनियाचा राजा.\nइ.स.च्या १२१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/in-maharashtra-like-congress-ncps-leading-kumbhakarna-prime-minister-narendra-modi-criticized-this/44556", "date_download": "2019-04-20T16:49:04Z", "digest": "sha1:DMPPLZVHSMRADQMMTJJYK5ABENUH7E2E", "length": 12695, "nlines": 110, "source_domain": "hwmarathi.in", "title": "महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी\nवर्धा | महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लबोल केला आहे. मोदी पुढे असे देखील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील वारे कुठे वाहतेय हे त्यांनी ओळखले. त्यामुळे पवारांनी निवडणूक लडढण्याआधीच मैदान सोडले ��सल्याचे सांगत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडले.\nविसरु नका, जेव्हा मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते. तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा आदेश दिला होते. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या अडचणी विसरले. त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण पवार साहेबांनी कशाचीच पर्वा केली नाही. मोदींनी शरद पवार सत्तेत असताना त्यांनी मावळ शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारीची पुन्हा एकदा आठवण करत पवारांवर हल्लाबोल केला आहे.\nतसेच जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले. असे उत्तर दिले की, जे मी बोलू शकतही नाही, असे बोलून मोदींनी त्यांच्या भाषणात अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानाचाही आठवण करत त्यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींची ही पहिली प्रचार सभा पार पडली.\nमोदीच्या भाषणाती महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेसकडून काम आणि श्रमाचा अपमान झाला\nतुमच्यासाठी शौचालय हा मस्करीचा विषय असेल, माझ्यासाठी सन्मानाचा आहे\nजेव्हा मी शौचालयाचा चौकीदार बनतो, तेव्हा कोट्यवधी माता-भगिनींच्या अब्रुचीही चौकीदारी करतो.\nशौचालयाचा चौकीदार ही तुमची शिवी माझ्यासाठी दागिना, मी त्याचा अभिमानाने स्वीकार करतो\nराष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली\nमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णारखी आहे\nदेशातील वारे कुठे वाहतात, हे पवारांनी ओळखले\nराष्ट्रवादीत शरद पवारांचे वर्चस्व कमी झाले असून अजित पवार यांचे वर्चस्व वाढले आहे\nपवारांनी निवडणूक लडढण्याआधीच मैदान सोडले\nसिंचन घोटाळ्याच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रला लुटले.\nयोजना आणून त्यांचे पैसे स्वता:च्या खिशात घालतात.\nइस्त्रोने आणखी एक इतिहास रजच भरारी घेतली\nइस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंद\nमला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी पुरेशी आहे\nही गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडेल\nमोदी सरकार वेळे सर्व योजना पूर्ण करणार\nमुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेचे मोदींकडून कौतुक\nकाँग्रेससह विरोध�� एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले\nआघाडी सरकारमुळे विदर्भात दुष्काळ\nसैन्याचा अपमान करणाऱ्याला धडा शिकवा\nकाँग्रेसने सत्तेत राहून हिंदूचा अपमान केला\nत्यांच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण पवारांना काहीही फरक पडला नाही.\nस्वतः एक शेतकरी असून पवार शेतकऱ्यांना विसरले.\nमावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी झगडत होते, तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिले होते.\nअजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचा शेतकरी जेव्हा धरणातल्या पाणीटंचाईविषयी विचारणा करायला गेला तेव्हा त्या काय उत्तर मिळाले. ते इथे उच्चारताही येत नाही.\nCongressfeaturedLok Sabha electionNarendra ModiNCPSharad PawarWardhaकाँग्रेसनरेंद्र मोदीराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकवर्धाशरद पवारShare\nअंधेरीमधील मरोळ परिसरातील इमारतीत बिबट्या घुसला\nकाँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले \nराहुल गांधीच्या जॅकेटवरून राजकारण तापले\nतुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल\nमराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/prime-minister-modi-speaks-like-a-rustic-man-memons-tongue-slips/44602", "date_download": "2019-04-20T16:46:13Z", "digest": "sha1:HFQ3EEFI5FANJNLW4VLXTOPJDRD2Z3FS", "length": 7400, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nपंतप्रधान मोदी एखाद्या सडकछ��प माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांची जीभ घसरली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा एखाद्या अडाणी, सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, असे मला वाटते. घटनात्मक पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य माजिद मेमन यांनी केले आहे. यावेळी माजिद मेमन यांनी नरेंद्र मोदी विरोधी पक्षावर टीका करताना भाषेची मर्यादा विसरल्याची टीकाही केली आहे.\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एका घटनात्मक पदावर बसले आहेत. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच, पंतप्रधान हे थेट जनतेकडून नव्हे तर जनतेने निवडलेले खासदारांकडून निवडले जातात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.”\n“जनतेला नेत्यांकडून चांगल्या वर्तनाची, चांगल्या आचरणाची अपेक्षा केली जाते. जनता अशा नेत्यांकडे एक आदर्श व्यक्ती पाहते. त्यांच्या कृतीचे आचरण करते. मात्र, सध्या नरेंद्र मोदी विरोधी पक्षावर टीका करताना भाषेची मर्यादा विसरले आहेत, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत आहेत”, असेही माजिद मेमन यांनी म्हटले आहे.\nनव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ\nसभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली \nनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा\nराहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची भाजपने उडवली खिल्ली\nपंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/mumbai-indians-vs-rising-pune-supergiant-at-mumbai-260804.html", "date_download": "2019-04-20T16:17:43Z", "digest": "sha1:XNEINOB342EYZDVGTPD6BJXPVJ2NB2LU", "length": 14378, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्याची फायनलमध्ये धडक, मुंबई इंडियन्सला आणखी एक संधी", "raw_content": "\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतल��� गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nपुण्याची फायनलमध्ये धडक, मुंबई इंडियन्सला आणखी एक संधी\nधोणीची तडाखेबाज फलंदाजी आणि वी.सुंदरच्या घातक गोलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इंडियन्सचा 20 रन्सने पराभव केलाय\n16 मे : धोणीची तडाखेबाज फलंदाजी आणि वी.सुंदरच्या घातक गोलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इंडियन्सचा 20 रन्सने पराभव केलाय. या विजयासह पुणे टीमने फायनलमध्ये धडक मारली असून मुंबईकडे आणखी एक संधी बाकी आहे.\nआयपीएल 10 व्या हंगामातील पहिली प्लॅआॅफ मॅच पार पडली. पुणे टीमने पहिली बॅटिंग करत मुंबईसमोर 163 रन्सचं टार्गेट दिलं. मात्र, बलाढ्य मुंबई इंडियन्स 142 रन्सवर गारद झाली. मुंबई इंडियन्सचे सलामीचे बॅटसमॅन सपेशल अपयशी ठरले. कॅप्टन रोहित शर्मा अवघा एक रन करून आऊट झाला. त्याच्यापाठोपाठ अंबाती रायडूही आऊट झाला. तर कायरन पोलार्ड 7 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने टीमची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तोही 14 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर पार्थिव पटेलने झुंज दिली पण तीही अपयशी ठरली. संपूर्ण टीम 142 रन्सवर आऊट झाली.\nया विजयासह पुणे टीम फायनलमध्ये पोहचलीये. तर मुंबईला फायनल गाठण्यासाठी पात्र फेरीत खेळावं लागणार आहे. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स किंवा हैदाराबादच्या टीमशी लढत होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: iplMumbai IndiansRising Pune Super giantमुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nIPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय\n...म्हणून रहाणेला राजस्थानच्या कर्णधार पदावरून हटवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://quotebite.com/best-marathi-status-quotes-whatsapp.html", "date_download": "2019-04-20T17:03:25Z", "digest": "sha1:CE3RG223DBPUVN6IB6RUIRA7DCAJUG23", "length": 21358, "nlines": 268, "source_domain": "quotebite.com", "title": "Best Marathi Status And Quotes For Whatsapp - Quote Bite", "raw_content": "\n‘अहो, इकडे पण बघा ना’\n“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली .\nZeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे\nअन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत\nआईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं\nआज ‪तिने मला पहील्यांदा Touch केला…आणि ‪म्हणाली तुझ ‪अंग किती ‎गरम आहे, तुला ‪ताप आलाय का…\nआता त्या ‪वेडी ला कोण ‎सांगनार का तिचा,‎BoyFriend जन्मताच ‎Hot आहे…\nआपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा\nआपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…\nआपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल\nआयुष्य जास्त सुंदर वाटत…\nआयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक भेच्छा \nआ��ुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…\nएक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही\nएखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर\nकाळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले… दुसर्या कोणावर करण्यासाठी\nकुणी चुकला की__आम्ही ठोकलाच\nगरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही\nजगतोय मस्तीत जरी _नापास झालोय चौथीत\nजगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष असते\nजर खर ‪‎प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…आवडलाच तर ते खर प्रेम नाही\nजिंकणं तर माझ्या रक्तातच आहे आणि हरणं \nजे घडत ते चांगल्यासाठीच … फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…\nजेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची\nजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल\nडोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत\nतुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहेकधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे\nतुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही\nते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच\nदिवस ते उन्हाळ्याचे होते,उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,एप्रिलची ती सात तारीख होती,त्या दिवशी माझा वाढदिवस होता,त्या दिवशी माझा वाढदिवस होता\nदिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…\nदेवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण\nनिर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार,कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..\nपण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे\nपन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो\nपाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…\nप्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार \nप्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे\nप्रेमाच्या चौकात किती पणफिरा पण……मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते……\nफाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती ”भिम बाबा ची” अन कापल्या नसा अमच्या तर उडेल धार “निळया” रक्ताची… जय भिम..\nमाझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.\nमाणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…\nमी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….\nमुलींना अक्कल असते का\nमैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो\nयश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख\nयशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे\nरस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,\nलोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…\nसुरवातीला कधीही न आवडणारे नातं जेव्हा काही काळाने आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर नात्यांपेक्षा कणभर सरस असते… —\nस्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…\nहे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/bappa-videos-bappa-morya-re-2017/ganpati-visarjan-2017-mumbai-268315.html", "date_download": "2019-04-20T16:56:29Z", "digest": "sha1:DD33PIL23FM3TC6U3F3FAD7W3PFLXVCC", "length": 14143, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nदीड दिवसांच्या बाप्पाला निरोप\nदीड दिवसांच्या बाप्पाला निरोप\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\n10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/stone-pelting-on-police-in-chandani-chauk-vandalize-in-hotel-hayat-on-nagar-road-64267/", "date_download": "2019-04-20T16:31:07Z", "digest": "sha1:AMEWCYUE34XPS4LCWTES2L7DJQ37FS5H", "length": 6188, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक; पोलिसांचा लाठीमार (व्हिडिओ) - MPCNEWS", "raw_content": "\nPune : चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक; पोलिसांचा लाठीमार (व्हिडिओ)\nPune : चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक; पोलिसांचा लाठीमार (व्हिडिओ)\nनगररोडवरील हयात हॉटेलमध्ये कार्यक्रम बंद पाडला; हॉटेलची तोडफोड;\nएमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत शांततेच्या मार्गात हे आंदोलन सुरू होते. मात्र दुपारनंतर कात्रज देहू रोड बाह्यवळणावर चांदणी चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.\nआंदोलकांनी कात्रज-देहुरोड बाह्यवळणासह संपूर्ण चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखून धरले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. तर नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडण्यात आला. तसेच हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nTalegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद\nChakan : चाकण शहरात कडकडीत बंद\nPune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड\nPune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी\nPune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\nPune : दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा…\nPune: बिबट्याचा हल्ला परतवून लावत आईने वाचविला चिमुकल्याचा जीव\nPune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/in-samna-criticism-on-bullet-train-269821.html", "date_download": "2019-04-20T16:21:29Z", "digest": "sha1:2AICGWFQQDP3ITGSFGD5XGLP4WSAXSXQ", "length": 18922, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बुलेट ट्रे��� प्रकल्पाने रोजगारनिर्मिती या थापाच, 'सामना'तून टीका", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nबुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती या थापाच, 'सामना'तून टीका\nबुलेट ट्रेन प्रकल्पावर 'सामना'तून टीका करण्यात आलीये. जमीन आणि पैसा हा महाराष्ट्राचा आणि गुजरातचा आणि लाभ मात्र जपानचा अशी टीका सामनातून करण्यात आलीये.\nमुंबई, 14 सप्टेंबर : बुलेट ट्रेन प्रकल्पावर 'सामना'तून टीका करण्यात आलीये. जमीन आणि पैसा हा महाराष्ट्राचा आणि गुजरातचा आणि लाभ मात्र जपानचा अशी टीका सामनातून करण्यात आलीये. बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असं सांगणारे थापाच मारतायत असंही सामनात म्हणण्यात आलं.\nराष्ट्रीय गरजांमध्ये जपानची ही अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते का असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आलाय. बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार असल्याचा घणाघाती आरोप सामनातून झालाय.\nकाय म्हटलंय 'सामना'च्या संपादकीयात\nमुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे. बुलेट ट्रेन हा नक्की कोणत्या समस्यांवर उतारा ते माहीत नाही; पण हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते व त्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आज होत आहे.\nपंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबरच्या मुहूर्तावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मोदी यांचे हे स्वप्न आहे व पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही, कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळय़ासमोर ठेवूनच करीत आहेत. पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. या राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय, एवढाच काय तो मुद्दा आहे.\nया प्रकल्पासाठी महाराष्ट्रातूनही जमीन संपादन करावी लागेल. त्यामुळे बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार हे नक्कीच. ‘बुलेट ट्रेन’ला आमचा विरोध असण्याचे कारण नाही, पण आधी शब्द दिल्याप्रमाणे काहीच घडताना दिसत नाही. हा संपूर्ण प्रकल्प जपान सरकारच्या पैशाने व सहकार्याने पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता १ लाख ८ हजार कोटी केंद्राला खर्च करावे लागतील व महाराष्ट्राला त्यातले किमान ३० हजार कोटी रुपये नाहक द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभा केला. तेव्हा कर्जमुक्ती केली तर राज्यात अराजक माजेल आणि अराजक माजावे अशी काही लोकांची इच्छा असल्याचा गळा मुख्यमंत्र्यांनी काढला होता. मग आता पंतप्रधानांच्या ‘श्रीमंत’ स्वप्नासाठी ३० ते ५० हजार कोटी रुपये टाकत आहात. त्यामुळे अराजक माजणार नाही काय, याचे उत्तर मिळायलाच हवे. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी वर्षानुवर्षांची आहे. बुलेट ट्रेनची मागणी तर कुणीच केली नाही, पण कोणतीही मागणी नसताना एका रेल्वे रुळावर ३० हजार कोटी उधळणे यास काय म्हणायचे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्��चाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mmdenmark.com/", "date_download": "2019-04-20T17:10:39Z", "digest": "sha1:MVPXSNU7A53PNP7OBTCP5AGZZUSBWNU3", "length": 4316, "nlines": 87, "source_domain": "mmdenmark.com", "title": "मुखपृष्ट", "raw_content": "\nमहानगर पालिकेच्या सोई सुविधा\nमोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी..\nदिवाळी हा सण आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. फटाक्यानची आतिषबाजी आणि फराळाचे आस्वाद घेणे, व आपल्या आप्तीष्ट्यांना भेटणे हे ह्या सणाचं महत्व आहे...\nमहाराष्ट्र मंडळाचा प्रथम क्रीडा दिवस आता काही दिवसावर येऊन ठेपला आह. जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन ह्या कारेक्रमचा आनंद घ्या.\nमहाराष्ट्र मंडळ डेन्मार्क आपले सहर्ष स्वागत करीत आहे.\nउत्तर धृवातल्या पऱ्यांच्या देशात,\nदिवस रात्रींच्या या विचित्र खेळात,\nअन, चमचमणाऱ्या हिमांच्या इंद्रधनुष्यात\nजनांचे मंडळ बनत गेले,\nअन उमटला एकच आवाज,\n\"जनांसाठी मराठी, जनांसाठी मराठी\"\nमहानगर पालिकेच्या सोई सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-speech-in-lok-sabha-on-air-india-ban-257681.html", "date_download": "2019-04-20T16:42:06Z", "digest": "sha1:TQ24FGQJ7UMXIDIHBNSVQ4V2ZVZ65ADP", "length": 15799, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बंदी फक्त माझ्यावरच; माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट - रवींद्र गायकवाड", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबई��� ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nबंदी फक्त माझ्यावरच; माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट - रवींद्र गायकवाड\nएअरलाईन्सनी माझ्यावर घातलेली बंदी हटवावी, अशी मागणी रवींद्र गायकवाड यांंनी केली आहे.\n06 एप्रिल : मी एअर इंडियाच्या विमानात जागेसाठी वाद घातला नाही, त्यानंच आधी माझी कॉलर धरली, शिवीगाळ करू लागले. मात्र, माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट आहेत, असा प्रत्यारोप त्यांनी केला. पण याप्रकारामुळे संसदेचा अवमान झाला असल्यास मी माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही, असं शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं.\nएअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड या वादानंतर आज (गुरुवारी) पहिल्यांदाच संसदेत दाखल झाले आहेत. खासगी विमानाने दाखल झालेले लोकसभेत बोलणार का याची उत्सुकता होती. गायकवाड यांच्या भाषणापूर्वी शिवसेना खासदारांनी लोकसभेत एअर इंडियाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nमी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. माझ्यावर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप कसा लावला, कोणत्याही चौकशीविना माझी मीडिया ट्रायल सुरु आहे. पण आता या संसदेत मला न्याय मिळेल अशी आशा शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.\nएअर इंडियाच्याच कर्मचाऱ्याने माझ्याविरोधात दुर्व्यवहार केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, माझ्यावरची विमान प्रवास बंदीही हटलवावी, अशी मागणी त्यांनी केली.\nदरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी कोणतंही आश्वासन दिलं न देता, खासदार विमानात चढला की तो आधी प्रवासी असतो, आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असं राजू सभागृहात म्हटलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मा���णी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2009/09/", "date_download": "2019-04-20T16:12:42Z", "digest": "sha1:QS53BPZRJ23IICL2M2ATW3WTENDFK5HX", "length": 7818, "nlines": 174, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nकेशव गजाभाऊ कदम. वय वर्षे २२. नोकरीत फारसा रस नसलेला एक पदवीधर;\nआई वडील नोकरी शोध म्हणून मागे लागलेले असताना आजकाल काही नवे सवंगडी भेटलेला, आपणही त्यांच्यातलंच एक व्हायचं या वेडानं हळूहळू झपाटायला लागलेला एक पदवीधर;\nना उच्च, ना कनिष्ठ, नुसत्याच मध्यमवर्गाचा तरूण प्रतिनिधी असा एक पदवीधर.\nगेले काही दिवस केशव खूप उत्साहात होता. निवडणुका जाहीर होणार होत्या. पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे केशवचे नवे सवंगडी त्याला अधूनमधून ‘समाजविधायक’ कामांमध्ये मदत करायला बोलवत असत. केशवनं ओळखलं होतं की हीच संधी आहे. आपण मन लावून, तहानभूक विसरून, झपाटून पार्टीचं पडेल ते काम करू. कॉलेजातली पदवी तर मिळवून झाली पण आता या निवडणुका संपेस्तोवर आपल्या नावापुढे ‘पार्टीचा तरूण कार्यकर्ता’ ही पदवीही झळकायलाच हवी.\nत्यादृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील केशवनं तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा सात‍आठ दिवसांपूर्वी दिनेशकरवी संभादादांनी त्याला अनपेक्षितपणे बोलावून घेतलं होतं. त्यादिवशी दादांनी त्याच्यावर सोपवलेली एक महत्त्वाची कामगिरी आज त्याला पार पाडायची होती.\n‘आता आई-आप्पांना समजेलच थोड्या दिवसांत की त्य…\n(या प्रसंगांमधला ‘तेव्हा’ म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि ‘आता’ म्हणजे सध्याचा काळ समजावा.)\nमुलगी (वय वर्षे १४) : आई, शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्री करू\nआई : युनिफॉर्मला काय करायचीये इस्त्री-बिस्त्री उगीच नुसते नखरे नकोयेत शाळेत जाताना ... \nआई : अगं, किती हा आळशीपणा... युनिफॉर्मला जरा इस्त्री-बिस्त्री कर ना.\nमुलगी (वय वर्षे १४) : असू दे गं मला बोअर होतं रोज-रोज इस्त्री करायला...\nवडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारखी रेडियोवरची गाणी ऐकत बसतोस... जरा कधीतरी बाहेर खेळत जा...\nवडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारख्या व्हिडीओ गेम्स खेळत असतोस... जरा कधीतरी गाणी-बिणी पण ऐकत जा... \nमुलगा : आई, या सुट्टीत पण बालनाट्य बघायला नेशील ना, प्लीऽऽऽज...\nमुलगा : या सुट्टीत पण बालनाट्य नको ऽऽऽ... आई, प्लीऽऽज\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/i-have-love-for-narendra-modi-but-they-have-hatred-for-me/45187", "date_download": "2019-04-20T16:46:29Z", "digest": "sha1:NSQNB6RFGXDQ3QYKPIPIMRHJWUORAV2M", "length": 7315, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार ! | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nमाझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमाझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार \n “माझे नरेंद्र मोदींवर प्रेम आहे, राग नाही. मात्र, त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही तिरस्कार आहे. अर्थात, त्याला माझी काहीही हरकत नाही”, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी भर संसदेत पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती. आता पुन्हा राहुल यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. राहुल यांनी शुक्रवारी (५ मार्च) पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या मुद्द्यां��र देखील भाष्य केले.\nएअर स्ट्राईकचे संपूर्ण श्रेय हे भारतीय हवाई दलाचे, वैमानिकांचे आहे. मात्र, पंतप्रधानांनी त्याचे राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खुल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचे कारण काय प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा अधिकार आहे. त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. आपल्याला सर्वच कळतं आणि आपल्याला सर्वच माहीत आहे, असा मोदींचा अ‍ॅटिट्यूड आहे”, असा टोला त्यांनी लगावला.\nकाश्मीरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून जाळपोळ, सुरक्षा व्यवस्था वाढविली\nमी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, ‘इंदूर’चा निर्णय पक्ष घेईल \nचेंबूरमधील मैदानाला दिवंगत बाबुराव शेजवळ यांचे नाव देऊन स्मृती जोपासणार | आठवले\nमुख्यमंत्र्यांना मराठीचा विसर पडला आहे काय \nकेसीआर घेणार ममता बॅनर्जी यांची भेट\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/oscar-sent-invitations-to-bollywood-stars-263976.html", "date_download": "2019-04-20T16:51:27Z", "digest": "sha1:YDSOCOK46LQ454TISAGVREF4HFCFJJR4", "length": 14689, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण", "raw_content": "\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्र�� तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nशाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण\n'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारत��तल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .\n30जून:'अकादमी आॅफ मोशन आर्टस अॅण्ड सायन्स'नं अर्थात 'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारतातल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .\nया साऱ्यांना निमंत्रण पाठवण्याचं कारण आहे यांची विदेशातील लोकप्रियता आणि प्रचंड फॅन फॉलोईंग. पण आश्चर्याची बाब अशी की या लिस्टमध्ये बॉलिवूडच्या 'बादशाह'चं म्हणजे शाहरूख\nखानचं नावच नाही आहे. शाहरूखची विदेशातील फक्त फॅन फॉलोईंगच प्रचंड नाही आहे तर त्याचे सिनेमेही परदेशात सुपरहिट होतात.मग अशा परिस्थितीत शाहरूखला आमंत्रण का दिलं नाही हे एक कोडंच आहे.\nतर दुसरीकडे ऐश्वर्या हे आमंत्रण स्वीकारेल की नाही असा प्रश्न आहे. कारण सलमान आणि ऐश्वर्या आणि सलमान दोघांनाही अकादमीनं आमंत्रण दिलंय.आमंत्रण स्वीकारल्यास तिला एक्स बॉयफ्रेंड सलमानसोबत काम करावं लागू शकतं.\nअकादमीचे आतापर्यंत 683 सदस्य होते .त्यांची संख्या वाढवून अकादमीनं सदस्य संख्या आता 8500 केलीय.सम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Invitationsoscarशाहरूख खानसलमान खान\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/psychkik-son-kills-mother-276342.html", "date_download": "2019-04-20T17:00:13Z", "digest": "sha1:RPNTBXTZM25ZEDU55ECDHVX6UD5DFGRT", "length": 13728, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालमत्तेसाठी केला मुलानेच आईचा खून", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय ख��ळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nमालमत्तेसाठी केला मुलानेच आईचा खून\nअलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अरूणा मनोहर सपकाळ (70) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मनोहर सपकाळ(43) यानेच आईचा खून केला आहे.\nपुणे, 08 डिसेंबर: पुण्यात एका मुलानेच आईची मारहाण आणि शिवीगाळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलानेच आपल्या आईची हत्या मालमत्तेसाठी त्याने केल्याची माहिती मिळाली आहे.\nअलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अरूणा मनोहर सपकाळ (70) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मनोहर सपकाळ(43) यानेच आईचा खून केला आहे. काल रात्री 11.30च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवीगाळ आणि मारहाण करून त्याने आईचा खून केला आहे. आईला मालमत्तेची कागदपत्रं तो मागत होता. तो आपल्या आईला रोज मारहाण करायचा अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.\nदोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरातही अशीच घटना घडली होती. मुलानेच आपल्या आई आणि वडिल दोघांचा ही खून केला होता. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस अधिक तपास घेत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्���ा वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-5-states-election-results-31142", "date_download": "2019-04-20T17:23:39Z", "digest": "sha1:6CIERRCG5FMZNMMRSXQNIFUJ2M4SMAKE", "length": 3825, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "इंच इंच वाढे", "raw_content": "\nपॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल\nव्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.\nमध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून भाजपाला खूप मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे काँग्रेसमध्ये आनंदाची लाट आली आहे.\nमध्य प्रदेशराजस्थानतेलंगणाछत्तीसगडमिझोरामविधानसभा निवडणूक निकालभाजपाकाँग्रेसप्रदीप म्हापसेकर\n... त्याला पाहिजे जातीचे\n'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबीडीडी चाळीतील रहिवाशांकडून अरविंद सावंत यांचा निषेध\nBy मुंबई लाइव्ह टीम\nभाजपाला घाबरणार नाही - उर्मिला मातोंडकर\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/2015/10/880/", "date_download": "2019-04-20T17:15:09Z", "digest": "sha1:F23U5ODIQI4RJPKPAAE5MHJC4LXZDQBW", "length": 13699, "nlines": 49, "source_domain": "www.sudharak.in", "title": "शोषितांमध्ये असंघटित मध्यमवर्गीयही | आजचा सुधारक", "raw_content": "\nऑक्टोबर , 2015 सीताराम येचुरी\nकामगार चळवळ हे डाव्या पक्षांचे एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र. परंतु, काळ जसा बदलतो आहे, त्यानुसार कामगार लढ्यांची रणनीतीही बदलावी लागेल, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कार्ल मार्क्‍स यांचा विचार हा या लढ्यांचा मुख्य स्रोत राहिला; परंतु मार्क्‍स यांच्या काळात त्यांच्यासमोर जो ‘औद्योगिक कामगार’ होता, तो जसाच्या तसा आजच्या काळात नाही. कामगार किंवा मजूर ही संकल्पना बऱ्याच अंशी बदलली आहे. हा बदल समजावून घेऊनच कामगार ��ळवळींनी काम केले पाहिजे. भारतात जागतिकीकरणाच्या काळात कामगार वर्ग हा मध्यमवर्गात बदलल्याचे म्हटले जाते. खरे तर या वर्गाला मध्यमवर्ग असे म्हणणेही अन्यायकारक ठरेल. कारण हा वर्गही मालक वर्गाच्या शोषणाचा तेवढाच बळी ठरत असतो. हाताने कष्ट करणाराच नव्हे, तर बुद्धीने श्रम करणारा नवा वर्ग या नव्या शोषणव्यवस्थेचा बळी ठरतो आहे. मात्र कामगार हा कोळशाच्या खाणीत काम करणारा असो, की संगणकावर बसून काम करणारा असो, शोषणाची पद्धती बदलली तरी त्याचे शोषण तर सुरूच आहे. भारतातील नव्या सरकारच्या आर्थिक सुधारणा व भूसंपादनासारखे कायदे या कामगार व शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेच्याही सरळसरळ विरोधात आहेत.\nडावी चळवळ हा कामगार चळवळीचा आधार होता व आहे. आपल्याकडे संसदीय लोकशाहीत मजूर व मालक यांच्यातील अंतर्विरोधात अनेक गोष्टींची सरमिसळ झाली आहे. आज जातीयवादाच्या चेहऱ्याआड समाजाचे राजकीय ध्रुवीकरण वेगात आहे. कामगार-मजुरांच्या एकीलाही या धर्मांध शक्तींनी धोक्‍यात आणले. भारतातील वर्गशोषण हे आर्थिक व सामाजिक, अशा दोन पायांवर उभे आहे. ते बंद होत नाही तोवर आम्ही या लढ्यात पुढचे पाऊल टाकू शकणार नाही.\n‘जेथे कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघतो त्या त्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर लाल बावटा दिसलाच पाहिजे, ही घोषणा महाराष्ट्राने देशातील कामगार चळवळीला दिली. आज बदललेल्या काळात ‘ज्या गावातील विहिरीवर दलित- शोषितांना पाणी भरू दिले जात नाही, त्या त्या प्रत्येक विहिरीवर लाल बावटा फडकलाच पाहिजे’, ही नवी भूमिका ठोसपणे मांडणे गरजेचे आहे. डाव्या कामगार चळवळीने उदारीकरणाच्या या युगात यापूर्वीच ही भूमिका उच्चरवाने मांडलेली आहे.\nजागतिक कामगार दिनाचा जन्मच या उद्देशाने झाला, की देशोदेशींच्या कामगारांच्या हिताचे कायदे व्हावेत. किमान 8 तास काम, आठवड्यातून एकदा सुटी, किमान वेतन हे सारे कायदेकानून आज कंत्राटी पद्धतीच्या जमान्यात जणू अदृश्‍य झाल्याचे चित्र आहे. देशातील कामगार चळवळीसमोरील आजचे एक प्रमुख आव्हान म्हणजे देशातील संघटित कामगारवर्गात झालेली घट होय. हा संघटित कामगार एकूण कामगारवर्गाच्या केवळ 7 टक्‍क्‍यांवर आला आहे. उर्वरित 93 टक्के कामगार आज कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे हक्कांबाबत भांडण्यासाठी त्याच्याकडे कोणते���ी कवच नाही. हीदेखील चिंताजनक बाब आहे. उदारीकरणाच्या काळात आउटसोर्सिंगचा सपाटाच लागला आहे. गेल्या काही वर्षांत तर पक्की नोकरी द्यायचीच नाही, असा नियमच कंपन्यांनी केला आहे. साहजिकच कंत्राटी पद्धतीवर सारा भर व जोर आहे. ‘कॉन्ट्रॅक्‍ट’ हा एकच शब्द मालक वर्गाला साऱ्या जबाबदाऱ्यांपासून दूर करतो. या मोठ्या असंघटित कामगारांना संघटित करणे हे आमच्या पक्षाच्या कामगार चळवळीचे ध्येय आहे. आमची घोषणाच ‘ऑर्गनाइज द अन्‌ऑर्गनाईज्ड’ ही आहे. या वर्गासाठी ठोस कायदे झाले पाहिजेत. त्यांची अंमलबजावणीही झाली पाहिजे. देशातील नव्या सरकारने तर कामगार कायद्यात बदल करण्याचाही घाट घातला आहे. ज्या कारखान्यात किमान 10 मजूर असतील तेथे कंपनी कायदा लागू होईल ही अट शिथिल करून ती 20 ते 50 कामगारांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला कडाडून विरोध राहील.\nउदारीकरणाच्या धोरणानंतर आपल्या देशात कामगार वर्गाला संभ्रमित केले गेले. कामगारांचे शोषण हे भांडवलशाही व्यवस्थेतील चिरंतन सत्य आहे. ते लपविण्यासाठी कामगार हा त्या-त्या उद्योगांचाच भाग किंवा घटक आहे, असे भासविले जाते. आकर्षक पे पॅकेज हे मृगजळही तयार केले गेले. ‘मेक इन इंडिया’ सारख्या घोषणा होऊनही देशात बेरोजगारी वाढत चालली ही वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी ‘मनरेगा’ कायदा आला व त्यामुळे किमान ग्रामीण भागांतील तरुणांच्या हातांना काही काम मिळत होते. देशातील नव्या राजकीय व्यवस्थेने तर तेही हिसकावून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘‘मार्क्‍सवाद म्हणजे ठोस परिस्थितीचे ठोसपणे केलेले विश्‍लेषण,’’ असे लेनिनने म्हटले होते. त्याचा वारसा सांगणाऱ्या देशातील डाव्या कामगार चळवळीला परिस्थितीनुरूप आणि कालानुरूप बदलणे अपरिहार्य झाले आहे. आम्ही आमची विश्‍लेषणे, मागण्या, आंदोलने हे सारेच बदलत्या काळानुसार बदलण्याची मानसिक तयारी ठेवणे हा कामगार दिनी केलेला सर्वांत मोठा संकल्प ठरावा बदल झाला नाही, केला नाही, तर झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीत टिकाव लागणे कठीण आहे, याची सुस्पष्ट जाणीव आम्हाला आहे. मात्र, बदलणे याचा अर्थ शोषितांच्या, श्रमिकांच्या, कामगारांच्या भल्यासाठी आणि त्यांच्यावर जेथे जेथे अन्याय होईल त्याविरुद्ध लढण्याचा मूलभूत सिद्धांत बदलणे, असा निश्‍चित नाही. तो लढा तर चालूच राहण���र.\nPrevious Postराक्षसाची पाउलेNext Postजीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-04-20T16:40:17Z", "digest": "sha1:LSBURPZPW32XQMIHUBNKSWYYDWFQHEN3", "length": 13053, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम.एस. सुब्बुलक्ष्मी - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ सप्टेंबर, इ.स. १९१६\n११ डिसेंबर, इ.स. २००४\nपद्मभूषण (इ.स. १९५४), मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९७४), पद्मविभूषण (इ.स. १९७५) भारतरत्‍न (इ.स. १९९८)\nमदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बुलक्ष्मी (तमिळ: மதுரை சண்முகவடிவு சுப்புலட்சுமி ; रोमन लिपी: M. S. Subbulakshmi) (१६ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११ डिसेंबर, इ.स. २००४) या मॅगसेसे पुरस्कार व भारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या.\nकुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या , सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. सहाव्या इयत्तेत असतानाच शिक्षकांनी मार दिल्यामुळे सुब्बलक्ष्मी यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅसेटचे उदघाटन केले. त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार असलेल्या त्यागराजन यांच्याशी त्या १९४० साली विवाहबद्ध झाल्या. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपले संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केले. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.\nसुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी द��ग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.\nसुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते[संपादन]\nचाकर राखो जी (हिंदी)\nपग घुंगरु बाँध मीरा नाचे रे\nमोरे आँगना में (हिंदी)\nमोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी)\nवृंदावन कुंज भवन (हिंदी)\nहरि तुम हरो (हिंदी)\nपद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार\nसंगीत कलानिधी आणि संगीत कलाशिखरमणी पुरस्कार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nइ.स. १९१६ मधील जन्म\nइ.स. २००४ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१९ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युश��/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/", "date_download": "2019-04-20T17:00:37Z", "digest": "sha1:RALYFPQXE7KVVN5TZE3WIOUEO6TKU5QU", "length": 15715, "nlines": 232, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Marathisrushti", "raw_content": "\nलहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक\nडॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\nवाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nमहाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nज्येष्ठ वृत्तनिवेदक – सूत्रसंचालक प्रदीप भिडे\nबोरा केव्ह्ज – एक अदभूत निसर्ग निर्मित अचंबित करणारे स्थळ\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nऑपरेशन सनराइज – एक यशस्वी मोहिम\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nदिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ \nहवाई दलाची युद्ध सज्जता – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nगंगा आरती -एक दिव्य अनुभूती\nलहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक\nडॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\nवाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nरुद्रा – कादंबरी – भाग २२\nमहाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर\nडॉ. अविनाश केशव वैद्य\nरुद्रा – कादंबरी – भाग २१\nसायकल चालवा – कॅन्सर आणि हृदय रोग टाळा\nज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सी.आर.व्यास\nमराठी सिनेअभिनेते मोहन गोखले\nप्रसिद्ध समीक्षक, लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर\nमराठी कथक नर्तकी रोहिणी भाटे\nविविध विषयांवरील हजारो मराठी लेखांचा खजिना.\nमहाराष्ट्र, भारत आणि जगभरातील विविध शहरांमधील आकर्षणांची ओळख.\nमराठी आडनावांची सुरस माहिती आणि ५०,००० पेक्षा जास्त आडनावांची सूची.\nमराठीतील नवोदित तसेच प्रतिथयश कवींच्या उत्तमोत्तम कवितांचा संग्रह.\nलवकरच येत आहे... जगभरातील ब्रॅंडसची ओळख.\nविविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठी माणसांची ओळख.\nमराठी तसेच विविध प्रांत आणि देशांमधील खाद्यपदार्थांची ओळख.\nमराठीतील उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय आणि बरेच काही.\nआरोग्यविषयक हजारो लेख आणि दैनंदिन वापरासाठी आरोग्यविषयक टिप्स.\nलवकरच येत आहे... विस्मरणात गेलेल्या मराठी अलंकारची पुन्हा ओळख.\nनिवडक कविता – गझल\nचादर कायेवर लपेटून धुक्याची\nसत्य, अहिंसा, साधी राहणी\nआम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप\nमाझे गाव हरवले आहे \nफोर्टमध्ये फिरताना – भाग ४\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध\nनितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\nहरवले माझ्या कोकणातले काही तरी\nफोर्टमध्ये फिरताना – भाग २\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nनोंदणीकृत लेखक आपल्या आवडीच्या विषयावर या साईटवर लेखन करु शकतात. आपण लेखक म्हणून नोंदणी केली नसल्यास येथे क्लिक करा\nसभासद व्हा आणि मिळवा फायदे\nआजच मराठीसृष्टीचे सभासद व्हा आणि विविध विषयांवरील मोफत ई-बुक्स तसेच पुस्तके, इ-बुक्स आणि सॉफ्टवेअरवर आकर्षक ऑफर्स मिळवा.\nसर्व सभासदांना आमच्या ३ इ-बुक्सचा संच मोफत पाठवण्यात येणार आहे.\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nकृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nऑपरेशन सनराइज – एक यशस्वी मोहिम\nहवाई दलाची युद्ध सज्जता – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना\nपाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करा\nलहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक\nवाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव\nमहाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर\nमराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे.\n\"तुला कालपासून मी सांगतोय माझ्या शर्टाचं बटण लावून दे म्हणून पण अजून तुला वेळ होत नाही.\" पतीराज रागावून म्हणाले. \"ते ... >>\nगेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….\nफारच छान आणि उत्कृष्ट वेबपोर्टल आहे.\nअतिशय चांगली मांडणी. मराठीतली सर्वात चांगली वेबसाईट\nतंत्रज्ञानाचा सुरेख वापर करुन बनवलेली अप्रतिम वेबसाईट.\nसौ. पूनम राजेन्द्र अरणकले\nमराठीसृष्टी वेब पोर्टल संकल्पना आवडली. खूप छान उपक्रम\nमराठीसृष्टी वेब पोर्टल हि फार उपयोगी मराठी वेबसाईट असून खर म्हणजे ती फार सुटसुटीत आहे. कोणत्याही प्रकारचा अगोदर माहिती मागण्याचा धसमुसळेपणा नसलेली एक सुंदर वेब साईट.\nमी बघितलेली मराठीतली ही सर्वात सुंदर वेबसाईट आहे.\nमराठीमध्ये बनलेल्या काही मोजक्याच अप्रतिम साईटसप��की एक असेच मराठीसृष्टीचे वर्णन करावे लागेल.\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ……\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=title-asc", "date_download": "2019-04-20T17:04:29Z", "digest": "sha1:4WNMWDKQWKJOOAXDHFPQP5QPL3WOCXCM", "length": 5637, "nlines": 150, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nकुंभार ऊस रोप वाटिका\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nशेती साठी मजूर पाहिजे आहेत. वर्षी तत्तवावर चालेल सात जोडपे (7) आणि पंधरा पुरुष (15)पाहिजे कृपया त्वरित संपर्क साधावा Looking for farm labour on yearly basis. 7couples or 15 male labours farm near bàroda Gujrat.\nशेती साठी मजूर पाहिजे आहेत. …\nगांडूळ खत गांडूळ खत\nगांडूळ खत विकणे आहे 9730435603\nगांडूळ खत विकणे आहे …\nफवारणी औषध यंत्र फवारणी औषध यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:- १) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) २) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी…\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो…\nबैलगाडी विकणे आहे बैलगाडी विकणे आहे\n१.आपल्याकडे लोखंडी बैलगाडी आहे. २. बैलगाडीचे संपूर्ण पार्ट व्यवस्थित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-accident-6/", "date_download": "2019-04-20T16:19:00Z", "digest": "sha1:T7I7LEPZMRMPJECDQBOMKTPCQYR6WOO4", "length": 30762, "nlines": 268, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "घातवार : अपघातात पाच ठार; दोघांची आत्महत्त्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मार��ी होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्���ावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान maharashtra घातवार : अपघातात पाच ठार; दोघांची आत्महत्त्या\nघातवार : अपघातात पाच ठार; दोघांची आत्महत्त्या\nट्रकची अ‍ॅटोला धडक; दोन ठार\n मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली(घोडसगाव) नजीक नॅशनल हायवे क्रमांक सहावर दि. 12 रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान भरधाव ट्रकने अ‍ॅटोला दिलेल्या जबर धडकेत अ‍ॅटोचालक व अ‍ॅटोतील प्रवासी महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.\nमलकापुर तालुक्यातील दसरखेड येथील विनोद कुंदनलाल जैस्वाल (वय 50) हे त्यांची अ‍ॅटोरिक्षा क्रमांक एमएच 28 टी 3602 ने प्रवासी घेवुन मुक्ताईनगरकडून दसरखेडला येत असतांना मलकापुरकडून जळगाव(खा)कडे जाणार्‍या ट्रक क्रमांक एमपी 14 एलबी 2277 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अ‍ॅटोला जबर धडक दिली. या धडकेत अ‍ॅटोचालक विनोद कुंदनलाल जैस्वाल (वय 50 रा.दसरखेड) व रेखाबाई पाचपोळ (रा.वाघोळा) हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताबरोबर शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात प्रकरणी मुक्ताईनगर पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.\nनशिराबाद-साकेगाव दरम्यान ट्रॅव्हल्स्- ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू\n राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद-साकेगाव दरम्यान असलेल्या कपूर पेट्रोलपंपाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स्-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ट्रक व ट्रॅव्हल्स्वरील चालकाचा तर कॅबीनमध्ये झोपलेल्या एकाचा मृत्यू झाला. तर अपघातात जवळपास 13 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व खाजागी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि .11 च्या रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावर जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती.\nपाईपाने भरला जीजे 12 व्हीटी 2599 हा ट्रक अमरावतीकडे जात होता. तर जीजे 19 एक्स 9596 ही खाजगी ट्रॅव्हल्स् बस यवतमाळ येथून सुरत येथे जात होती. या ट्रॅव्हल्स्मध्ये जवळपास 40 प्रवासी होते. नाशिराबाद पासून काही अंतरावर असलेल्या कपूर पेट्रोलपंपामध्ये अमरावतीकडे जाणारा ट्रक डिझेल भरण्यास जात असतांना अचानक भरधाव वेगात आलेली ट्रॅव्हल्स् ट्रकवर ���डकली. या भीषण अपघातात ट्रक व ट्रॅव्हल्स्च्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडा झाला. ट्रकचालक राजुराम गेणाराम चौधरी वय 23 रा. बावडीकल्ला ता. चोटण, जिल्हा बाढमेर राजस्थान व ट्रॅव्हल्स्च्या कॅबीनमध्ये झोपलेले निर्भयासिंह प्रतापसिंह पवार वय 39 रा प्लासिया ता. जाडोल. जिल्हा. उदयपूर राजस्थान या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्स् चालक शंकर पटेल (पूर्ण नाव माहित नाही) रा. यवतमाळ यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या कुटुंबियांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. ट्रकचालम मयत राजुराम चौधरी यांच्या ट्रकच्या मागे त्याच्याच मालकाची दुसरी ट्रक असल्याने त्याची चालकाने त्याची ओळख पटवून ट्रकमालकाला व त्याच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nजखमीवर जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार\nअपघातात ट्रॅव्हल्स्मधील जखमी झालेले विनोद भिकाजी राठोड वय 35, राधा विनोद राठोड, पुजा विनोद राठोड, पुजा विनोद राठोड रा. सर्व भांबोरा, ता. घटजी, जिल्हा. यवतमाळ, नारायण विनायक तांबोळे वय 45 रा. यवतमाळ, संतोष अग्रवाल, गजानन चावक रा. दिग्रस ता. यवतमाळ, शंकर रामजी राठोड वय 38, संदीप गजानना वाघोउे वय 32 रा. अकोला, गजानन बोरकर वय 70, कविता शंकर राठोड वय 42 व ट्रॅव्हल्स् वरील वाहक अतिष पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर इतर जखमींना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची माहिती मिळू शकली नव्हती.\nपहाटे 4 वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत\nट्रक-ट्रॅव्हल्स्च्या अपघातामुळे महामार्गावर जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच नाशिराबाद पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, पोलिस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, पोकॉ. राजु सांळुखे, किरण बाविस्कर , संतोष इदा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जखमींना खाजगी रुग्णालय व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघाताबाबत मंगळवारी दुपारी उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.\nटोळी येथे शेतकर्‍याची आत्महत्या\n तालुक्यातील टोळी येथील शेतकरी सर्जेराव मन्साराम पाटील (52) वर्षे यांनी दि. 4 रोजी सायंकाळी गावाजवळील बोरीनदीपात्रात विषारी किटकनाशक फवारणीचे औषध सेवन करुन जागेवरच पडलेले असतांना गावातील काही तरुणांनी त्यांना उचलून घरी आणले व तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथुन त्यांना धुळे येथील सिव्हिल हाँस्पिटलला दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते त्यातच दि. 12 रोजी सकाळी 8 वाजता त्याचे निधन झाले. त्याची शेती त्यांच्या वयोवृध्द आई मथुराबाई मन्साराम पाटील यांच्या नावे दिड एकर शेती असुन त्या शेतीवर त्यांनी बँक आँफ महाराष्ट्र शाखा-पारोळा या बँकेकडून साधारण 1ते 1.50 लाख रुपये पिक कर्ज व ठिबकसाठी शेती कर्ज घेतले असुन त्यांच्यावर हात उसनवारीचे देखिल कर्ज होते, या कर्जाच्या नेहमी ते घरात विचार करत होते, त्यातच या वर्षी शेतात पाहीजे तसे उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी ही टोकाची भुमिका घेतली असावी. असे बोलले जात आहे, यात गावातील अतिशय कष्टाळु कुंटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे .त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा परीवार आहे.\nPrevious articleजळगावसाठी अतिरिक्त 50 कोटींचे ‘अमृत’\nNext articleजळगावातील नूतन मराठा विद्यालयाच्या लिपिकाची आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 एप्रिल 2019)\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-true-enemies-of-indias-democracy/", "date_download": "2019-04-20T16:57:22Z", "digest": "sha1:WHAOMWUGOLCU34MECMBXLLR7GMG6MUCI", "length": 19423, "nlines": 140, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारताच्या लोकशाहीसमोरील संकट काँग्रेस वा भाजप नाही - \"हे\" लोक आहेत...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताच्या लोकशाहीसमोरील संकट काँग्रेस वा भाजप नाही – “हे” लोक आहेत…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारताची लोकशाही संकटात आहे. विनोद नाही, खरंच संकटात आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट ही की हे संकट राजकीय पक्षांमुळे नाही. लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पहारेकऱ्यांकडून उभं राहिलेलं संकट आहे हे.\nभारतात निवडणूका भावनिक मुद्द्यांवर होतात. इकडे जात-धर्म-भाषा ह्यांवर विभागणी होते. ऐतिहासिक विषयांवर भावना भडकावल्या जातात.\nह्या तक्रारी आहेत अनेकांच्या. योग्यच आहेत. पण हे असं का होतं आणि ते कसं बदलायचं – ह्यावर विचार करतो का आपण\nकोणत्याही समाजाचे साधारण तीन भाग पडतात. पहिला असतो सत्तेच्या वर्तुळातील लोकांचा. हे वर्तुळ म्हणजे “फक्त सत्ताधारी लोक” नव्हे.\nसत्ताधारी, विरोधक, उद्योजक, उद्योजकांचे दलाल, त्यांना विविध परवानग्या मिळवून देणारे दुय्य्म उद्द्योजक, कुणाचेतरी मिंधे पत्रकार, सरकारी अधिकार इ सगळे “शक्तिशाली लोक”. थोडक्यात – लोकशाहीच्या तीन स्तंभातील आणि त्यांच्या अवतीभोवती असणारे लोक.\nदुसरा भाग असतो ह्याच्या अगदी विरुद्ध – कुणीही गॉडफादर नसलेले, सामान्य जागतिक. ह्यांचं लोकशाहीत एकच काँट्रीब्युशन असतं. मतदान. दुसरं काही करण्याची शक्ती, बुद्धी, इच्छा ह्यांच्यात नसते. (आणि ती अपेक्षादेखील चूकच. बहुसंख्य लोकसंख्या सुजाण, कृतिशील activist असली असती तर आपल्याला लोकशाहीचे ३ स्तंभ उभे करण्याची गरजच पडली नसती. असो.)\nपहिला वर्ग लोकसंख्येच्या प्रमाणात अगदीच नगण्य असतो. परंतु सर्व शक्ती तिथेच एकवटलेली असते.\nदुसरा वर्ग अजस्त्र आहे. परंतु अगदीच शक्तिहीन.\nआणि मग येतो तिसरा वर्ग. जो पहिल्या दोन्ही वर्गावर खूप मोठा प्रभाव टाकून असतो.\nThe Intelligentsia. बुद्धिवंत, विचारवंत लोक. The Activists. कार्यकर्ते लोक.\nहे लोक काय बोलतात, काय करतात, कोणते मुद्दे उचलतात, कशाला प्राधान्य देतात – ह्यावर समाजाची दिशा ठरते.\nमाध्यमांनी संध्याकाळी कोणते विषय चर्चेला घ्यावे\nलोकांनी मोर्चे कोणत्या विषयांवर काढावेत\nवृत्तपत्रांमधे अग्रलेख कोणत्या विषयांवर असावेत\nहे नि असे सगळे निर्णय, हा वर्ग कळत-नकळत घेत असतो. समाजाचं मन त्यातूनच घडत असत��. आणि त्यातूनच समाजाची दिशा ठरत असते.\nआपल्या लोकशाहीला धोका ह्या गटाकडून निर्माण झालाय.\nह्या गटाची दिशा भरकटली आहे. ह्यांच्या प्राथमिकता गंडल्या आहेत. हेतू बदलले आहेत.\nमोदींमुळे “लोकशाही खतरे में” खरंच हे पहा पुरावे, आणि तुम्हीच ठरवा\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\nकुणीतरी काहीतरी फालतू विधान करतं आणि त्यावर चारचार दिवस चर्चा झडतात. कुणीतरी कुठेतरी एक भाषण देतं आणि त्यावरून इतिहासातील दुसऱ्या कुणाचीतरी भाषणं आठवतात. कोण कोणते कपडे घालतंय आणि त्याची सुरूवात नेमकी कुणी केली नि त्या डिझाईनवर नेमका “नैतिक हक्क” कुणाचा – ह्यावर चर्चा रंगतात.\nहा आजच्या विचारवंत, कार्यकर्त्यांच्या प्राथमिकतेचा लसावि आहे.\n“पुतळे काय उभारता, लोकांच्या प्राथमिक गरज पूर्ण करा” अशी मागणी करणाऱ्यांनी गेल्या १०० दिवसांत कोणत्या प्राथमिक गरजांकडे लक्ष वेधून त्यांवर काय काय करायला हवं हे सुचवलं होतं\n तिथे दगावलेली बालकं आठवताहेत ट्रेण्डिंग टॉपिक होता काय झालं त्याचं पुढे किंबहुना, त्या निमित्ताने देशातील सर्व सरकारी इस्पितळांतील दयनीय अवस्था आणि ती अवस्था बदलण्यासाठीचा रोडमॅप का पुढे येऊ शकला नाही किंबहुना, त्या निमित्ताने देशातील सर्व सरकारी इस्पितळांतील दयनीय अवस्था आणि ती अवस्था बदलण्यासाठीचा रोडमॅप का पुढे येऊ शकला नाही तो विषय आजही चर्चेत का नाही\n अनादर ट्रेण्डिंग टॉपिक. राजकीय पक्षांचं गलिच्छ राजकारण बाजूला ठेऊ या. स्त्री सुरक्षा महत्वाची वाटणाऱ्यांनी काय केलं पुढे\nपोलिस-गुन्हेगार-स्थानिक राजकीय नेते ही अभद्र युती फुटावी म्हणून कोणते रिफॉर्म्स सुचवले गेले जे आधीच सुचवले गेलेत आणि लाल फितीत अडकलेत, त्यांवर किती जणांनी आवाज उठवला\nपुण्याची पाणी समस्या आ वासून उभी आहे. त्यावर काही सोल्युशन-ओरिएण्टेड आंदोलन वगैरे\nडोंबिवलीतील प्रदूषण वाढतच चाललंय. त्यावर पर्यावरण प्रेमींचा काही ऍक्शन प्लॅन\nबरं हे सगळे विषय आज सत्तेत असणाऱ्यांना अडचणीत आणू शकणारेच आहेत, नाही का म्हणजे, “आमचा पक्ष एकच म्हणजे, “आमचा पक्ष एकच विरोधी पक्ष” “आम्ही नेहेमी विरोधकांच्या भूमिकेत” असं म्हणणाऱ्यांच्या सोईचेच विषय आहेत हे\nमग ह्या विषयांवर चिवटपणे काम का होत नाही\nजर हे विषय “चर्चेत” आणलेच गेले नाहीत, तर जनता त्यांवर आधारित मतदान कसं नि का करेल\nगंगेसाठी प्राणार्पण करणाऱ्या तपस्वीवर, तो जिवंत असताना एक शब्द खरडू नं शकणाऱ्यांना, जनतेला मुर्खात काढण्याचा काय अधिकार आहे\nमोदी येतील, मोदी जातील. मनमोहन येतील, मनमोहन जातील.\nप्रॉब्लम मोदी वा मनमोहन नसतात.\nसमाजावर आणि सत्तावर्तुळावर प्रभाव पाडू शकणारे पण प्राथमिकता हुकलेले लोक – हे लोकशाहीचे खरे शत्रू असतात.\nत्यांचं सामाजिक स्थान त्यांच्याकडून हिसकावून घेतल्याशिवाय लोकशाही वाचणार नाही.\nकोण म्हणतो “काँग्रेस पक्ष लोकशाहीवादी आहे”\nलोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← फक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nबहिण असलेली मुले चांगले प्रियकर का असतात\nमिडियाचे ‘डावे’ प्रेम आणि ‘उजवा’ द्वेष\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nअफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत\nMarch 24, 2017 कौस्तुभ अनिल पेंढारकर 0\nOne thought on “भारताच्या लोकशाहीसमोरील संकट काँग्रेस वा भाजप नाही – “हे” लोक आहेत…”\nही परिस्थिती जर बदलायची असल्यास केवळ अर्थक्रांती प्रस्ताव देशात लागू होणे हा एकच उपाय आहे.काय आहे हा प्रस्ताव 1.मोठ्या नोटा दोन टप्प्यात बँकेत जमा करून घेऊन चलनातून रद्द करणे.2.सर्व कर रद्द करणे.3.फक्त 2%बँक व्यवहार कर लागू करणे.\n“भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला\nविहीर आणि बोअरवेल – काय, कुठे आणि का\nसैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nतीन हातांच्या गौरवला उपचारांची गरज, पण लोकांनी त्याला “देव” बनवलं\nमराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं\nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nनक्की काय आहे हा सरकारने लावलेला नवीन शोध – Aadhaar Pay App \nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\n‘हार्ट अटॅक आलाय’ हे कसं कळावं आला तर ताबडतोब काय करावं आला तर ताबडतोब काय करावं\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nराफेल: विरोधकांनी आग्रह धरलेली “JPC” नेमकी काय असते त्याने काही फायदा होतो का त्याने काही फायदा होतो का\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T16:29:03Z", "digest": "sha1:TUWOPXL6EJXAYWFSKTMUMVEZSDVEJ64A", "length": 13488, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नमिश हिड, दिया बोरुंद्या, राज दर्डा, प्रिशा शिंदे यांची आगेकुच - Dainik Prabhat", "raw_content": "\nनमिश हिड, दिया बोरुंद्या, राज दर्डा, प्रिशा शिंदे यांची आगेकुच\nआयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धा\nपुणे: नमिश हिड, दिया बोरुंद्या, राज दर्डा, काव्या देशमुख, प्रिशा शिंदे, मृणाल शेळके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात नमिश हिडने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत अगस्त्य भामिडीपातीच्या 6-1 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. निरज जोरवेकरने विरेन चौधरीचा 6-5(7-5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. मुलींच्या गटात संघर्षपुर्ण लढतींमध्ये दिया बोरुंद्याने काव्या पांडेचा 6-5(8-6) असा तर अरोही देशमुखने स्वानीका रॉयचा 6-5(7-4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.\nतर, 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अमोघ दामलेने शार्दुल खवळेचा 6-5(7-2) टायब्रेकमध्ये पराभव करत ��्पर्धेत आगेकुच केली.राज दर्डाने रोहन बजाजचा तर सुर्या काकडेने राज दर्डाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. मुलींच्या गटात शौर्या सुर्यवंशीने आदिती सागवेडकरचा 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. काव्या देशमुखने वैश्‍णवी सिंगचा तर मेहक कपुरने मृणाल शेळकेचा 6-1 असा पराभव केला.\nसविस्तर निकाल : राऊंड रॉबीन फेरी 8 वर्षाखालील मुले – नमिश हिड वि.वि अगस्त्य भामिडीपाती 6-1, सुजय देशमुख वि.वि दक्ष पाटील 6-3, निरज जोरवेकर वि.वि विरेन चौधरी 6-5(7-5).\n8 वर्षाखालील मुली – दिया बोरुंद्या वि.वि काव्या पांडे 6-5(8-6), अरोही देशमुख वि.वि स्वानीका रॉय 6-5(7-4).\n10 वर्षाखालील मुले – राज दर्डा वि.वि रोहन बजाज 6-0, तेजा ओक वि.वि कार्तिक शेवाळे 6-1, अमोघ दामले वि.वि शार्दुल खवळे 6-5(7-2), सुर्या काकडे वि.वि राज दर्डा 6-0, शिवांश कुमार वि.वि रोहन बजाज 6-1.\n10 वर्षाखालील मुली – काव्या देशमुख वि.वि वैश्‍णवी सिंग 6-1, मेहक कपुरवि.वि मृणाल शेळके 6-1, प्रिशा शिंदे वि.वि रितिका कापले 6-1,\nशौर्या सुर्यवंशी वि.वि आदिती सागवेडकर 6-0, मृणाल शेळके वि.वि काव्या देशमुख 6-2, प्रिशा शिंदे वि.वि शौर्या सुर्यवंशी 6-1.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; केदारची निवड ठरली ऐतिहासिक\nधोनी स्वस्तात सुटला त्याच्यावर १-२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती : सेहवाग\nविश्‍वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार\n#IPL2019 : चेन्नईसमोर कोलकाताचे तगडे आव्हान \nरियल माद्रिदला पुन्हा पराभवाचा धक्‍का \nपंजाबसमोर हैदराबादचे तगडे आव्हान ; विजयीमार्गावर परतण्यास हैदराबाद उत्सूक\nअद्भुत अनुभव होता, कायम स्मरणात राहिल – अल्झारी जोसेफ\nसात महिण्यांपासून दडपणात होतो – हार्दिक पांड्या\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उ���णार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-20T17:08:57Z", "digest": "sha1:4KCE2JPNIN7ROOM3VXA6FNSPA5UEK7OK", "length": 19915, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्रीसाहेब, सातारकरांचे काय ? - Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा शहर परिसराच्या विकासाचा प्रश्‍न अनेक वर्षे अनुत्तरीत\nसिटीझन वॉच/संजय कोल्हटकर,ज्येष्ठ पत्रकार\nसातारा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 23 डिसेंबर रोजी सहा महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्यासह सातारच्या सैनिक स्कूल मैदानावर करणार असल्याचे वृत्त झळकले आहे. या सहा प्रकल्पांसाठी एकूण 10 हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यामुळे कोणाही सातारकराला कितीही समाधान वाटले तरी प्रत्यक्षात कधीकाळी मराठी राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहर आणि परिसराच्या विकासाचे काय हा प्रश्‍न गेली अनेक वर्षे अनुत्तरीत या सदरात मांडला गेला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nइतिहासात मराठी राज्याची राजधानी म्हणून कितीही उच्चरवात आम्ही गदारोळ करत असलो तरी प्रत्यक्षात हे शहर कधीकाळी या शहराची वर्षांपूर्वी जी ओसाड स्थिती होती त्या दिशेनेच वाटचाल करत आहे काय..असा प्रश्‍न आजचे सातारा शहर आणि प���िसराचे वास्तव पाहिल्यावर कोणाच्याही समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण जिल्हयात विकासाच्या आणि विविध योजनांच्या कितीही खैराती होत असल्या तरी प्रत्यक्ष सातारा शहर आणि औद्योगिक वसाहती यांच्या विकासाच्याबाबत मात्र कोणतीही सकारात्मक पावले गेल्या अनेक वर्षात उचलली गेली नाहीत हे कितीही नाकारले तरी वास्तव आहे.\nकधीकाळी खेडमार्गे ठोसेघर, सज्जनगड, सातारामार्गे हमदाबादपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची मोजणीही झाली होती. पण जाणीवपूर्वक हा रस्ता सातारमार्गे नेण्याऐवजी चिपळून कराडमार्गे नेण्याची मागील सरकारने बदलून तो रस्ता चिपळूण कराडमध्ये परावर्तीत केला. हा रस्ता सातारमार्गे आला असता तर कोकणची बाजारपेठ ही सातारामार्गे वितरीत झाली असती आणि याचा फायदा सातारचे व्यावसायिक आणि इच्छकु तरुणाईला निश्‍चितपणे झाला असता पण हे सारे प्रकरणच बासनात गुंडाळले गेले. कास तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव 1990 सालीच मांडला गेला होता. पण पाणी वाया गेले तरी चालेल पण ते सातारा परिसराला सहजपणे मिळता कामा नये या मानसिकतेने पछाडलेल्या आमच्या नेतृत्वाने 2013 सालापर्यंत फक्त दुर्लक्षच केले आता या तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरु झाले आहे ही त्यातल्या त्यात समाधानी गोष्ट असली तरी इतका उशिर का झाला हा प्रश्‍न निश्‍चितपणे नाकारता येणार नाही.\nसातारा शहरातून कदमबागेतून जाणारा रेल्वेमार्ग हा जाणीवपूर्वक जरंडेश्‍वरमार्गे माहूलीकडे वळवला गेला आणि सातारच्या विकासाला जाणीवपूर्वक खिळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला हे कितीही नाकारले तरी वास्तव आहे. सातारच्या आय.टी.आय.च्या इमारतीत मंजूर झालेले इंजिनिअरिंग कॉलेज हे रातोरात कराडकडे रवाना झाले आणि या अतिशय सुसज्ज इमारतीत हिचे करायचे काय या कल्पनेतून आय.टी.आय.मध्ये रुपांतर झाले ही गोष्ट आपण अनुभवतो आहोत. तोच प्रकार एस.टी.बसस्थानकासमोर असलेल्या धंदेशिक्षण शाळेच्या बाबतीतही अवलंबला गेला. सातारची औद्योगिक वसाहतीला तर जवळपास ओसाड ही अवस्था प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र स्कूटरसारख्या बजाज ग्रुपचा नामांकित प्रकल्प निव्वळ सरकार आणि बजाज यांच्यामधील शेअरच्या टक्केवारीवरुन वाद निर्माण झाल्याने आज जवळपास बंद या स्थितीत गेला आहे.\nऔद्योगिक वसाहतीतील गुंडगिरी आणि तिची प्रत्ययास येणारी उदाहरणे य��मुळे नव्या उद्योजकांनी सर्व सुविधा उपलब्ध असलेले शहर म्हणून ओळखल्या जणाऱ्या सातारा शहर आणि औद्योगिक वसाहतीवर कायमची फुली मारली ही बाब नाकारता येणार नाही. उदाहरणे द्यायची झाली तर फतेजा, ऍरिस्टोक्रॅट, महाराष्ट्र स्कूटर या आणि अशा अनेक कंपन्यांची देता येतील. याचबरोबर फलटण, बारामतीच्या प्रभावी नेतृत्वानेही सातारला येवू घातलेले मोठे व्यावसाय हे आपल्या भागात नेवून बसविले आणि सातारची अवस्था मात्र एक भकास आणि उपजिविकेचे कोणतेही साधन सहजपणे उपलब्ध होणार नाही असे ठिकाण म्हणून उपलब्ध केले. दहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प साताऱ्यात होत आहेत ही कितीही आनंदाची बाब असली तरी कधीकाळी मराठी साम्राज्याच्या राजधानीला परत एकदा पेन्शनर सिटीचे रुप येवू घातले आहे आणि हे बदलण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यांचे हत्यार हातात घेवून या औद्योगिक वसाहत आणि शहराचा विकास करण्याची मानसिकताच आमच्या राज्यकर्त्यांत नाही. हा वर्षानुवर्षे असलेला अनुभव आजही तसाच आहे.\nवैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा होवूनही काही वर्षे उलटून गेली असली तरी त्यासंदर्भात कोणतीही सकारात्मक पावले उचलले जात आहेत असे चित्र आजतरी दिसत नाही. हे असेच चालू राहिले तर कधीकाळी या शहराला आणि परिसराला ओसाड नगरीचे रुप प्राप्त होईल. इथली तरुणाई पोटापाण्यासाठी कुठेतरी वाटचाल करतील आणि मराठी राज्याची कधीकाळची राजधानी ही ओसाडनगरी म्हणून ओळखली जाईल हे सारे टाळायचे असेल तर आमच्या नेतृत्वाने दुजाभाव न दाखवता आमच्या नेतृत्वाने सातारा शहर आणि सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली पाहिजेत ही अपेक्षा फारशी चुकीची मानता येणार नाही. मा. मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांची उद्घाटने करताना साताऱ्यातही असे प्रकल्प आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत एवढीच इच्छा आणि विनंती आज सातारकर करु शकतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा\nसोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा\nमहादेव जानकर यांची ग्वाही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच\nउदयनराजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल\nबोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा\nग्रामीण भागात एसटीला लागणार ब्रेक\nमुख्यमंत्र���यांची आज साताऱ्यात सभा\nधोंडेवाडी हद्दीत बिबट्याकडून घोड्याचा फडशा\nशिंगणापूर यात्रेत बंदोबस्तावरील होमगार्डला मारहाण\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.shyamjoshi.org/categories/granth-pothi/gurucharitra", "date_download": "2019-04-20T17:15:34Z", "digest": "sha1:5J2ZJ3E4VOH6BNVSC2TJ7OVQSPES3AUD", "length": 4984, "nlines": 66, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "स्तोत्र - मंत्र", "raw_content": "गणेश स्तोत्र देवी स्तोत्र विष्णु स्तोत्र शिव स्तोत्र विठ्ठल स्तोत्र नवग्रह स्तोत्र हनुमान स्तोत्र श्री दत्तात्रेय स्तोत्र श्री गजानन महाराज स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तोत्र साईबाबा स्तोत्र श्री सद्‌गुरु स्तोत्र संकीर्ण इतर स्तोत्र\nगणेश आरती देवी आरती शिव आरती विष्णु आरती विठ्ठल आरती हनुमान आरती नवग्रह आरती श्री दत्तात्रेय आरती श्री गजानन महाराज आरती श्री ��्वामी समर्थ आरती श्री सद्‌गुरु आरती साईबाबा आरती संकीर्ण इतर आरती\nगणेश नामावली देवी नामावली शिव नामावली विष्णु नामावली विठ्ठल नामावली हनुमान नामावली नवग्रह नामावली श्री दत्तात्रेय नामावली गजानन महाराज नामावली स्वामी समर्थ नामावली साईबाबा नामावली श्री सद्‌गुरु नामावली संकीर्ण इतर नामावली\nभावार्थदीपिका ज्ञानेश्वरी दुर्गा सप्तशती संस्कृत शिवलीलामृत शंकरगीता गुरुचरित्र दत्तगीता इतर ग्रंथ पोथी श्री नवनाथ भक्तिसार कथा श्री गुरुचरित्र मराठी कथासार\nभद्र मंडल व देवता शान्ति व देवता वैदिक सुक्त पूजन कर्म विधी पूजा शान्ति साहित्य यादी धर्म शास्त्र नियम निर्णय\nव्रत - पूजा - कथा\nवेद-संहिता पुराण स्मृती ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र प्राचीन हिंदू साहित्य उपनिषद भारतीय षट् दर्शन ब्राह्मण ग्रंथ संहिता सुत्र व तंत्र ग्रंथ\nगुरुचरित्र माहिती व संकल्प\nश्रीगुरुचरित्र अध्याय ५२ व आरती\nश्रीगुरुचरित्र अध्याय ४८ ते ५१\nश्रीगुरुचरित्र अध्याय ४४ ते ४७\nश्रीगुरुचरित्र अध्याय ४१ ते ४३\nश्रीगुरुचरित्र अध्याय ३८ ते ४०\nश्रीगुरुचरित्र अध्याय ३५ ते ३७\nश्रीगुरुचरित्र अध्याय ३२ ते ३४\nश्रीगुरुचरित्र अध्याय २९ ते ३१\nश्रीगुरुचरित्र अध्याय २४ ते २८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1235431/", "date_download": "2019-04-20T17:00:29Z", "digest": "sha1:WV2MDFYGURIMFA2F5RGH47YTKMKJGFBU", "length": 3105, "nlines": 81, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Crystal Video हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nआग्रा मधील Crystal Video फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसाधनसामग्री Canon , Nikon\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 20 Days\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, पंजाबी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 17)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आ���े\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tiger-killed-on-amravati-highway-in-a-truck-accident-278469.html", "date_download": "2019-04-20T17:15:21Z", "digest": "sha1:YSOAU3PD4H5LQNFUKCLB6TO5V3JG3MN3", "length": 15498, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू\n. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.\n30 डिसेंबर: नागपूर अमरावती हायवेवर सातनवरी येथे एका पुर्ण वाढ झालेल्या तीन ते चार वर्षे वयाच्या बोर अभयारण्यातील बाजीराव या वाघाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे.\nकोंढाळी जवळ नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बाजारगांव नजीक अज्ञात ट्रकच्या धडकेत सायं 7 वाजता बोर अभयारण्यातील या पट्टेदार वाघाचा मृत्यु झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.\nया वर्षी राज्यात २१ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर देशात ११२ वाघ मृत्यूमुखी पडले. या वाघाच्या मृत्यूमुळे व्याघ्रप्रेमींमध्ये नाराजी आहे. बाजारगांव नजीक कोंढाळी नागपूर लेन वर महामार्ग ओलांडत असताना या 3 ते 4 वर्ष वयाच्या मोठ्या पट्टेदार वाघाला अज्ञात ट्रकने जबर धडक दिली आणि ट्रक चालकाने कारवाईची भीती होईल म्हणून पळ काढला.\nबाजीराव हा वाघ 240 से मी लांब व जवळपास 200 किलो वजनी होता.कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृत वाघाचा पंचनामा केले मृत वाघाचे शव विच्छेदन नागपूर येथे करण्यात येणार आहे.\nवनविभागाने दिलेल्या माहितीवरुन सायंकाळी 7 वाजता दरम्यान नीमजी कलमेश्वर रेंजमधू�� हा वाघ बोर अभयरण्याकडे जात होता. हा वाघ नेहमी महामार्ग ओलंडत असे परंतु आज महामार्ग ओलांतना 200 kg वजन असलेल्या वाघाला आज धड़क बसल्याने त्याचा मृत्यू झाला. याच परिसरात गेल्या महिन्यात एका वाघिणीचा शेतात लावलेल्या वीजेच्या तारात अडकून मृत्यू झाला होता.\nकेंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री आणि प्राणीप्रेमी मनेका गांधी यांनी वाघाच्या अपघाती मृत्यूची दखल घेत दुःख व्यक्त केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nप्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-indrayani-marathon-completed-with-vigor-64353/", "date_download": "2019-04-20T16:26:26Z", "digest": "sha1:RJDXRQCFTRJJUFT63IMUMDPCLE6VI3PT", "length": 9748, "nlines": 111, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते\nTalegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते\nतीन हजार खेळाडूंनी घेतला सहभाग\nएमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर, मावळ तालुका खाण व क्रशर उद्योग संघ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, लायन्स क्लब ऑफ तळेगाव, संजय साने, निरुपा कानिटकर व रणजीत काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार कृष्णराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इंद्रायणी मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख यांनी विजेतेपद पटकाविले. सुमारे तीन हजार खेळाडूं��ी या स्पर्धेत भाग घेतला होता.\nमारुती मंदिर चौकात आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जोशी-दुबे, एव्हरेस्टवीर राजेश पटाडे, राष्ट्रीय वेटलिफ्टर नितीन म्हाळसकर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा भेगडे होते. त्यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे तसेच केशवराव वाडेकर, सुरेशभाई शहा, मुकुंद खळदे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सीआरपीएफचे डीआयजी बिरेंद्रकुमार टोपो, रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. शैलेश पाळेकर तसेच प्रशांत जगताप, मकरंद टिल्लू, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष नितीन शहा, लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा राजश्री शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्पर्धेचे मुख्य संयोजक विलास काळोखे, संदीप काकडे तसेच नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –\nइयत्ता 7 वी ते 10 वी मुले (तीन किलोमीटर)\n1 सिद्धेश मारूती चौधरी\n2 गणेश बाबुराव कोळपे\n3 साईराज भाऊसाहेब कोळपे\nइ 7 वी ते 10 वी मुली (दोन किलोमीटर)\n1 शितल हरिदास डुकरे\n2 निकीता बंडू हजारे\n3 ट्विंकल विकास पिंगळे\nखुला पुरूष गट (तीन किलोमीटर)\n1 प्रकाश बाळासाहेब देशमुख\n2 आकाश धोंडीबा हिरवे\n3 लक्ष्मण हशा दरोडा\nखुला महिला गट (दोन किलोमीटर)\n2 सिया दत्तात्रय मोळक\n3 सुवर्णा बबन साबळे\nवरिष्ठ गट/ ज्येष्ठ नागरिक (दोन किलोमीटर)\nसुरेश गराडे – ज्येष्ठ असून खुल्या गटात धावले…. उत्तेजनार्थ\nस्पर्धेची संकल्पना इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांची होती तर स्पर्धेचे संयोजन विलास काळोखे, संदीप काकडे, चंद्रभान खळदे, संजय वाडेकर, संजय साने, सुनील काशिद, प्रा. सुरेश थरकुडे, प्रा. प्रतिभा डबीर आदींनी केले.\nMarathon raceइंद्रायणी मॅरेथॉनशिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे\nPune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी\nPune : वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी ; केंद्र सरकारचा निर्णय\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यां���ी देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-20T17:05:52Z", "digest": "sha1:VDC3SIU4JE5PKAOLQQZXTQXYUDGWCZHB", "length": 10011, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'जेएसपीएम'मध्ये रंगणार 'इनोव्हिजन' स्पर्धा - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘जेएसपीएम’मध्ये रंगणार ‘इनोव्हिजन’ स्पर्धा\nपिंपरी – जेएसपीएम संस्थेच्या ताथवडे शैक्षणिक संकुल येथे दि. 10 व 11 जानेवारी रोजी इनोव्हिजन-2019 या सामाजिक-तंत्र विषयातील स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राकेश जैन यांनी दिली.\nमराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख आणि उद्योजक अनिर्बन सरकार उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक जाणिवांना सुद्धा आव्हान दिले जाते. यावर्षी मिलेनियम ही इनोव्हिजनची मध्यवर्ती संकल्पन आहे. मॉडेल मेकिंग, ऍड मॅनिया, मूव्हि मेकिंग सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nड्रोन मॅनिया, रोबोवॉर पेपर प्रेझेन्टेशन, ऍप्टिट्यूड क्रॅकर, वेब स्ट्रक्‍ट, डेटाथोन, लेथ वॉर, सर्किट मेकिंग, फार्मा क्रॅकर आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. डॉ. एम. एम. पुरी, ताथवडे संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, रवी सावंत, उपप्राचार्य प्रा. ए. एस. देवस्थळी, डॉ. अजय पैठणे, डॉ. आनंद देशमुख, डॉ कराळे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा जोगदंड, प्राची भोसले, जिग्नेश पाटील, अमोल सोनकांबळे यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्���ांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/supreme-court-dismisses-rjd-president-lalu-prasad-yadavs-bail-plea-in-three-cases-of-the-multi-crore-fodder-scam/45770", "date_download": "2019-04-20T16:49:41Z", "digest": "sha1:4DR5CFWTQ4BLJQSA2UHSSKUNLNSSC57I", "length": 8154, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nसर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला\nसर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला\nनवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे. लालू यांनी प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज(१० एप्रिल) सुनावणीत लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळून लावली आहे.\nन्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्यामुळे पहिल्यांदा लालू लोकसभा निवडणुकीच्या सहभागी होता येणार नाही. निवडणुकीत लालू यांचे दोन मुलांमध्येही एकमत नसल्‍याचे चित्र सध्या दिसत आहे. लालूचा मोठा मुलगा तेज प्रताप याने राजद विरोधात लालू राबडी असा नवीन मोर्चा उघडला आहे. लालू यांच्या जामीन याचिकेला सीबीआयने विरोध केला. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूला २७ वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.\nमुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी झाली आहे. लालू यादव हे गेल्या ८ महिन्यांपासून रुग्णालयामध्ये आहेत. लालू यांना रुग्णालयामध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लालू यांना१९७७ सालानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू यांनी आपल्या पार्टीसाठी प्रचार केला होता.\nbail petitionBiharCBILalu Prasad YadavSupreme CourtTej Pratapजामीन याचिकातेज प्रतापबिहारलालू प्रसाद यादवसर्वोच्च न्यायालयसीबीआयShare\nएखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल \n‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती\nएकाच परिवारातील चार जणांनी केली आत्महत्या\nछुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं\nमोदी देशवासीयांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही | राहुल गांधी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांस��ठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2019-04-20T17:15:40Z", "digest": "sha1:25IKCW7FFUIOS62RISXE5AXIJVLXEWCP", "length": 1740, "nlines": 62, "source_domain": "www.marathigold.com", "title": "पोट साफ होण्यासाठी औषधे Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/पोट साफ होण्यासाठी औषधे\nपोट साफ होण्यासाठी औषधे\nपोट साफ होण्यासाठी उपाय, जबरदस्त घरगुती उपाय, 2-3 दिवसात पोट हलके वाटेल\nपोट साफ होण्यासाठी उपाय : आजकालच्या व्यस्त जीवनशैली मध्ये आणि चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटाशी संबंधीत त्रास होण्यास सुरुवात…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/karan-johar-apologises-to-amitabh-bachchan-278501.html", "date_download": "2019-04-20T16:59:42Z", "digest": "sha1:LMDIRKB6IEXJM6JTGH2INFGO5MMFXQLK", "length": 13419, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करणने ट्विटरवरुन बीग बींची मागितली माफी", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nकरणने ट्विटरवरुन बीग बींची मागितली माफी\nकरणने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून काही अंदाज बांधले होते.\n30 डिसेंबर : बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक करण जोहरमधील मतभेद समोर आले आहे. करणने याबद्दल टि्वटरवरून माफीही सुद्धा मागितलीये. पण बिग अजूनही नाराज आहे.\nकरणने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून काही अंदाज बांधले होते. सुरुवातीला मला असं वाटायचं सिनेसृष��टीत सगळेच पंजाबी आहेत. माझे बाबा सगळ्यांशी पंजाबीत बोलायचे असं करणने म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर अमिताभही पंजाबी नसताना ते पंजाबी अत्यंत उत्तम बोलतात हे उदाहरणही त्याने दिलं आणि यालाच प्रतिउत्तर म्हणून मी पंजाबी भाषा बोलतो कारण माझी आई शीख आहे असं बीग बींनी ट्विट केलंय. अमिताभ यांच हे ट्विट पाहून लगेचच करणने त्यांची ट्विटरवरुन त्यांची माफी मागितलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nसमर्थकांना निराश करणार नाही, विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार- रजनीकांत\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/marathwada/ashok-chavan-on-nilangekar-269870.html", "date_download": "2019-04-20T17:17:09Z", "digest": "sha1:PVFKBXTWHKNCL4VTOL3CTFULTIEW3SNZ", "length": 14212, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी राम की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल- अशोक चव्हाण", "raw_content": "\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nमी राम की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल- अशोक चव्हाण\n'मी राम आहे की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल', असं जोरदार प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी संभाजी पाटील निलंगेकरांना दिलंय. कालच्या भाजप मेळाव्यात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी अशोक चव्हाणांवर 'नांदेडचा रावण' अशी शेलक्या भाषेत टीका केली होती.\nनांदेड, 14 सप्टेंबर : 'मी राम आहे की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल', असं जोरदार प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी संभाजी पाटील निलंगेकरांना दिलंय. कालच्या भाजप मेळाव्यात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी अशोक चव्हाणांवर 'नांदेडचा रावण' अशी शेलक्या भाषेत टीका केली होती. त्याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. 'निलंगेकर काय बोलतात याचा समाचार घेतला जाईल',असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय.\nनांदेडमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुका लागल्यात. अशोक चव्हाणांच्या ताब्यात असलेली ही मनपा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसलीय. त्यासाठी भाजपने काल लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मेळावा घेतला. तसंच शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांनाही आपल्या गोटात खेचलंय. त्यामुळे नांदेडच्या मनपा निवडणुकीत अशोक चव्हाण विरूद्ध सर्वपक्षीय विरोधक असा जोरदार राजकीय सामना बघायला मिळणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ashok chavansambhaji nilagekarअशोक चव्हाणनांदेड मनपासंभाजी पाटील निलंगेकर\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nSPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/weight-loss/", "date_download": "2019-04-20T17:14:11Z", "digest": "sha1:P2OMCHL6J66ZGO57TBMQEM4M7A5CYWXZ", "length": 4263, "nlines": 93, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Weight Loss Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nफक्त चार मिन��ट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या\nव्यायाम शरीरासाठी आवश्यक आहे आणि हे प्रत्येकाला केला पाहिजे. तुम्हाला माहित असले पाहिजे कि नियमित व्यायाम केल्यामुळे विविध प्रकारचे आजार…\nवजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन\nसध्या लोकांना सर्वात मोठी आरोग्य विषयक कोणती समस्या असेल तर ती वजन वाढणे हि आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे बहुतेक लोक…\nFigure Maintain Tips In Marathi : फिगर मेंटेन टिप्स जर तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध इथे पूर्ण होऊ शकतो.…\n36 ची कंबर 24 ची करायची असेल तर आवश्य वापरा हे खास ड्रिंक, त्वरित दिसायला लागेल परिणाम\nआजकाल खराब लाइफस्टाइलमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वात मोठी झाली आहे. या समस्येमुळे जवळपास सर्व लोक हैराण आहेत. पुरुषांसाठी तर वजन…\nउन्हाळ्याच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा सर्वात सोप्पा उपाय, वाढलेल्या वजनाला फक्त 10 दिवसात गुडघे टेकण्यास लावेल\nआजकाल बहुतेक लोक हे वजन वाढल्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे म्हणजेच पोट सुटल्याची तक्रार अनेक लोक करत असतात. त्यांच्या पोटावर आणि…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/2016/02/", "date_download": "2019-04-20T17:22:57Z", "digest": "sha1:65TDKDB4ESTQVRSJPLXYLYYN7SJIJQRT", "length": 4213, "nlines": 95, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : February 2016", "raw_content": "\nऋतुगंध शिशिर वर्ष ९ अंक ६\nवर्तमानाचे महत्त्व - मोहना कारखानीस\nनवीन वर्षाचे स्वागत - अनुराधा रेगे\nजागरुकता - डॉ लता देवकर\nओडीशाच्या ओढदिशा - नंदकुमार देशपांडे\nसंवेदना - नंदिनी धाकतोड नागपूरकर\nSG 50 - शुभेन फणसे\nआयुष्य - धनश्री जगताप\nThe Pursuit Of Happyness – अर्थात शोध आनंदाचा - राजीव खरे\nरात्र - डॉ लता देवकर\nसिंगापूर ज्युबिली वॉक - विजय पटवर्धन\nगणपती आले … गणपती आले - मृणाल देशपांडे\nगते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिन्तयेत - मेघना असेरकर\nएक नाजूक कळी - अनुष्का कुलकर्णी\nज्ञानेश्वर - निरंजन नगरकर\nआज - उद्या - नीतीन मोरे\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष ९ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्य���्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-20T16:54:11Z", "digest": "sha1:OEWJPXNUWYZ5ORT3NLZQUGMQD3TEPZ4R", "length": 9893, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पी. के. स्कूलमधील क्रीडा सप्ताहाचे उद्‌घाटन - Dainik Prabhat", "raw_content": "\nपी. के. स्कूलमधील क्रीडा सप्ताहाचे उद्‌घाटन\nपिंपरी – पिंपळे सौदागर येथील व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाला सुरुवात झाली. त्याचे उद्‌घाटन फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रशांत घाडगे व हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.\nक्रीडा सप्ताहाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुण व कल पाहूनच खेळाची निवड करावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच त्याचा आहार देखील सात्विक असावा. त्यात फास्टफूडचा समावेश नसावा, असे त्यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीप्ती आमले व कीर्ती कान्हेरे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सह�� कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/congress-announce-his-plan-for-loksabha-election-2019/", "date_download": "2019-04-20T16:23:39Z", "digest": "sha1:GDZNMWWBIEHRHXKNPGMW4NOWJZXIU7B2", "length": 11857, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय - Dainik Prabhat", "raw_content": "\nउत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय\nलखनऊ – उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष 50-50 टक्के जागा लढवणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसने एकट्यानेच सर्वच्या सर्व म्हणजेच 80 जागेवर निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.\nदरम्यान युतीसाठी क्राँग्रेसचे दरवाजे अजूनही खुले आहेत, युती करायची असेल तर त्यांना समाविष्ट केल जाईल, अस काँग्रेसने म्हटल आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयुपी काँग्रेसचे प्रभारी गुलाम नबी आझाद आणि यूपी कांग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, काँग्रेस पक्ष भाजपाविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुक लढविणार आणि या लढाईत जो पण पक्ष येऊ इच्छितो, त्याच काँग्रेस पक्षातर्फे स्वागतच आहे. आमच्यासोबत या लढाईत ज�� पक्ष पुढे येईल, त्या पक्षाचं आम्ही सन्मानच करू, असं त्यांनी म्हटलं.\nपुढे बोलताना आझाद म्हटले की, आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये सर्व 80 लोकसभा जागेवर लढणार आहोत. आम्ही पूर्णपणे तयार आहोत. 2009 लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेस यूपीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता, त्याप्रमाणे यावेळी आम्ही एकटे निवडणुक लढणार आणि 2009 निवडणूकीतील विजयी जागेच्या दुप्पट जागा जिंकणार, असं आझाद यांनी म्हटल आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\n‘त्यांच्या’ काल्पनिक भाषणांना वास्तविकतेची किनार नाही – देवेंद्र फडणवीस\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n#लोकसभा2019 : भाजपच्या आणखी एका नेत्याची जीभ घसरली\nनिवडणुकीसाठी 6,500 कोटींचा खर्च\nबालाकोटच्या वक्तव्यावर सॅम पित्रोदा ठाम\nभारतामध्ये मोबाइल पेमेंट आता अधिक लोकप्रिय\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-4/", "date_download": "2019-04-20T17:09:21Z", "digest": "sha1:XS6QJLKSXYPIYEBWZCJUW77MTC5NCC4J", "length": 11267, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भटकळवाडी व पिंपळवंडी ग्रामसुरक्षा दलांचे काम उत्कृष्ट - Dainik Prabhat", "raw_content": "\nभटकळवाडी व पिंपळवंडी ग्रामसुरक्षा दलांचे काम उत्कृष्ट\nआळेफाटा – आळेफाटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधून नेमण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलातील भटकळवाडी व पिंपळवंडी (ता. जुन्नर) ग्रामसुरक्षा दलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भटकळवाडी ग्रामसुरक्षा दलास प्रथम, तर पिंपळवंडी ग्रामसुरक्षा दलास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.\nभटकळवाडी ग्रामसुरक्षा दलाचे प्रमुख पोलीस पाटील संदीप कसबे आणि पिंपळवंडी गावचे पोलिस पाटील इरफानभाई तांबोळी आणि ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते यांना आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाप्रसंगी पोलीस जमादार लहू हिरवे, शंकर भवारी, माजी पोलीस पाटील भिकाजी ताथवडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे, नितीन लेंडे, मच्छिंद्र भटकळ, मंगेश बारवकर, लक्ष्मण ताजणे उपस्थित होते. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने भटकळवाडी येथे सायरन देण्यात आले आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडण्याची भाजपाची नीती: अजित पवार\nदिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-सेना युतीचं ब्रीद: अजित पवार\nVIDEO: भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आग\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ना देशाचा विकास झाला ना राज्याचा: बापट\nराज ठाकरे बाळासाबांचे पुतणे, त्यांना स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही- अजित पवार\nभारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र अर्धव��� \nनिवडणूका आल्या की नरेंद्र मोदींच्या अंगात येत- शरद पवार\nबारामती नगरपरिषद उपनराध्यक्षपदासाठी “फिल्डिंग’ ; अजित पवारांकडे इच्छुकांच्या येरझाऱ्या\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.shyamjoshi.org/categories/stotra-mantra", "date_download": "2019-04-20T16:11:52Z", "digest": "sha1:P2Q4K54AII4XMOLXCFWTSQGODG6IXSLS", "length": 8560, "nlines": 77, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "स्तोत्र - मंत्र", "raw_content": "गणेश स्तोत्र देवी स्तोत्र विष्णु स्तोत्र शिव स्तोत्र विठ्ठल स्तोत्र नवग्रह स्तोत्र हनुमान स्तोत्र श्री दत्तात्रेय स्तोत्र श्री गजानन महाराज स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तोत्र साईबाबा स्तोत्र श्री सद्‌गुरु स्तोत्र संकीर्ण इतर स्तोत्र\nगणेश आरती देवी आरती शिव आरती विष्णु आरती विठ्ठल आरती हनुमान आरती नवग्रह आरती श्री दत्तात्रेय आरती श्री ग���ानन महाराज आरती श्री स्वामी समर्थ आरती श्री सद्‌गुरु आरती साईबाबा आरती संकीर्ण इतर आरती\nगणेश नामावली देवी नामावली शिव नामावली विष्णु नामावली विठ्ठल नामावली हनुमान नामावली नवग्रह नामावली श्री दत्तात्रेय नामावली गजानन महाराज नामावली स्वामी समर्थ नामावली साईबाबा नामावली श्री सद्‌गुरु नामावली संकीर्ण इतर नामावली\nभावार्थदीपिका ज्ञानेश्वरी दुर्गा सप्तशती संस्कृत शिवलीलामृत शंकरगीता गुरुचरित्र दत्तगीता इतर ग्रंथ पोथी श्री नवनाथ भक्तिसार कथा श्री गुरुचरित्र मराठी कथासार\nभद्र मंडल व देवता शान्ति व देवता वैदिक सुक्त पूजन कर्म विधी पूजा शान्ति साहित्य यादी धर्म शास्त्र नियम निर्णय\nव्रत - पूजा - कथा\nवेद-संहिता पुराण स्मृती ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र प्राचीन हिंदू साहित्य उपनिषद भारतीय षट् दर्शन ब्राह्मण ग्रंथ संहिता सुत्र व तंत्र ग्रंथ\nछोट्या बाळांना नेहमी त्रास होणे , नजर वैगेरे लागणे , सतत चिडचिड हट्टीपणा , झोपेत घाबरणे, या अशाने अस्वस्थ राहणे ...\nगणेश नामाष्टक स्तोत्र विष्णुरुवाच – गणेशमेकदन्तं च हेरम्बं विघ्ननायकम् लम्बोदरं शूर्पकर्णं गजवक्त्रं गुहाग्रजम् लम्बोदरं शूर्पकर्णं गजवक्त्रं गुहाग्रजम् नामाष्टार्थं च पुत्रस्य श्रृणु मातर्हरप्रिये नामाष्टार्थं च पुत्रस्य श्रृणु मातर्हरप्रिये स्तोत्राणां सारभूतं च सर्वविघ्नहरं परम् स्तोत्राणां सारभूतं च सर्वविघ्नहरं परम्\n मज न विसंबे क्षणभरी हरी सारी माया करुणी करुणा या करीधरी \nश्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात् परात्मा मज भेटविला विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें \n॥ श्रीषष्ठीदेवि स्तोत्रम् ॥ संतति झाल्यावर पाचव्या - सहाव्या दिवशी षष्टी पूजन करतात , तेव्हा हे स्तोत्र म्हणावे .. तसेच काही ...\nश्री दत्तात्रेय अष्टक श्रीवक्रतुंड चतुरानन बालिका ही श्रीलक्ष्मी भगवती महाकालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त श्रीलक्ष्मी भगवती महाकालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१॥ सिंहाद्रि ...\nगुरुपादुकाष्टक दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्यभावे शरण आलो मी पाय�� अनन्यभावे शरण आलो मी पाया भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी १ अनंत अपराधी मी सत्य आहे ...\nसिद्ध गजगौरी कवच विधी - संकटग्रस्ताने आपत्तीं विमोचनार्थ इतर प्रयत्न चालू ठेवून या महाकवचाचे अनुष्ठान करावे . पूजाविधी - शुद्धपाण्याने ( पाण्यांत ...\nश्री गजानन महाराज स्तोत्र\nगजानन महाराज नमस्काराष्टक   योगी दिगंबर विरक्तविदेही संत उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे वंदू गजानन पदांबुज ...\nशिर्डी साईबाबा महिम्न स्तोत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/delhi-dancer-and-actor-sapna-chaudhary-joins-congress-party/43586", "date_download": "2019-04-20T16:45:06Z", "digest": "sha1:J3UUEJXWKVQQDU6KW4APTMFW2KCL2HDX", "length": 7010, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "बिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nबिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nबिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमुंबई | हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरी हिने शनिवारी (२३ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपना उत्तर प्रदेश काँग्रेसकमिटीचे संघटक नरेंद्र राठी यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सपनाला मथुरा लोकसभा मतदार संघातून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, काँग्रेसने मथुरामधून महेश पाठक यांना उमेदवारी दिल्याने चौधरीच्या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे.\nकाँग्रेस प्रवेशापूर्वी सपना चौधरीने ‘युपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तसेच काँग्रेससाठी निवडणुकीचा प्रचार करण्याचे ठरवले होते. त्यानंतर शनिवारी सपनाने प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. सपना हरियाणा व्यतिरिक्त इतर राज्यांत देखील प्रसिद्ध आहे. सपनाने तिच्या डान्सने लाखो चाहत्‍यांना वेड लावले आहे. त्‍याचप्रमाणे सपानाची जादू राजकारणात देखील चालणरा का हे पाहण्यासाठी तिचे चहाते उत्‍सुक आहे.\nBjpCongressHaryanaHema MaliniLok Sabha electionMathuraSapna Chaudharyकाँग्रेसभाजपमथुरालोकसभा निवडणूकसपना चौधरीहरियाणाहेमा मालिनीShare\nकाँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nस्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायम सिंह यांना डच्चू, अखिलेश आजमगडमधून निवडणूक लढविणार\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल\nप्रतीक शिवशरण या ९ वर्षांच्या मुलाच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी \nपरळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/houses-for-mill-workers-260813.html", "date_download": "2019-04-20T17:02:51Z", "digest": "sha1:7G27IVZNDXHKPO2PGTGH52BU4HB4SQ53", "length": 12786, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खूशखबर! गिरणी कामगारांसाठी भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये 50 टक्के जागा", "raw_content": "\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गि���ीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\n गिरणी कामगारांसाठी भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये 50 टक्के जागा\nया योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी 7 हजार 700 घरं बांधण्यात येणार आहेत. ही सर्व घरं एमएमआर विभागात बांधली जाणार आहेत.\n17 मे : गिरणी कामगारांसाठी खूशखबर भा��ेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये गिरणी कामगारांसाठी 50 टक्के जागा ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय.\nया योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी 7 हजार 700 घरं बांधण्यात येणार आहेत. ही सर्व घरं एमएमआर विभागात बांधली जाणार आहेत.\nयापूर्वी 10 हजार 768 घरं राज्य सरकारनं गिरणीकामगारांसाठी देण्याची योजना जाहीर केली आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mill workersगिरणी कामगारघरं\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मानव की एलियन या फलंदाजाकडे केली DNA टेस्टची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2019-04-20T16:19:05Z", "digest": "sha1:7W5YLY4IH6T3E7Z73JQQECMTRGAGALNQ", "length": 28482, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "न्यूक्लिअर कार्डिओलॉजीक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nसिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिम��नासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\n४४ वर्षांपूर्वी या��� दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आरोग्यदूत न्यूक्लिअर कार्डिओलॉजीक\nन्यूक्लिअर कार्डिओलॉजीक या चाच��ीमधून आपल्या स्ट्रेस टेस्टपेक्षा जास्त चांगली माहिती मिळते. पण या तपासणीसाठी लागणारा वेळ व ती महागडी असल्यामुळे काही ठराविक रुग्णांमध्ये याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो.\nजर तुमची स्ट्रेस टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह (हृदयाचा रक्त पुरवठा चांगला असताना विद्युत आलेखनात दोष आढळणे) म्हणजेच पेशंटच्या हृदयविद्युत आलेखनात एस.टी.टी. मध्ये बरेच बदल आढळतात. पण पेशंटला दम किंवा छातीत दुखून येत नाही व त्याच्या शारीरिक तपासणीवरून त्याला हृदयाचा रक्तपुरवठा चांगला असण्याची शक्यता असते. अशा रुग्णात अँजिओग्राफी न करता न्यूक्लिअर स्कॅनद्वारे रक्त वाहिन्यातील दोष कळू शकतात. ज्या रुग्णामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे.\nकोणतीही गुंतागुंत न होता तो चांगला असेल तर किंवा कोणताही त्रास पुढील विश्रांतीच्या काळात झाला नाही तर थॅलियम तपासणी आपल्याला हृदयाच्या रक्त पुरवठ्याची माहिी व जरूरीप्रमाणे अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया गरजेची आहे का हे सांगू शकते. अँजिओग्राफीमध्ये अडथळा खरोखरच महत्त्वपूर्ण म्हणजेच 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे का नाही म्हणजेच रक्तपुरवठा सुरळीत आहे का हे कळू शकते व अँजिओप्लास्टी करणे गरजेचे आहे. हा निष्कर्ष त्यातून मिळू शकतो. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा मोठा झटका येऊन गेल्यावर हृदयाच्या स्नायूपेशी जिवंत आहेत का मृत याची माहिती व त्यानुसार अँजिओप्लास्टी जरूरीची आहे का नाही, हे ठरवण्यास मदत होते.\nन्यूक्लिअर स्कॅन आपल्याला अप्रत्यक्षरित्या हृदयाच्या रक्त पुरवठ्याबद्दल माहिती हृदयाच्या स्नायूपेशीवर होणार्‍या बदलावरून आपल्याला देतो. म्हणूनच आजही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील दोष निदान करण्यासाठी अँजिओग्राफीच आपल्याला 100 टक्के खात्रीलायक माहिती मिळण्यास मदत करते.\nफुफ्फुसाचा रक्तपुरवठा – जेव्हा फुफ्फुसाच्या रक्त पुरवठा करणार्‍या वाहिन्यामध्ये रक्त गुठळी अडकून पेशंटला श्वास लागतो किंवा छातीत दुखून येते अशा रुग्णामध्ये प्राणवायू/ रक्ताभिसरण तपासणीत रक्त वाहिनीतील अडथळा दिसून येऊ शकतो. यामध्ये ऊर्जाभरित द्रव शरीरात टोचला जातो. व त्याचवेळेस प्राणवायूमिश्रित ऊर्जाभरीत द्रव दिला जातो. त्यातील निघणार्‍या क्ष-किरणांनी शरीराला कोणतीही इजा होत नाही व ती तशी निर्धोक आहे. विविध आकाराच्���ा व लांबीच्या नळ्या हृदयातील कप्प्याचे चित्रीकरण किंवा नसांचे चित्रीकरण करताना वापरतात. तपासणी संपल्यावर मांडीतल्या किंवा मनगटातल्या नसेतील छोटी नळी बाहेर काढली जाते.\nतेथे 15-20 मिनिटे दाब देऊन तेथील नसेमधील चीर बंद व्हायला मदत होते. त्यानंतर तो भाग निर्जंतुक औषध लावून दाब येणारी पट्टी त्यावर लावतात. त्यानंतर 4 ते 6 तास पाय न हलवता रुग्णाला खाटेवरती झोपवले जाते. आजकाल आता नसबंद करणार्‍या नळीयंत्राचा मांडीपाशी वापर केला जातो. त्यामुळे रुग्ण एका तासात चालू शकतो. अँजिओग्राफी झाल्यावर अर्ध्या तासाने रुग्णास चहा, बिस्किट व त्यानंतर नेहमीप्रमाणे जेवण घ्यायला व जास्त पाणी पिण्यास सांगण्यात येते. जास्त पाण्यामुळे वापरलेला रंगद्रव्य शरीराबाहेर लवकर पडण्यास मदत होते. 6 तासांनी पट्टी बदलली जाते व रुग्णाला चालवून बघितले जाते, नंतर रुग्णालयातून सोडण्यास परवानगी मिळते. रेडिअल नसेतून अँजिओग्राफी केल्यास दोन तासात रुग्णाला घरी पाठविता येते.\nकोणत्या रुग्णामद्ये अँजिओग्राफी करतात\n1) स्थिरावस्थेतील हृदयरोग रुग्णामध्ये खालील दोष आढळले तर औषध चालू असताना छातीत दुखणे किंवा दम लागण्याचे प्रमाण वाढणे, पट्ट्याची तपासणीत 6 मिनिटांपेक्षा कमी वेळेत दोष येणे, इकोमध्ये पंपिंग क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी असणे. हृदयाची गती वाढून हृदय बंद पडणे अशी अवस्था एकदा जरी आढळली तर.\n2) अस्थिरावस्थेतील हृदयरोग रुग्णामध्ये औषध पूर्ण मात्रेत देऊनही छातीत दुखत राहणे. हृदयाची पंपिंग क्षमता कमी असणे, नाडीचे ठोके अनियमित असणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील हृदयासंबंधातील घटक ईन्झाईम्स वाढलेला असणे.\n3) हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रत्येक रुग्णास अँजिओग्राफी करणे महत्त्वाचे ठरते. उपचाराचा फायदा झाला आहे काय किंवा नसांमध्ये अडथळा किती आहे व त्यावरून पुढील उपचार पद्धती ठरवता येते. पुन्हा आजार उद्भवणार का, अँजिओप्लास्टी/ हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच किंवा आलेल्या रुग्णामध्ये रक्त पातळ करण्याचे व बाकी सर्व औषध पूर्ण मात्रेत दिल्यानंतरसुद्धा छातीत दुखणे, पंपिंग क्षमता कमी असणे, रक्तदाब कमी होणे, अनियमित हृदयगती अशी अवस्था असणे किंवा पडदा फाटला किंवा झडपेमध्ये गळती निर्माण झाली तर…\n4) ज्या रुगणांना हृदयविकाराची शक्यता जास्त आहे. पण तपासण्यामध्ये पूर्णपणे निदान झाले नाही.\n5) ज्या रुग्णांना पुन्हा पुन्हा छातीत दुखत आहे व तपासण्यामध्ये हृदयविकाराची शक्यता आहे, अशा रुग्णांमध्ये.\nPrevious articleमहिलांवरील अत्याचार व मानसिक तणाव\nNext articleआयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nउपवास: केव्हा, किती कुणी करावा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 20 एप्रिल 2019\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-20T17:12:34Z", "digest": "sha1:2HEHOTO2SVIGC5IY4ZE5SUJJYHJLKRIT", "length": 14003, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटणमधील कोतवालांचे कामबंद आंदोलन - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाटणमधील कोतवालांचे कामबंद आंदोलन\nचतुर्थश्रेणीच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन\nमल्हारपेठ – महसूल मधील कणा समजला जाणारा गावपातळीवरील काम करणाऱ्या कोतवालांच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही दारिद्रय अजून ही जात नाही. नुसत्या तुटपुंज्या मानधनवावर काम करीत असलेल्या कोतवालांच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व कोतवाल बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद धरणे आंदोलन करुन शासनाला जाग आणण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोतवाल बांधव धरणे आंदोलन करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया आंदोलनात पाटण तालुका कोतवाल संघातील सर्व सभासद ही सहभागी होऊन मागण्या मान्य होईपर्यत 100 टक्के काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले व उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तलाठी संघटनेचे अध्यक्ष अमोल चव्हाण यांना देण्यात आले आहे.\nराज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जाबरोबर विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे अने�� राज्यात मोर्चे व धरणे आंदोलन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेतील 12 हजार 637 कोतवाल कर्मचाऱ्यांना शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. बैठक 2016 / प्र. क्रं. 581 / ई 10 दि. 18 मार्च 2017 रोजी अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची स्थापना करुन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु समितीने दोन वर्षाने आपला अहवाल सादर करताना एक छत्र योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये पोलिस पाटील, आशा वर्कर व कोतवाल यांचा समावेश करुन सरकारने सर्वांच्याच तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे.\nतसेच महसूल विभागात प्रत्यक्षपणे गाव पातळीवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा कोतवाल अजूनही वंचितच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिनस्त राहून शासकीय शासकीय कामांची अंमलबजावणी करणे, तलाठी, पोलिस पाटलांना मदत करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणूका, शासकीय वसुली यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये कोतवालांचा सहभाग असतो.\nकोतवालांची मागणी शासन दरबारी पोहचवून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी पाटण तालुका कोतवाल संघाचे अध्यक्ष मोहन कवर, उपाध्यक्ष निवास सुतार, सचिव कृष्णत सावंत, कार्याध्यक्ष मिलिंद मस्के, दिपक इंगवले, सोमनाथ पाटील, प्रविण उदुगडे, अजित सुर्वे, सुनिल कांबळे, किसन जाधव, दिपक सुर्वे, सुरेखा माळी, पुजा माने, साधना जाधव, शंकर गुरव, सर्कल विभाग प्रमुख व पदाधिकारी यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा\nसोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा\nमहादेव जानकर यांची ग्वाही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच\nउदयनराजेंच्या विजयात स्त्रीशक्तीचा वाटा असेल\nबोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा\nग्रामीण भागात एसटीला लागणार ब्रेक\nमुख्यमंत्र्यांची आज साताऱ्यात सभा\nधोंडेवाडी हद्दीत बिबट्याकडून घोड्याचा फडशा\nशिंगणापूर यात्रेत बंदोबस्तावरील होमगार्डला मारहाण\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा स��ंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/2015/10/853/", "date_download": "2019-04-20T17:16:26Z", "digest": "sha1:7Y22QJOQDKAGYUINKSUEE7ZPIEOTLG3O", "length": 15293, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रसंवाद | आजचा सुधारक", "raw_content": "\nमानसिकता, विवेक विचार, शिक्षण\nऑक्टोबर , 2015 मिलिंद सोनटक्के/ कुणालशिरसाट\n आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…\nकाल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर आणि पानसरे सारखं…. पण त्यांचा खून केला. कोणी केला हे माहित नसलं तरी …….. तुला कळल ना हे कोण करतय ते …\nएखाद्या माणसाचे विचार पटले नाही म्हणून त्याचा खून क��ायचा हे मान्य आहे का तुला\nनाही ना… मग तू शांत का त्यांच्या विचारांच्या लढाईत तू का नाहीस…किती दिवस तू असं म्हणणार आहेस की मला काय फरक पडतो… मी काय करू शकतो….असं म्हणशील तर या पृथ्वीच सौंदर्य हे धर्माचा गैरवापर करणारे नष्ट करून टाकतील. खरा धर्म सांगितला पाहिजे आपण…माणुसकी नावाचा फ़क्त….. मी अपघाताने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख झालो. पण मी आधी माणूस आहे.\nमाणसाने माणसाला मारणारी विचारसरणी मला मान्य नाही हे बिनधास्त पुढे येऊन बोल रे….नाहीतर उद्या आणखी एक विचारवंत, साहित्यिक हे लोक मारून टाकतील. आणि त्याला बदनाम करतील. तुला गुलाम व्हायच नसेल तर उठ… या गुलामीच्या बेडया तोड आणि चलं पुस्तक हातात घेऊन… लेखणी घेऊन… विचारांची लढाई लढू… यांच्या गोळ्या कमी पडतील आपल्याला संपून टाकायला…हे जग विचारांनी सुंदर होतं….धर्मापलीकडच्या, जातीपलिकड्या…. प्रेमाच्या विचारांनी… बंदूक घेऊन हिंसा आणि द्वेष करणाऱ्या विचारांनी जनावर पण जगत नाही रे\nतुझे पत्र वाचले. मीही फार अस्वस्थ झालो. पण कारण वेगळे आहे. तुझे पत्र वाचून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाची नैतिक जबाबदारी जणू माझ्यावरच आहे अशी भावना झाली. त्यामुळे मी अस्वस्थ झालो.\nएखाद्याचे विचार पटले नाही म्हणून त्याचा खून करणे मलाही मान्य नाही. तरीही मी शांत का त्यांच्या विचारांच्या लढाईत मी का नाही\nकारण या विचारवंतांचे विचार त्यांच्या खुनानंतरही नीटपणे माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत.\nमाझा धर्म निवडण्याचा अधिकार माझ्याकडेही नव्हता. मलाही तो इतरांप्रमाणेच मिळाला. लहानपणापासूनच्या स्पून फिडिंगने गणपती, रामायण, महाभारतातील पात्रेही मला आपली, जणू आपल्या घरातीलच वाटू लागली. तसे तुझे विचारवंत कधीच वाटले नाहीत. खोटे सुद्धा सतत बोलत राहीले तर खरे वाटू लागते, त्यामुळे मित्र, नातेवाईक, आई-वडील सभोवतालचे लोक सतत देव-धर्म आणि त्याचे तथाकथित शत्रू यांच्या बद्दल जे बोलतात तेच खरे वाटू लागले. गरम पाणी आणि बेडूक यांचा प्रयोग तुला माहीतच असेल, हळूहळू तापणाऱ्या पाण्याशी बेडूक स्वतःला जुळवून घेत राहिला व शेवटी मेला, पण त्यातून बाहेर पडला नाही.\nदाभोलकरांचा खून झाल्यावर तुझे असेच पत्र आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी आज. धर्मांध लोक रोज त्यांचा प्रचार रेटून करत असतात. रामराज्याचे आश्वासन देत असतात. आप���लकीने बोलत असतात. ‘आपण’, ‘आपले’ असे शब्द वापरतात. आज धर्मप्रसारक शाळेपर्यंत पोहोचले आहेत. मग विवेकवाद्यांकडून असे का घडत नाही विवेकी विचारवंतांच्या परिचयाच्या, त्यांचे विचार सोप्या भाषेत सांगणाऱ्या पुस्तिका सहज का उपलब्ध नाहीत विवेकी विचारवंतांच्या परिचयाच्या, त्यांचे विचार सोप्या भाषेत सांगणाऱ्या पुस्तिका सहज का उपलब्ध नाहीत मान्य आहे की, धर्मांध लोकांइतका पैसा, लोकबळ विवेकवाद्यांकडे नाही पण आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यातही ते का शक्य होत नाही मान्य आहे की, धर्मांध लोकांइतका पैसा, लोकबळ विवेकवाद्यांकडे नाही पण आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यातही ते का शक्य होत नाही अविवेकी लोक जर सतत स्पून फिडींग करत असतील तर लोक कष्ट करून विवेकाची चव चाखायला कशाला येतील अविवेकी लोक जर सतत स्पून फिडींग करत असतील तर लोक कष्ट करून विवेकाची चव चाखायला कशाला येतील चव कळण्यापुरते तरी विवेकाचे स्पून फिडींग करायला नको का चव कळण्यापुरते तरी विवेकाचे स्पून फिडींग करायला नको का हे काम विवेकाच्या वारसदारांनीच करायला हवे ना\nसॉक्रेटीस, कान्ट, दे-कार्त, बर्कले, ह्यूम, हेगेल, स्पेन्सर, रसेल, चार्वाक, केशकम्बल, मक्खली गोसाल, गार्गी ही नावेही आम्ही ऐकली नाहीत. (आता गुगल सर्च करून लिहीली.) महावीर, बुद्ध, नानक केवळ धर्मसंस्थापक म्हणून माहीत आहेत. पण त्यांचे विचार माहीत नाहीत. संत आणि समाजसुधारकांनाही जातींनी वाटून घेतल्याने ते काय म्हणतात हेही माहीत नाही.\nमाणूस मारल्याने विचार मरत नाहीत, हे मान्य, पण असे म्हणल्याने ते वाढतही नाहीत. घोडा का आडला भाकरी का करपली – फिरवली नाही म्हणून. तसेच विचार का खुंटले याचेही उत्तर तेच आहे- फिरवले नाहीत म्हणून. फेसबुक, व्हाट्सऍपवर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे, द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड केले जातात. पण त्या मानाने विवेकी विचार नगण्यच असतात. ते वाढवण्याचे काम आपल्यालाच करायला हवे. त्यासाठी आपणही अभ्यास करायला हवा. यात तू मला मदत करशील ही अपेक्षा.\nइतर कोणाहीप्रमाणे मीही बदलाला घाबरतो. ओळखीच्या वातावरणातच माणसाला सुरक्षित वाटते. विवेकाची बाजूच सत्याची, न्यायाची आहे हे तू माझ्यावर टीका न करता, मला न दुखावता पटवून द्यायला हवे. तू ज्यांना गुलामीच्या बेड्या म्हणतोस त्यांचाच मला आधार वाटतो. विवेकवाद जर मला भक्कम आधा���ाची खात्री देत असेल तरच मी बेड्या तोडायचे धाडस करीन. हा विश्वास तूच मला द्यायला हवा. हो ना लढाईच्या वेळी मी त्याचीच बाजू घेणार ना ज्याचा मला विश्वास वाटेल. महाभारतातही कित्येक दिग्गज, विचारी योद्ध्यांना कोणाची बाजू घ्यावी याचा योग्य निर्णय घेता आला नाही. सामान्य माणूस नेहमी न्यायाच्या बाजूनेच असतो, पण विवेकाची बाजूच योग्य आहे. हे तुला पटवून देता यायला हवे. त्याच्या डोक्यात अविवेकी, प्रतिगामी, धर्मांध, जात्यांध विचारांचा सतत भरणा होत आहे. त्याच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे त्यातले योग्य निवडतो. त्याला निवडीसाठी विवेकीविचार सहज व सोप्या भाषेत उपलब्धच नसतील तर तो काय निवडणार. मी विचार करणारच नाही असे नाही, तू विवेकवाद समजावून देणारे, एकतरी पत्र दर आठवड्याला पाठवशील अशी आशा करतो.\nपत्रांची वाट पाहात आहे.\nPrevious Postपटेलांच्या आंदोलनातून निर्माण होणारे धोकेNext Postअजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/donkeys-arrested-for-destroying-bushes-in-jail-compound-275339.html", "date_download": "2019-04-20T16:53:54Z", "digest": "sha1:GR4F2RANDY2DN6CN6XSW74YV7XVKDFNQ", "length": 14680, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेलातच टाकलं!; उत्तर प्रदेश पोलिसांचा 'गाढव'पणा", "raw_content": "\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा ���वाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nझाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेलातच टाकलं; उत्तर प्रदेश पोलिसांचा 'गाढव'पणा\nजेलच्या परिसरात येथील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काही रोपटी लावली होती. या रोपट्यांची आणि इतर झाडाझुडपांची या गाढवांनी नासधूस केली. म्हणून चिडून इथल्या जेलरने या गाढवांना अटक केली कैदेत डांबून ठेवलं. या गाढवांना एक दिवस दोन दिवस नाही तर तब्बल चार दिवस डांबून ठेवलं.\nजलाऊन ,27 नोव्हेंबर: भारतात चोरी केली ,नासधूस केली म्हणून माणसांना अटक केल्याच्या घटना घडतात. पण जे ल परिसरातल्या झाडाडुडपांची नासधूस केली म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क दहा गाढवांनाच अटक केली आहे.\nऐकून धक्का बसेल अशीही घटना आहे. उत्तर प्रदेशात उरई जिल्ह्यात जलाऊ इथे जिल्हा तुरूंग आहे. या जेलच्या परिसरात येथील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काही रोपटी लावली होती. या रोपट्यांची आणि इतर झाडाझुडपांची या गाढवांनी नासधूस केली. म्हणून चिडून इथल्या जेलरने या गाढवांना अटक केली कैदेत डांबून ठेवलं. या गाढवांना एक दिवस दोन दिवस नाही तर तब्बल चार दिवस डांबून ठेवलं.\nया गाढवांचा मालक कमलेश गाढवांना शोधत जेलपर्यंत आला. त्याने गाढवांना सोडा अशी मागणी केली.पण जेलरने काही सोडलं नाही. अखेर एका स्थानिक नेत्याच्या मदतीने त्याने अखेर आपल्या 10 गाढवांची सुटका करून घेतली.\nत्यामुळे या देशात गाढवांनाही आता अटक होऊ शकते हे स्पष्ट झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nसुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली; आता दिली ही महत्त्वाची जबाबदारी\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nनरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार\nBreakfast न करात तुम्ही घराबाहेर पडता का येऊ शकतो हार्ट अटॅक\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/64363-doctors-recruitment-in-ycmh-64363/", "date_download": "2019-04-20T16:47:53Z", "digest": "sha1:YGTZ3GRJK62JA4XM4QCZNNMC5KYEMK4J", "length": 6121, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: 'वायसीएमएच्‌'मध्ये मानधनावर डॉक्‍टरांची भरत�� - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘वायसीएमएच्‌’मध्ये मानधनावर डॉक्‍टरांची भरती\nPimpri: ‘वायसीएमएच्‌’मध्ये मानधनावर डॉक्‍टरांची भरती\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयात 22 वरिष्ठ आणि 47 कनिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मानधनावर हंगामी कालावधी करिता करण्यात आली आहे.\nवायसीएमएच् रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असते. पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरत आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण वायसीएमएच्‌मध्ये येतात. तथापि, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. सध्या 19 वरिष्ठ आणि 54 कनिष्ठ डॉक्‍टर्स वायसीएममध्ये कार्यरत आहेत. ही संख्या देखील अपुरी आहे.\nत्यामुळे वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना पुरविल्या जाणा-या वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होत आहे. वायसीएममधील मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत वारंवार आवाज उठविला जातो. त्या पार्श्वभूमीवर हंगामी कालावधीकरता डॉक्‍टरांची भरती करण्यात आली आहे.\nPimpri: विनापरवाना पोस्टर लावल्यास पालिका आकारणार साडेसातशे रूपये दंड\nPimpri: कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा रविवारी स्नेहमेळावा\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/girija-shankar", "date_download": "2019-04-20T16:24:39Z", "digest": "sha1:DYSEIQMSG3RJRGMWQU2Y7XEEUGB6IL4T", "length": 15364, "nlines": 407, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक गिरीजा शंकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर ची सर्व पुस्तके\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रा. डॉ. गिरीजा शंकर ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nबँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा II\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. गिरीजा शंकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/ashok-vajpayee-writes-about-sant-kabir-and-tulsidas/", "date_download": "2019-04-20T16:25:15Z", "digest": "sha1:KO6JN64JZ2NZ7FFSPVT7XUM4VYFKBQEI", "length": 13274, "nlines": 116, "source_domain": "bigul.co.in", "title": "कबीर आणि तुलसीचं राज्य – बिगुल", "raw_content": "\nकबीर आणि तुलसीचं राज्य\nअनुवाद : डॉ. सुनीलकुमार लवटे\nहिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. या काळात जी एतद्देशीय आधुनिकता विकसित झाली. तिला अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात आहे. तिच्यावर हल्ले चढवले जात आहेत. त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते आहे ती अशी की, पश्चिमी मध्यकाळ अंधाराने ग्रासला होता तसा भारतीय मध्यकाळ नव्हता. तो सोनेरी काळ होता. भारतात या काळात जसे कबीरदास, तुलसीदास, मीराबाई, सूरदास यांच्यासारख्या महान विभूती जन्माला आल्या, तशा अन्यत्र आल्या का\nअसंही मानलं गेलं आहे की भक्तियुगामुळे साहित्य, समाज, धर्माच्या लोकशाहीकरणास प्रारंभ झाला. भक्तिकाव्याने धर्मातील पारंपरिक कर्मकांडाला छेद देत एकदम नवे असे सर्वजनसुलभ, लोककेंद्री अध्यात्म विकसित केले. हिंदी प्रदेशात (उत्तर भारतात) त्याचा व्यापक प्रचार-प्रसार झाला. त्यातून सवर्णांच्या वर्चस्वास आव्हान दिले गेले. ते आव्हान विधायक होते. त्यातून वंचित वर्गातील अनेकांना अभिव्यक्तीची संधी मिळाली. संस्कृतपासून प्राकृत, अपभ्रंशसारख्या बोली निर्माण होऊन त्यातून अनेक भाषा जन्मल्या. प्रत्येकास आपल्या भाषेत व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. साररुपाने असे म्हणता येईल की, भक्तिकाव्यामुळे माया, संसार, कलियुग, ज्ञान, काम,क्रोध, सर्वांतील हिंसेच्या विरुद्ध एक सशक्त अहिंसक पर्याय निर्माण झाला. तो एकाअर्थाने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोहच होता.\nतो असा काळ होता की तेव्हा चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादींमध्ये परस्परपूरकता होती. निरंतर एकमेकांत देवाणघेवाण होत राहायची. कविता जीवनाचा उत्सव आणि इश्वराचं निखळ गुणगाण होती. कवितेत व्यक्तिगत आणि सामाजिक ताणतणावांचं चित्रण, सत्याच्या विविध रुपांचं वर्णन स्व��भाविक. परंतु, मार्मिकपणे होत राहायचं. संस्कृतच्या तुलनेत अवधी, ब्रज, भोजपुरी, राजस्थानी इत्यादी भाषांमध्ये व्यापक समाजजीवन चित्रीत झालं. या विस्ताराचं वर्तुळ आजही आपण रुंदावत जात असल्याचं अनुभवतो आहोत. उत्तर भारतात आजही कबीर आणि तुलसीचंच राज्य आहे. करोडो लोक त्यांच्या कवितेतून सौंदर्य, नीती आणि अध्यात्माचे संस्कार आजही घेत आहेत.\nतसे पाहिले तर, संतांच्या काव्यात, विशेषतः तुलसी आणि कबीरामध्ये एक प्रकारची वैश्विक (कॉस्मिक) दृष्टी व शेजारधर्माची भावना प्रभावीपणे दिसून येते. असं दिसून आलं आहे की, वैश्विक दृष्टी कवितेत येते ती रोजच्या जगण्यातील सत्य आणि अंतरात्म्याच्या शेजारधर्माच्या सहिष्णू वृत्तीतून. भक्तिकाव्याने परमेश्वराला शेजारी बनवलं. तूच माझा सखा तूच माझा पिता. भक्तिकाव्यांनी परमेश्वराला पुरोहितांच्या तुरुंगातून मुक्त केलं, तसं मंदिर मशिदीतूनही. मला भुवनेश्वरमध्ये एका समारंभात तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित मानस महाकाव्यावर बोलायचे होते, म्हणून मी त्याच्या शेवटच्या अध्यायाची पाने उलटीपालटी केली. त्यात दूध, घुसळणे, धार काढणे, दोरी (रवी नि गाईचे पाय बांधण्याची), रवी, कुदळ, प्रकाश, पणती, खुरपे, चंदन, अमृत अशी कितीतरी बिंब-प्रतिबिंबं आहेत.\nतुलसीदासांच्या पदातील एक मुखडाच मी माझ्या भाषणाचं शीर्षक करून टाकला आहे. – बर जहु भय बिसराई (बळजबरीच्या भयाचे विस्मरण\nतुलसीदास मानवी जीवनाचे भाष्यकार होते – बडे भाग मानुष तनु पावा l सूर दुर्लभ सब ग्रंथहि गावाll (माणसाचा जन्म ही दैवदुर्लभ घटना होय. ईश्वराला न मिळालेली ग्रंथाची देणगी त्याला लाभली आहे.) त्यांनी असेही म्हटले आहे की, बैर न विग्रह आस l न त्रास मुखभय ताहि सदा सब आस ll (ईश्वराचे नाव ओठी असले की वैर, भेदाभेद, ना सूचतो, ना त्याचा त्रास होतो). राममुखी त्यांनी हेही सांगितले आहे की, नहि अनीति, नहिं कुछ प्रभूताई (अनीतिचा प्रभाव, श्रेष्ठत्व तुम्हास कधीच,कोणत्या काळात दिसणार नाही) सुनहु करहु जो तुम्हहि सोहई (तुम्हास शोभेल असेच तुम्ही ऐका आणि कृती करा).\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tata-motors/", "date_download": "2019-04-20T17:02:07Z", "digest": "sha1:AO7MIGW46UXCHIRZNTT6N3VAGOF2RQU6", "length": 10659, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tata motors Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ\nएमपीसी न्यूज - टाटा मोटर्स, पुणेचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आज (सोमवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची…\nPune : टाटा मोटर्स तर्फे पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांच्या सोयीसाठी सहा 9 एम अल्ट्रा मिडी बसेस\nएमपीसी न्यूज - सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याच्या आपल्या बांधिलकीला कायम ठेवत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठया व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीने आज सहा अल्ट्रा ९ एम डिझेल मिडी बसेस दाखल केल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ…\nPimpri : टाटा मोटर्स पुणे प्लांटने पटकावले ‘बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन’ आणि…\nएमपीसी न्यूज - टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकलच्या जमशेदपूर, पुणे, लखनऊ, पंतनगर आणि धारवाड प्लांटने 29 व्या इनसान नॅशनल कन्व्हेंशनमध्ये 22 विभागात 74 पुरस्कार पटकावले. पुण्यातील टाटा मोटर्स प्लांटने 'बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन' आणि 'मॅक्झिमम…\nBhor : कोंडगाव येथे टाटा मोटर्सकडून विहिर लोकार्पण\nएमपीसी न्यूज - भोर तालुक्यातील कोंडगाव येथे टाटा मोटर्सच्या माध्यमातून विहीर लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यासाठी सुमंत मुळगांवकर फाऊंडेशन पुणे आणि ज्ञानप्रबोधिनी ग्राम विकसन विभाग यांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.या…\nPimpri : जागतिक पातळीवर टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये वाढ ; सव्वा लाख वाहनांची विक्री\nएमपीसी न्यूज- जागतिक स्तरावर सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये मागील वर्षापेक्षा 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा 1 लाख 23 हजार 577 वाहनांची विक्री झाली.जागतिक स्तरावरील बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या…\nPimpri : टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये सप्टेंबर महिन्यात 20 टक्क्याची वाढ\nएमपीसी न्यूज- देशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. यंदा 64 हजार 520 वाहनांची विक्री झाली असून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एकूण 53 हजार 964 वाहनांची विक्री झाली होती. त्याचप्रमाणे…\nPune : टाटा मोटर्स शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी प्रदर्शित करणार एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाययोजना\nएमपीसी न्यूज - स्वच्छ भारत मिशनबद्दल असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत, टाटा मोटर्स 19 ते 21 सप्टेंबर, 2018 दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये होत असलेल्या म्युन्सिपालिका 2018 सोहळ्यात आपल्या एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाययोजनांचे…\nPune : टाटा मोटर्स शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी प्रदर्शित करणार आपल्या एकात्मिक कचरा व्यवस्थापन…\nएमपीसी न्यूज - स्वच्छ भारत मिशनप्रति असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत, टाटा मोटर्स 19 ते 21 सप्टेंबर, 2018 दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये होत असलेल्या म्युन्सिपालिका 2018 सोहळ्यात आपल्या एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाययोजनांचे…\nPimpri : रस्ते सुरक्षा जनजागृतीच्या निमित्ताने टाटा मोटर्सतर्फे सायकल रॅली\nएमपीसी न्यूज- रस्ते सुरक्षा जनजागृती वर्षाच्या निमित्ताने टाटा मोटर्स पिंपरीच्या वतीने आज, रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.टाटा मोटर्सच्या…\nPimpri : टाटा मोटर्सतर्फे भारतातील भविष्यकालीन शाश्वत वाहतूक पर्याय सादर\nए��पीसीए न्यूज- टाटा मोटर्सने शाश्वत वाहतूक पर्यायांसाठीची वचनबद्धता प्रत्यक्षात उतरवत टाटा मोटर्स हा भारतातील अग्रेसर बस ब्रँड बस वर्ल्ड इंडिया 2018 मध्ये पाच नवी सार्वजनिक वाहतुकीची वाहने सादर करण्यास सज्ज झाला आहे. बस वर्ल्ड इंडिया 2018…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/election-commissions-stay-on-display-of-pm-narendra-modi/45784", "date_download": "2019-04-20T16:44:29Z", "digest": "sha1:VCQYGYGUSGY4DOOC4M337M2Z4FGO3IUL", "length": 7943, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "'पीएम नरेंद्र मोदी'च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\n‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती\n‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात उद्या (१० एप्रिल) प्रदर्शन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विवादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटावर स्थगिती आणली आहे.\nया चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. परंतु पीएम नरेंद्र मोदी जीवनावर आधारित चित्रपट केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित होणार होता. ओमांग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी मेरी कोम, सरबजीत,भूमी यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.\nपीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर आचारसंहिता भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला\nयंदा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार \nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.\nमोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास आपला देश ५० वर्षे मागे जाईल \nBREAKING NEWS | जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/china/", "date_download": "2019-04-20T16:46:35Z", "digest": "sha1:EYFL4VB2I5PLBQC7JODA5WW2ZDZMOTCI", "length": 44453, "nlines": 366, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "China Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया आहेत वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जगातील सर्वात वेगवान आणि अद्भुत रेल्वे गाड्या\n एक तरी राईड झालीच पाहिजे की नाही यातून\nयाला जीवन ऐसे नाव\nआपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे\nहा चित्रपट चीनी चित्रपटांपेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये, यासाठी चीन सरकारने या चित्रपटाच्या टूडी वर्जनवरती बंदी घातली\n‘सार्क‘ मधील चीनचा प्रवेश : भारताच्या सुरक्षेसमोरील धोकादायक आव्हान\nउद्दिष्टे सोडून सार्कने कायमच अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले ते भारत व पाकिस्तान यांच्यातील वादामुळे.\nचीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन\nअलीकडे चीन मध्ये राष्ट्रवादाची पकड घट्ट करण्याचे प्रयत्न होत आहे.\nचीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली भारताला हे कसं जमू शकेल भारताला हे कसं जमू शकेल\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत शेती हे प्रमुख क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांचेच राहणीमान उंचावल्यामुळे अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला.\n६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय\nइतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर अभ्यास आणि पर्यायी नीती विकसित करण्याकडे असला पाहिजे.\nचीनचा “असाही” पराभव, भारतीय रिक्षांकडून\nह्याने स्वस्तात चांगला पर्याय उपलब्ध होईल व पर्यावरणाचेही नुकसान कमी होईल.\nबुटक्यांचं प्रदर्शन ते भुतांचं शहर : चीनचा खरा विद्रुप, विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी\nचीनी सरकारने लोकांवरील दलाई लामांचा प्रभाव कमी करण्यासाठी बौद्ध भिक्षूंच्या पुनर्जन्मावर प्रतिबंध लावला आहे.\nया १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय\nजगभरातही बॉलीवूडचे आणि त्यातील स्टार्सचे अनेक चाहते आहेत.\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nहे लोक नाश्त्यात जे खातात त्याची कल्पना करूनच विचित्र वाटतं.\nचीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nपाकिस्तान हा भारताचा मुख्य शत्रू नसून त्याला पोसणार चीन हा मुख्य शत्रू आहे. चीनवर जर भारत आपले वर्चस्व ठेवू शकला तर पाकिस्तान आपोआपच ताब्यात येईल.\nपाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच\nफरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nराफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nस्त्रियांच्या सौंदर्याचे हे ‘चिनी’ मापदंड पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही\nही चीन मधील सौंदर्याच्या मापनाची धक्कादाय�� पद्धत आजही तिकडे अस्तित्वात आहे.\nभारताने चीन सारखं “एक मूल” धोरण राबवावं असं वाटतं\nया धोरणामुळे स्त्री भ्रूणहत्येची समस्या बळावली गेली आणि या दरम्यान ३-४ करोडपेक्षा अधिक पुरुष जन्माला आले.\nकम्युनिस्ट चीनने उचललंय इस्लामविरुध्द हत्यार, कारण भारतीयांसाठी धक्कादायक आहे\nमशिदी उध्वस्त करण्याबरोबरच इस्लामी कट्टरपंथीयांचा शोध मोठ्या वेगाने घेण्यात येत आहे.\nभारत विरुद्ध पाक + चीन युद्ध घडल्यास काय होईल एका अभ्यासकाने मांडलेलं भयावह चित्र\nरशिया ह्या लढाईतून बाहेर देखील राहू शकतो, पण चीन तसे होऊ देणार नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनसारखी स्वस्त दरातील उत्पादने भारत का तयार करू शकत नाही वाचा डोळे उघडणारं उत्तर..\nआंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यानुसार सरसकट व्यापार बंदी कुठल्याच देशाला परवडणारी नसते.\n“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात\nचीन मध्ये भारताला “तिनाझू” असं संबोधलं जातं. ज्याचा चीनी भाषेत अर्थ होतो “स्वर्ग”.\nभारत सरळ सरळ चायनीज मालावर बंदी का घालत नाही – डोळे उघडणारं सत्य\nअर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे\nयाला जीवन ऐसे नाव\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nसेंटोसा रिसॉर्ट हा जेवढा जमिनीवर आहे, तेवढाच तो पाण्याच्या आत आहे.\nउत्तर कोरियाचा किम जोंग “शहाणा” झालाय की चलाख खेळी खेळतोय\nआता सध्यातरी सगळ चित्र अंधुक आहे, पण येत्या ऑगस्टपर्यत सर्व समोर येईल.\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nही योजना पूर्णत्वास आली तर ह्याने नक्कीच चंद्रावर जीवन असू शकते ह्या वैज्ञानिक बाबीला दुजोरा मिळेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला\nडेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.\nचीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात\nजिनपिंग यांच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्ष पद, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी पद आणि चीनच्या लष्कराचे सर्वोच्च पद असे तीनही सर्वोच्च वर्तमान नेतृत्वपदे आहेत.\nचीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात वाचा अज्ञात अचाट गोष्टी\nया भिंतीला जगातील सर्वात मोठे कब्रस्तान देखील म्हटले जाते.\n‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल\nहा पूल आशियातील सर्वात धोकादायक हँगिंग ब्रिज मानला जातो.\nभारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === चीनचं नाव घेतलं कि येतो डोळ्यासमोर अजस्त्र लोकसंख्या\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nइजराईलची उघडपणे बाजू घेऊन इराणला नाराज करणे भारताला परवडणारे नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nअसे लग्न समारंभ कदचित तुम्ही कधीही बघितले नसणार\nस्मशानामध्ये देखील लग्न होऊ शकते, असा आपण विचार देखील कधी केला नसेल.\nकाळजी नसावी: चीनच्या महत्वाकांक्षी One Belt One Road आव्हानासाठी भारत तयार आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत-चीन नात्याला नेमकं काय म्हणावं कळत नाही. शत्रुत्व म्हणता\nयाला जीवन ऐसे नाव\nअवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा\nजमादार हरी रामने घाईघाईने स्प्लिंटरने जखमी झालेल्या कपाळाला बँडेज बांधले व शत्रूवर ग्रेनेड हल्ला चढवला.\nशाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’\nत्यांनी आपल्या मुलांना मंदारीन शिकवण्यासाठी घरात मंदारीन बोलणारी आजी ठेवली आहे.\nमहासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास\nशांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्याकारणाने २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच.\nडुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही मात देऊ शकत नाही.. जाणून घ्या असं का\nसर्वाधिक नक्कल अमेरिका, इटली आणि फ्रान्सच्या ब्रँड्सची होते.\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\nनैऋत्य चीनमधील जर्मप्लाझम बँक ऑफ वाईल्ड स्पेशिज\n‘अंडी’ देणाऱ्या एका खडकाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे\nजेव्हा ह�� नवीन खडक निघतात तेव्हा गावातील लोक यांना आपल्या घरी घेऊन जातात, त्यांच्यामते याने त्यांच्या घरी समृद्धी येईल.\n….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं\nअसे म्हटले जाते की, या मंदिरातील बुद्धांच्या मुर्त्या १८८२ मध्ये म्यानमारमधून बनवून आणलेल्या होत्या.\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nएका देशाने जर दुसऱ्या देशास हे स्टेटस दिले तर त्या देशातील आयात ही उत्पादन मुल्यावर, निर्यात करणाऱ्या देशास स्विकारावी लागते. अतिशय कमी किंमतीत तयार झालेली चीनी वस्तु भारतात त्याच मुल्यात विकता येते.\nजाणून घ्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास शिक्षेची काय तरतूद होऊ शकते\nभारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवणाऱ्या लोकांवर १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.\nचीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत\nया कॉन्फरन्सची विशेष गोष्ट म्हणजे जगभरातील रोबोट्सप्रेमी या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात.\nडोकलाम : चीनची माघार आणि भारताचा कुटनितीक विजय\nराजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात, संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रियांच्या चारित्र्यावर हात घातला…\nसंपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\n‘सीआयए’ला यू-2 या टेहळणी विमानांसाठी हवाई तळ हवा होता. या विमानांचा वापर भारतीय भूभागात घुसलेल्या चिनी सैन्याची माहिती देण्यासाठी केला जात होता.\nयाला जीवन ऐसे नाव\n१३०० चीनी विरुद्ध १२० भारतीय- चीनी सैन्याला अद्दल घडविणारी ऐतिहासिक लढाई\nरेजांग ला ची ही लढाई युनेस्कोने प्रकशित केलेल्या जगातील सर्वोत्तम धाडसी आठ लढायांपैकी एक आहे.\nचीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)\nजिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.\n“विकासाच्या” प���लादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)\nराष्ट्राच्या प्रगतीपुढे तत्वे बित्वे गुंडाळून ठेवायचा आव चीनने ने आणला खरा. परंतु प्रगती म्हणजे काय यावर भल्या भल्या विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही.\nचिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय\nचीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो.\nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\nभारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे, ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nजोरजबरदस्तीनं झालेल्या सामीलीकरणाच्या क्षणांपासूनच इथले उईगूर मुसलमान हे स्वत:ला चिनी समजत नाहीत. ते शिनजियांगला पूर्व तुर्कस्तान असा स्वतंत्र देश मानतात.\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nभारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.\nह्यापैकी एक जरी संघर्ष विकोपाला गेला, तर जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते\nपहिल्या महायुद्धामध्ये १६ मिलियन म्हणजेच १ कोटी ६० लाख लोक मारले गेले होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nएकाचे दोन्ही हात नाहीत, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे नाहीत, पण दोघांचं कार्य आपल्यालाही लाजवेल\nदोघांनी सुरु केलेल्या या कार्याने या गावाच्या आसपासच्या प्रांतात जाणून चळवळ उभी केली आहे.\nखुद्द नेहरूंपासून लपवून घडवून आणलेलं – RAW चं ‘नंदादेवी गुप्त मिशन\n२३७५० फुट उंचीच्या शिखरावर ५६ किलो चा सरंजाम वाहून नेऊन हे अवघड दिव्य पार पाडायला २४ सप्टेंबर १९६५ ला सुरवात झाली.\nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nअनेक वर्षांच्या अत्याचारावर जर मात करायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून त्या अत्याचाराचा प्रतिकार हाच एक मार्ग आहे. हि खूप मोठी शिकवण माझ्या मते इस्राइल ने जगाला दिली आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nबुटक्या लोकांच्या गावाचं न उलगडलेलं रह��्य\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सामान्यत: दर २०००० लोकांमधील एक मनुष्य बुटका असतो\n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अमर होणे, वय वाढीस न लागणे, चिरतारुण्य प्राप्त\nचीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === स्वर्ग म्हणजे मनुष्य प्राण्याने आजवर रंगवलेली सर्वात मोहक\nयाला जीवन ऐसे नाव\nसियाचीन: जगातील सर्वात धोकादायक युद्धभूमीबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nयेथील बर्फाची वादळे तशी १०० किमीच्या वेगाने वाहतात.\nचीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत चीन सीमेवर तणाव आता काही नवीन नाही.\nअस्सल मच्छी खवय्यांसाठी ही जागा म्हणजे स्वर्ग आहे, कारण येथे पडतो माशांचा पाऊस\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nयुट्युबचे हे फिचर्स तुम्हाला माहित आहेत का \nवडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी\n‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते\nरोजच्या वापरातील ‘ही’ औषधं गंभीर लैंगिक समस्यांची कारणं ठरू शकतात…\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \nहे काका तब्बल १८ वर्षांपासून हॉर्न नं वाजवता गाडी चालवताहेत. पण का\nसंकटात असलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात आशेची ज्योत जागवणारी “व्हाईट फ्लेम”: इग्लॅनटाईन जेब\nधक्कादायक : चर्चिलच्या ह्या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही\nहे देश स्वतंत्र आहेत, पण येथील महिला अजूनही पारतंत्र्यात आहेत\nतोंडी तलाख : एका मुस्लिम विचारवंतांच्या नजरेतून\nइच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत \nMDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….\nएलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..\nरेल्वे डब्ब्य��ंवर असणाऱ्या क्रमांकाच्या मागे देखील लपलेला आहे एक अर्थ\nमुंबईतला असा भाग जेथे प्रत्येक गल्लीमध्ये विराजमान होतात भव्यदिव्य बाप्पा\nज्या ठिकाणी सूर्यच मावळत नाही, तिथे रोजे कसे सोडत असतील\nह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1222237/", "date_download": "2019-04-20T16:20:48Z", "digest": "sha1:VQ4PC4JYMJZO2UKOR5VKZSZXVHYLWRP7", "length": 3088, "nlines": 81, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Anoop Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 33\nआग्रा मधील Anoop Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 33)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/opposition-parties-created-conspiracy-about-commander-abhinandan/44161", "date_download": "2019-04-20T16:50:11Z", "digest": "sha1:PTLOUPUG6HR3QZ33JF2XDAIMXYNXYTS7", "length": 7275, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे���\nविरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप\nविरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भारताची अशी मागणी आहे कि पाकिस्तानने दहशतवाद संपवावा. पाकिस्तानने इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस मिळालेल्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्याचप्रमाणे २६/११ च्या हल्ल्यातील दोषींना देखील पाकिस्तानने आमच्या ताब्यात द्यावे”, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना केली आहे.\nजब अभिनन्दन की घटना घटी तो देश के सभी दलों को कहना चाहिए था कि हमें देश की सेना पर गर्व है की उसने F16 मार गिराया\nउसकी बजाय ये अभिनन्दन वापस कब आएगा, इसपर चल पड़े: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी #ModiSpeaksToBharat\n“आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर शंका घेणाऱ्यांना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. कमांडर अभिनंदन जेव्हा पाकिस्तानमध्ये होते तेव्हा विरोधी पक्षांनी अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले. विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणाचे देखील राजकारण केले. मी पाकिस्तानच्या कटात फसू इच्छित होत नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nBjpfeaturedNarendra Modiनरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदीShare\nयमुना एक्सप्रेसवेवर बस-ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी\n#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी \nपठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात\nदिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली\nअलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2012/01/", "date_download": "2019-04-20T16:48:14Z", "digest": "sha1:CU2F4C2T3BYSEZUNTMH24TMDCYKX6UBL", "length": 4779, "nlines": 164, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nसहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले.\nपसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच\nपण समर्थपणे तोंड द्यावं,\nअरे कोण ही परिस्थिती\nतिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली\nजनाची निंदा, मनाची नालस्ती,\nआधी कामाकडे लक्ष द्या,\nमीठ काय अन्‌ साखर काय,\nनसते अशी प्रत्येकाकडे कथा,\nमग कुणी खरडतं चारोळ्या,\nतर कुणी लिहितं कविता \nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nसहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळ...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-shridevi-swizarland/", "date_download": "2019-04-20T16:40:38Z", "digest": "sha1:J3GGRMJPQ3N5TM33C7RIZHYCCTV57G3H", "length": 20619, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'श्रीदेवी' ची प्रतिमा आता स्वित्झर्लंडमध्ये | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई ���दीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान आवर्जून वाचाच ‘श्रीदेवी’ ची प्रतिमा आता स्वित्झर्लंडमध्ये\n‘श्रीदेवी’ ची प्रतिमा आता स्वित्झर्लंडमध्ये\nमुंबई : केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील श्रीदेवीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. स्वित्झर्लंड येथील सरकारने श्रीदेवीचे प्रतिमा उभारण्याचे ठरवले आहे. १९८९मध्ये प्रदर्शित झालेला ‘चांदणी’ चित्रपटाचे शुटिंग स्वित्झर्लंड मध्ये करण्यात आले होते. २०१६मध्ये याच चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या प्रतिमेचे स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन या ठिकाणी अनावरण करण्यात आले होते.\nश्रीदेवीचे प्रतिमा उभारण्याची योजनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, चोप्रा यांच्या ‘चांदणी’ चित्रपटाच्या शुटिंगमुळे स्वित्झर्लंडमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता स्वित्झर्लंडची अधिक लोकप्रियता वाढवण्यासाठी दिवंगत श्रीदेवी यांच्या प्रतिमेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला आहे.\nPrevious articleइंधनदरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का\nNext articleपेठ शहर आणि तालुक्यात बंदला प्रतिसाद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवर्षाच्या तीन महिन्यात बॉक्स ऑफिसवर सिनेमांचे कोटींचे कलेक्शन\nBollywood : ‘जंगली’ सिनेमाची पाच दिवसात 18 कोटींची कमाई\nजंगली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी..\nसरोज खान यांना कुणी देईना काम, सलमान खानने दिली ऑफर\nकपिल देव यांच्या मुलीचे बॉलीवूड पदार्पण\nबहुचर्चित ‘पीए नरेंद्र मोदी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/kerala-flood-leptospirosis-in-citizens-rattling-fever-disease/", "date_download": "2019-04-20T16:55:43Z", "digest": "sha1:MRYHRHVF67OZKCNF5ERNA6ORVTNWSTKB", "length": 20723, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महापुरानंतर देवभूमीत आता 'लेप्टोपायरॅसिस'चा धोका | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 19 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ…\nVideo : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा\nमिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत\nभगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक\n‘रुग्णांसाठी मुव्हेबल फेस वाशिंग मशीन’ राज्यात व्दितीय\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमुख���यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nविनापरवानगी प्लॅटफार्मवर मुर्ती ठेवून आदेशाचा भंग धुळे दि.19 \nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद\nप्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन\nसलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nन्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई\nइगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\n#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक :…\n# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य :…\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nअनागोंदीच्या अंधारात आशेचा किरण\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nनाशिक जिमखाना संघ हकीम मर्चंट ट्रॉफीचा मानकरी\nआयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी\nविराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nकर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकाँग्रेसने नेहमीच देशाला लुटले\nमान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री\n# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ\nअहमदनगर : मतदान के���द्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप\nमुख्य पान देश विदेश महापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nमहापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nतिरूअनंतपुरम : महापुराने थैमान घातलेल्या केरळात आता एका रोगाने थैमान घातले असून यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर रॅट फिवर नावाचा संक्रमणजन्य आजारामुळे आता तेथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. १०० पेक्षा अधिक लोक या रोगाची शिकार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nयेथील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास २०० लोकांना या आजाराची लागण झाली आहे. पुरानंतर झालेल्या दुषीत पाण्यामुळे या आजाराची लागण होत आहे. या आजाराला लेप्टोस्पायरोसिस असे देखील म्हणतात. अंगदुखी, ताप येणे अशी या आजाराची लक्षणं आहेत. केरळमध्ये आलेल्या महापुरानंतर अस्वच्छतेमुळे हा आजार पसरला आहे.\nत्यामुळे ठिकठिकाणी यावर प्रथमोपचार म्हणून प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु केले आहे. महापुरानंतर लेप्टोस्पायरोसिस तसेच टायफॉईड आणि कॉलरा सारख्या आजारांचा इशारा देखील देण्यात आला होता.\nPrevious articleसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nNext articleमेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n३६ वर्षाच्या महिलेचा ९ वर्षीय पुतण्यावर बलात्कार\nशबरीमला : केरळ पेटलं; ८६ गाड्यांची तोडफोड, पोलिसांसह महिलांवरही हल्ले\n‘शबरीमला’च्या पायथ्याशी तणाव, 11 महिलांकडून मंदिर प्रवेशाचा प्रयत्न\nमहिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य: सुप्रीम कोर्ट\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ...\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nदिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-478590-2/", "date_download": "2019-04-20T16:32:59Z", "digest": "sha1:6BEHFYEOIUO2CBOCQBVBRASS6T6F5SZN", "length": 13636, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानाभुम ऑफरोडर्स क्‍लबने पटकाविले विजेतेपद - Dainik Prabhat", "raw_content": "\nमानाभुम ऑफरोडर्स क्‍लबने पटकाविले विजेतेपद\nजेके टायर ऑरेंज 4 बाय 4 फुरी\nडाम्बुक (अरुणाचल प्रदेश) – मानाभुम ऑफरोडर्स क्‍लब ऑफ अरुणाचल प्रदेशने जोरदार कामगिरी करत येथे होत असलेल्या जेके टायर ऑरेंज 4 बाय 4 फुरी स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब पटकाविला आहे. एमओसीए संघाचे नेतृत्व आदित्य मेई आणि उज्जल नामशुम यांच्याकडे होते .तर, संघाचे सहचालक चोव सुजीवन चोउटांग व चोव इंगींग हे होते. संघाला रिवर गटातील यशामुळे 100 गुणांची कमाई केली. मुख्य प्रतिस्पर्धी गेरारी ऑफरोडर्सने 90 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. तर, एक बंटिंग तोडल्यामुळे त्यांना 30 गुणांची पेनल्टी सहन करावी लागली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगुरमीत सिंह (नेवीगेटर, गुरप्रताप संधु) व कबीर वाराइच (नेवीगेटर, युवराज सिंह) यांच्या चंदीगड संघाने चमकदार कामगिरी केली. मात्र, संघाला त्यांची एक चूक चांगलीच महागात पडली. संघाने अंतिम फेरीत डाम्बुक रिवर स्टेज जिंकून 100 गुण मिळवले. पण, त्यांना किताब जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदाची ट्रॉफी व 1.5 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. विजेत्या संघास ट्रॉफी व 2.5 लाख रुपये मिळाले. दुसऱ्या उपविजेत्या बंगळुरू बीओडीए संघास एक लाख रुपये मिळाले.\nएमओसीएचा आदित्य म्हणाला की, आम्ही आपल्या रणनीतीवर कायम होतो आणि पेनल्टी गुणांकडे दुर्लक्ष केले. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली व आम्ही एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याने आम्हाला सोपे गेले.चौघांमधील सर्वात मोठा असलेला चोव उज्जल म्हणाला की, फायनल पूर्वी आम्ही दबावाखाली होतो. जेव्हा आम्ही आघाडी घेतली तेव्हा आमचे जेतेपद निश्‍चित झाले होते.विजेत्या संघातील चारही भाऊ व्यवसायाने प्लांटर आहे.2012 मध्ये पहिल्यादा त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला व 2015 नंतर ते सातत्याने सहभागी होऊ लागले.आता हे सर्वजण रेन फॉरेस्ट चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहेत.\n1) एमओसीए (आदित्य मेई, चोव सुजीवन चोउटांग तसेच चोव उज्जल नामशुम व चोव मेन)\n2) गेरारी ऑफ-रोडर्स (गुरमीत सिंह, गुरप्रताप संधु तसेच करीब वाराइच व युवराज सिंह तिवाना)\n3) बीओडीए (मधुसूदन रेड्डी, ईआर रोहित व सिद्धार्थ संतोष , यानवेन जामियो)\n‘प्रभात’च�� फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\n#IPL2019 : अतितटीच्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर रोमांचक विजय\nपुणे – क्रीडाच्या वाढीव गुणांसाठी सुधारित नियमावली\n#IPL2019 : दिल्लीसमोर आज पंजाबचे तगडे आव्हान\nएमएसएलटीए योनेक्‍स 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धा आजपासून\n#ICCWorldCup2019 : संधी न मिळालेल्या खेळाडूंनी नाराज होवू नये – रवी शास्त्री\nदंडाची रक्‍कम हप्त्यांमध्ये भरु द्या – पाकिस्तान हॉकी\n5 वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा : सिमेंटेक, टिएटो ऑटोमेशन संघाचा विजय\nबंगळुरूचा विजयासाठी आटापिटा; आव्हान कायम राखण्यास कोलकाताला विजय आवश्‍यक\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathavadhuwar.com/index.php", "date_download": "2019-04-20T16:53:54Z", "digest": "sha1:MBIZGQVLIX6FB3MU23OKHRLRXTI6DRAF", "length": 4170, "nlines": 71, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nमाझा मुलगा M.S. झाला असून, आज अमेरिकेत नामांकित कंपनी मध्ये नोकरीस आहे. त्याच्या विवाह नोंदणी संदर्भात मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे येथे गेलो असता, तेथिल कार्यपध्दती पाहून मी फारच प्रभावित झालो. मला प्रत्येक वेळी या संस्थेतिल स्टाफ ने, तसेच सरांनी, योग्य स्थळे सूचविली. त्यामुळे अगदी सहाच महिन्यांत, माझ्या मुलाला, संस...\nश्री दत्तात्रय सिताराम काळे, पुणे\nमाझ्या आईच्या अंगावर पांढरे डाग असल्या कारणाने, मला स्थळे यायची, परंतू होकार येत नव्हता. खूप विचार केल्यावर, मी माझी विवाह नोंदणी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे येथे केली. तेथिल स्टाफ तसेच सरांनी, वेळेवेळी मला मार्गदर्शन केले व त्यांच्याच मार्गदर्शना मुळे, माझा विहाह नुकताच डिसेंबर २०१५ मध्ये झाला. मला माझ्या मनासारखी...\nविवेक राजाराम कदम, पुणे.\nमाझ्या डाॅक्टर मुलीसाठी, मला \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे यांच्याकडून माहिती घेऊन, अमेरिकेत राहणा-या मुलाच्या आईचा फोन आला. मी, त्यांच्या मुलाची माहिती पाहिली, तसेच माझ्या मुलीलाही दाखविली. पत्रिकाही जमली. परंतू, अमेरिकेत एकट्या मुलीला पाठविण्यासंदर्भात फारच काळजीत होतो. ही काळजी, मी चव्हाण सरांशी बोलून दाखविली. त्�...\nश्री वसंतराव दौलतराव सूर्यवंशी, पुणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-do-not-commit-suicide-to-get-reservation-64173/", "date_download": "2019-04-20T16:28:18Z", "digest": "sha1:MK3ZSKF2E5Z2RAILY5RR3AGVNT3GCHPP", "length": 11309, "nlines": 90, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे ! - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे \nPimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे \nआत्महत्या करू नका; आंदोलकांना समस्त वारकरी संप्रदायाचे आवाहन\nएमपीसी न्यूज – मराठा समाजाच्या आंदोलकांनी हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही मूल्यांच्या मदतीने, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, आपला जीव लाख मोलाचा आहे. तेव्हा आत्महत्येचा विचार करू नका. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्याग्रह वा समितीमार्फत चर्चा क��ून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन राज्यभरातील विविध संप्रदायांच्या प्रमुख संतमंडळींनी व संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासकांनी केला आहे.\nसकल मराठा समाज आरक्षण व इतर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी करीत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील मान्यवर व संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या ज्येष्ठ संतमंडळींनी एका निवेदनाव्दारे हे आवाहन केले आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक विठ्ठल रूक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सदस्य ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे, ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज तुपे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे, मराठा वारकरी संप्रदाय संस्था आळंदीचे ह.भ.प. गुरूवर्य माऊली जनार्दन जंगले महाराज, श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, श्री. क्षेत्र आळंदी देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. अशोकराव पलांडे, संत गाडगेबाबा धर्मशाळा पुणेचे मुख्य विश्वस्त व श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अशोक चंदनगुडे, रांजणगाव गणपती देवस्थानचे उपाध्यक्ष अॅड. विजय दरेकर, रांजणगाव गणपती ट्रस्ट माजी मुख्य विश्वस्त मकरंद देव, देशमुख प्रतिष्ठानचे विजयराव देशमुख, पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त तेजेंद्र कोंढरे, गोरख भिकुले, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, ह.भ.प मंगला नंदकुमार कांबळे , ह.भ.प. किर्तनकार जनार्दन सातव महाराज आदींचा समावेश आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, सकल मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. लोकशाही मूल्यांची पाठराखण करीत, सत्याग्रह अथवा अन्य समितीच्या माध्यमातून चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा घटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. त्याचा आपण उपयोग करूया. लोकांच्या व समाजहितासाठी साधू-संतांचे आशीर्वाद तर आहेतच पण संयम, शांतता आणि विवेक यांच्या समन्वयाची आज नितांत आवश्यकता आहे.\nआंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी खाजगी-सरकारी वाहने अथवा इतर मालमत्ता यांचे नुकसान करणे म्हणजे आपण आपलेच नुकसान करण्यासारखे आहे. म्हणून असे नुकसान होणार नाही याची खबरदारी आंदोलनाच्या नेतृत्वाने व समाजधुरीणांनी घ्यावी किंवा त्यापासून आंदोलकांना रोखण्याची योजना करून अंमलबजावणीही करावी.\nजगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या “विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ”\nया वैष्णव धर्माचे आपण पाईक आहोत. समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करून अफवा, समाजमन अस्थिर करणारी विधाने, दृष्ये यांचा प्रसार टाळावा. आपल्या न्याय मागण्यांच्या आंदोलनामुळे समाजात व जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.\nPimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी\nKanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/word", "date_download": "2019-04-20T16:40:29Z", "digest": "sha1:5LQCWIOTEYHGR22WGJWRTCC7QTVGZP7E", "length": 9673, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - बृहद्यात्रा", "raw_content": "\n‘गणित ज्योतिष ' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे.\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने ��िहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\n‘ गणित ज्योतिष' या विषयावरील वराहमिहीराने लिहीलेला हा ग्रंथ ज्योतिषप्रेमींसठी अत्यंत उपयोगी आहे\nगदेप्रमाणे बीजुककोश असलेले कवक\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अ���ंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/mumbai/ghatkopar-railway-stations-mobile-phones-showroom-fire/44227", "date_download": "2019-04-20T16:50:17Z", "digest": "sha1:MUJ2OCE7747QLO5SSM2HZDLMVZEMJZOK", "length": 5722, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nघाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग\nघाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग\nमुंबई | घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमला गेस्ट हाऊसजवळील एका मोबाईलच्या शोरुमला आग आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे असलेल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nउद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक\nBJP-Chandrakant Patil | भाजपचं पुढचं ऑपरेशन ” सांगलीचे दादा घराणे “\nउशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही\nमुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू\nपश्चिम रेल्वेची पावसाळ्यापुर्वी जय्यत तयारी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/rknarayan", "date_download": "2019-04-20T17:04:45Z", "digest": "sha1:RJMYQ3ZBPUVM4FRDT4R6Q33OUZNH64BR", "length": 13867, "nlines": 408, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक आर के नारायण यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nआर के नारायण ची सर्व पुस्तके\nआर के नारायण, सरोज देशपांडे\nआर के नारायण, उल्का राऊत\nआर.के. नारायण ४ पुस्तकांचा संच\nआर के नारायण, डॉ. अशोक जैन ... आणि अधिक ...\nआर के नारायण, सरोज देशपांडे\nद बॅचलर ऑफ आर्टस\nआर के नारायण, डॉ. अशोक जैन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/photographers/1235751/", "date_download": "2019-04-20T16:46:01Z", "digest": "sha1:AGWP2SDLHD347ZPBVFN2UMBGQEIM66DY", "length": 3001, "nlines": 66, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Varun Bhasin Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nआग्रा मधील Varun Bhasin Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग���नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसाधनसामग्री Canon , Nikon\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 3 Months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 7)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-sports-ya-entertainment-asked-mumbai-high-court-263989.html", "date_download": "2019-04-20T16:29:27Z", "digest": "sha1:CTDJN64HLKUBLFWEFHKEAISYWPF2BKYN", "length": 14509, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयपीएल सामने व्यावसायिक कार्यक्रम की क्रीडाप्रकार? - हायकोर्ट", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरि��ा घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nआयपीएल सामने व्यावसायिक कार्यक्रम की क्रीडाप्रकार\nनेमकी भूमिका स्पष्ट करण्यास बीसीसीआयला कोर्टानं सांगितले आहे.\nविवेक कुलकर्णी, 30 जून : आयपीएल सामने हा व्यावसायिक कार्यक्रम आहे की निव्वळ क्रीडाप्रकार आहे हे स्पष्ट करा, बीसीसीआयला मुंबई हायकोर्टाने आदेश दिला आहे. भविष्यात पुन्हा दुष्काळाची परिस्थिती आली तर मुंबई महापालिकेकडून पाणी घेणार नाही अशी बीसीसीआय आणि एमसीनं ग्वाही दिली आहे.\nआयपीएल हा व्यावसायिक कार्यक्रम अाहे की निव्वळ खेळ आहे अशी विचारणा कोर्टाने केली, त्यावेळेस एमसीएनं क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, टेस्ट मॅचेस निव्वळ खेळ प्रकार आहे असं सांगितलं. तसंच आयपीएल अायोजकांकडून मनोरंजन करही राज्य सरकारला मिळत असतो त्यामुळे त्याला निव्वळ खेळप्रकार म्हणता येणार नाही अशी माहिती कोर्टाला देण्यात आली. त्यामुळे याबद्दल नेमकी भूमिका स्पष्ट करण्यास बीसीसीआयला कोर्���ानं सांगितले आहे.\nमुंबई हायकोर्टानं ज्या ठिकाणी आयपीएल सामने होतात तिथल्या महापालिकांना भविष्यात दुष्काळ आल्यास त्यावेळेस आपली भूमिका काय असणार हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता १४ आॅगस्टला होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मॅचेस संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/maratha-king-who-gave-loan-to-british/", "date_download": "2019-04-20T16:14:14Z", "digest": "sha1:Z2SIBPCOCOOAN3WDUS3VSEHC2QEYGUJE", "length": 15020, "nlines": 162, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "खुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या \"मराठा\" राजाची अद्वितीय कथा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतीय भूमीवर सत्ता गाजवण्याच्या आकांक्षेने भारतात उतरलेल्या इंग्रजांसमोर कित्येक राज्यकर्त्यांनी आणि संस्थानांनी गुडघे टेकवले.\nपण भारतीय इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने इंग्रजांच्या सत्तेला भिक घातली नाही.\nउलट – या राजाने इंग्रजांना स्वत:पुढे हात पसरवण्यास भाग पाडले.\nत्या राजाचे नाव ‘श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय’… ज्याने करोडो रुपयांचे कर्ज देऊन खुद्द इंग्रजांना आपला कर्जदार बनवलं होत.\n‘मध्य भारता���े महाराजा’ म्हणून त्या काळी त्यांना ओळखले जायचे.\nइंग्रजाच्या रेल्वे प्रकल्पामुळे जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन महाराजा तुकोजीराव होळकर यांनी इंग्रजांना पहिल्या टप्प्यासाठी ‘एक करोड रुपये’ कर्ज स्वरुपात दिले.\nया कर्जामधून इंग्रजांनी इंदोर जवळची तीन रेल्वे सेक्शन जोडण्याचे काम पूर्ण केले.\nमहाराजा तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या करोडो रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून सात वर्षांच्या कालावधीत इंग्रजांनी ‘खंडवा-इंदोर’, ‘इंदोर-रतलाम-अजमेर’ आणि इंदोर-देवास-उज्जैन’ या तीन रेल्वे लाईनचे निर्माण केले.\nयापैकी ‘खंडवा-इंदोर’ लाईनला ‘होळकर स्टेट रेल्वे’ या नावाने देखील संबोधले जाते.\nमहाराजा तुकोजीराव होळकर यांनी १०१ वर्षासाठी द.सा.द.शे. ४.५ टक्के दराने कर्जाची रक्कम इंग्रजांना उपलब्ध करून दिली.\nपण राजांचं vision एवढ्यावरच थांबत नाही \nएकीकडे कर्ज देत असतानाच जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे रूळ टाकण्यासाठी इंग्रजांना मोफत जमीन देखील दिली…\nडोंगराळ भाग असल्याकारणाने अतिशय मेहनतीने या मार्गांवर रेल्वे रूळ टाकण्यात आले, तसेच मार्गात येणाऱ्या नर्मदा नदीवर देखील मोठे पूल बांधण्यात आले.\nइंदोर मध्ये टेस्टिंगसाठी आणले गेलेले पहिले वाफेचे रेल्वे इंजिन हत्तींच्या मदतीने खेचून रेल्वे रूळापर्यंत आणण्यात आले हे विशेष\nसदर घटना भारतीय इतिहासासाठी आणि भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्वपूर्ण घटना मानली जाते.\nज्या इंग्रजांसमोर कित्येक निष्पाप बांधवांना नामुष्कीने हात जोडावे लागले, त्याच इंग्रजांनी एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन घराण्यातील राजासमोर पैश्यांसाठी हात पसरावे लागले यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती असेल\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← रामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\nJob चा पहिला दिवस ह्या ६ गोष्टी नक्की करा ह्या ६ गोष्टी नक्की करा\n11 thoughts on “खुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nगर्व आहे आम्हाला आमच्या या रयतेच्या राजाचा,दाखवा ज्यानी खरा इतिहास लपवला त्यांना खरा इतिहासjay malhar\nमी शेतकरी पिज्जा काय असतो माहीत नाही पण मराठी पिज्जा खुप खुप अवडतो थँक्स\nहा राजा मराठा-धनगर समाजातील होता, धनगरातील खुटेकर-धनगर समाजातील असो, लेख अप्रतिम आणि संशोधनही उत्तम केले.\nमी माझ्या राजाला नमन.करीतो\nमहाराजा तुकोजीराव होळकर yanchya jeevanavar\nऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘हे’ नक्की वाचलंच पाहिजे\nप्रणयाबद्दलची ही गुपितं पुरुषाला माहित नसल्याचं प्रत्येक स्त्रीला दुःख होतं\nलोकशाहीच्या नावाने गळा काढणारे, प. बंगालच्या ह्या भयावह वास्तवाकडे डोळेझाक का करतात\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nबॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nआपल्याकडे दुध २-३ दिवसांत खराब होतं, पण विदेशात मात्र ते आठवडाभर टिकतं..असं का\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nसुषमा स्वराज यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण \nश्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\n“मनी प्लांट” : घराघरात रुजलेल्या आधुनिक अंधश्रद्धेमागची रंजक कथा\nदेवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली\nशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…\nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nशेअर मार्केटमधून नफा मिळवण्याच्या महत्वपूर्ण टिप्स\nविमानातील स्टाफच्या “अचूक” निरीक्षणामुळे प्रवाशी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचतो तेव्हा..\nअमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या प्रतिकाचा, पेन्टागोनचा, रंजक इतिहास\nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nस्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली) ४ थी लढाई\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-04-20T17:21:41Z", "digest": "sha1:OTSVTZXQJMVMPLPARJBLRKCCWIORGE42", "length": 2894, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "क्रिटिकल - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:क्रां���िक\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190203192212/view", "date_download": "2019-04-20T16:39:41Z", "digest": "sha1:IOFDUHMSYDHU7CWEZA4W7YT5N7FP4T7I", "length": 7585, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र - पत्र ५८", "raw_content": "\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nआज्ञापत्र - पत्र ५८\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५८\nआरमारास तनखा मुलकांत नेमून द्यावा. पैदास्तीवरी नेमणूक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमणुकेमुळे उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहिलीं पाहिजेत प्रायोजनिक वस्त ते परस्थळीहून आणावी तेव्हां येते. यैसे जाल्यामध्यें राज्याचा भ्रम काय उरला तैसेच जकाती आदिकरुन हासीलहि बुडाला. लुटीमध्ये गोरगरिबांचा सत्यानास होऊन अपरिमित पापहि वाढलें, आरमारकरिहि बेलगाम होऊन मन:पूत वर्तो लागले, तरी नेहमी तनखा मुलकांतून देणें घडते, तरी इतका अनर्गल प्रसंग न होता. कदाचित आरमारास सारा नेहमीं तनखा कैसा अनुकूल पडतो म्हणावें तरी जितका अनुकूल पडेल तितकेंच आरमार करता येईल. या रीतीनें आरमार सजीत सजीत सजावें.\nआरमारकरी यांणी हमेशा दर्यात फिरुन गनीम राखावा. जंजिर्‍याचे सामान व दारु वरचेवरी पाववीत जावी. येविसीं जंजिरेकरी यांचा बोभाट हुजूर येऊ न द्यावा. सर्वकाळ दर्यावर्दी गनीमाचे खबरीत राहून गनिमाचा मुलूख मारावा. हवी पालती घालोन गनिमाचे स्थळांचे लाग करावे.\nहाडांतील मऊ पदार्थ ; अस्थिसार . आंतली मज्जा काढी अस्थिगत - ज्ञा ६ . २१८ .\nचरबी ; मेद . अस्तींचा पुंजा गुंडाळिला मज्जा - भाए ७६१ .\nमेंदु ; मगज . भय चिंता रोगांनीं ग्रासिलें काळीज मज्जांला - ऐपो ३९७ .\nजीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी\nजनांस शिक्षा अभंग - ५७९१ ते ५८००\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nज���ांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2018/06/blog-post_27.html", "date_download": "2019-04-20T16:12:20Z", "digest": "sha1:PH3AIWEJQROJJEYOR4HCPQBJOM2IXWFZ", "length": 17069, "nlines": 164, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "मोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nमध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.\nMunich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात.\nआईकमन प्रकरणाप्रमाणेच सुप्रसिद्ध इस्त्राएली गुप्तहेर एली कोहेन याच्या सिरियातल्या गुप्त कारवायांवरचं प्रकरणही तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. ६० च्या दशकात कोहेननं सिरिया सरकारातल्या अगदी आतल्या वर्तुळात स्थान मिळवलेलं होतं. सिरियाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्याचा प्रमुख सल्लागार होण्यापर्यंत त्याने मजल मारलेली होती. कोहेनच्या त्या कामगिरीचा पुढे मध्य-पूर्वेतल्या राजकारणावर प्रभावी परिणाम झाला. त्याच्या कारवाया उघडकीस आल्यावर त्याला सिरीय��त जाहीर फाशी देण्यात आलं होतं. याचेही पुढे बरेच पडसाद उमटले. मोसादच्या विरोधात अनेक आरोप केले गेले. मोसादनं कोहेनला अनेक दुय्यम बाबींसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला लावला, त्याच्यावर गुप्त माहिती पुरवण्यासाठी खूप दबाव टाकला गेला, बर्‍याचदा त्याला अशी माहिती मिळवण्यास सांगितलं गेलं ज्याचा मोसादला किंवा इस्त्राएलला लौकिकार्थाने काहीही उपयोग होण्यातला नव्हता; असं बरंच काय काय बोललं गेलं.\nपुस्तकात मोसादच्या काही फसलेल्या मोहिमांच्याही कथा आहेत. त्यामुळे एकूणच पुस्तकाला, त्यातल्या खर्‍याखुर्‍या हेरांना आपोआप एक मानवी चेहरा मिळतो. तसंच, पुस्तकाची मांडणी करताना लेखकांनी मोसादच्या गाजलेल्या मोहिमांवर अधिक भर देण्याचं पूर्णपणे टाळलं आहे.\nम्युनिक ऑलिंपिकमधल्या इस्त्राएली खेळाडूंच्या हत्याकांडाची परिणती ठरलेलं Operation Wrath of God, सुदानमधल्या इथियोपियन ज्यूंच्या सुटकेसाठीची मोहिम, इराणी अणूशास्त्रज्ञांचा खातमा, अशा अनेक कथा श्वास रोखून वाचल्या जातात. या सगळ्या थरारक मोहिमांच्या गोतावळ्यात जराशी हरवून गेलेली “Oh, That It’s Krushchev’s Speech...” ही एक कथा मला अतिशय आवडली. ५० च्या दशकात निकिता क्रुश्चेव्ह यांनी रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांपुढे एक मोठं भाषण दिलं होतं. त्या भाषणात त्यांनी स्टॅलिनवर ताशेरे ओढले होते. या भाषणाचे तपशील पुढेही बराच काळ गुप्त ठेवले गेले होते. मात्र क्रुश्चेव्ह नेमकं काय बोलले हे जाणून घेण्यात पाश्चात्य जगताला अतिशय रस होता. अखेर त्या भाषणाची प्रत हस्तगत करण्यात यश आलं ते मोसादला. या मोहिमेत थंड डोक्याने केलेले खून नव्हते; कुठलीही अपहरणं नव्हती; जीवावरचे प्रसंग नव्हते; तरीही त्या सर्व घडामोडी अत्यंत रोचक होत्या.\nकाही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर On The Inside नावाचा कार्यक्रम असायचा. एखाद्या मोठ्या फॅक्टरीतलं काम कसं चालतं, मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसभरात पडद्यामागे काय काय घडतं, अशा प्रकारच्या गोष्टी त्यात दाखवल्या जायच्या. हे पुस्तक असंच मोसाद मोहिमा आपल्याला आतून दाखवतं.\nबहुधा नसावं; असल्यास मला माहिती नाही.\nपुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)\nकधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या प��स्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.\nपुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.\n ---------- न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे. न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nमोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार\nन्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-04-20T16:16:40Z", "digest": "sha1:2UXLMCIF5PVJGGGCDGSP5OXO6JRJHOQK", "length": 6308, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७०० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे\nवर्षे: १६९७ - १६९८ - १६९९ - १७०० - १७०१ - १७०२ - १७०३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २६ - अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर रिश्टर मापनपद्धतिनुसार ९ तीव्रतेचा भूकंप झाला.\nफेब्रुवारी २७ - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.\nऑगस्ट १८ - थोरले बाजीराव पेशवे.\nसप्टेंबर २७ - पोप इनोसंट बारावा.\nइ.स.च्या १७०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१५ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/1994/05/1076/", "date_download": "2019-04-20T17:16:01Z", "digest": "sha1:7XIRSD3YT3TFKAJ374L22BFAIZHXVPOB", "length": 18552, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा | आजचा सुधारक", "raw_content": "\nप्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा\nमे, 1994 प्र. ब. कुळकर्णी\nसातार्‍याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.\nविसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विच��रसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.\nधार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा\nइंद्रियांना प्रतीत होणार्‍या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे. हे विश्वातील सर्वोच्च नियामक तत्त्व आहे. माणसाची प्रकृती साकल्याने विचारात घेतली तर तिच्यातही हे तत्त्व आहे. त्याचा विश्वातील तत्त्वाशी योग्य संबंध जोडण्याची खोल प्रेरणा माणसात असते. असा संबंध जोडण्यात माणसाचे परमश्रेय – साफल्य असते. ते साधू पाहाणारे आचरण म्हणजे धार्मिक आचरण. हे अतीत तत्त्व एका बाजूने अदृश्य, अगम्य असले तरी दुसर्‍या बाजूने संनिध असते. भोवतालच्या जगाची प्रतीती देणारा अनुभव हा लौकिक आणि अतीताची प्रतीती देणारा अनुभव धार्मिक, अलौकिक, आध्यात्मिक, अशी अनुभवाची विभागणी धार्मिक दार्शनिक करतात. धार्मिक अनुभव म्हणजे श्रद्धा.\nश्रद्धा आणि विवेकवाद यांच्या संघर्षात धर्मश्रद्धेला माघार घ्यावी लागली. कारण चोख पुरावा आणि तर्क यांचे पाठबळ विज्ञानाजवळ होते. विज्ञान हे विवेकवादाचेच अपत्य आहे. विवेकवादी आग्रह असा की जे जे आहे ते समग्र अस्तित्व विवेकाला गम्य आहे.\nप्लेटोचे तत्त्वज्ञान एक धार्मिक दर्शन आहे. तो ज्ञानशक्तीची दोन रूपे मानतो. एकाने इंद्रियगोचर सृष्टीचे ज्ञान व दुसर्‍याने अतीत तत्त्वाचे ज्ञान होते. ज्ञानशक्तीचे हे दुसरे रूप म्हणजे विवेक. तत्त्वज्ञानाला वाहून घेणे ही जशी ज्ञानसाधना आहे, तशी आध्यात्मिक, धार्मिक साधनाही आहे असे प्लेटो समजतो.\nवरील पहिल्या प्रकारचे ज्ञान म्हणजे विज्ञान. १८ व्या शतकात आधुनिक विज्ञानाचे एक सर्वमान्य मॉडेल स्थिर झाले. प्लेटोप्रणीत विवेकशक्तीची संकल्पना नाकारली गेली. वैज्ञानिक ज्ञान हेच प्रमाण ज्ञान अशी मान्यता त्याला लाभली. प्रबोधनाच्या (Enlightenment) अध्वर्यूंनी विवेकवादाला जे आक्रमक रूप दिले तोच आधुनिक विवेकवाद. आता पारंपरिक धर्मश्रद्धेची जागा या विवेकवादी तत्त्वांनी घेतली. उपयुक्ततावादाची कसोटी पारंपरिक नीतीला लावली गेली. मात्र १९ व्या शतकात मिल्‍ने समन्वयात्मक भूमिका घेतली. परंपरेतील मानवी हिताला पोषक तेवढे ठेवावे आणि नवीन तत्त्वांची व मूल्यांची भर त्यात घालावी अशी नैतिक सहमतीची भूमिका, मिल्‍ने विवेकवाद्यांतर्फे मांडली.\nआता एक प्रश्न उभा राहिला. वैज्ञानिक विचारपद्ध���ीने ज्ञानाचा अखंड विस्तार शक्य आहे. आणि या पद्धतीत अतीत तत्त्वाला स्थान नाही. मग विश्वात आणि माणसात अतीत तत्त्व नाही असेच निष्पन्न होत नाही का\nया प्रश्नाला दोन उत्तरे दिली गेली. एक असे की, अतीत तत्त्व असेल, आहेच, पण ते माणसाला अज्ञेय आहे. त्याच्या संबंधात माणसाला कोणताही व्यवहार करता येत नाही. ही स्पेन्सरची भूमिका. दुसरी कडवी भूमिका अशी की, अतीत असे तत्त्व नाहीच. विश्वात नाही, माणसात नाही.\nपारंपरिक ख्रिस्ती श्रद्धा अशी की, ईश्वराने स्वतःची प्रतिमा म्हणून माणूस घडवला. त्याला अमर असा आत्मा दिला. म्हणून विश्वात त्याचे अनन्यसाधारण स्थान आहे. आधुनिक विवेकवादी दृष्टी अशी की, माणूस इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे, आणि समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. विद्याशाखांद्वारे त्याच्या धार्मिक समजुतींचा उलगडा करता येतो.\nश्रद्धेपुढे उभ्या ठाकलेल्या तात्त्विक आव्हानाला कांटने (१७२४-१८०४) उत्तर दिले. या उत्तराने विश्वात मनुष्याचे एक ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता म्हणून जे स्थान आहे त्याचे सर्वात चांगले दिग्दर्शन होते.\nकांटचे उत्तर असे. विश्वात इंद्रियगम्य वस्तू आहेत. घटना आहेत. त्यांची व्यवस्था आहे. इंद्रियजन्य ज्ञान स्थलकालविशिष्ट असते. घटना कार्यकारण नियमाने निबद्ध असतात. या इंद्रियविषय असलेल्या विश्वात अतीत असे अस्तित्व नाही. पण नैतिक कर्ता म्हणून माणसाचे विश्व वेगळे आहे. त्याची भूमिका वेगळी आहे. या जगात तो स्वायत्त आहे. तो कर्तव्याची संकल्पना (अवांतर कारण नसणार्‍या, निष्कारण धर्माची करू शकतो. माझ्या गरजा, प्रेरणा काहीही असोत कर्तव्याचरण सर्वथा योग्यच असते. माणसाची ही कर्तव्यबुद्धीच त्याच्या स्वायत्ततेची गमक आहे. नीतिमत्तेचा निकष, नीतीचे मूल्य ही निसर्गात निरीक्षणाने गवसणारी गोष्ट नाही. नैतिक जग हे एका अर्थाने लौकिक जगाचा भाग आहे. पण दुसर्‍या अर्थाने नाही. खोलीत भिंतीवर चित्र आहे. पण त्यातील चित्रित वस्तू खोलीतील वस्तू नसतात. तसे नैतिक जग लौकिक जगाचा भाग असत नाही.\nमाणूस असा एकाच वेळी दोन जगात वावरतो. सौंदर्यास्वादक आणि सौंदर्यनिर्माता हेही माणसाचे आणखी एक वेगळे तिसरे रूप आहे. आणि त्या रूपाचा अविष्कार ज्यात होतो ते तिसरे जग आहे.\nनैतिक कर्ता हे अतीत असे तत्त्व आहे. ते जसे माणसात आहे तसे विश्वात असणार. विश्वातील हे अतीत तत्त्व माणसाच्याच प्रकृतीतील अतीत तत्त्वाची प्रतिमा आहे अशी आधुनिक श्रद्धा आहे. मात्र हे ज्ञान नव्हे हे कांटला मान्य आहे.\nएखादे कृत्य माझे कर्तव्य आहे याचा अर्थ त्याद्वारे माझ्या आणि इतरांच्या अधिकात अधिक इच्छांचे समाधान होईल असा करता येत नाही. ‘कर्तव्याचा अर्थ अशा व्याख्येत पकडला जात नाही. दुर्बल, असहाय माणसाचीही माणूस म्हणून प्रतिष्ठा ओळखणे आणि जपणे हा विचार वेगळा आहे. आभाळ कोसळो पण न्याय केलाच पाहिजे, ह्या भूमिकेत न्यायाचे निरपेक्ष प्रामाण्य जाहीर होते. नैतिक संकल्पना अशा एका वैशिष्ट्यपूर्ण व्यवहाराला आकार देतात. ह्याचे आणखी प्रमाण देता येत नाही. ही गोष्ट स्वीकारावी किंवा न स्वीकारावी एवढेच.\nमाणसाचे नैतिक कर्ता, सौंदर्यास्वादक व निर्माता हे रूप दृश्य निसर्गाच्या चौकटीत सामावत नाही असे कांटचे मत आहे. नैतिक आचरणाची संकल्पना करणे, तसे वागणे, स्वनिर्मित मूल्यांचा अधिकार स्वीकारणे हे सारे स्वायत्त आहे. या प्रकारच्या नैतिक व्यवहाराला जे प्रामाण्य आहे त्यावरून मनुष्याच्या स्वायत्त रूपाचा प्रत्यय येतो. पण तो प्रत्यय नैतिक व्यवहाराचे गृहीतकृत्य या मार्गाने येणारा प्रत्यय आहे. ही गोष्ट श्रद्धेने स्वीकार्य आहे. तिला बाह्य प्रमाण नाही.\nएक भूमिका अशी की, उपर्युक्त अतीत आणि आगत या दोन तत्त्वांचा समन्वय साधता आला तर माणूस समग्र विश्वाचे प्रतीक – एक लघुविश्व ठरेल. आणि विश्वरूपाचे हे आकलन एकात्म असेल, भले ते श्रद्धेने स्वीकारलेले असो. या भूमिकेवर कांटचे म्हणणे असे की, असे समन्वयाचे तत्त्व इतउत्तर उपलब्ध नाही. मानवी प्रकृतीची एकसंधता आधुनिक विज्ञानानंतर आणि आधुनिक विवेकवादानंतर हरपली. आपल्या प्रकृतीची साक्षात् प्रत्ययाला येणारी ही अंगे, नैतिक सौंदर्यनिष्ठ आणि धार्मिक ही – आधुनिक विवेकवादाचा आश्रय घेतल्यावर आपल्याला नाकारावी लागतील. अप्रामाणिकपणे जगावे लागेल. मग विश्वातील अतीत तत्त्वाचे ज्ञान करून घेण्याची हाव न धरता, स्वतःतील अतीत तत्त्वाशी निष्ठा पाळणे हा आता जगण्याचा प्रामाणिक मार्ग आहे.\nशांतिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४० ००१\nPrevious Postबँकॉक परिषदेत जाणवलेले स्त्री-प्रश्नांचे भेदक वास्तवNext Postअतीत व विवेकवाद\nइंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम\nजनतेची परीक्षा असलेली निवडणूक\nदिसायला लोकशाही – प्रत्यक्षा�� हुकुमशाही\nनिवडणुका, धर्म आणि जात\nभारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/hinjawadi-three-young-boys-cheated-by-one-fraud-company-owner-83734/", "date_download": "2019-04-20T16:31:23Z", "digest": "sha1:BFEIRPPPS5YEMZRWYK4QTAGTZXRWY3WB", "length": 7463, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून फुकट काम करून घेत तोतया कंपनी चालक गायब - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून फुकट काम करून घेत तोतया कंपनी चालक गायब\nHinjawadi : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून फुकट काम करून घेत तोतया कंपनी चालक गायब\nएमपीसी न्यूज – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी आठ तरुणांकडून पैसे घेतले. ते मुलाखतीमध्ये पास झाल्याचे सांगत नोकरीपूर्वी इंटर्नशिप करावी लागेल. मुलांकडून तीन महिने घरूनच इंटर्नशिपचे काम करून घेतले. त्यानंतर तोतया कंपनी चालक गायब झाला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मायक्रो इन्फोटेक कंपनी बाणेर येथे घडली.\nहर्षद सुभाष शेळके (वय 25, रा. त्रिमूर्ती चौक, कात्रज. मूळ रा. दुधोटी, ता. पलूस, जि. सांगली) या तरुणाने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रियम (पूर्ण नाव माहिती नाही. रा. सेक्टर 62, नोएडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून नोकरीसाठी आरोपीच्या कंपनीत अर्ज केला. आरोपीने त्यांच्याकडून मुलाखतीसाठी प्रत्येकी 20 ते 22 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने मुलांना मुलाखतीत पास झाल्याचे सांगत इंटर्नशिप करावी लागणार असल्याचे सांगितले. मुलांकडून तीन महिने इंटर्नशिपच्या नावाखाली घरून काम करून घेतले. तीन महिन्यानंतर आरोपी गायब झाला. हर्षद याने आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्षदने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुरकुटे तपास करीत आहेत.\nTalegaon Dabhade : दमदार गायकीचे उगवते तारे\nChinchwad : सोशल मीडियाच्या जमान्यात संवाद हरवतोय – नम्रता पाटील\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/author/priydarshan/", "date_download": "2019-04-20T16:38:17Z", "digest": "sha1:WMNKRNRAPKTTXX5AQRLFA2ZWZLOPUDOR", "length": 8207, "nlines": 127, "source_domain": "bigul.co.in", "title": "प्रियदर्शन – बिगुल", "raw_content": "\nनामवर सिंह : प्राणवायू देणारा वृक्ष\nगेले वर्षभर हिंदी साहित्याच्या आकाशात मृत्यू घिरट्या घालतोय जणू. गेल्यावर्षी १९ मार्चला केदारनाथ सिंह यांच्यापासून आज १९ फेब्रुवारीपर्यंत नामवर सिंह...\nसत्तेच्या दहशतीला कवी घाबरला नाही…\nलोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मस्तुती करता करता नामोल्लेख न करता सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या कवितेच्या...\nगोळ्या घालून गांधी मरत नाही…\nगाधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा...\nकृष्णा सोबती यांच्याशिवायचं जग…\nआज सकाळी सकाळी कृष्णा सोबती यांच्या निधनाची बातमी कळली. सफदरगंजच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून हे हॉस्पिटल...\nप्रियांका गांधी हुकमाचे पान ठरेल\nलोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) आधी काँग्रेसने (Congress) आपले सर्वात मोठे अस्त्र बाहेर काढले आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra)आता काँग्रेसच्या सरचिटणीस बनल्या आहेत. म्हणायला...\nसवर्णांच्या हाती आरक्षणाचा खुळखुळा\nआरक्षणावरून भाजप आणि काँग्रेससारखे पुढारलेल्या समाजाचे प्राबल्य असलेले पक्ष नेहमीच संभ्रमात ���सतात. डाव्या आघाडीलाही जातीआधारित आरक्षणाच्या धोरणाला पाठिंबा द्यायला विलंब...\nकधीतरी प्रत्येक दंगेखोराचा न्याय होईल\n१९८४ मध्ये ज्या लोकांनी शीखांना मारले, तेच लोक २००२ मध्ये मुसलमानांना मारत होते. फक्त पक्षाचे बॅनर बदलले होते.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nयुपीए सरकारने देशाला नेमके काय दिले\nभारत हा एक बहुविध संस्कृती, परंपरा यांचा देश आहे. संपूर्ण भारताची प्रमाणवेळ एकच असली तरी प्रत्येक ठिकाणी सूर्य वेगवेगळ्या वेळी...\nनियत ज्याची साफ तो कुणाला भिणार \nज्ञानेश महाराव लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची महती ज्या व्यक्तींना आणि समाजाला पटलेली असते; त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\nपंढरी. विठ्ठलनगरी. विठोबाच्या पुरातन मंदिरासोबत या पंढरीत अनेक जुनी, पुरातन, देखणी मंदिरेही भक्तीची परंपरा टिकवत उभी आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास...\nकॉफी आणि बरंच काही\nनेपल्स ते नेवासा “नुसते पिझ्झे आणि पास्ते खाऊनच बिघडत चाललीये तुमची पिढी” हे आपल्याकडचं लाडकं वाक्य जर इटालियन्सला लावलं तर...\nचंद्रभागेतटी श्रील प्रभूपाद घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/polling-for-first-phase-of-lok-sabha-elections-begins-technical-difficulties-in-evms-in-yavatmal/47223", "date_download": "2019-04-20T16:49:31Z", "digest": "sha1:EAI6OYQPEEZZQVZWOCSMOXD5PJXZS5X3", "length": 10126, "nlines": 87, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू, यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था ध��क्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nपहिल्या टप्प्यातील मतदान सुरू, यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपहिल्या टप्प्यातील मतदान सुरू, यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड\nमुंबई | १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. यवतमाळमध्यो मतदानाला सुरुवात होताच काही मतदार केंद्रावरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदारांना अर्धा तास रांगेत ताटकळत रहावे लागले. यवतमाळमध्ये मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.\nयवतमाळ-वाशिम या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून भावना गवळी तर कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, प्रहारकडून वैशाली येडे, बहूजन समाज पक्षाकडून अरुण किंनवटकर, वंचित बहूजन आघाडीचे प्रविण पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष व अपक्ष मिळून एकूण २४ उमेदवार या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.\n२०१४ सालच्या यवतमाळ-वाशीमच्या लोकसभा निवडणूक निकालांवर\n२०१४ मध्ये यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे त्याचबरोबर बसपाचे बळिराम राठोड हे उभे होते. त्यावेळी शिवसेनेच्या भावना गवळी यांना ४,७७,९०५ मतं मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३,८४,०८९ मतं मिळाली होती. जवळपास ९३,८१६ एवढ्या मतांच्या फरकाने भावना गवळी विजयी झाल्या होत्या. तर बसपच्या बळिराम राठोड यांना ४८,९८१ मतं मिळाली होती. या मतांची टक्केवारी पहिली तर शिवसेनेला २७% कॉंग्रेसला २१% आणि बसपच्या पारड्यात केवळ २% मतं पडली होती\nयवतमाळ-वाशिम मतदारसंघातील मतदारांची संख्या\nयवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या जवळपास १७,५५,२९२ एवढी आ��े. त्यापैकी एकूण पुरुष मतदारांची संख्या ९,२१,२७६ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ८,३४,०१० इतकी आहे.\nBhavna GawaliCongressEVMfeaturedLok Sabha ElectionsManikrao ThakreShivsenaYavatmalईव्हीएमकाँग्रेसभावना गवळीमाणिकराव ठाकरेयवतमाळलोकसभा निवडणूकशिवसेनाShare\nदंतेवाड्यात नक्षलींनी पुन्हा एकदा घडवलेल्या रक्तपाताने हा जुनाच प्रश्न नव्याने विचारावा लागत आहे\nमतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत\n#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार \nत्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका\nशिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-47770132", "date_download": "2019-04-20T16:31:53Z", "digest": "sha1:5W7YJTXVO7G4DG4DW4Q5R7NSSBDCQ3AK", "length": 9428, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "युक्रेनच्या निवडणुकीत कॉमेडियन व्होलोड्यमर झेलनस्कीय आघाडीवर - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nयुक्रेनच्या निवडणुकीत कॉमेडियन व्होलोड्यमर झेलनस्कीय आघाडीवर\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा व्होलोड्यमर झेलनस्कीय\nयुक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसणारा कॉमेडियन आघाडीवर आहे. एक्झिट पोलमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.\nव्होलोड्यमर झेलनस्कीय या कॉमेडियनने टीव्हीवरील एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षाची भूमिका निभावली होती. या कलाकाराला 30.4 टक्के मतं मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये उघड झालं आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 17.8 टक्के मतं आहेत.\nया दोघांनी युरोपियन युनियनला धार्जिणी भूमिका घेतली आहे. हे दोघं एकमेकांविरुद्ध पुढच्या महिन्यात उभे ठाकणार आहेत. माजी पंतप्रधान युलिआ टायमोशेन्को यांना 14.2 टक्के मतं मिळाली असल्याने त्यांची निवडून येण्याची कमी आहेत.\nसध्याच्या आकडेवारीने मी आनंदी आहे पण ही अंतिम निवडणूक नव्हे असं व्होलोड्यमर यांनी सांगितलं. दुसरं स्थान मिळणं हा कठोर धडा असल्याचं पोरोशेन्को यांनी म्हटलं आहे.\nकोण आहेत व्होलोड्यमर झेलनस्कीय\nसर्व्हंट ऑफ द पीपल या उपहासात्मक कार्यक्रमात व्होलोड्यमर एका सामान्य माणसाची भूमिका करतात. हा सामान्य माणूस भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन राष्ट्राध्यक्षपदी पोहोचतो.\nकोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या व्होलोड्यमर यांनी निवडणूक प्रचाराची साचेबद्ध पद्धत तोडली आहे. त्यांनी कोणतीही रॅली घेतली नाही. अगदी मोजक्या मुलाखती त्यांनी दिल्या. त्यांची स्वत:ची अशी राजकीय मतंही नाहीत.\nप्रतिमा मथळा पेट्रो पोरोशेन्को\nसोशल मीडियावर ते खूप सक्रिय आहेत. म्हणूनच युवा मतदार त्यांच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे.\nव्होलोड्यमर रशियन आणि युक्रेनियन अशा दोन्ही भाषा बोलतात. भाषाहक्क हा युक्रेनमध्ये संवेदनशील मुद्दा आहे.\nरशियासोबत तणावानंतर युक्रेनने पुकारला मार्शल लॉ\nरशिया तुमचं इंटरनेट बंद करू शकतं\nभारतीय मेडिकल विद्यार्थ्यांच्या 'चलो रशिया' मोहिमेचा जोर ओसरला\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nसरन्यायाधीशांवरील लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर कायदेशीर प्रक्रिया पालळी गेली का\nपर्रिकरांनंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजप गोवा राखू शकेल का\nनिवडणूक अधिकारी पंतप्रधानांचा हेलिकॉप्टर तपासू शकतात का\nसाखळदंडानं बांधून ठेवलेल्या मुलांनी जन्मदात्यांना केलं माफ\nस्पेशल ऑलिंपिक्समध्ये तीन पदकं जिकणारी स्केटिंग गर्ल\n'मोहल्ल्यात सोयी-सुविधा मिळत नाहीत तर मतदान का करायचं\nअबुधाबीजवळ शिलान्यास झालेल्या भव्य मंदिराविषयी 7 गोष्टी\nमराठवाडा : 'दुष्काळ आणि वडिलांचा आजार अशी संकटं सोबतच आली'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/swami-vivekanand-jamshedji-tata/", "date_download": "2019-04-20T16:12:59Z", "digest": "sha1:ARTWLE54DQYDV5J4HPDUOH2IXXTHULOS", "length": 21666, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "विज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर..?! : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nस्वामी विवेकानंद ह्यांचे आयुष्य इतक्या परमोच्च साधनेने भरलेले होते की एखादा व्यक्ती त्यांच्याशी चर्चा करायचा तरी तो प्रभावित व्हायचा. स्वामीजींच्या अमोघ वाणी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टींचा प्रभाव ऐकणाऱ्यावर असा पडायचा की तो त्या दिशेने कार्य करू लागायचा.\nत्यांच्याशी संवाद साधून अनेक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले होते.\nत्यांचा व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले तर अनेक लोकांनी त्यांचं आयुष्य भक्ती मार्ग व राष्ट्र उभारणीसाठी वाहून दिले होते. अशीच एक व्यक्ती होती जमशेदजी टाटा, आजच्या भारतीय उद्योग जगताची पायाभरणी करणाऱ्या जमशेदजी टाटांवर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव पडला होता.\n३१ मे १८९३ ला, एक जहाज जपानच्या योकोहामा पासून कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या दिशेने निघालं होतं. तेव्हा त्या जहाजावर दोन अश्या महान भारतीयांची भेट झाली ज्यांनी पुढे जाऊन इतिहास घडवला होता.\nत्यांच्यातला एक खूप मोठा उद्योजक होता, ज्याचा जगभरात कारभार होता, जो पुढे जाऊन भारताचा औद्योगिक विकासाची पायाभरणी करणार होता, त्या व्यक्तीचे नाव होते जमशेदजी टाटा.\nदुसरा व्यक्ती एक संन्यासी होता, जो भारताच्या संस्कृतीला पाश्चिमात्य जगासमोर मांडायला निघाला होता. त्या व्यक्तीच नाव होतं स्वामी विवेकानंद.\n१८९३ साली जमशेदजी शिकागो येथे होणाऱ्या एका उद्योजगत समारोहासाठी निघाले होते. त्यासाठी ते जपान ला निवासाला होते. ते त्याच हॉटेल मध्ये थांबले होते ज्याठिकाणी विवेकानंद काही दिवसांसाठी येऊन थांबणार होते.\nजपानमध्ये असलेल्या योकोहामा बंदरातून त्यांनी एकाच दिवशी कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या दिशेने एस एस इम्प्रेस ऑफ इंडिया या जहाजातून प्रवास सुरु केला.\nआधी जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदाची भेट झाली होती. पण कधी मोकळ्या पणे चर्चा करायला वेळ भेटत नव्हता. पण जेव्हा ते जहाजावर एकमेकांना भेटले तेव्हा मात्र एकमेकांशी चर्चा करण्यासाठी बराच कालावधी भेटला होता.\nविवेकानंदानी संन्यासी म्हणून जमशेदजी टाटा यांना त्यांचा भारत भ्रमणादरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन केले.\nत्यांनी ब्रिटिशांकडून भारतीयांच्या होणाऱ्या खच्चीकरणाबद्दल आपली भूमिका जमशेदजी टाटांसमोर मांडली. त्यांनी टाटा यांना त्यांचा ग्वानझाउ या चिनी प्रांताला दिलेल्या भेटीत मिळालेल्या बुद्धिस्ट ग्रंथातील संस्कृत आणि बंगाली रचनांची माहिती दिली.\nत्यांनी पाश्चात्य समुदायाने आयोजित केलेल्या धर्म संसदेबद्दल देखील टाटा यांना माहिती दिली ज्यासाठी ते निघाले होते.\nजमशेदजी टाटांसोबत त्यांची जपानच्या औद्योगिक विकासावर पण चर्चा झाली. जमशेदजीनि भारतात स्टील उद्योगाची पायाभरणी केली होती. त्यांनी विवेकानंदांना सांगितले की, ते नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात आहे. त्यांचा मनात भारताचा औद्योगिक विकास घडवून आणण्याची संकल्पना आहे.\nविवेकानंदांना ती कल्पना खूप आवडली. त्यांनी त्या कल्पनेबाबत प्रचंड उत्साह दाखवला.\nत्यांनी सामान्य जणांच्या प्रगतीसाठी आणि उत्क्रांतीसाठी हा मार्ग योग्य आहे ही भावना योग्य आहे अशी भावना व्यक्त केली. त्यांनी जपान प्रमाणे भारतात देखील उद्योगांची पायाभरणी करण्याची मागणी जमशेदजी टाटांकडे केली. त्यामुळे गरीब भारतीयांना रोजी रोटी मिळेल असा भाव त्यांच्या मनात होता.\nविवेकानंदांच्या विज्ञानविषयक विचारांनी आणि खोलवर रुजलेल्या देशभक्तीने टाटा प्रभावित झाले होते. त्यांनी ह्या कामासाठी विवेकानंदांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा स्मितहास्य करून विवेकानंदानी आशीर्वाद दिला.\n“हे किती मनमोहक असेल, जेव्हा पाश्चिमात्य विज्ञानाची व तंत्रज्ञानाची भारताच्या संस्कृतीसोबत व मानवतेच्या विचारांसोबत सांगड घातली जाईल.”\nत्यानंतर कधी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांची भेट झाली नाही. परंतु विवेकानंदांचे शब्द टाटा यांच्या मनाला भिडले. काही वर्षांनी त्यांनी विवेकानंदां���ा पत्र लिहले. त्यात त्यांनी स्वामीजींनी त्यांना सांगितलेल्या कल्पनेची पुनरावृत्ती केली होती.\nत्यांनी स्वामीजीच्या भारतात सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापनेच्या कल्पनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.\nत्यांना त्या दिवशी बोटीवर झालेल्या संवादाने प्रचंड प्रभावित केल्याचे देखील त्यांनी स्वामीजींना कळवले. त्यांना स्वामीजींनी मांडलेल्या भारतीय संस्कृतीच्या व पाश्चात्त्य तत्वज्ञानाच्या सांगडीचा विचाराने प्रभावित केलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं.\nत्यांना भारत भूमीच्या विकासासाठी इथल्या तत्वांची सांगड पाश्चात्य तत्वांसोबत घालायची इच्छा देखील बोलून दाखवली.\nयासाठीचे प्रयत्न म्हणून त्यांनी म्हैसूरच्या राजाकडून ३७२ एकर जमिन बंगळुरू मध्ये घेतली. त्याठिकाणी भारतीय प्रतिभेला साजेशा एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या निर्मितिचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांनी अमेरिकन व ब्रिटिश मिशनरीवर टीका केली की ते फक्त धर्मप्रसार करतात, नवीन संकल्पना, विज्ञान व तंत्रज्ञान देशात रुजू देत नाही.\nत्यामुळे त्यांनी अमेरिकेतुन तशी शिकवण देणारे खास प्रशिक्षित शिक्षक भारतात आणून इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी तशी कल्पना मांडली.\nपुढे १८९८ विवेकानंदांचे निधन झाले आणि दोन वर्षांनी टाटांचे निधन झाले परंतु त्यांनी मांडलेल्या संकल्पनेतून १९०९ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससची स्थापना झाली. पुढे याचे नामकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स करण्यात आले. पुढे जाऊन ते जगातील प्रमुख रिसर्च इन्स्टिट्यूट पैकी एक गणले गेले.\nयातूनच पुढे १९३० साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस व १९४० साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची निर्मिती करण्यात आली. याने भारतात उच्च शिक्षणाची गंगा आली .\nहे सर्व होऊ शकलं कारण विवेकानंद व जमशेदजी टाटा यांच्या दरम्यान त्या बोटीवर संवाद घडला. त्या संवादातून एका नव्या भारताच्या स्वर्ण आध्यायाची सुरुवात झाली.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n : “चंद्रास्वामी” नावाचा, शक्तिशाली राजकीय “मिडलमॅन”\nविवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख\n2 thoughts on “विज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nदोन महान व्यक्तीमत्वे देशाचे भवितव्य घडवू शकतात\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १\nहा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय\nसह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या ह्या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं\nफोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय \nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nइस्त्राईलच्या या ‘मृत समुद्रात’ कुणीच माणूस बुडत नाही जाणून घ्या या मागचं रहस्य\nमॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे\n“अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो आणि त्यामागे “ही” कारणं आहेत”\nपाकच्या शास्त्रज्ञांना चीन ने प्रक्षेपण बघायला बोलावले..\nफोर्ड कंपनी मध्ये झालेला अपमान आणि रतन टाटांनी त्याची केलेली ‘पद्धतशीर’ परतफेड\nतुमच्याही घरात पैसे देणारा मनी प्लांट आहे मग त्यामागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nस्नायपर्स तब्बल तीन किलोमीटरवरून अचूक निशाणा कसा साधू शकतात\nभारत सरकारने नानाजी देशमुखांना भारतरत्न का दिलं हा प्रश्न पडला असेल तर हे वाचा…\nपांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे\n गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स\n“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे\nअहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं\nकवटीतून पाणी पिणाऱ्या कापालिक साधूंचं धक्कादायक वास्तव\nजस्टीस दीपक मिश्रांवरचा महाभियोग : कपिल सिब्बलांचा आडमुठेपणा आणि कोंग्रेसी “येड्यांची जत्रा”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2011/04/", "date_download": "2019-04-20T17:09:56Z", "digest": "sha1:VU626BBGFIBRA7ZERHEN65VKGRUV73YC", "length": 5464, "nlines": 138, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनु��्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nपुस्तक परिचय : 'द फर्म'\nरविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.\nमूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी यांच्यासमो…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : 'द फर्म'\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_637.html", "date_download": "2019-04-20T17:21:29Z", "digest": "sha1:3L5VW6Q424B4OU2ZVMD3PCTGYVZFF2TU", "length": 163539, "nlines": 201, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : आरती प्रभू – \"गेले द्यायचे राहून\"", "raw_content": "\nआरती प्रभू – \"गेले द्यायचे राहून\"\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\n\"कै.चिं.त्र्यं खानोलकरांच्या समग्र वाङमयाचा अभ्यास\" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आरती प्रभूंच्या कवितांचा अभ्यास. या विषयावर सलग सहा-सात वर्षे काम करून मी माझी पी.एच.डी.ची पदवी पुणे विद्यापीठातून (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) संपादन केली होती. त्या प्रबंध लेखनाला त्या वर्षीचे उत्कृष्ट प्रबंध लेखानासाठीचे डॉ.वि.रा.करंदीकर पारितोषिक मिळालेले होते. या विषयावरचा माझ्या अभ्यासाचा कालखंड हा माझ्या आयुष्यात आलेला एक आनंदयोग आहे. त्या कालखंडात मी या लेखकाच्या प्रत्येक साहित्यकृतीने झपाटूनच गेले होते. खानोलाकरांचे समग्र साहित्य माझ्या जणू मानगुटीच बसले होते. त्या काळात आरती प्रभू किंवा चिं.त्र्यं.खानोलकरांवर जे जे प्रसिद्ध होईल ते ते मी वाचत होते. जे जे सादर होईल ते ते ऐकत होते, बघत होते. त्या विषयावर सादर होणारी नाटके, चित्रपट या साऱ्यांचा आस्वाद मी न चुकता घेत होते. ते सारेच आसुसून बघणे हा माझ्या नुसताच आनंदाचा नव्हे तर अभ्यासाचाही भाग होता.\n\"एक शून्य बाजीराव\" ही खानोलकरांची एक अनोखी, मनस्वी कलाकृती. विजया मेहता आणि माधव वाटवे यांनी केलेला \"एक शून्य बाजीराव\" चा प्रयोग जरी बघायला मिळाला नाही, तरी कोणत्या तरी दुसऱ्या संस्थेने केलेला या नाटकाचा प्रयोग मी बघितला होता.श्याम बेनेगल यांचा \"कोंडुरा\" हा चित्रपट बघितला होता. अमोल पालेकरांचा \"अनकही\" हा चित्रपट बघितला होता. व्ही.शांताराम यांच्या बद्दल मनात नितांत आदर असूनही त्यांचा \"चानी\" मात्र बघितला नाही. चानीची पोस्टर्स बघून ते धाडस माझ्याकडून झाले नाही. आपण हा चित्रपट बघताना आपल्या मनातली चानीची प्रतिमा कुठेतरी उद्ध्वस्त होईल, आपल्या मनाला ही गोष्ट झेपणार नाही असे वाटले होते. असो. पण एक चांगला योग या नंतर आला. आत्ताचे आघाडीचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी तेव्हा सोलापूरच्या कोणत्या तरी संस्थेने बसवलेल्या \"चाफा\" या एकांकिकेत काम केले होते. ती एकांकिका बघायला मी व श्री.वैद्य आवर्जून गेलो होतो. \"चाफा\" ही खानोलकरांनी लिहिलेली माझी अतिशय आवडती कलाकृती होती. त्या संस्थेने देखील ही एकांकिका अतिशय ताकदीने उभी केली होती आणि अतुल कुलकर्णी यांनी त्यात अतिशय चांगला अभिनय केला होता. त्यांची प्रमुख भूमिकाच या एकांकिकेत होती आणि त्यांनी ती भूमिका अर्थातच फार मनस्वीपणे साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिला होता. ती एकांकिका बघत असताना मला काय वाटले कोणास ठाऊक, मी श्री. वैद्यांना एकदम म्हणून गेले की कधी काळी मी खानोलाकरांवर जर दृक-श्राव्य काम केलेच तर मी या मुलाला \"तू खानोलाकरांचे काम करशील\" असे जरूर विचारीन. पुढे हा योग लवकरच जुळून आला. तेव्हा अतुल कुलकर्णी एन.एस.डी.मध्ये शिकत होता आ��ि त्याला मी खरोखरच खानोलकरांच्या भूमिकेसाठी विचारणा केली.\nत्याचे असे झाले, चिं.त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभूंच्या एपिसोडचा विचार करताना खानोलकर हयात नसल्याने हा मालिकेचा भाग कशा प्रकारे चित्रित करता येईल याच विचार आम्ही करत होतो. काही व्यक्तींच्या मुलाखती आठवणींच्या स्वरूपात घ्यायच्या आणि कुडाळ-सावंतवाडीला जाऊन तिथले चित्रीकरण करायचे असे ठरले. पण तितकेच पुरेसे नव्हते. कोणाकडून तरी खानोलकरांची भूमिका करून घ्यावी असे मनात येत होते; आणि या वेळी मला नेमकी स्मरली ती काही वर्षांपूर्वी पाहिलेली अतुल कुलकर्णी यांची चाफ्यातील भूमिका. अतुल जर काही वर्षांपूर्वी बघितला तशाच अंग काठीचा असेल, तर मग माझा हेतू नक्कीच साध्य होईल असेही वाटले. त्याचा दिल्लीचा फोन नंबर मी मिळवला आणि आणि त्याला थेट दिल्लीला फोन लावला. त्या वेळेला त्याची आणि माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. हे खरे आहे. परंतु आम्हा दोघांना वाटणाऱ्या खानोलकरांवरील प्रेमाने आम्हाला त्याची फारशी गरजही भासली नसावी. मी त्याला हाती घेतलेल्या कामाची सविस्तर ओळख करून दिली; आणि न राहवून चक्क विचारूनच टाकले,\"मला एक सांगशील तुझी आत्ताची शरीरयष्टी जेव्हा तू पूर्वी काही दिवसांपूर्वी \"चाफा\" ही एकांकिका केली होतीस तशीच आहे की त्यात काही बदल झाला आहे तुझी आत्ताची शरीरयष्टी जेव्हा तू पूर्वी काही दिवसांपूर्वी \"चाफा\" ही एकांकिका केली होतीस तशीच आहे की त्यात काही बदल झाला आहे\n माझी शरीरयष्टी अगदी तशीच आहे.\"\nमी मनातल्या मनात हुश्श म्हटले. म्हटलं चला निम्मे काम तर फत्ते झाले. नंतर मी लगेच पुढचा प्रश्न केला,\"आणि तुझ्या केसांची ठेवण\n माझ्या केसांची ठेवणही अगदी तशीच आहे.\"\nमला परत एकदा हायसे वाटले. हे सगळे कळल्यावर जरा धीर आला. आता आपले काम होणार, अशी सुचिन्हे मला दिसू लागली. खानोलकरांची भूमिका करण्यासाठी मी अतुलचे नाव पक्के करून टाकले. मग फोन वरूनच त्याच्याशी एपिसोड च्या संदर्भातले सर्व बोलणे झाले, कारण हाताशी फार वेळच नव्हता. त्याच्याशी झालेल्या बोलण्यातून विषय जरा पुढे सरकला. अतुल जसा चांगला अभिनेता आहे, तसाच चांगला, सजग वाचकही आहे. प्रत्येक भूमिकेविषयी तो चांगले चिंतनही करतो. त्यासाठी भरपूर परिश्रम घेण्याची त्याची तयारी असते. चाफ्यातील विष्णूची भूमिका देखील त्याने फार ताकदीने पेलल��� होती. त्यासाठी त्याने घेतलेले परिश्रम त्याच्या कामातून दिसून आले होते. चाफ्यातील विष्णूची भूमिका तशी करायला फार अवघड होती, कारण विष्णूच्या भूमिकेतून प्रत्यक्ष खानोलकरांची व्यक्तिरेखा जोडली जात होती, ते खानोलाकारांचेच आत्मकथन आहे असेही जाणवून जात होते. हे खानोलाकारांचे अंतस्थ रूप दाखवणे म्हणूनच सोपे नव्हते आणि अतुलने ते फार अभ्यासपूर्वक साधलेले होते. म्हणूनच अतुलचा या भूमिकेसाठी होकार मिळणे माझ्यासाठी फार आवश्यक होते. त्याने या भूमिकेसाठी आपला होकार देणे हे मी माझ्यासाठी एक सुचिन्हच मानले म्हणानात\nखानोलकरांच्या समग्र साहित्यावर अभ्यास केल्याने, त्या संशोधनातून माझी त्यांच्या साहित्यावरील अभ्यासाची बैठक पक्की झाली होती. शिवाय आरती प्रभूंच्या कवितेवर मी \"अनन्वय\" तर्फे \"दिवेलागण\" हा कार्यक्रमही सादर केला होता. तो रसिकमान्यही झाला होता. म्हणजे आधी प्रबंध लेखन मग त्याचा रंगमंचीय आविष्कार या दोन पायऱ्या मी अगोदरच चढल्या होत्या. आता मला दृक-श्राव्य माध्यमाद्वारे हा कवी सादर करायचा होता. त्यामुळेच आता आवश्यकता होती ती शब्दांहून दृश्याला अधिक महत्त्व देण्याची. त्या दृष्टीने संहितेचे वेगळेपण ध्यानात घेणे गरजेचे होते. शिवाय आणखी एक आव्हान होते ते म्हणजे खानोलाकरांची भूमिका साकारताना ती व्यक्तिरेखा आत्ता हयात नाहीये याचे भान प्रेक्षकांच्या मनात सतत जागे ठेवण्याची. या दृष्टिकोनातून विचार करताना मी एक विचार मनाशी पक्का केला, की सबंध एपिसोडभर अतुलचा वावर मूकच ठेवायचा. असे करण्यामुळे एपिसोड मधील त्याचे अस्तित्व आभासी राहिले असते. जर असे न करता एपिसोड मध्ये तो संवाद बोलू लागला तर ती भूमिका जिवंत वाटेल कदाचित आणि साक्षात खानोलकरच वावरत आहेत असा प्रेक्षकांचा समज होण्याची शक्यता जास्त तेव्हा यासाठी या एपिसोडमध्ये अतुलचे बोलणे, संवाद महत्त्वाचे नसून त्याचे वावरणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी खानोलकरांच्या मनोभूमिकेत शिरून, त्यांच्या हालचालीतील, वावरण्यातील सर्व लकबी अभ्यासून खानोलकर साकार करणे हे खरोखरच आव्हानात्मक काम होते. नक्कीच होते; पण अतुल सारखा कसदार नट हे काम यशस्वीपणे करेल, असा विश्वास देखील मनामधे होता. यासाठी या लकबी माहिती करून घेण्यासाठी आम्हाला खानोलकरांचे नातेवाईक आणि त्यांचे मित्र यांचा फार उपयोग झाला. उदा.खानोलकरांची चष्म्यातून विशिष्ट पद्धतीने बघण्याची ती खानोलकरी लकब, त्यांची एखादा कोकणी माणूस बसतो त्या पद्धतीने खोंगी घालून बसण्याची पद्धत, त्यांची विमनस्क मन:स्थितीत येरझार्‍या घालण्याची पद्धत, लिहिण्यातली एकाग्रता आणि त्यावेळी होत असलेली मनाची धुंदावस्था, त्यांची चिंतन मग्नता, समाधी अवस्था, आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या प्रचंड दारिद्र्याला आणि एकाकीपणाला सामोरे जात असताना सोसाव्या लागणाऱ्या वेदना, यातना यांचा त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम, बोकांडी येऊन बसलेली नियती आणि तिच्या विरुद्ध लढताना स्वत:च स्वत:ला थोपटत केलेली स्वत:ची समजावणी, या साऱ्या मनोवस्थांचा घेतलेला धांडोळा आणि त्यासाठी केलेला अभ्यास आणि त्याचा विचार आम्हाला ती व्यक्तिरेखा ताकदीने साकारण्यासाठी फार फार उपयोगी ठरला. अतुलला शूटिंगच्या आधी खानोलकरांचे सर्वच साहित्य वाचून काढायची विनंती मी केली होती; आणि त्याच्या अभ्यासूपणावर माझा पूर्ण भरवसा होता. या साऱ्या घेतलेल्या मेहेनतीमुळे अतुलची ही व्यक्तिरेखा कमालीची यशस्वी झाली हे वेगळे सांगयला नकोच. खानोलकर म्हणजेच आरती प्रभूंवर अनेकांनी अतोनात प्रेम केले होते, त्यामुळेच मालिकेतल्या या भागाकडे सर्वांचे डोळे लागलेले असणार, याचीही खात्री होतीच. या कसोटीला आपण उतरायला हवे याचेही पुरेसे दडपण मनावर होते.\nइतकी पूर्व तयारी झाल्यावर अतुलसाठी खानोलकरांच्या वेशभूषेसाठी लागणाऱ्या कपड्यांच्या खरेदीसाठी आम्ही पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीरोड गाठला; आणि सरळ खादीच्या दुकानाकडे धाव घेतली. आता इथून पुढे माझ्या कल्पनेतील खानोलकरांचे रूप साकारायला सुरुवात झाली. कारण जरी खानोल्करांवर मी प्रबंध लेखन केलेले असले तरी त्यांना मी प्रत्यक्ष कधीच पाहिले नव्हते. त्यांच्याशी कधी फोनवर देखील बातचीत करण्याचा प्रसंग आला नव्हता. मी त्यांच्यावर प्रबंध लेखन सुरु करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. ज्याला आपण प्रत्यक्ष बघितलेले असते त्यालाही रंगमंचावर उभे करणे सोपे नसते. या पूर्वी सेंट मीरा महाविद्यालयात असताना मी साधू टी. एल. वासवानी यांच्यावर एक नृत्य नाटिका बसवली होती, तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्त गणांसमोर ती नृत्य नाटिका सादर करताना, साधू वासवानी यांच��� व्यक्तिरेखा उभी करताना मला मनावर विलक्षण ताण जाणवून गेला होता. इथेही तोच ताण मला जाणवत होता; कारण मी खानोलकरांना जरी बघितलेले नसले तरी अनेकांनी त्यांना बघितलेले होते. मुख्य म्हणजे काळाच्या दृष्टीने विचार करता साधू टी. एल. वासवानींच्यापेक्षा खानोलकरांची व्यक्तिरेखा नजिकच्या काळातली होती. त्यामुळेच खानोलकरांबद्दलच्या लोकांच्या मनात असणाऱ्या आठवणी अगदी ताज्या होत्या. पु. ल. देशपांडे , श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, गंगाधर महाम्बरे, हृदयनाथ मंगेशकर, विंदा करंदीकर, मधु मंगेश कर्णिक अशा अनेक नामवंत व्यक्तींची नावे, विचार मनात येताच डोळ्यांपुढून सरकून जायची. या साऱ्यांचे खानोलकरांवर निरतिशय प्रेम होते. ही सर्व मोठी माणसे आपण बनवलेला खानोलकरांचा एपिसोड आवर्जून आस्थापूर्वक बघणार आहेत, असेही वाटून जायचे. म्हणजे आपल्याला मोठी परीक्षाच द्यायची आहे, असा भाव मनात जागृत व्हायचा आणि वाटायचे, बापरे आपण किती मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत आपण किती मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत आपल्याला ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणे अत्यावश्यकच आहे.\nआमची लक्ष्मी रोडची खरेदी चालूच होती. अतुल साठी राखाडी रंगाचा लांब कुडता आणि पायजमा आम्ही खरेदी केला. हा रंग निवडताना देखील खानोलकरांच्या साहित्यातून आलेल्या रंग संवेदना मनात जाग्या होत्याच. त्यांच्या साहित्यातून त्यांनी उदास रंगांचीच पखरण अधिक केली आहे. कपड्यांची खरेदी तर झाली पण खानोलकर जो चष्मा वापरीत असत त्या प्रकारची चष्म्याची फ्रेम शोधताना मात्र आमची चांगलीच दमछाक झाली. दुकानदारांना आम्ही चक्क खानोलकरांचा फोटोच दाखवत फिरत होतो; पण फोटोतल्या फ्रेम सारखी चष्म्याची फ्रेम काही मिळेना. दुकानदारांचे म्हणणे होते की या प्रकारची फ्रेम आता कालबाह्य झाली आहे. त्यावर असा विचार मनात आला की आता एखादे जुने चष्म्याचे दुकान गाठून बघूयात, म्हणून एक अगदी जुने दुकान गाठले. फोटोतल्या फ्रेमच्या जवळ जाणारी एक फ्रेम आम्हाला तिथे मिळाली खरी पण ती अतुलने डोळ्यांवर चढवून बघितली तर ती काही खानोलकरी 'लुक' देणारी वाटेना. म्हणजे बघा हं, जे आपल्याला डोळ्यांनी दिसते, बरोबर वाटते, ते बरोबर असतेच असे नाही. तसेच हे झाले. इतक्या प्रयत्नांनंतर काहीच जमून येत नाहीये म्हणून मन जरा खट्टू झाले. एक मा��्र जाणवले की एखादा माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो, तो वापरत असलेल्या एखाद्या वास्तूतूनच. त्या मुळेच त्याची अशी विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. ती वस्तू त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग, अंग झालेली असते; किंवा ती वस्तू त्याचा ब्रँड बनलेली असते. तसे या खानोलाकरांच्या चष्म्याबाबत झाले होते. शेवटी आत्ता मिळालेला हा चष्मा आपल्याजवळ असू द्यावा असा विचार करून आम्ही तो चष्मा खरेदी केला खरा; पण मनासारखी खरेदी झाली असे मात्र वाटत नव्हते. एक तरी चष्मा हाताशी असलेला बरा या भावनेनी आम्ही तो खरेदी केला ही गोष्ट खरी; पण मन भरले नव्हते. आणखीही एक गोष्ट मनात येऊन गेली की जो चष्मा आपल्याला पुण्यात इतके घुमवातोय तो कदाचित खानोलकरांच्या कुडाळला गेल्यावर चटकन मिळूनही जाईल. म्हणजे कुडाळला पोहोचलो की चष्म्यासाठीची शोध मोहीम हाती घ्यावी लागणार खरं सांगू का, माझ्यातही एक आर्टिस्ट दडून बसलेला आहे. मी कमर्शिअल आर्टसची, अभिनव महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माझी तीन बाटिकची प्रदर्शनेही झालेली आहेत. ही गोष्ट तशी कोणाला फारशी माहीत नाही. पण तो माझ्यात दडलेला आर्टिस्ट माझ्यासाठी मी त्याला हाक घालीन, तेव्हा धावून येतो इतके मात्र खरे खरं सांगू का, माझ्यातही एक आर्टिस्ट दडून बसलेला आहे. मी कमर्शिअल आर्टसची, अभिनव महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माझी तीन बाटिकची प्रदर्शनेही झालेली आहेत. ही गोष्ट तशी कोणाला फारशी माहीत नाही. पण तो माझ्यात दडलेला आर्टिस्ट माझ्यासाठी मी त्याला हाक घालीन, तेव्हा धावून येतो इतके मात्र खरे चित्रातल्या रंग रेषांचा उचित तोल मला समजतो, रंगसंगतीचे चांगले भानही असते. शूटिंगच्या वेळी हे सारे भान तुम्हाला उपयोगी पडते. त्या बाबतीत मी फार नशीबवान आहे. जसे मला चित्रकलेचे सजग भान आहे तसेच सुरांचेही चांगले भान आहे. मी वाढले तीच मुळी सुरांबरोबरच. माझे वडील बालगंधर्वांना ऑर्गनची साथ करीत असत. ते जन्मजात कलावंत होते. माझ्या वडिलांबरोबर मी लहान असताना बालगंधर्वांच्या मैफिलींना नेहमीच जात असे. त्यांचे सूर माझ्या घरात सदैव उमटत, रेंगाळत. त्याचमुळे मी वाढले ती सुरांची श्रीमंती घेऊन, असे जर मी म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हे संस्कार अमिट अ���तात, वैभवीही असतात. त्यांचा कुठे न कुठे तरी निर्मिती प्रक्रियेसाठी उपयोग होत असतो. असो.\nअशा प्रकारे मनाने आणि इतरही सर्व प्रकारे सिद्धता झाल्यावर आम्ही शूटिंगसाठी कुडाळच्या दिशेने कूच करायचे ठरवले. मी, अतुल कुलकर्णी, राहुल घोरपडे, श्याम भूतकर, बाबू सोनावणे, दोघे साउंड रेकॉर्डीस्ट, एक कॅमेरासहाय्यक, दोन लाईट बॉईज अशी आमची टीम कुडाळच्या दिशेने मार्गस्थ झाली. गाडी सुरू झाल्यावर गाडीतील वातावरण खानोलकरमय झाले होते. खानोलकरांचे मित्र श्री.सी.श्री.उपाध्ये आणि विद्याधर भागवत दोघेही सावंतवाडी, कुडाळच्या परिसराचे माहितगार, त्याच परिसरात राहणारे. एकेकाळचे खानोलकरांचे जिवलग मित्र. जेव्हा खानोलकरांना कुडाळ मध्ये कोणीच दोस्त नव्हता तेव्हा या दोघांनी त्यांना मित्रत्वाचा हात पुढे केला होता. खनोलकरांसारख्या प्रतिभेचा वरदहस्त मिळालेल्या एका संवेदनशील मनाला या दोघांनी भावनिक आसरा दिला होता. त्यांना जपले होते. या दोघांनाही आमच्या शूटिंग विषयी आणि एकूणच प्रकल्पाविषयी आधीच माहिती देऊन ठेवली होती. त्यांनीही आपल्या कडून लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली होती.\nकोकणात निघायच्या आधीच आरती प्रभूंची दोन गाणी आम्ही रेकोर्ड केली होती. एक होते देवकी पंडित यांच्या आवाजातले आणि दुसरे होते श्री. रवींद्र साठे यांच्या आवाजातले. दोन्ही गाण्यांना संगीत दिले होते श्री.राहुल घोरपडे यांनी. ती गाणी अर्थातच आम्ही बरोबर घेतली होती. ती गाणी जेव्हा आम्ही गाडीत सर्वांना ऐकवली तेव्हा तर वातावरण अधिकच खानोलकरमय झाले. सोबत माझ्या व घोरपडे यांच्याही आरती प्रभूंच्या सर्व कविता तोंडपाठ होत्या. हळूहळू गाडी कोकणात शिरायला लागली आणि आरतीच्या कवितेतील नागमोडी वाटा वळणे, लाल मातीचा रस्ता सुरू झाला. हीच माती, कोकणाची लाल माती आरती प्रभूंच्या पायतळी घट्ट चिकटून बसली होती. जगण्यासाठी म्हणून जरी खानोलकरांनी मुंबईकडे धाव घेतली तरी त्यांच्या मनात कोकणचा हा परिसर शेवट पर्यंत जागाच राहिला होता. जसजशी गाडी कोकणात शिरू लागली तसतसा कोकणचा निसर्गही दृष्टीपथात येऊ लागला. लाल माती, ताड माड, उंच उंच वाढलेली नारळी पोफळीची झाडे आणि आरती प्रभूंच्या ओळीही मनात जाग्या झाल्या…\nलाल माती पाउलांशी, निळा ढग डोईवर\nडहाळीचा काळा पक्षी, स्वरांहून बोले खोल\nराहुल घोरपडे यांनी ख��नोलकरांच्या कवितांना फार विचारपूर्वक स्वरबद्ध केले होते. त्या चाली ऐकत ऐकत आमचा प्रवास सुरु होता. हळुहळू संध्याकाळ व्हायला लागली. उन्हे कलू लागली. सूर्य क्षितीजी बुडू लागला, दिवेलागण व्हायची घटिका जवळ येऊन ठेपली. त्याच वेळी आम्ही राहुलनी केलेली मनस्वी चाल ऐकत होतो.\nजाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे\nदूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे\nमेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी\nवाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी\nवेळू रंध्री का परंतु जीव घेणी स्तब्धता\nका समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता\nआरतीची ती समेच्या पूर्वीची टिपलेली आर्त शांतता मला टिपता येऊ देत अशी प्रार्थना मी मनातल्या मनात करीत होते. संध्या समय ही आरती प्रभु आणि ग्रेस या दोघांचीही आवडती घटिका. बघता बघता काळोख दाटून यायला लागला आणि ताड, माड त्या नीरव, शांत वातावरणात विचित्रसे डोलायला लागले. झाडाझाडांवर काजव्यांची चमक चमचमायला लागली. दिवेलागणीची वेळ होऊन गेली होती. मला आठवली आमची प्रबंधाच्या निमित्ताने केलेली अभ्यास सहल. त्या वेळी बरोबर होते श्री .प्र. श्री. नेरुरकर. ते तर खानोलकरांच्या म्हणजे चिंतूच्या आठवणी सांगताना चिंतूमय होऊन गेले होते. तेव्हाही आरतीच्या गावी जाताना आरतीच्या कविता गुणगुणतच वाटचाल झाली होती. त्या वेळी आम्ही एक वेगळाच थरार अनुभवला होता. आम्ही \"कोंडुरा\" बघायला निघालो होतो; आणि आमच्या वाटेत एक भला मोठा माड आडवा पसरला. वादळ वाऱ्याने हा भला मोठा माड उन्मळून पडला होता. आपली कविता वाचताना आरती प्रभूंनी जो धाक वाचकांना घातला होता, त्याचे स्मरण आम्हाला त्यावेळी झाल्याशिवाय राहिले नाही. एका कवितेत त्यांनी म्हटले होते,\nया माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका\nकारण ती ज्या वाटा चालते आहे\nत्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या\nकवीचे या कवितेत असे सांगणे होते की माझी कविता अशी सहजच तुम्हाला कळून येणे अवघड आहे. तिला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या संज्ञेचे व्याघ्रचर्म पसरावे लागेल. तिला पाहायचे डोळे तुम्हाला प्रथम प्राप्त करून घ्यावे लागतील आणि मगच तिच्याकडे तुम्ही नीट बघू शकाल; कारण ती भोगतेय जे जे काही, त्यातल्या तिळमात्रही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत. कारण मीच पाहतोय माझ्या कवितेला एखाद्या पेटत्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. वाचकाची अशी तयारी नसेल तर कवी असा इशाराही देतो की, \"तुमच्या देखील मनाची अशी सिद्धता जर नसेल तर जा आपल्या वाटा धुंडाळत आल्या वाटेने.\" त्यावेळी तो मोठा थोरला वाटेत पसरलेला माड बघितल्यावर हा कवितेचा आशय जास्तच मनात घुसला. मन जरा दचकलेच. अशा मनाच्या अवस्थेत रात्रीचा रातकिड्यांचा आवाज वातावरणाची शांतता भंग करीत होता. या सर्व वातावरणात नेरूरकर कोकणच्या गजाली सांगून आम्हाला अधिकच भेदरवून टाकत होते. गाडी चालवणाऱ्या माझ्या यजमानांना, वैद्य साहेबांना ते म्हणाले होते, \"वैद्य साहेब कोणी तरी बाई येईल...उभी राहील गाडी समोर..तिने पांढरे पातळ नेसलेले असेल, मळवट भरलेला असेल, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असेल, केस मोकळे सोडलेले असतील, आणि म्हणेल, 'वडे द्या वडे कोणी तरी बाई येईल...उभी राहील गाडी समोर..तिने पांढरे पातळ नेसलेले असेल, मळवट भरलेला असेल, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असेल, केस मोकळे सोडलेले असतील, आणि म्हणेल, 'वडे द्या वडे वडे द्या' पण तिला दाद देऊ नका...नाहीतर आपले कल्याण होईल. मग तिच्या या म्हणण्या बरोबर कुठून तरी गरमागरम वड्यांचा खमंग वास यायला लागेल...पण तिकडेही तुम्ही लक्ष देऊ नका...तुम्ही आपले चित्त विचलित होऊ न देता गाडी चालवत राहा....\". बापरे, खरे तर भीतीने गांजून जायला झाले होते. कोणीच कोणाशी बोलेना, अशी अवस्था. खरे तर चांगले सुशिक्षित, शिकले सवरलेले आम्ही. या गोष्टींवर फार विश्वास होता असेही नाही, पण मनात भीती दाटून आली होती हे खरे आहे. त्या वातावरणात भीतीने अंगावर अगदी शंभर टक्के काटा उभा राहिला इतके मात्र खरे. त्या दिवशीच्या त्या आठवणीत मी बुडून गेले होते. इतक्यात मला त्या तंद्रीतून कोणीतरी जागे करत म्हटले,\"चला बाई कुठे तंद्रीत हरवला आहात कुठे तंद्रीत हरवला आहात चला, चला आलं ना कुडाळ चला, चला आलं ना कुडाळ आरती प्रभूंचं गाव आलं.” मी भानावर आले. कोकणातल्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने अंग अगदी आंबून गेले होते; पण पुढे डोंगराएवढी महत्त्वाची कामे दिसत होती. आम्ही गाडीतून खाली उतरलो. बाकीचे सारेजण गाडीतून समान काढायला लागले होते. मी आणि अतुल लगेचच चष्म्याच्या शोध यात्रेला बाजारात निघालो. शूटिंगसाठी एक जनरेटर देखील हवा होता. त्याचाही तपास घ्यायचा होता. बाजारात पोहोचल्यावर समोरच एक चष्म्याचे दुकान दिसले. माझ्या हातात आरती प्रभूंचा चष्मा घातलेला फोटो होताच. त्या फोटोशी साधर्म्य असलेला चष्मा पडताळत आमची शोध मोहीम परत एकदा सुरु झाली. अखेर शेवटी यश आले. समोरच्या चष्म्यांच्या फ्रेम मधून अतुलने एक फ्रेम उचलली आणि डोळ्यांवर चढवली. ती फ्रेम फोटोतल्या फ्रेमशी फारशी मिळती जुळती होती असे नाही; पण त्या चष्म्यातून त्याने टिपिकल खानोलकरी स्टाईलनी एक नेत्रकटाक्ष टाकला. म्हणजे चष्म्याच्या फ्रेमच्या चौकटीच्या वरून माझ्याकडे रोखून बघितले आणि अहो आश्चर्य आरती प्रभूंचं गाव आलं.” मी भानावर आले. कोकणातल्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने अंग अगदी आंबून गेले होते; पण पुढे डोंगराएवढी महत्त्वाची कामे दिसत होती. आम्ही गाडीतून खाली उतरलो. बाकीचे सारेजण गाडीतून समान काढायला लागले होते. मी आणि अतुल लगेचच चष्म्याच्या शोध यात्रेला बाजारात निघालो. शूटिंगसाठी एक जनरेटर देखील हवा होता. त्याचाही तपास घ्यायचा होता. बाजारात पोहोचल्यावर समोरच एक चष्म्याचे दुकान दिसले. माझ्या हातात आरती प्रभूंचा चष्मा घातलेला फोटो होताच. त्या फोटोशी साधर्म्य असलेला चष्मा पडताळत आमची शोध मोहीम परत एकदा सुरु झाली. अखेर शेवटी यश आले. समोरच्या चष्म्यांच्या फ्रेम मधून अतुलने एक फ्रेम उचलली आणि डोळ्यांवर चढवली. ती फ्रेम फोटोतल्या फ्रेमशी फारशी मिळती जुळती होती असे नाही; पण त्या चष्म्यातून त्याने टिपिकल खानोलकरी स्टाईलनी एक नेत्रकटाक्ष टाकला. म्हणजे चष्म्याच्या फ्रेमच्या चौकटीच्या वरून माझ्याकडे रोखून बघितले आणि अहो आश्चर्य अतुल मला चक्क आरती प्रभूच वाटला\nया शोध मोहिमेत आमचा आणखी एक फायदा झाला. फायदा झाला म्हणण्यापेक्षा लाभ झाला असेच मी म्हणीन. आम्ही चष्मा बघत बाजारात हिंडत असतानाच तिथे एक सदगृहस्थ आले. खरे तर माझा शोध घेत घेतच ते तिथे आले होते. साऱ्या गावात कळले होते की चिंतूवर म्हणजेच खानोलकरांवर कोणीतरी फिल्म करते आहे. ते काम करायला एक बाई आल्या आहेत. त्या एका जनरेटरच्या शोधात आहेत. लहान गावात एखादी वार्ता कशी वाऱ्यासारखी पसरते याचे प्रत्यंतर मी घेत होते. त्या वेळी अतुल कुलकर्णी एन.एस.डी.मध्ये शिकत होता. अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द तितकी पुढे आली नव्हती. नाहीतर त्याला बघायला सारा गावच लोटला असता आणि आम्हाला शूटिंग करणे मुश्किल झाले असते. त्यांची शोधक नजर माझ्याकडे वळली आणि ते विचारते झा���े,\"आपण माधवी वैद्य चिंतूवर फिल्म करायला आलात काय चिंतूवर फिल्म करायला आलात काय\" मी \"हो\" म्हणाले. त्यांना आनंद झाला म्हणाले,\"नाही म्हणजे काही मदत लागली तर जरूर सांगा. मी आनंदाने करीन.\" आमची चष्म्याची शोध मोहीम संपली होती. आता जनरेटर मिळवायचा होता. हाताशी वेळ तसा कमीच होता. मी न राहवून त्यांना म्हटले ,\"आपण इथले माहितगार दिसता. आम्हाला एक जनरेटर हवा आहे. आम्हाला इथली काहीच माहिती नाही. आपण जनरेटर कुठे मिळेल ते सांगितलंत तर फार मोठी मदत होईल आपली आम्हाला. मी आपली आभारी होईन.\" यावर ते हसून म्हणाले,\" अहो\" मी \"हो\" म्हणाले. त्यांना आनंद झाला म्हणाले,\"नाही म्हणजे काही मदत लागली तर जरूर सांगा. मी आनंदाने करीन.\" आमची चष्म्याची शोध मोहीम संपली होती. आता जनरेटर मिळवायचा होता. हाताशी वेळ तसा कमीच होता. मी न राहवून त्यांना म्हटले ,\"आपण इथले माहितगार दिसता. आम्हाला एक जनरेटर हवा आहे. आम्हाला इथली काहीच माहिती नाही. आपण जनरेटर कुठे मिळेल ते सांगितलंत तर फार मोठी मदत होईल आपली आम्हाला. मी आपली आभारी होईन.\" यावर ते हसून म्हणाले,\" अहो इतकंच ना मग जेनसेट तर माझ्या घरीच आहे. तो मी तुम्हाला अवश्य देईन. त्याची काळजी नका करू. तुमचाच आहे असे समजा हवं तर. केव्हा हवा आहे ते सांगा. पाठवून देण्याची व्यवस्था करतो. हं..आणि फक्त एकाच विनंती आहे की आमच्या गावात आला आहात तर माझ्या घरी चहा घेऊन जा. बरं वाटेल मला आलात तर.\" त्यांनी इतका मदतीचा हात पुढे केल्यावर मला त्यांची ही वनंती मान्य करावीच लागली . आम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो. चहा घेऊन झाल्यावर म्हणाले,\"आता जेवूनच जा ना रात्र झाली आहे. कुठेतरी जेवणारच ना तुम्ही रात्र झाली आहे. कुठेतरी जेवणारच ना तुम्ही\" मनात विचार आला साऱ्या युनिटचे जेवण राहिले आहे. सारेच दमलेले आहेत. वाट बघत असतील आपली. साधारणपणे शूटिंगच्या वेळी मी एक पथ्य पाळते की सर्वांनी एकत्र जेवायचे. अगदी लाईट बॉईज पासून सर्वांचे खाणे, जेवण, नाष्टा एकत्रितपणे असला पाहिजे. असे वागण्याने ग्रुप मधले वातावरण चांगले राहते. त्याचा कामावरही चांगला परिणाम होतो. सगळ्यांना \"हे काम आपले आहे\" अशी भावना मनात निर्माण होण्यास मदत होते. काम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते. ई.एम.आर.सी.च्या संहिता लेखनाच्या शर्ले व्हाईट यांनी दिलेल्या या धड्यांचाही हा परिणाम असावा. असो. मी जरा सं��ोचानेच त्यांना म्हणाले,\"नाही, जेवलेही असते. पण माझ्या बरोबरची सगळी मंडळी हॉटेलवर आहेत. त्यांचीही जेवणं व्हायची आहेत.\" त्यांनी विचारले,\"अशी किती मंडळी आहेत\" मनात विचार आला साऱ्या युनिटचे जेवण राहिले आहे. सारेच दमलेले आहेत. वाट बघत असतील आपली. साधारणपणे शूटिंगच्या वेळी मी एक पथ्य पाळते की सर्वांनी एकत्र जेवायचे. अगदी लाईट बॉईज पासून सर्वांचे खाणे, जेवण, नाष्टा एकत्रितपणे असला पाहिजे. असे वागण्याने ग्रुप मधले वातावरण चांगले राहते. त्याचा कामावरही चांगला परिणाम होतो. सगळ्यांना \"हे काम आपले आहे\" अशी भावना मनात निर्माण होण्यास मदत होते. काम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते. ई.एम.आर.सी.च्या संहिता लेखनाच्या शर्ले व्हाईट यांनी दिलेल्या या धड्यांचाही हा परिणाम असावा. असो. मी जरा संकोचानेच त्यांना म्हणाले,\"नाही, जेवलेही असते. पण माझ्या बरोबरची सगळी मंडळी हॉटेलवर आहेत. त्यांचीही जेवणं व्हायची आहेत.\" त्यांनी विचारले,\"अशी किती मंडळी आहेत आणि किती का असेनात आणि किती का असेनात काही हरकत नाही सगळ्यांना येऊ द्यात जेवायला. देव दयेने आपल्याला काही कमी नाही. आमच्या चिंतूवर फिल्म करायला आला आहात, आमचं कामच आहे तुमचा पाहुणचार करायचं.\" त्यांनी लगेच आपली माणसं हॉटेलवर पाठवली. साऱ्यांना बोलावून घेतले. जेवायला गरम गरम भात पिठल्याचा बेत होता. सारे दमले भागलेले होते. श्रमलेल्या जिवांना ते जेवण रुचकर लागले नसेल तरच नवल काही हरकत नाही सगळ्यांना येऊ द्यात जेवायला. देव दयेने आपल्याला काही कमी नाही. आमच्या चिंतूवर फिल्म करायला आला आहात, आमचं कामच आहे तुमचा पाहुणचार करायचं.\" त्यांनी लगेच आपली माणसं हॉटेलवर पाठवली. साऱ्यांना बोलावून घेतले. जेवायला गरम गरम भात पिठल्याचा बेत होता. सारे दमले भागलेले होते. श्रमलेल्या जिवांना ते जेवण रुचकर लागले नसेल तरच नवल मुखी आपोआप शब्द आले,\"अन्न दाता सुखी भव मुखी आपोआप शब्द आले,\"अन्न दाता सुखी भव\" परक्या गावात पूर्वीची काहीही ओळख पाळख नसताना कोणीतरी आपल्याला मदतीचा हात पुढे करतो आहे. इतकेच नव्हे तर काहीही मदत लागली तर जरूर या, अशी हमी देतो आहे, आणखी भाग्य ते कोणते\" परक्या गावात पूर्वीची काहीही ओळख पाळख नसताना कोणीतरी आपल्याला मदतीचा हात पुढे करतो आहे. इतकेच नव्हे तर काहीही मदत लागली तर जरूर या, अशी हमी देतो आहे, आणखी भाग्य ते कोणते आम्ही त्यांच्या आश्वस्त पाहुणचाराने सुखावून गेलो. त्यांच्या मुलाला फिल्म मेकिंग मध्ये बरीच रुची होती.त्यानेही 'मी तुमच्या बरोबर जरूर असेन,' असे सांगितले. बरे वाटले. सर्वजण तृप्त मनाने हॉटेलवर गेलो. पुढच्या दिवसाची सर्व आखणी केली. चर्चा करून कामाचे वेळापत्रक ठरवले. बराच उशीर झाला होता. पण कामे झपाझप मार्गी लागल्याने शांत मनाने झोपी गेलो.\nदुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच आम्ही तयार झालो. आता आज पासून चित्रीकरणाला खरा प्रारंभ व्हायचा होता. भल्या सकाळीच श्री .सी. श्री.उपाध्ये यांचे घर गाठायचे होते. जाताना वाटेत मला एक कल्पना सुचली. म्हटले आपण जे काय योजत आहोत त्याची जरा आपली आपणच परीक्षा घ्यावी. मी श्याम भुताकरांना म्हटलं,\"वाटेत जाताना रस्त्यात जरा गाडी थांबवूयात. तुम्ही अतुलचा मेकअप करा.\" भुतकर कामाला लागले. अतुलचा हलाकासा मेकअप करून त्यांनी अतुलला लहानशी मिशी लावली. अतुलनी आम्ही त्याच्यासाठी पुण्याला खरेदी केलेला झब्बा पायजमा चढवला. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि उपाध्यांच्या घराची वाट धरली. श्री.उपाध्यांचे घर जरा चढणीवर आहे. घराकडे जाताना ओढ्यावरील साकव ओलांडून घराकडे जावे लागते. मग लहानसा चढ येतो. चढणीवरून चढून गेल्यावर मग जरा सपाटी. त्या सपाटी वरून खालचे ओढ्यावरचे साकव, गर्द हिरवी झाडी फार छान दिसते. आम्ही साकवाकडे जाताना मी अतुलला म्हटले,\"अतुल, झाली आता आपल्या परीक्षेला सुरुवात. तू आता खानोलकर मनात साठवत, त्यांचे मॅनरिझम लक्षात घेऊन साकवावरून घराकडचा रस्ता चढून वर सपाटीला ये. त्या आधी मी उपाध्यांच्या घरातल्या मंडळींना घेऊन खाली डोंगर सापाटीला येऊन थांबते. मी खूण केली की तू चढण चढायला लाग. तू चढावरून वर येताना उपाध्ये तुला बघतीलच. तुझ्याकडे बघून त्यांना \"चिंतू\"चा भास झाला आणि त्यांच्या तोंडून जर \"अरे हा चिंतू पण हा इथे कसा पण हा इथे कसा\" असा अनाहूतपणे आश्चर्याचा उदगार निघाला तर आपण परीक्षेत पास झालो असे समजायला हरकत नाही.\" अतुलला इतके सर्व सांगून आणि कॅमेरामनला सूचना देऊन मी उपाध्यांच्या घरी गेले, तर तिथे खानोलकरांचे दुसरे स्नेही श्री.विद्याधर भागवतही येऊन थांबले होते. मी घरातल्या साऱ्या लोकांना बरोबर घेऊन डोंगर सापाटीला आले. अतुलला खूण केली आणि साऱ्यांचे लक्ष साकवाकडेच वेधण्यासाठी मी उपाध्यांना विचारले,\"उपाध्ये\" असा अनाहूतपणे आश्चर्याचा उदगार निघाला तर आपण परीक्षेत पास झालो असे समजायला हरकत नाही.\" अतुलला इतके सर्व सांगून आणि कॅमेरामनला सूचना देऊन मी उपाध्यांच्या घरी गेले, तर तिथे खानोलकरांचे दुसरे स्नेही श्री.विद्याधर भागवतही येऊन थांबले होते. मी घरातल्या साऱ्या लोकांना बरोबर घेऊन डोंगर सापाटीला आले. अतुलला खूण केली आणि साऱ्यांचे लक्ष साकवाकडेच वेधण्यासाठी मी उपाध्यांना विचारले,\"उपाध्ये हे साकव म्हणजे नक्की काय भानगड असते हो हे साकव म्हणजे नक्की काय भानगड असते हो मी तर असा ओढ्यावर घातलेला बांबूचा पूल प्रथमच बघते आहे.\" या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून उपाध्ये साकवाकडे हात करून मला काही सांगणार इतक्यात त्यांना आणि तिथे उभ्या असलेल्या साऱ्यांनाच अतुलकडे लक्ष गेल्यावर एकदम धक्का बसल्यासारखे झाले. अतुल मी केलेल्या इशाऱ्यानुसार चढण चढायला लागला होता. अतुलनी आपल्या अभिनयाची कमाल केली होती. त्याला बघितल्यावर उपाध्यांच्या तोंडून आश्चर्याचा उद्गार निघाला,\"अरे हा आपला चिंतू मी तर असा ओढ्यावर घातलेला बांबूचा पूल प्रथमच बघते आहे.\" या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून उपाध्ये साकवाकडे हात करून मला काही सांगणार इतक्यात त्यांना आणि तिथे उभ्या असलेल्या साऱ्यांनाच अतुलकडे लक्ष गेल्यावर एकदम धक्का बसल्यासारखे झाले. अतुल मी केलेल्या इशाऱ्यानुसार चढण चढायला लागला होता. अतुलनी आपल्या अभिनयाची कमाल केली होती. त्याला बघितल्यावर उपाध्यांच्या तोंडून आश्चर्याचा उद्गार निघाला,\"अरे हा आपला चिंतू\" त्यावर भागवत म्हणाले,\"अरे छे\" त्यावर भागवत म्हणाले,\"अरे छे छे तो इथे येईलच कसा छे अरे चिंतू कसा येईल आता, इथे तो तर... छे काही तरी घोटाळा वाटतोय...\" इतक्यात अतुल चढ चढून आला त्यांच्याजवळ येऊन उभा ठाकला आणि चष्म्याच्या वरून विशिष्ट खानोलकरी नजर रोखत त्यांच्याकडे पाहून मनस्वीपणे म्हणाला,\"हं...काय मग कसे आहात' इतके झाल्यावर सगळ्यांना खरा प्रकार लक्षात आला. सगळ्यांनीच अतुलची पाठ थोपटली. उपाध्ये न राहवून म्हणाले,\"कमाल आहे बुवा आम्हाला अगदी तंतोतंत चिंतूचाच भास झाला. अगदी अस्साच दिसायचा. चालणं, बोलणं अगदी चिंतूसारखंच...खरोखर एक क्षण वाटून गेलं....तोच आलाय म्हणून...डोळ्यांत पाणी आलं त्याच्या आठवानी..... शाब्बास आम्ह��ला अगदी तंतोतंत चिंतूचाच भास झाला. अगदी अस्साच दिसायचा. चालणं, बोलणं अगदी चिंतूसारखंच...खरोखर एक क्षण वाटून गेलं....तोच आलाय म्हणून...डोळ्यांत पाणी आलं त्याच्या आठवानी..... शाब्बास\" हे सर्व ऐकून आम्हाला वाटले चला, आपण आपली परीक्षा पहिल्या श्रेणीत 'वुईथ मेरिट' पास झालो. आम्ही समाधानाचा सुस्कारा सोडला. जीव भांड्यात पडला. या परीक्षेत पास होणे आमच्यासाठी नितांत गरजेचे होते. त्यावरच तर सबंध एपिसोडचा डोलारा उभा राहाणार होता. हे जमले नसते तर सारे प्रयास वाया गेले असते. मग या दोघांकडून खानोलकरांच्या व्यक्तिमत्वातील आणखी काही बारकावे, त्यांचा स्वभाव, त्यांचे मूड्स, त्यांच्या वावरण्यातील, उठण्या बसण्यातील खास लकबी, सर्व सर्व आम्ही समजून घेतले. अतुलच्या अभ्यासू वृत्तीचा सारेचजण अनुभव घेत होते. या सर्व खटाटोपातून भूमिकेची अतुलची समज वाढायला नक्कीच मदत झाली. एकंदरच खानोलकरांचे कलंदर व्यक्तिमत्व या दोघा मित्रद्वयांनी कमालीच्या सामर्थ्यानिशी आमच्या समोर उभं केलं होतं.\nखनोलकरांचा जिथे जन्म झाला ती 'बागलांची राई' हे जन्मस्थान, खानोलकरांची वास्तू, खानोली निवतीचा समुद्र अशा अनेक ठिकाणी शूटिंग करणे गरजेचे होते. आरती प्रभूंनी ज्या ठिकाणी आपल्या कविता लिहिल्या ती 'वीणा गेस्ट हाउस'ची माडीही चित्रित करायची होती. खानोलकरांच्या कोकणातल्या वास्तव्यात 'वीणा गेस्ट हाउस'ला अनन्य साधारण महत्त्व आहे. या आणि आणखीही काही इतर जागांचे शूटिंग घेणे या एपिसोडच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. खानोलकरांच्या लिहिण्यातील, चालण्यातील, स्वभावातील, चिंतनातील, मनातील अस्वस्थता दाखवणारे अनेक शॉट्स घ्यायचे होते. मग सारा दिवस हे शॉट्स घेण्यात आम्ही गढून गेलो होतो. वळणावरून चालत येताना, झाडाला टेकून उभे असताना, आराम खुर्चीत बसून मनस्वीपणे लेखन करताना, कॉटवर झोपून पाय वर भिंतीवर रेलले आहेत आणि लिहायची वही खाली जमिनीवर ठेवून लेखन चालले आहे अशा काहीशा 'शीर्षासनी', विचित्र पोझ मध्ये चाललेले लेखन, अशी कितीतरी क्षणचित्रे कॅमेऱ्यात चित्रबद्ध करून घेतली, ज्यातून कवीला साकारणे महत्त्वाचे होते. अनंत शॉट्स घेतले खरे; पण त्यात अतुलनी एक अक्षर देखील संवाद स्वरूपात बोललेले नव्हते. त्याचे अतुललाही आश्चर्यच वाटत होते. शेवटी त्याने मला विचारले,\"मॅडम एक विचारू आज सारा दिवसभर काम झाले आज, पण मला एकही संवाद दिला नाहीत तुम्ही....\" मी त्याला ठामपणे म्हटले,\"हो. तुला मी आज सबंध दिवसात एकही संवाद नाही दिला बोलायला, हे खरे आहे. त्या मागे मी काही विचार केला आहे, हे देखील खरे आहे. पण अतुल एक मात्र खरे, की मला जे हवे होते ते मात्र तू मला उत्कृष्ट पद्धतीने दिलेले आहेस. आजचा दिवस तू सार्थकी लावलास इतकंच मी तुला सांगते. सो थँक्स जेव्हा मालिकेचा हा भाग टेलिकास्ट होईल तेव्हा जरूर बघ. मी असे का केले त्याचा उलगडा होईल तुला.\" आणि मला आठवते आहे जेव्हा एपिसोड दूरदर्शनवर टेलिकास्ट झाला तेव्हा अतुलचा फोन आला होता,\"काय माधवी ताई जेव्हा मालिकेचा हा भाग टेलिकास्ट होईल तेव्हा जरूर बघ. मी असे का केले त्याचा उलगडा होईल तुला.\" आणि मला आठवते आहे जेव्हा एपिसोड दूरदर्शनवर टेलिकास्ट झाला तेव्हा अतुलचा फोन आला होता,\"काय माधवी ताई कुठल्या कुठे नेलात एपिसोड कुठल्या कुठे नेलात एपिसोड आत्ता मला समजले मला तुम्ही का बोलू दिले नाहीत ते आत्ता मला समजले मला तुम्ही का बोलू दिले नाहीत ते ग्रेट\" मलाही त्याचे बोलणे ऐकून धन्यता वाटली.मनात म्हटले,\" खानोलकराय नमो नम:\nमालिकेच्या या भागासाठी खानोलकरांच्या मालिकेतील अपेक्षित सर्व कथनाला आमच्या “अनन्वय” संस्थेच्या कलाकाराने योगेश सोमण याने उसना आवाज दिला होता. त्यामुळे आरतीच्या बाबतीत गत स्मृतीतील वावरण्याचा आभास, फील मला यशस्वीपणे दाखवता आला. खानोलकरांच्या आवाजातील मनस्विता आणि दुखरी वेदना योगेश सोमण याने आपल्या आवाजातून अत्यंत परिणामकारकतेने व्यक्त केली. आरती प्रभूंच्या कवितांचे वाचनही फार ताकदीने केले. त्याचे त्यासाठी कौतुक करावे तितके थोडेच आहे. हा प्रयोग यशस्वी करणे फार अवघड होते. जर अतुलला मी संवाद दिले असते तर त्याची व्यक्तिरेखा जिवंत झाली असती. पण आपल्या स्मृती पटलातून आरती प्रभूला साकार करण्यात हा प्रयोग फार यशस्वी ठरला.\nआरतीच्या कवितेतेला दुखरा सूर सांभाळण्यात संगीतकार घोरपडे यशस्वी ठरले. त्यांनी अतिशय समर्पक चाली आरती प्रभूंच्या गाण्यांना दिल्या आणि त्या चालींना अतिशय गुणी गायिका देवकी पंडित यांनी न्याय दिला असे म्हणायला हवे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आरती प्रभूंच्या कवितेवर काही भाष्य करावे म्हणून आम्ही शेवट पर्यंत प्रयत्न केले. कारण “ये रे घना,ये रे घना “ याआपल्या संगीत रचनेतू�� त्यांनी आरती प्रभूंना घराघरात पोहोचवले होते. पण त्यांची मुलाखत या मालिकेसाठी घेण्यात आम्ही अयशस्वी ठरलो.\nश्री.पु.भागवत आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर या दोघांनीही आरती प्रभूंना पदराआडच्या दिव्याप्रमाणे जपले,जगवले होते. २ फेब्रु.१९५९ ला खानोलकर जगण्यासाठी मुंबईला आले. त्यांच्या काहीशा अनघड हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या प्रतिभेची जोपासना केली ती ‘मौजे’च्या श्री. पु. भागवत यांनी. त्यांच्या कवितेची आणि सगळ्याच साहित्याची ताकद श्री. पु. भागवतांनी बरोबर ओळखली होती. श्री. पु. भागवत यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना आरती प्रभूंच्या विषयी बोलण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी ती आनंदाने मानली. आम्ही त्यांच्याच घरी चित्रीकरणही केले. श्री. पु. आरतीच्या कवितेविषयी भरभरून बोलले. मोजकेच पण मार्मिक. ते म्हणाले, \"खानोलकरांना जगण्यासाठीची धडपड जी होती आयुष्यातली, ती शेवटपर्यंत करावी लागली; आणि त्यात त्यांची खूप शक्ती खर्च झाली. एका दृष्टीने जगण्याची शक्ती खर्च झाली पण त्या धडपडीतूनच त्यांना कवितेचं बळदेखील मिळालं असेल. कवितेमध्ये मात्र ...लेखक जो असतो तो आपलं इमान कुठे राखतो,त्यावर त्याचं मोठेपण अवलंबून असतं. काही वेळेला काहींचं इमान एखाद्या माणसाशी असेल,काहींचं एखाद्या संस्थेशी असेल,काहींचं एखाद्या मूल्याशी असेल, यांचे इमान लेखनाशी होते आणि विशेषत: कवितेशी होतं. एकंदरच लेखक म्हणून विचार करत असताना मला त्यांच्याच कवितेच्या ओळींची आठवण येते. त्यांनी त्या कवितेत नायिकेच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की 'तू कशी आहेस' अगोदरची कडवी नायिकेसंबंधीची आहेत. पण शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तू एखाद्या पक्ष्याच्या पंखावरील नक्षी असते ना' अगोदरची कडवी नायिकेसंबंधीची आहेत. पण शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तू एखाद्या पक्ष्याच्या पंखावरील नक्षी असते ना तशी आहेस...आणि ती नक्षी देखील कशी तशी आहेस...आणि ती नक्षी देखील कशी तर कवितेच्या ईश्वराची... अशीच त्यांची कविता होती. कुणा सामान्य कलाकाराची नव्हे तर कवितेच्या ईश्वराने काढावी तशी नक्षी त्यांच्या कवितेची आहे\" हे बोलता बोलता श्री.पुंचा आवाजही थोडा ओलावला. असा इतका मोठा कवी मला एक प्रकाशक म्हणून लाभला या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मनात खानोलकरांविषयी अनंत आठवणी दाटून आल्या होत्या. खानोलकरांच्या स्वभाव विशेषाविषयी बोलतांना ते म्हणाले, \"गप्प राहणं हा त्यांचा स्वभाव होता. क्वचितच काही वेळेला, काही मित्रांजवळ ते काही बोलत असतील, काही वेळेला माझ्याशीही त्यांच्या आयुष्यातील काही ते बोलले आहेत पण पिंड त्यांचा गप्प राहाण्याचा होता. त्यांच्या कवितेतदेखील मौनाचे उल्लेख फार येतात. मग ते मौन ओलावलेलं मौन असतं, केव्हा त्या मौनाचीच झालेली घुसमट असते, काही वेळेला ते फुटू पाहातं पण आवरण्याचा प्रयत्न असतो, तर असं मौन जपाणारा असा हा एक कवी होता.\" खानोलकरांच्या एकंदर साहित्यिक म्हणून कारकीर्दीचा आढावा घेताना ते म्हणाले, \"माझं स्वत:चं असं मत आहे की त्यांचं सगळ्यात मोठं यश ,कलावंत म्हणून त्यांच्या कवितेत आहे. त्या खालोखाल त्यांच्या सुरुवातीच्या काही कथांमध्ये आहे,तिसरे त्यांचे खात्रीचे, भरवशाचे नाही पण जिथे यश मिळाले तिथे चांगले असं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे आणि सगळ्यात कमी यश त्यांना नाटकात मिळालं. पण अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळून पाहिले.\" मला वाटते श्री.पु. भागवत यांची या निमित्ताने केलेली ही एकमेव द्द्क-श्राव्य चित्रफीत फक्त आमच्या पाशीच असावी. आरती प्रभूंच्या केवितेचे सुंदर विश्लेषण तर त्यांनी केलेच; पण त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या आठवणींनाही त्यांनी उजळा दिला. खानोलकरांची अतिसंवेदनशील वृत्ती, त्यांच्या स्वभावातला अत्यंतिक हळवेपणा या विषयीही श्री. पु. भरभरून बोलले. श्री. पुं. ची मुलाखत घेऊन आम्ही अक्षरश: धन्य झालो इतकेच म्हणावेसे वाटते.\nशालेय जीवनात खानोलकरांनी कवी 'पुष्पकुमार' या टोपण नावाने कविता लिहिली होती. पण नंतर पुढे त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता 'सत्यकथे'त प्रसिद्ध झाली ती 'आरती प्रभु' या नावाने. त्या कवितेखाली तारीख होती ७.१०.५३. श्री.सी.श्री.उपाध्ये आणि विद्याधर भागवत हे खानोलकरांचे कुडाळच्या वास्तव्यातील सच्चे मित्र. त्यांना एकदा श्री. प्र.श्री.नेरूरकरांनी सांगितले की आरती प्रभु ही व्यक्ती कुडाळचीच आहे. उपाध्ये सांगतात ,\"मग आमची मैत्री अधिक दृढ झाली\" .या मित्रांनी आरती प्रभूंच्या काव्यातील ताकद अगदी सुरुवातीच्या काळातच ओळखली होती. तेव्हा खानोलकरांना आपल्या साहित्यिक वाटचालीत आपल्याला दाद देईल असा समानधर्मा भेटला नव्हता. आपले लेखन ज्याला वाचून दाखवावे असा कोणी जाणकार रसिक त्या परिसरात मिळत नव्हता, अगदी त्याच नेमक्या वेळी हे दोघे मित्र त्यांना लाभले, ज्यांच्याशी साहित्यक चर्चा आणि विचारांची देवाण घेवाण होऊ शकत होती. या दोघांबरोबर घडणाऱ्या साहित्यक मैफिली त्यांच्या जगण्याला उभारी देत असत. आणि अशा मैफिली अनेकदा घडून येत असत. त्यासाठी भागवत सावंतवाडीवरून लांबचा पल्ला गाठत आपल्या मित्रांना भेटायला येत आणि खानोलकर कुडाळ वरून सावंतवाडीला पायपीट करत, वळणा वळणांच्या रस्त्याने येत येत उपाध्यांचे घर गाठत असत. मग कुठे तरी बसून \"सत्यकथा\", \"मौज\"च्या अंकांचे वाचन होत असे. इंदिरा संत यांची कविता खानोलकरांना फार आवडत असे. पु.शि.रेगे, बोरकर, पाडगांवकर यांच्या कवितांचे वाचन होत असे. मग त्यावर तासन तास चर्चा चालत असे. विंदा सुद्धा कोकणातलेच. त्यांच्या कविता वाचल्या गेल्या नाहीत तरच नवल विंदांच्या काव्यवाचनात रंगून जाऊन खानोलकारांनी आपली परीक्षाही बुडवली होती. 'चिंतू'च्या भावविश्वाला या मित्रांनी असा भावनिक आधार दिला होता. तेव्हा नुकताच कुठे \"आरती प्रभु\" या नावाला आकार येऊ पाहत होता. त्यावेळी मग सी.श्री. उपाध्ये यांनी आपल्या मित्राला एक प्रेमळ सल्लाही दिला. त्यांनी खानोलकरांना विचारले की, \"आता तुम्हाला कोणी जर विचारलेच की तुम्ही आरती प्रभु या नावाने लेखन का करता बुवा विंदांच्या काव्यवाचनात रंगून जाऊन खानोलकारांनी आपली परीक्षाही बुडवली होती. 'चिंतू'च्या भावविश्वाला या मित्रांनी असा भावनिक आधार दिला होता. तेव्हा नुकताच कुठे \"आरती प्रभु\" या नावाला आकार येऊ पाहत होता. त्यावेळी मग सी.श्री. उपाध्ये यांनी आपल्या मित्राला एक प्रेमळ सल्लाही दिला. त्यांनी खानोलकरांना विचारले की, \"आता तुम्हाला कोणी जर विचारलेच की तुम्ही आरती प्रभु या नावाने लेखन का करता बुवा तर तुम्ही काय उत्तर द्याल तर तुम्ही काय उत्तर द्याल\" ते बुचकळ्यात पडलेले बघून सी.श्री.त्यांना म्हणाले,\"याचा विचार खानोलकर तुम्ही आत्ताच करून ठेवायला हवा.\" सी.श्रींनी त्यांना सांगितले ,\"खानोलकर आता या नावाला अर्थ द्या. तुमच्या कवितेचा सूर वेदनेचा आहे .तेव्हा 'प्राणिनाम आर्ति नाशनम' या संस्कृत वाचनावरून मला हे नाव सुचले असे तुम्ही सांगू शकाल. वेदना दूर करणारा म्हणजे प्रभु. अशा अर्थी आहे तुमचं नाव, चांगलं आहे ते. म्हणून असे तुम्ही सांगू शकता.\" आणि आरती प्रभूंना हे त्यांचे म्हणणे तेवढ्या पुरते का होईना पण पटलेही होते, असे उपाध्ये सांगतात. आरती प्रभूंनी पुढे आपण हे नाव काव्य लेखनासाठी का घेतले, या बद्दल ज्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या त्यापैकी ही व्युत्पत्ती ते बरेच दिवस रसिकांना सांगतही असत. पण या सर्व चर्चांमधून त्यांना जगण्याचे बळही मिळत असे हे मात्र खरे. त्यांच्या दारिद्र्यावर यामुळे जरा फुंकर घातली जात असे. त्यांना या चर्चा मनापासून आवडत असत. खाणावळीच्या धंद्यापासून त्यांची होणारी कुचंबणा जरा त्यांना सुसह्य होत असे. या एपिसोडच्या निमित्ताने या साऱ्या गतस्मृतीत हे दोघे मित्र अगदी बुडून गेले होते. किती सांगू आणि किती नको अशीच त्यांची स्थिती झाली होती. मलाही या सगळ्या आठवणी त्यांच्याकडून हव्याच होत्या. कारण खानोलकर जरी जगण्यासाठी मुंबईला आले तरी त्यांचा खरा जीव घुटमळला तो कोकणातच. खानोलकरांच्या पायी कोकणाची लाल माती घट्ट चिकटून बसली होती. मुंबईत बसून त्यांच्या कानी येत होती ती \"कोंडूऱ्या\" ची गाजच\" ते बुचकळ्यात पडलेले बघून सी.श्री.त्यांना म्हणाले,\"याचा विचार खानोलकर तुम्ही आत्ताच करून ठेवायला हवा.\" सी.श्रींनी त्यांना सांगितले ,\"खानोलकर आता या नावाला अर्थ द्या. तुमच्या कवितेचा सूर वेदनेचा आहे .तेव्हा 'प्राणिनाम आर्ति नाशनम' या संस्कृत वाचनावरून मला हे नाव सुचले असे तुम्ही सांगू शकाल. वेदना दूर करणारा म्हणजे प्रभु. अशा अर्थी आहे तुमचं नाव, चांगलं आहे ते. म्हणून असे तुम्ही सांगू शकता.\" आणि आरती प्रभूंना हे त्यांचे म्हणणे तेवढ्या पुरते का होईना पण पटलेही होते, असे उपाध्ये सांगतात. आरती प्रभूंनी पुढे आपण हे नाव काव्य लेखनासाठी का घेतले, या बद्दल ज्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या त्यापैकी ही व्युत्पत्ती ते बरेच दिवस रसिकांना सांगतही असत. पण या सर्व चर्चांमधून त्यांना जगण्याचे बळही मिळत असे हे मात्र खरे. त्यांच्या दारिद्र्यावर यामुळे जरा फुंकर घातली जात असे. त्यांना या चर्चा मनापासून आवडत असत. खाणावळीच्या धंद्यापासून त्यांची होणारी कुचंबणा जरा त्यांना सुसह्य होत असे. या एपिसोडच्या निमित्ताने या साऱ्या गतस्मृतीत हे दोघे मित्र अगदी बुडून गेले होते. किती सांगू आणि किती नको अशीच त्यांची स्थिती झाली होती. मलाही या सगळ्या आठवणी त्यांच्याकडून हव्याच होत्या. कारण खानोलकर जरी जगण्यासाठी मुंबईला आले तरी त्यांचा खरा जीव घुटमळला तो कोकणातच. खानोलकरांच्या पायी कोकणाची लाल माती घट्ट चिकटून बसली होती. मुंबईत बसून त्यांच्या कानी येत होती ती \"कोंडूऱ्या\" ची गाजच कोकणच्या निसर्गावर खानोलकरांनी भरभरून प्रेम केले. ते म्हणतात,\"कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, चांदण्या रात्री पाहिलं तर त्याची नदीकाठची झाडं,माड, घरं, काही वेगळीच दिसतात. ....स्वत:तच पाखरासारखी गपगार पडून राहिलेली.हा निसर्ग जेवढा देखणा आहे, तेवढाच अंतरी रौद्र भीषण .त्यावरचा माणूस भलताच तालेवार. इथल्या या मातीने माणसांच्या जीवन मरणाच्या रेषा वाकवलेल्या आहेत. या रेषा माझ्या साहित्य धर्माच्या मुळाशी आहेत. या माणसांशी खूप जमतं माझं खूप जमतं .त्यांनी मला लिहायला शिकवलं आहे, त्यांच्यामुळे मी लेखक झालोय.\" उपाध्यांच्या आणि भागवतांच्या मनात उचंबळून आलेल्या त्या धुंद फुंद आठवणींनी त्यांच्या मुलाखती रंगल्या. मुलाखती आम्ही घेतल्या पण मुलाखतीचे तंत्रच आम्ही बदलले होते. या मालिकेच्या तेराही भागातील मुलाखती आम्ही \"ऑफ द कॅमेरा\" या टेक्निकनी घ्यायचे ठरवले. त्यामुळे मुलाखत देणाऱ्याला भरपूर वेळ दिला जात होता. मुलाखत घेणाऱ्याची प्रश्न विचारण्याची लांबण लागत नव्हती. तो वेळही मुलाखत देणाऱ्याला मिळत होता. त्याच्या बोलण्याचा ओघ कुठेही खंडित होत नव्हता. हे तंत्र खास विश्राम रैवणकर यांचे. त्यांनी शिकवलेले. ते नेहमी सांगायचे,\"चित्रीकरणासाठी हाती असलेला वेळ फार काटेकोरपणे वापरणे आवश्यक असते. हे फार खर्चिक माध्यम आहे. तेव्हा दिग्दर्शकाने या माध्यमाचा उपयोग फार विचारपूर्वक करायला हवा.\"\nउपाध्यांच्या घरचे म्हणजे सावंतवाडीचे चित्रीकरण संपवून आम्ही आमचा मोर्चा \"वीणा गेस्ट हाउस\" कडे, म्हणजे कुडाळच्या दिशेने वळवला. \"वीणा गेस्ट हाउस\" म्हणजे खानोलकरांची खाणावळ. म्हणजे ही खाणावळ खरे तर चालवत असे ती त्यांची आईच. आणि खानोलकर फक्त त्या खाणावळीच्या गल्यावर बसत असत. पण खरे तर कवी वृत्तीच्या या माणसाला खाणावळ चालवणे वगैरे फार जमलेच नाही. खाणावळीचा धंदा डबघाईला येणे, त्यातच त्यांचा एक मुलगा औषध पाण्यावाचून दगावणे हे सारेच त्यांच्या हळव्या मनाला व्यथित करून गेले नसेल तरच नवल. या अश्राप जिवाचा मृत्यू बघून त्यांच्या मनाच्या खोल तळातू�� अचानक ओळी स्फुरल्या......\nयेथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास......\nअशा मनाच्या भावविभोर झालेल्या अवस्थेत मग कविता हाच त्यांच्या जगण्याचा एक आधार राहिला असल्यास नवल ते काय अशा अवस्थेत मग मनातल्या व्यथा शब्दांद्वारे कागदावर उमटल्या असतील अशा अवस्थेत मग मनातल्या व्यथा शब्दांद्वारे कागदावर उमटल्या असतील त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे ना\nकथा व्यथातील होतात बोलक्या\nगातात अभंग होऊन साळुंक्या\nस्वप्नी चंद्र्गौर मिटता पापणी\nमीच माझ्यातून जन्मते देखणी\nहे अगदी अनुभवाचे बोल आहेत. या व्यथांतूनच खानोलकरांची कविता निसर्ग रम्य कोकणात बहरून येत होती,फुलून येत होती.इंदिरा संत आपल्या एका कवितेत म्हणतात\nव्यथा सोसायची तुझी किती वेगळी ग रीत,\nजिथे रुजलीसे व्यथा वेल होऊनिया येत\nया इंदिरा संतांच्या ओळी आरती प्रभूंच्या कवितेला तंतोतंत लागू पडतात.वास्तवाचे कडू जहर पीतच ही कविता लिहिली जात होती,म्हणूनच ते म्हणतात,\nहवे झाड घ्याया लपेटून वक्षी\nमिळेना कवीला चहूं बाजूंनी\nउठाया धजेना दऱ्यांतून आभा\nउरी रक्तगाभा निळा गोठुनी\nअसे आक्रंदन करावे इतके निर्दय वास्तवाचे चटके या कवी मनाला तेव्हा बसत असतील.... अशा वेळी \"वीणा गेस्ट हाउस\" ची ती माडी ही त्यांच्या काव्य प्रतिभेसाठी एक निवांत सर्जनशील वास्तू म्हणून त्यांना आधारभूत ठरली असेल. म्हणूनच या वीणा गेस्ट हाऊसच्या माडीला खानोलकरांच्या कुडाळच्या वास्तव्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. या दोन दिवसांच्या शूटिंगमधे काही प्रसंग मनावर कोरले गेले त्यातील एक गोष्ट म्हणजे 'वीणा गेस्ट हाऊस'चे चित्रीकरण. वीणा गेस्ट हाऊस ही खानोलकरांची खाणावळ. पूर्वी इथे जी पाटी होती त्यावर म्हणे सरस्वतीचे वीणा वादन करतानाचे चित्र होते. आता ते चित्र अर्थातच तिथे नाही. आता या वास्तूचा खालचा मजला एका बँकेकडे आहे आणि इमारतीचा वरचा मजला जिथे खानोलकर आपले कविता लेखन करायचे ती माडी मात्र रिकामीच आहे. आम्ही तिथल्या बँकेच्या मॅनेजरला भेटलो. म्हणालो, \"आम्ही पुण्यावरून आलो आहोत. खानोलकरांवर एका मालिकेच्या भागाचे चित्रीकरण करीत आहोत. या वास्तूचे चित्रीकरणही करायचे आहे.आपली परवानगी आम्हाला मिळेल का\" हे ऐकल्यावर त्यांना आनंदच झाला. म्हणाले,\"अहो\" हे ऐकल्यावर त्यांना आनंदच झाला. म्हणाले,\"अहो आमची परवानगी कसली मागता आमची परवानगी कसली मागता खानोलकरां सारख्या प्रतिभावान लेखकाची ही वास्तू आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. खरं तर आमचंच भाग्य म्हटलं पाहिजे की आपण आमच्याकडे आलात. या वास्तूचं , जिथे हा प्रतिभावंत वावरला त्या वास्तूचं चित्रीकरण झालं, तर त्यात आम्हालाही आनंदच आहे. नव्हे ते होणं आवश्यकही वाटतं. अवश्य चित्रीकरण करा. तुम्हाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. \" त्यांनी आम्हाला त्यांच्या इमारतीचा दुसरा म्हणजे वरचा मजलाही उघडून दिला आणि आमच्या समोर आरती प्रभूंच्या अनेक कवितांच्या जन्माला साक्षीभूत असलेली ती वीणा गेस्ट हाउसची माडी खुली झाली . \"जोगव्या\"तील अनेक कवितांचे जन्मस्थान असलेली ती माडी. समोरच होते मारुतीचे मंदीर. जे खानोलकरांच्या \"रात्र काळी घागर काळी\" या कादंबरीमधे येते. डोक्यावरची जळमटे बाजूला सारत त्या माडीचा जिना चढताना मन थरारून जात होते. वाटत होते. एखादी कविता सुचली तर या निवांत माडीकडे खानोलकरांनी कितीदा तरी धाव घेतली असेल. इथेच सहजच बोलता बोलता आणखी एक गोष्ट कळली. ती म्हणजे \"रात्र काळी घागर काळी\"ची नायिका 'लक्ष्मी' याच गल्लीत, इथल्या बाजारात घर करून राहते. ती आपल्या बरोबर पाच, सहा कुत्रे बाळगते. गावातल्या बड्या बड्या धेंडांना लोळवणारी ही लक्ष्मी आज साठी, सत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. तिच्या तोंडी असते अस्सल कोकणी शिव्यांची लाखोली. मनात विचार आला या लक्ष्मीला आपल्या कॅमेऱ्यात बद्ध करून ठेवता येईल का खानोलकरां सारख्या प्रतिभावान लेखकाची ही वास्तू आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. खरं तर आमचंच भाग्य म्हटलं पाहिजे की आपण आमच्याकडे आलात. या वास्तूचं , जिथे हा प्रतिभावंत वावरला त्या वास्तूचं चित्रीकरण झालं, तर त्यात आम्हालाही आनंदच आहे. नव्हे ते होणं आवश्यकही वाटतं. अवश्य चित्रीकरण करा. तुम्हाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. \" त्यांनी आम्हाला त्यांच्या इमारतीचा दुसरा म्हणजे वरचा मजलाही उघडून दिला आणि आमच्या समोर आरती प्रभूंच्या अनेक कवितांच्या जन्माला साक्षीभूत असलेली ती वीणा गेस्ट हाउसची माडी खुली झाली . \"जोगव्या\"तील अनेक कवितांचे जन्मस्थान असलेली ती माडी. समोरच होते मारुतीचे मंदीर. जे खानोलकरांच्या \"रात्र काळी घागर काळी\" या कादंबरीमधे येते. डोक्यावरची जळमटे बाजूला सारत त्या माडीचा जिना चढताना मन थरारून जात होते. वाटत होते. एखादी कविता सुचली तर या निवांत माडीकडे खानोलकरांनी कितीदा तरी धाव घेतली असेल. इथेच सहजच बोलता बोलता आणखी एक गोष्ट कळली. ती म्हणजे \"रात्र काळी घागर काळी\"ची नायिका 'लक्ष्मी' याच गल्लीत, इथल्या बाजारात घर करून राहते. ती आपल्या बरोबर पाच, सहा कुत्रे बाळगते. गावातल्या बड्या बड्या धेंडांना लोळवणारी ही लक्ष्मी आज साठी, सत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. तिच्या तोंडी असते अस्सल कोकणी शिव्यांची लाखोली. मनात विचार आला या लक्ष्मीला आपल्या कॅमेऱ्यात बद्ध करून ठेवता येईल का गरज भासली तर पुढे मागे हा शॉट आपल्याला वापरता येईल, पण ही संधी पुन्हा मिळणार नाही. हे साधावे कसे गरज भासली तर पुढे मागे हा शॉट आपल्याला वापरता येईल, पण ही संधी पुन्हा मिळणार नाही. हे साधावे कसे मग त्या बँकेच्या मॅनेजरलाच मनातले निदान बोलून तर टाकूयात, असे वाटले. तो सुचवेल उपाय काहीतरी अशी अटकळ मनात बांधत त्याच्याशी बोलणे केले. त्याने सांगितले असे करता येईल पण तिला नकळतच हे सारे करावे लागणार. तिला आपण असे काही करतो आहोत याचा जरासाही सुगावा लागला तर मग आपली काही खैर नाही. ती आपल्यावर पुरेपूर तोंडसुख घ्यायला मागे पुढे बघणार नाही. खूप तमाशा करून सारे लोक गोळा करायला ती मागे पुढे बघणार नाही. एकदमच कडक काम आहे ते.\" शेवटी विचारांती असे ठरले की त्या मॅनेजरनी काहीतरी काम काढून तिला बाहेर बोलवायचे आणि आपण दुरूनच तिचे शूटिंग घ्यायचे. ठरले. आम्ही मोहिमेवर निघालो. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावर बाजार भरला होता. त्या बाजारात अबोलीचे वळेसर विकणारा एक माणूस उभा होता. मनात आलं, या अबोलीच्या वळेसरांच्या आत कॅमेरा दडवून चित्रीकरण घतले तर तिला काही कळणार नाही. मी त्या गजरे विकणाऱ्या माणसाला तशी विनंती केली. मला इथे एक शूटिंग घ्यायचे आहे. तुझ्या या अबोलीच्या वळेसरात मी कॅमेरा लपवून एक शूटिंग घेऊ का मग त्या बँकेच्या मॅनेजरलाच मनातले निदान बोलून तर टाकूयात, असे वाटले. तो सुचवेल उपाय काहीतरी अशी अटकळ मनात बांधत त्याच्याशी बोलणे केले. त्याने सांगितले असे करता येईल पण तिला नकळतच हे सारे करावे लागणार. तिला आपण असे काही करतो आहोत याचा जरासाही सुगावा लागला तर मग आपली काही खैर नाही. ती आपल्यावर पुरेपूर तोंडसुख घ्यायला मागे पुढे बघणार नाही. खूप तमाशा करून सारे लोक गोळा करायला ती मागे ���ुढे बघणार नाही. एकदमच कडक काम आहे ते.\" शेवटी विचारांती असे ठरले की त्या मॅनेजरनी काहीतरी काम काढून तिला बाहेर बोलवायचे आणि आपण दुरूनच तिचे शूटिंग घ्यायचे. ठरले. आम्ही मोहिमेवर निघालो. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावर बाजार भरला होता. त्या बाजारात अबोलीचे वळेसर विकणारा एक माणूस उभा होता. मनात आलं, या अबोलीच्या वळेसरांच्या आत कॅमेरा दडवून चित्रीकरण घतले तर तिला काही कळणार नाही. मी त्या गजरे विकणाऱ्या माणसाला तशी विनंती केली. मला इथे एक शूटिंग घ्यायचे आहे. तुझ्या या अबोलीच्या वळेसरात मी कॅमेरा लपवून एक शूटिंग घेऊ का तो आपल्यापाशीच फक्त या विचारायला आलेल्या आहेत याचे अप्रूप वाटून चटकन \"हो तो आपल्यापाशीच फक्त या विचारायला आलेल्या आहेत याचे अप्रूप वाटून चटकन \"हो चालेल की\" असे म्हणून गेला. आता आमचे काम होणार असे वाटू लागले. त्या मॅनेजरनी एक बँकबुक घेऊन लक्ष्मीकडे जात तिला \"काही तरी काम आहे बँकेचे\" असे भासवत बोलत बोलत घराबाहेर आणले. एका हातानी आपल्या नऊवारी साडीच्या ओच्याचा घोळ सावरत, दुसरा हात दाराच्या चौकटीवर टेकवून शरीराला आधार देत उभी असलेली लक्ष्मी बघून मन हरखून गेले. मॅनेजर तिच्याशी पैशाच्या व्यवहाराविषयी बोलत तिला गुंतवू बघत होता. आमचा कॅमेरा समोरचे दृश्य त्याच्या अधिऱ्या नेत्रांनी टिपत होता. अशा पद्धतीने ज्या व्यक्तीवर खानोलकरांच्या कादंबरीतील लक्ष्मी हे महत्त्वाचे पात्र बेतले होते, ती व्यक्ती कॅमेऱ्यात चित्र बद्ध झाली देखील. ही आम्ही केलेली एक साहसकथाच होती म्हणानात चालेल की\" असे म्हणून गेला. आता आमचे काम होणार असे वाटू लागले. त्या मॅनेजरनी एक बँकबुक घेऊन लक्ष्मीकडे जात तिला \"काही तरी काम आहे बँकेचे\" असे भासवत बोलत बोलत घराबाहेर आणले. एका हातानी आपल्या नऊवारी साडीच्या ओच्याचा घोळ सावरत, दुसरा हात दाराच्या चौकटीवर टेकवून शरीराला आधार देत उभी असलेली लक्ष्मी बघून मन हरखून गेले. मॅनेजर तिच्याशी पैशाच्या व्यवहाराविषयी बोलत तिला गुंतवू बघत होता. आमचा कॅमेरा समोरचे दृश्य त्याच्या अधिऱ्या नेत्रांनी टिपत होता. अशा पद्धतीने ज्या व्यक्तीवर खानोलकरांच्या कादंबरीतील लक्ष्मी हे महत्त्वाचे पात्र बेतले होते, ती व्यक्ती कॅमेऱ्यात चित्र बद्ध झाली देखील. ही आम्ही केलेली एक साहसकथाच होती म्हणानात दाराच्या चौकटीवर हात ठेवून उभी असलेली ती 'त्या' लक्ष्मीची आकृती आजही माझ्या नजरे समोरून हलायला तयार नाही. काळी सावळीच, उफाड्याच्या बांध्याची , उंच निंच, या वयातही आखीव रेखीव चेहरेपट्टी असणारी लक्ष्मी दाराच्या चौकटीवर हात ठेवून उभी असलेली ती 'त्या' लक्ष्मीची आकृती आजही माझ्या नजरे समोरून हलायला तयार नाही. काळी सावळीच, उफाड्याच्या बांध्याची , उंच निंच, या वयातही आखीव रेखीव चेहरेपट्टी असणारी लक्ष्मी मला हिंदीतली ती म्हण आठवली,\"खंडहर कहेते है, इमारत तो बुलंद थी\" आम्ही या चित्रीकरणामुळे खरोखरच धन्य झालो.\nअसेच त्या बाजारपेठेत फिरत असताना 'वासू वर्दम' नावाचा एक खानोलकरांचा मित्र अगदी बोलावणे पाठवल्यासारखा आमच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याचे रुपडे बघितल्यावर मला खानोलकरांच्या 'चानी' कादंबरीताल्या चानीच्या सौंदर्याचीच आठवण झाली. अगदी तसेच अँग्लो इंडिअन सौंदर्य. निळे निळे डोळे, गोरीपान अंगकांती. भुरे भुरे सोनेरी छटा असलेले केस....मनात विचार आला म्हणजे या जातीचे सौंदर्य खानोलकरांनी तेव्हा कुडाळमधे बघितले होते तर...जे चानीची व्यक्तिरेखा रंगवताना त्यांनी उपयोगात आणले आहे... हे ही खरेच आहे अगदी की शेजारीच असणाऱ्या गोव्यातील पोर्चुगीज सोल्जरांपासून वर्णसंकरातून ही प्रजा निर्माण झाली असेल, आणि हे सौंदर्य तेव्हा तरी सर्व कोकणी लोकांमधे उजवेपणाने उठूनही दिसत असेल. असो.. या वासू वर्दमनेच खानोलकरांच्या 'वीणा गेस्ट हाऊस'चा सरस्वतीचे चित्र असलेला बोर्ड रंगवला होता .\nया पूर्वी जी अभ्यास सहल पी.एच.डी .चा अभ्यास करताना आखली होती, तेव्हा आम्ही \"कोंडुरा\" या कादंबरीतील त्या स्थळालाही भेट दिली होती. त्या वेळी आमच्या बरोबर होता कोकणातला कवी महेश केळुसकर. कोंडुऱ्याकडे जाताना आम्हाला अचानकच एका संकटाला सामोरे जावे लागलेहोते. जायच्या वाटेत एक भला मोठा माड आमच्या वाटेत आडवा आला होता. तो वादळ वाऱ्याने उन्मळून जाऊन भुईसपाट झाला होता. याचा उल्लेख मागे आलाच आहे. कोकणात माड पडणे, म्हैस हरवणे या दोन गोष्टी भयानक स्थिती निर्माण करतात. त्यावेळची कोकणी माणसाची होणारी हतबल अवस्था वर्णन करणे कठीण आहे. अशी परिस्थिती उद्भवणे हे त्या त्या प्रदेशातील लोकांचे प्राक्तनच असते म्हणानात तर आठवण आली त्या वेळी घेतलेल्या त्या कोंडुऱ्याच्या दर्शनाची. तो माड आडवा आल्याने साऱ्यांनाच समुद्र��च्या तापलेल्या वाळूतून पायाला चटके बसत बसत कोंडुऱ्याकडे चालत जावे लागले होते. खानोली निवातीचा तो शांत,निर्मनुष्य किनारा आणि समोर उभा असणारा तो आव्हान दिल्यासारखा उभा असलेला कोंडुरा तर आठवण आली त्या वेळी घेतलेल्या त्या कोंडुऱ्याच्या दर्शनाची. तो माड आडवा आल्याने साऱ्यांनाच समुद्राच्या तापलेल्या वाळूतून पायाला चटके बसत बसत कोंडुऱ्याकडे चालत जावे लागले होते. खानोली निवातीचा तो शांत,निर्मनुष्य किनारा आणि समोर उभा असणारा तो आव्हान दिल्यासारखा उभा असलेला कोंडुरा समोर पसरलेला तो कोंडुऱ्याचा काळाशार कातळ आणि आणि डोक्यावर हैराण करणारा तळपता सूर्य समोर पसरलेला तो कोंडुऱ्याचा काळाशार कातळ आणि आणि डोक्यावर हैराण करणारा तळपता सूर्य तो काळा कातळ चढताना त्याच्या धारदार कडा पायाला कातरून काढायला बघत होत्या. पण मनात दाटून आलेली अपार जिद्द, त्याकडेही दुर्लक्ष करायला लावीत होती. आमचे नशीब बलवत्तर ...त्यावेळी समुद्राला नेमकीच ओहोटी लागलेली होती. त्यामुळे आम्हाला कोंडुऱ्याच्या घळीपर्यंत पोहोचण्यात अखेर यश आले. कोंडुऱ्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि खाली बघितले. खाली कोंडूऱ्याची घळ अगदी स्पष्ट दिसत होती. खानोलकरांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णन आठवले. \"आपल्या परिसरातील वीस पंचवीस मैलांचा परिसर आपल्या गर्जनामंत्राने भारून टाकणारा हा 'कोंडुरा'. कोंडुरा म्हणजे समुद्राच्या नजीक असणाऱ्या कमी अधिक उंचीचा उंचवटा असलेला एक भाग. निसर्गाचा एक चमत्कार तो काळा कातळ चढताना त्याच्या धारदार कडा पायाला कातरून काढायला बघत होत्या. पण मनात दाटून आलेली अपार जिद्द, त्याकडेही दुर्लक्ष करायला लावीत होती. आमचे नशीब बलवत्तर ...त्यावेळी समुद्राला नेमकीच ओहोटी लागलेली होती. त्यामुळे आम्हाला कोंडुऱ्याच्या घळीपर्यंत पोहोचण्यात अखेर यश आले. कोंडुऱ्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि खाली बघितले. खाली कोंडूऱ्याची घळ अगदी स्पष्ट दिसत होती. खानोलकरांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णन आठवले. \"आपल्या परिसरातील वीस पंचवीस मैलांचा परिसर आपल्या गर्जनामंत्राने भारून टाकणारा हा 'कोंडुरा'. कोंडुरा म्हणजे समुद्राच्या नजीक असणाऱ्या कमी अधिक उंचीचा उंचवटा असलेला एक भाग. निसर्गाचा एक चमत्कार समोर खानोली निवातीचा अथांग समुद्र क्षितिजापर्यंत पसरलेला आहे. त्यातूनच एक खडक अ���्षरश: नागाच्या फण्यासारखा वर उचलून आला आहे आणि त्या खाली खडकांच्या खबदाडीत आहे एक काळेशार विवर. हे विवर भूगर्भात खूप लांबवर पसरलेले आहे. डोंगराच्या भागाचा फण्यासारखा दिसणारा तो खडक तांबड्या खडकाचा आहे. म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडाचा आहे .समुद्राच्या लाटा भूगर्भातल्या त्या विवरातून आत घुसतात आणि मग त्या पाण्याचा आवाज त्या सर्व परिसरांत घुमून उठतो. समुद्राच्या लाटा त्या खडकांवर जोरदार आपटतात. त्या घुमण्यातून एक गर्जना उठते विश्वाला साद घालणारी ....\"धो...धस्स\" पावसाळ्यापूर्वी जेव्हा वारे जोर धरतात तेव्हा ते या भूगर्भाच्या पोकळीत घुसतात. आणि मग जोरकस आवाज घुमू लागतो,\"धो... धस्स\". हा आवाज सुरु झाला आणि ही गाज कानी आली की समजायचे,\"कोंडुरा गरजतां, आता पावसाक येळ नाय.\" ही गर्जना त्या परिसरात अगदी सुदूर पर्यंत ऐकू येते. 'कोंडुरा' हे तिथल्या आसपासच्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. कोंडुऱ्याच्या विवराच्या वर उभारलेल्या नागाच्या फण्यासारख्या खडकावर एक वडाचे झाड आहे. ते कोंडुऱ्याचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. उडीद वडे,नारळ,कोंबडा,यांचा नैवेद्य दाखवला जातो. एका पोवळीत कोंबड्याची मान,पिठाची बाहुली ,पेटता काकडा ठेवून समुद्रात सोडून दिला जातो. 'कोंडुरा'आपले रक्षण करतो या भावनेने हे सर्व केले जाते. ते आपल्या रखवालदाराला प्रसन्न करण्याच्या भावनेतून समोर खानोली निवातीचा अथांग समुद्र क्षितिजापर्यंत पसरलेला आहे. त्यातूनच एक खडक अक्षरश: नागाच्या फण्यासारखा वर उचलून आला आहे आणि त्या खाली खडकांच्या खबदाडीत आहे एक काळेशार विवर. हे विवर भूगर्भात खूप लांबवर पसरलेले आहे. डोंगराच्या भागाचा फण्यासारखा दिसणारा तो खडक तांबड्या खडकाचा आहे. म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडाचा आहे .समुद्राच्या लाटा भूगर्भातल्या त्या विवरातून आत घुसतात आणि मग त्या पाण्याचा आवाज त्या सर्व परिसरांत घुमून उठतो. समुद्राच्या लाटा त्या खडकांवर जोरदार आपटतात. त्या घुमण्यातून एक गर्जना उठते विश्वाला साद घालणारी ....\"धो...धस्स\" पावसाळ्यापूर्वी जेव्हा वारे जोर धरतात तेव्हा ते या भूगर्भाच्या पोकळीत घुसतात. आणि मग जोरकस आवाज घुमू लागतो,\"धो... धस्स\". हा आवाज सुरु झाला आणि ही गाज कानी आली की समजायचे,\"कोंडुरा गरजतां, आता पावसाक येळ नाय.\" ही गर्जना त्या परिसरात अगदी ���ुदूर पर्यंत ऐकू येते. 'कोंडुरा' हे तिथल्या आसपासच्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. कोंडुऱ्याच्या विवराच्या वर उभारलेल्या नागाच्या फण्यासारख्या खडकावर एक वडाचे झाड आहे. ते कोंडुऱ्याचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. उडीद वडे,नारळ,कोंबडा,यांचा नैवेद्य दाखवला जातो. एका पोवळीत कोंबड्याची मान,पिठाची बाहुली ,पेटता काकडा ठेवून समुद्रात सोडून दिला जातो. 'कोंडुरा'आपले रक्षण करतो या भावनेने हे सर्व केले जाते. ते आपल्या रखवालदाराला प्रसन्न करण्याच्या भावनेतून 'कोंडुरा' आपले रक्षण करतो अशी या परिसरातील लोकांची दृढ भावना आहे. हे सर्व बघताना खानोलकरांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णनही सतत आठवत राहतेच. ते म्हणतात,\"या घड्याला नाद आहे, हा घडा तर मीच आहे. कोंडुऱ्याच्या नावानं घडलेल्या त्या नादानं....अगदी बाराव्या वर्षापासून या कानाची भोकं भरली आहेत.....या नादानं मी ही घडलोय....म्हणूनच मी माझ्यावर प्रेम करतोय ....आणि म्हणूनच मी थोडा लेखकही झालोय\" ते त्यांनी केलेले कादंबरीतील वर्णन आठवून आम्ही त्यांच्या प्रतिभेला मनापासून हात जोडले होते. समोर जे बघत होतो त्याहूनही ते वर्णन कितीतरी उंची गाठत होते. त्यांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णन त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची खरोखरीच साक्ष देत होते असेच म्हटले पाहिजे. त्यांनी रंगवलेल्या कोंडुऱ्याचे आपण याचि देही याचि डोळा दर्शन घेत आहोत, यावर प्रथम विश्वासच बसेना. मला आठवते आहे की महेश केळुसकर तर इतका भारावून गेला होता, त्याने त्या घळीत उतरून त्या पाण्याचे दोन चार थेंब आपल्या तोंडात तीर्थ म्हणून प्राशन केले होते. काही काही आठवणी मनात ठाण मांडून बसतात, त्यापैकी ही एक आठवण. कोंडुऱ्याचे चित्रीकरण खरे तर करायचे होते पण ते अशक्यही होते. त्याला दोन कारणे. एक म्हणजे हाती असलेला अपुरा वेळ आणि अपुरे बजेट. असो. सगळेच आपल्या मनासारखे घडतेच असे नाही.\n'बागलांची राई' या स्थळाला खानोलकरांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. तेथील मठाचे खानोलकरांच्या मनावर झालेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. ते एके ठिकाणी म्हणतात, \"माझ्या सगळ्या आठवणी माझ्या आजोळच्या घराभोवतीच गुंफल्या आहेत. गर्द झाडी असलेल्या एका टेकडीच्या उतारावर ते घर होतं आणि पायथ्याशीच चिदानंद स्वामींची समाधी असलेला मठ होता. त्या जागेभोवती मोठे मोठे वृक्ष होते. इतके दाट की सकाळी नऊच्या सुमारास प्रकाशाचा एक किरण देवळात शिरत नसे. मी सहा सात वर्षांचा होईपर्यंत देऊळ पाहिलेलं नव्हतं.मला फक्त मठच माहीत होता.\" या 'बागलांची राई' येथे आम्ही जाऊन पोहोचलो, आणि अर्थातच त्या मठाचे, त्यांच्या मागेच असलेल्या जन्म स्थानाचे शूटिंग घेताना माझ्या मनाची इतकी भावविभोर अवस्था झाली की काही विचारू नका. तशातच त्या मठाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना खरोखरीच एक पाकोळी त्या गाभाऱ्यातून गिरकी घेत उडाली. आणि खानोलकरांनीच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे ते आठवले. ते म्हणतात,\"मीच्या घटाची शेवटची माळ ज्या दिवशी पुरी होईल त्या दिवशी माझ्या आत्म्याची पाकोळी होऊ देत फेर धरण्यासाठी. त्या अंधाराशी फेर धरता धरता त्या पिवळ्या पाकोळीला झपूर्झा घालता यावा. पण तोवर या 'मी'च्या घटाभोवाती झालेली रुजवण. त्या रुजवणीच्या प्रत्येक तृणपात्यावर किरण येताहेत ते त्या मठातील गंधमयी अंधारातून...\" वाटले अशी पाकोळी भिरभिरत येणे... म्हणजे....हा योगायोग समजायचा की चिदानंद स्वामींचा आशीर्वाद समजायचा की खानोलकरांच्याच आत्म्याचे अस्तित्व समजायचे हा प्रश्न मनात येऊन गेला खरा. पण क्षणभरच..... आणि त्याच बरोबर मनही जरा भांबावून गेले. पण माझ्या मनाची झालेली ही अवस्था अर्थातच मी कोणाला जाणवून दिली नाही. कारण खानोलकरांचे समग्र साहित्य इतरांना तसे अपरिचितच होते. ते सगळेजण त्यांची त्यांची कामे करण्यात मग्न होते...असो. बागलांची राई... या इथेच खानोलकरांचा जन्म झाला. ८ मार्च १९३० ला.वेळ होती ९ वाजून २१ मिनिटे.त्यांची जन्म पत्रिकाही आम्ही एपिसोडमध्ये दाखवली. खानोलकरांच्या जन्म स्थळाचे, तिथल्या न सळसणाऱ्या व्रतस्थ, वटवृक्षाचे शूटिंग फार चांगले झाले.\nकुडाळ येथील वीणा गेस्ट हाउस, 'चानी' कादंबरीतील चानी सारखे सौंदर्य साधर्म्य असणारा अँग्लो इंडिअन लुक असलेला सुबक,नाजूक,साजूक,गौर वर्णाचा आणि खानोलकरांचा कुडाळचा स्नेही वासू वर्दम, रात्र काळी घागर काळी या कादंबरी तील लक्ष्मीची व्यक्तिरेखा जिच्यावरून बेतली आहे ती व्यक्ती, बागलांची राई इथला चिदानंद स्वामींचा मठ, खानोली निवातीचा निवांत समुद्र किनारा, तिथला सूर्यास्त, कोकणातले वळणा वळणाचे नागमोडी रस्ते, कोकणची लाल लाल माती, झाडावरून ऊंच ऊंच सूर ताणणारा एक अनाम पक्षी, कुडाळची बाजार पेठ,तिथल्या तळ्या���ाठचा पाखरासारखा गपगार पडून राहिलेला निसर्ग, तिथली देवळे, त्याच्या समोरच्या दीपमाळा आणि बारांदे, उंचच उंच झुलणारे ताड माड,ओढ्यांवर घातलेले साकव कोकणातल्या वाड्या,सारे सारे आमच्या कॅमेऱ्यात आम्ही चित्रबद्ध करून घेतले. हे सारे करता करता दोन दिवसांचे आमचे शूटिंग कधी संपले आम्हाला कळलेच नाही. मी 'प्लीज पॅक अप' म्हटले आणि माझ्या सहयोगी कालाकारांचे, कॅमेरामनचे आणि अर्थातच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत केली त्या सर्वांचेच मन:पूर्वक आभार मानले. दोन दिवसांच्या शूटिंगसाठी सगळ्यांनीच मन:पूर्वक मदत केली होती. कॅमेरे खांद्यावर घेऊन खानोली निवतीच्या समुद्राच्या वाळूतून पळत जाऊन आणि सूर्यास्ताचे मनोहारी चित्रीकरण करणे खूप अवघड होते. पण माझ्या सर्व टीमने त्यासाठी जिवाचे रान केलेले मला आजही आठवते आहे. हे सर्व आज मला आवर्जून सांगितलेच पाहिजे. कोणतेही यश जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्यासाठी कष्ट उचलणारे अनेक हात राबलेले असतात. त्या शिवाय चांगले काम होऊ शकत नाही हे अगदी खरे आहे. त्यांनी घेतलेल्या अपार परिश्रमावर सारा डोलारा उभा रहात असतो,याची जाणीव मनात सतत जागी असली पाहिजे.\nमालिकेच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करून आम्ही परतत होतो. पण या सर्व धावपळीत अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी मला खूप मदत केली त्यांचे नाव बापू नाईक. त्यांचे कुडाळात एक कार्यालय आहे. आणि या कार्यालयात एक गणपतीचे मंदीर देखील आहे. त्यांच्यामुळे शूटिंगच्या दरम्यान मला अनेक गोष्टी सुकर झाल्या. त्यांनी आम्हा सर्वांना परतीच्या जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती म्हणून मोदकाच्या जेवणाचा बेत त्यांनी आखला होता. सगळ्यांनीच त्यांच्या आदरपूर्वक केलेल्या आतित्थ्याचा मनोभावे आदर राखत स्वीकार केला. त्यांची निरोप घेण्याची वेळ आली आणि सर्वांनाच जड गेले निरोप घेताना. आता जाता जाता एक फार महत्त्वाचे काम राहिले होते, ते म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत मनोभावे मदतीचा हात पुढे केला होता त्याचा हिशोब चुकता करण्याचे. त्यांनी आम्हाला जी मदत केली होती त्याची परत फेड पैशातून होणे शक्यच नव्हते हे ही आगदी खरे होते.पण आपल्याकडून व्यवहार सांभाळला जाणे हे देखील आवश्यकच होते. अतुल कुलकर्णी पुढे रवाना झाला होता. सामा��ाची बांधाबांध सुरू होती आणि मी त्या भल्या गृहस्थांकडे त्यांचा निरोप घ्यायला म्हणून गेले. त्यांचे मन:पूर्वक आभार मानून मी त्यांना विचारले,\"बापू आम्ही आता परतत आहोत.खूप मदत झाली तुमची. दोन दिवस सतत बरोबर होता आमच्या. जेवणखाण ,अगदी मोदकाच्या मेजवानी सकट जेवण देऊन खूप कौतुक केलंत आमचं आम्ही आता परतत आहोत.खूप मदत झाली तुमची. दोन दिवस सतत बरोबर होता आमच्या. जेवणखाण ,अगदी मोदकाच्या मेजवानी सकट जेवण देऊन खूप कौतुक केलंत आमचं तुमचा निरोप घेतानाही वाईट वाटतं आहे. पण तो तर घ्यायलाच हवा...आता एक नाजुक प्रश्न विचारते. या सगळ्याचे पैसे किती द्यायचे तुमचा निरोप घेतानाही वाईट वाटतं आहे. पण तो तर घ्यायलाच हवा...आता एक नाजुक प्रश्न विचारते. या सगळ्याचे पैसे किती द्यायचे\" हे ऐकताच त्यांनी मन:पूर्वक हात जोडले. घरात हाक दिली आणि म्हणाले,\"अगं\" हे ऐकताच त्यांनी मन:पूर्वक हात जोडले. घरात हाक दिली आणि म्हणाले,\"अगं आपली माहेरवाशीण चालली आहे गं आपली माहेरवाशीण चालली आहे गं फार मोठे काम करून यशस्वी होऊन चालली आहे. तिची पाठवणी चांगल्या प्रकारे करा. खणानारळाने ओटी भरा तिची. दारचा असोल्या नारळ घेऊन या . त्यांच्यासाठी पाट मांडा .......ताई फार मोठे काम करून यशस्वी होऊन चालली आहे. तिची पाठवणी चांगल्या प्रकारे करा. खणानारळाने ओटी भरा तिची. दारचा असोल्या नारळ घेऊन या . त्यांच्यासाठी पाट मांडा .......ताई तुम्ही बसा पाटावर.\" मी त्यांच्या म्हणण्याचा आदर करत पाटावर बसले. ओटीत प्रेमपूर्वक भरलेली ओटी घेतली. सर्वांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांचेच मन भरून आले होते. मलाही गहिवरल्यासारखे झाले. मनांत विचार आला,कोण कुठली मी या गावात काही कामानिमित्ताने येते काय तुम्ही बसा पाटावर.\" मी त्यांच्या म्हणण्याचा आदर करत पाटावर बसले. ओटीत प्रेमपूर्वक भरलेली ओटी घेतली. सर्वांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांचेच मन भरून आले होते. मलाही गहिवरल्यासारखे झाले. मनांत विचार आला,कोण कुठली मी या गावात काही कामानिमित्ताने येते काय या सर्वांशी ओळख होते काय, ते मन:पूर्वक मदतीचा हात पुढे करतात काय आणि दोनच दिवसात आमचे ॠणानुबंध इतके दृढपणाने जमतात काय या सर्वांशी ओळख होते काय, ते मन:पूर्वक मदतीचा हात पुढे करतात काय आणि दोनच दिवसात आमचे ॠणानुबंध इतके दृढपणाने जमतात काय स��रेच आश्चर्यवत पण इतके झाले तरी मला व्यवहार सांभाळणे सुद्धा आवश्यक वाटत होते. मी परत एकदा त्यांना विचारले,\"बापू प्लीज सांगाल मला पैसे किती झाले ते प्लीज सांगाल मला पैसे किती झाले ते\" ते हसले. म्हणाले,\"अहो माधवीताई\" ते हसले. म्हणाले,\"अहो माधवीताई मघा मी काय म्हणालो तुम्हाला मघा मी काय म्हणालो तुम्हाला माहेरवाशीण म्हणून संबोधलं ना मी तुम्हाला माहेरवाशीण म्हणून संबोधलं ना मी तुम्हाला मग मला सांगा आपल्या बहिणीकडून कोणी कशाचे पैसे घेतं का जा. आनंदाने जा. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी तुमच्यासाठी जे जे केले ते बहीण समजून केले. जे केले ती सर्व एका भावाने बहिणीला दिलेली भेट होती.\" आता काय बोलणार यावर जा. आनंदाने जा. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी तुमच्यासाठी जे जे केले ते बहीण समजून केले. जे केले ती सर्व एका भावाने बहिणीला दिलेली भेट होती.\" आता काय बोलणार यावर तरीही माझ्या शहरी वातावरणात वाढलेले हे मन हा आपुलकीचा व्यवहार मानायला तयार होईना. शेवटी अगदी न राहवून त्यांना विचारलेच,\"नाही म्हणजे, मला तुमची आपुलकी ,तुम्ही दिलेले प्रेम या भावना कळत आहेत. त्या बद्दल मला काही शंकाच नाहीये .सारे सारे कळूनही असे वाटते आहे की तुम्ही फार म्हणजे फारच केलेत आमच्यासाठी....अहो, इतकी माणसे रोज जेवली आहेत तुमच्याकडे.आणि इतरही मदत काय थोडी केलीत का तुम्ही तरीही माझ्या शहरी वातावरणात वाढलेले हे मन हा आपुलकीचा व्यवहार मानायला तयार होईना. शेवटी अगदी न राहवून त्यांना विचारलेच,\"नाही म्हणजे, मला तुमची आपुलकी ,तुम्ही दिलेले प्रेम या भावना कळत आहेत. त्या बद्दल मला काही शंकाच नाहीये .सारे सारे कळूनही असे वाटते आहे की तुम्ही फार म्हणजे फारच केलेत आमच्यासाठी....अहो, इतकी माणसे रोज जेवली आहेत तुमच्याकडे.आणि इतरही मदत काय थोडी केलीत का तुम्ही..मला सारेच तुमच्या कडून विनामूल्य घेणे प्रशस्त वाटत नाहीये हो..मला सारेच तुमच्या कडून विनामूल्य घेणे प्रशस्त वाटत नाहीये हो इतर सोडा पण जेवण,नाश्त्याचे पैसे तरी देऊ देत ना मला इतर सोडा पण जेवण,नाश्त्याचे पैसे तरी देऊ देत ना मला काय पैसे असतील ते अगदी नि:संकोचपणे सांगा... .” ते म्हणाले ,” अगदी खरं सांगू का ताई काय पैसे असतील ते अगदी नि:संकोचपणे सांगा... .” ते म्हणाले ,” अगदी खरं सांगू का ताई तुम्ही आमच्या चिंतूवर काम करताय ना तुम्ही ���मच्या चिंतूवर काम करताय ना म्हणजे ते काम आम्ही आमचेच आहे असं समजतो. तुम्ही सारेच चिंतूवर काम करीत असल्याने तुम्ही सारेही आमचेच आहात अशीच आमची भावना आहे. आणि एक गोष्ट सांगतो. खरं वाटणार नाही कदाचित तुम्हाला,पण मी देखील चिंतूसारखाच गरीब होतो. आता सर्व ठीक आहे .हे कार्यालय उभे राहिले आहे,गजाननाचे मंदीर आहे,देवदयेने आता काहीच कमी नाही.सारे सारे व्यवस्थित आहे. पण एके काळी आम्हा दोघांनाही दारिद्र्यानं ग्रासून टाकलं होतं हे खरं आहे. आपलं दु:ख कुणी कोणाला सांगायचं अशी स्थिती होती आमची.तशातच एक दिवस चिंतूचा मुलगा आजारी पडला. तो फार काळजीत होता.माझ्याकडे आला मला म्हणाला,’बाबारे म्हणजे ते काम आम्ही आमचेच आहे असं समजतो. तुम्ही सारेच चिंतूवर काम करीत असल्याने तुम्ही सारेही आमचेच आहात अशीच आमची भावना आहे. आणि एक गोष्ट सांगतो. खरं वाटणार नाही कदाचित तुम्हाला,पण मी देखील चिंतूसारखाच गरीब होतो. आता सर्व ठीक आहे .हे कार्यालय उभे राहिले आहे,गजाननाचे मंदीर आहे,देवदयेने आता काहीच कमी नाही.सारे सारे व्यवस्थित आहे. पण एके काळी आम्हा दोघांनाही दारिद्र्यानं ग्रासून टाकलं होतं हे खरं आहे. आपलं दु:ख कुणी कोणाला सांगायचं अशी स्थिती होती आमची.तशातच एक दिवस चिंतूचा मुलगा आजारी पडला. तो फार काळजीत होता.माझ्याकडे आला मला म्हणाला,’बाबारे एक मूठ तांदूळ देतोस एक मूठ तांदूळ देतोस मुलाला पेज करून घालीन म्हणतो.’ मी मनात म्हटलं एकादशीच्या घरी आली शिवरात्र....माझ्या घरी तरी कुठे होते मूठभर तांदूळ मुलाला पेज करून घालीन म्हणतो.’ मी मनात म्हटलं एकादशीच्या घरी आली शिवरात्र....माझ्या घरी तरी कुठे होते मूठभर तांदूळ त्याला द्यायला मी ही तसाच होतो ना हात हलवत जावं लागलं त्याला माझ्या घरातून. आज तुम्ही त्याच्यावर काही काम करायला गावी आलात. बघतो आहे मी. अतिशय तळमळीनं काम करताय तुम्ही सारेजण. वाटलं तुम्हाला माझ्याकडून होईल तशी मदत करता आली तर थोडा भार उतरेल माझ्या मनावरचा. तुम्हाला मला जमेल ती मदत करतोय, ती माझ्या मनाला जरा बरं वाटावं, हलकं वाटावं म्हणून. दुसरं काही नाही. थोडा उतराई होऊ देत मला माझ्या मित्राच्या मैत्रीच्या ॠणातून.. ताई हात हलवत जावं लागलं त्याला माझ्या घरातून. आज तुम्ही त्याच्यावर काही काम करायला गावी आलात. बघतो आहे मी. अतिशय तळमळीनं काम करताय तुम्ही सार���जण. वाटलं तुम्हाला माझ्याकडून होईल तशी मदत करता आली तर थोडा भार उतरेल माझ्या मनावरचा. तुम्हाला मला जमेल ती मदत करतोय, ती माझ्या मनाला जरा बरं वाटावं, हलकं वाटावं म्हणून. दुसरं काही नाही. थोडा उतराई होऊ देत मला माझ्या मित्राच्या मैत्रीच्या ॠणातून.. ताई आणखी एक विनंती कधीही या भावाच्या घरी .बरं वाटेल मनाला. आता झालं आपल्या शंकेचं निरसन आणखी एक विनंती कधीही या भावाच्या घरी .बरं वाटेल मनाला. आता झालं आपल्या शंकेचं निरसन “ काय बोलणार मी यावर “ काय बोलणार मी यावर मी स्तब्धच झाले. परतत असताना बापूंनी आपल्या मनाच्या मोठेपणाची साक्ष पटवून दिली आम्हाला. त्यांचे मनोमन ॠण मानून आम्ही कोकणच्या देव भूमीचा निरोप घेतला आणि आगेकूच केले बेळगांवच्या दिशेने.\nअशीच अकृत्रिम मदत केली व जिव्हाळा दिला आम्हाला श्री. सी.श्री.उपाध्ये आणि श्री.विद्याधर भागवत या खानोलकरांच्या मित्रांनी. या दोघांनी आरती प्रभु कोकणात असताना त्यांच्या कोसळत्या मनोवास्थेला सावरले होते. या दोघांचा भक्कम आधार त्यांना मिळाला होता. तसा आधार त्यांना मिळणे तेव्हा फार गरजेचे होते. महत्त्वाचेही होते. नाही तर खानोलकरांची कविता त्या कोकणच्या कठीण काळात हरवून गेली असती.आणि मराठीच्या साहित्य प्रांगणात ‘आरती ‘ हे नक्षत्र उगवलेच नसते. या दोघांनी आम्हाला चित्रीकरणाच्या दोन दिवसात मनोमन मदत केली.मन:पूत साथ दिली.आपला वेळ दिला. श्री. उपाध्ये यांनी आपले घर तर या दोन दिवसात आंदण म्हणून जणू बहालच केले होते. उपाध्ये काकूंनी चुलीवर केलेली गरम गरम भाताची पेज ,वरण भाताची चव जिभेवर अजूनही रेंगाळते आहे. परतीच्या वाटेवर वाटचाल करताना त्यांच्या विषयीही मनात कृतज्ञता दाटून येत होती.\nआणखी दोघाजणांबद्दलचा कृतज्ञ भाव व्यक्त करायचा आहे. तो म्हणजे डॉ.वृषाली पटवर्धन ,आणि योगेश सोमण यांच्या बद्दलचा .हे दोघेही खरे तर आमच्या घरचेच .म्हणजे आमच्या “अनन्वय “ या संस्थेचेच . आणि म्हणूनच आमच्या हक्काचेच. पण त्याचमुळे दोघांचीही जातकुळी चांगलीच परिचयाचीही. योगेशनी तर या आधी अनन्वयच्या “ दिवेलागण “ या कार्यक्रमाची संहिता फारच समर्थपणे वाचली होती. त्याचा आवाज या एपिसोडसाठी अतुलनी केलेल्या खानोलकरांच्या भूमिकेसाठी उसना आवाज म्हणून मी घेतला .त्याच्या उसन्या आवाजाने या एपिसोड मधील दोन गोष्टी साध्य करून घे��ा आल्या, एक म्हणजे अतुलच्या वावरण्यावर त्याचा हा उसना आवाज फार परिणाम साधणारा ठरला. आणि आठवणी जागवत हा एपिसोड रसिकांसमोर सादर करण्यामध्ये आणि या एपिसोडचे वातावरण गूढ गंभीर राखण्यासाठी हे फार उपयोगी पडले. खानोलकरांच्या मनाची काहीशी अस्वस्थ आणि उदास, अबोल मन:स्थिती दाखवण्यात आम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलो. या एपिसोड मध्ये दोन गायकांनीही आपले योगदान दिले. त्यांनी खानोलकरांच्या कवितांना योग्य न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. आपल्या आवाजाने त्यांनी खानोलकरांच्या आवाजातले दु:ख अधिक गहिरे केले. या दोन्ही गीतांना स्वर साज संगीतकार राहुल घोरपडे यांनी चढवला.\nआरतीच्या ठणकणाऱ्या वेदनेचा दुखरा सूर व्यक्त करणाऱ्या दोन वेगवेगळया कवितांच्या ओळी आम्ही एकत्र सांधून त्याची एक कविता केली. खानोलकरांची वेदना त्या गीतातून अधिकात अधिक चांगल्या प्रकारे दाखवता यावी असा आमचा प्रयत्न त्या मागे होता. आणि तो देवकी पंडित यांच्या समर्थ गायनाने आणि सुंदर स्वर रचनेच्या बांधणीमुळे सिद्धीस गेला. गाण्यातून भावदर्शन इतक्या चांगल्या प्रकारे व्यक्त झाले होते की त्यावर मला खानोलकरांचे अनेक मूड्स दाखवता आले. त्या गीताच्या ओळी अशा होत्या....\nसनई सूर तशा ओळी दूर जुन्या ,हुरहुरीच्या सांज वेळा जीवघेण्या\nवेडा रान वाटांसंगे गात भटकता ,वळता वळता आलो असा कडेलोटा\nदिवेलागणी सारखे मागे सुख दु:ख ,पुढे पोरके आकाश ,मधे उंच टोक\n कुठे बोलू रुखे ओले असे दोन्ही डोळे ,कुठे बोलू ,मनातले \nआरतीच्या पुस्तकातल्या या ओळी माझ्या वाचनात जेव्हा आल्या तेव्हा आरतीच्या कवितेतला सारा भावच हाती सापडल्या सारखे झाले मला. या मनस्वी गायानावर झालेले चित्रीकरण आणि त्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी घेतेलेले कष्ट आणि केलेला अभिनय दोन्ही गोष्टी एपिसोडच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ठरल्या. अशीच एक कविता योगेश सोमण यांनी अतिशय सुरेख वाचली आणि ती सर्व एडिटिंगच्या सहाय्यानी आम्ही अनेक शॉट्स एकत्र जोडून एपिसोडमध्ये सादर केली, ती या एपिसोडचा हायलाईट ठरली.\nखानोली निवतीच्या समुद्र किनाऱ्यावर घेतलेले सूर्यास्ताचे शॉट्स एका गाण्याला समोर ठेवूनच घेतले होते. ती कविता सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांनी फार सुरेख गायली होती. आणि घोरपडे यांच्या चालीला न्याय दिला होता. ती कविता म्हणजे ......\n���ाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे\nदूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे\nपारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी\nदूर द्दष्टी लागली का का तनू ही बावरी \nजाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे\nदूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे.....\nआरतीच्या या भावविभोर ओळी , रवींद्र साठे यांचा आर्त स्वर आणि राहुल घोरपडे यांची जीवघेणी चाल , त्याला साथ देणारा खानोली निवतीच्या समुद्रकिनाऱ्यावर चित्रित केलेला सूर्यास्त यांचा सुंदर मिलाफ या द्दश्यात झाला....\n हे चित्रीकरणाचे दोन दिवस आरतीच्या कवितेनी , खानोलकरांच्या आठवणींनी , न्हाऊन गेले होते. शूटिंग संपल्याची हुरहूर सगळ्यांच्याच मनात दाटून आली होती. त्या वातावरणाची गूढ धुंदी मनातून उतरत नव्हती .आरतीच्या प्रतिभेला मनोमन हात जोडले गेले आणि मनात ओळी दाटून आल्या .......\nगेले द्यायचे राहून ,तुझे नक्षत्रांचे देणे\nमाझ्या पास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने\nमराठी साहित्य क्षेत्राला खानोलाकारांचे साहित्य’ नक्षत्रांचे देणे ‘ देऊन गेले आहे. एपिसोड च्या सुरुवातीला मी खानोलकरांना ( म्हणजे खानोलकरांची भूमिका करत असलेल्या अतुलला ) कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याने चालत येताना दाखवले होते. एपिसोडच्या शेवटी मी खानोलकरांना त्याच रस्याने पाठमोरे जाताना दाखवले.त्यावर वृषाली पटवर्धनच्या आवाजात एक निवेदन टाकले...’ खानोलकरांच्या ’ नक्षत्रांचे देणे’ ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना महाराष्ट्रराज्य पुरस्कार मिळाला. ‘अजब न्याय वर्तुळाचा ‘ या नाटकाबरोबर खानोलकर परदेश दौराही करून आले. एकीकडे त्यांना मान मन्यता मिळत होती,यशाची चढती कमान ते चढत होते आणि दुसरीकडे मृत्यूची अदृश्य खेच त्यांना अस्वस्थ करीत होती. स्वरांहून खोल बोलणारा हा अनाम पक्षी थोडा वेळच दहाळीवर बसला आणि उडाला देखील. २६ ए.१९७६ ,रात्री एक वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली.डॉ.देवलांनी विनंती केल्यावरून त्यांनी आपल्या कवितेच्या चार ओळी लिहिल्या .......\nमंद सुगंधी असा फुलोरा\nथकले पाउल सहज उठावे\nआणि सरावा प्रवास सारा\nशेवटच्या कवितेच्या चार ओळी योगेश सोमण याने अप्रतिम वाचल्या. माझे नशीब इतके चांगले की या सबंध निवेदनावर जसे मी पाठमोरे होऊन वाट चालणारे खानोलकर दाखवले तसेच मला एका झाडाच्या फांदीवरून आकाशात झेप घेणारा ,स्वरांहून खोल बोलणारा ,एक अनाम प��्षी, त्याचे सुंदर उडणे, त्याची झेप अचानकच चित्रित करता आले. या गोष्टी ठरवून होत नाहीत.त्या घडून जातात.मिळून जातात. तसे झाले. हा नशिबाचा भाग\nया एपिसोड मधला सगळ्यात माझा आवडता भाग कोणता ,असे जर तुम्ही विचाराल तर तो श्री. नरेंद्र डोळे यांनी एडिट केलेली एक कविता. ही कविता अतुलच्या ज्या भावमुद्रा शूटिंगमधे मिळालेल्या होत्या त्या संकलित करूनच करावी अशा विचारानी आम्ही एडिटिंगला बसलो. आरतीची कविता म्हणजे वेदनेची गाणी.आर्ताचा उद्गार मृत्यूला सतत सांगाती ठेवूनच त्यांनी जीवनाची वाटचाल केली. आपल्या लेखनाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती .....\nघोषणांनो सिद्ध व्हा ग\nवाहू दे काळ्या दिशेला......\nत्यांचं सर्व साहित्य याच दिशेनी प्रवाहित होताना दिसतं. त्यांचं जीवन आणि साहित्य देखील लाल किरमिजी संधिप्रकाशासारखं गूढच राहिलं.हा सारा भाव अतुलच्या भाव मुद्रातून आणायचा होता. मी त्याला एक अगदी ‘अॅबसर्ड पॅरिग्राफ’ वाचायला दिला आणि तो अतिशय तिरकस पद्धतीने वाचायला सांगितले. या त्याने वाचलेल्या पॅरिग्राफमधून निवडक भावमुद्रा वेचायच्या आणि त्यातून एक कविता एडिट करायची असा हा अवघड प्रकार होता. कारण अतुलनी पॅरिग्राफ दुसराच वाचाला होता, योगेशनी वाचलेली कविता वेगळीच होती. त्या कवितेवर योग्य भावमुद्रा टाकताना आम्ही फिल्मचा आवाज म्यूट केला आणि योगेशनी वाचलेल्या सबंध कवितेवर त्या भावमुद्रा टाकून ती एडिट केली. त्या कवितेचे शब्द असे......\nकापऱ्या हातांनी लिहीले तोतरे\nमुके शब्द शब्द बधीर बहिरे\nथोडेसे गगन कडू आणि काळे\nअर्धेच औषध घशात राहिले\nसनईचे सूर तीक्ष्ण पर्णोपर्णी\nविळखा घालून डंख देती मनी\nउलट्या पायांनी पिशाच्च चालते\nठिगळे जोडीत आसवे ढाळीते\nमरणाचा अर्थ तोकडा मिळतो\nकातर वेळेला घर लुबाडतो.......\nआणि काय सांगू,कविता आम्हाला उत्तम एडिट करता आली. योगेशनी ज्या इंटेंन्सली कविता वाचली होती त्याच तीव्रतेनी आणि त्या अर्थातली गूढता कायम राखत आम्ही ती कविता एडिट करू शकलो यामुळे आम्ही खरोखर धन्य झालो.\nया भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही आणखी एक धाडस केले.ते म्हणजे या एपिसोडची ची सुरुवात करण्यासाठी आम्ही सुप्रसिद्ध रंगकर्मी,दिग्दर्शक,निर्माते अमोल पालेकर यांना पाचारण करण्याचे ठरवले.तसे आम्ही काही पुरेसे नाव कमावलेल्या व्यक्ती नव्हत��. आमचा आणि अमोल पालेकरांचा फारसा परिचयही नव्हता. पण जरासे धाडस करून आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्हाला हे पक्के माहीत होते की ते खानोलकरांच्या साहित्याचे चाहते आहेत.” नक्षत्रांचे देणे “ या आरतीच्या कवितांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी खनोलाकरांना त्यांच्या मृत्यूनंतर आदरांजलीही वाहिली होती. त्यांनी काढलेला “अनकही” हा चित्रपटदेखील याचीच एक साक्ष होता. त्यांनी आमचे सारे म्हणणे ऐकून घेतले.आणि आपला त्यासाठी होकार दिला.मालिकेच्या ओपानिंगच्या दृष्टीने त्यांचा सहभाग असणे ही आमच्यासाठी एक जमेची बाजू झाली.गंमतीचा भाग असा की या निमित्ताने मला एका दिग्गज दिग्दर्शकाला काही दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली ... चला हे ही नसे थोडके\nSangita Date ८ नोव्हेंबर, २०१८ रोजी ३:०७ म.उ.\nएका व्यक्तिरेखेसाठी तुमचे किती किती कष्ट घेतले आहेत ते कळते . वाचताना मजा आली . खूप छान\nbabu disouza ८ नोव्हेंबर, २०१८ रोजी ५:४३ म.उ.\nखूप छान लेख. माझे आदर्श आरती प्रभू. त्यांना पाहता आले नाही. परंतु शब्द बध्द चांगले केले.\nUnknown ८ नोव्हेंबर, २०१८ रोजी ७:२२ म.उ.\nकिती दिवसांनी तुम्हाला भेटल्यासारखं वाटलं...लेखातून का होईना.साहित्य सहकारचे दिवस आठवले\nYogesh Tadwalkar २२ नोव्हेंबर, २०१८ रोजी ६:२३ म.उ.\nफारच सुंदर कथन, माधवी ताई एकाच लेखात खानोलकरांचे कोकण आणि त्यांचे भावविश्व साकारण्याचा तुमच्या मनातील ध्यास ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर प्रत्यय आला. तुम्ही बनवलेले हे एपिसोड कुठे पहायला मिळतील\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४\nझाडाला आज काही सांगायचंय...\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आ...\nकवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)\nऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nMMS. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/87106-beating-case-in-pimpri-87106/", "date_download": "2019-04-20T17:22:31Z", "digest": "sha1:ZNZUHMUPEBPPQKVLCEFLDJMUDGOPPFXF", "length": 6052, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chikhali : शाळेत झालेल्या भांडणावरून चौघांना मारहाण - MPCNEWS", "raw_content": "\nChikhali : शाळेत झालेल्या भांडणावरून चौघांना मारहाण\nChikhali : शाळेत झालेल्या भांडणावरून चौघांना मारहाण\nएमपीसी न्यूज – पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी चौघांना लोखंडी रॉड आणि काठीने मारून जखमी केले. ही घटना जाधववाडी, चिखली येथे बुधवारी घडली.\nयोगेश संतोष इंगळे (वय 19) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम ईश्‍वर तायडे (वय 19), शुभम देवानंद प्रधान (वय 22), महेश बाळू लगाडे (वय 22, तिघेही रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पिंपरीतील नव महाराष्ट्र महाविद्यालयात भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी इंगळे यांचे मित्र गौरव पंडितराव साळुंखे (वय 20), अमोल रतनराव साळुंखे (वय 21), ऋषिकेश बाळू मांडेरे (वय 20) आणि अमोल याची आई अंजू साळुंखे यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nPune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून\nTalegaon Dabhade : कलापिनीच्या खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा उत्साहात\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nPimpri : महापालिका पदाधिका-यांचा प्रशस्त दालनांचा मोह सुटेना\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा –…\nLonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार\nTalegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड\nMaval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा\nChakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम\nPimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती\nLonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A0", "date_download": "2019-04-20T16:42:22Z", "digest": "sha1:ROMADAHUKRTNB2NAKTZTHNF7YBG7QR2N", "length": 6603, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोशीमठ - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६,१५० फूट (१,८७० मी)\nजोशीमठ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. जोशीमठ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या २९५ किमी ईशान्येस स्थित आहे. बद्रीनाथ हे चार धामपैकी एक तीर्थक्षेत्र येथून जवळच आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी देखील अनेक पर्यटक जोशीमठला भेट देतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ जोशीमठमधून जातो.\nआद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी जोशीमठ सर्वात उत्तरेकडील आहे (शृंगेरी, पुरी व द्वारका हे इतर तीन मठ). शंकराचार्यांच्या कल्पनेनुसार हा मठ अथर्ववेदासाठी जबाबदार आहे.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१८ रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-jalyukt-shivar-scheme-allegations-shiv-sena-vs-bjp-260859.html", "date_download": "2019-04-20T16:21:25Z", "digest": "sha1:YVM6K4HVUKHNVCTEG7VAMM72PTXI3SK7", "length": 14618, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जलयुक्त शिवार योजनेवरुन युतीत वादाचा 'बंधारा'", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट..बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्य��� प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nजलयुक्त शिवार योजनेवरुन युतीत वादाचा 'बंधारा'\nअमित शहा आणि मोदींसोबतच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरे आणि सेना थोडी मवाळ झाली होती. पण जलयुक्त शिवारात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय.\nप्रफुल्ल साळुंखेसह, दिनेश केळुसकर, रत्नागिरी\n17 मे : अमित शहा आणि मोदींसोबतच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरे आणि सेना थोडी मवाळ झाली होती. पण जलयुक्त शिवारात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय.\nउद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपलीये. उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांच्या आरोपांनंतर भाजपनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.\nप्रत्युत्तर देणार नाही ती शिवसेना कसली राम शिंदे बालबुद्धीचे असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला.\nआम्ही देणारे नाही घेणारे असे सांगत शिवसेनेनं पावसाळी अधिवेशनात मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केलाय.\nराज्य सरकारमधील मंत्री एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करू लागलेत. एनडीएच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरेंनी टीकेची तलवार म्यान केली होती. पण आता पुन्हा शिवसेनेनं सत्तेत राहून विरोधकाची भूमिका कायम ठेवलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Uddhav Thackeryउद्धव ठाकरेजलयुक्त शिवारभाजपराम शिंदेशिवसेना\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nSPECIAL REPORT : साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी\nSPECIAL REPORT : प्रियंका चतुर्वेदी ठरतील सेनेचा राष्ट्रीय चेहरा\nSPECIAL REPORT : तब्बल 24 वर्ष लागली उत्तर प्रदेशच्या 'या' दोन नेत्यांना एकत्र यायला\nSPECIAL REPORT : हार्दिक पटेल यांना तरुणाने का लगावली थप्पड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँ��रनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/7-inventions-that-are-result-of-mistakes/", "date_download": "2019-04-20T16:48:54Z", "digest": "sha1:KU3VGTQHB3GBXFF2FJ5EKE3SA6GZOCOH", "length": 17359, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"शास्त्रज्ञ\" होणं सोप्पं आहे - \"चुका करा\"...! खोटं वाटतंय? हे पहा ७ पुरावे.", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“शास्त्रज्ञ” होणं सोप्पं आहे – “चुका करा”… खोटं वाटतंय हे पहा ७ पुरावे.\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकित्येकदा असे होते की, आपण करायला एक जातो आणि घडते भलतेच. ज्याला आपण चूक म्हणतो, पण अनेकदा असे देखील होते की चुकीने घडलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो.\nया चुकांचे काही असे परिणाम आपल्याला बघायला मिळतात ज्याचा आपण कधी विचार देखील केलेला नसतो. यालाच आपण कोइंसीडंन्स म्हणजेच “योगायोग” म्हणतो.\nआज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा शोध चुकीने लागला होता. आणि बरं का ह्या सर्व गोष्टी तुमच्या नेहमीच्या वापरातील/ऐकण्यातील आहेत.\nआज ह्या गोष्टींनी आपल्या जीवनात एक महत्वाचे स्थान घेतले असले तरी यांचा शोध मात्र चुकीने किंवा नकळत लागला आहे…\nएक्स-रे हा मेडिकल जगतातील एक महत्वाचा शोध आहे. याच्या मदतीने शरीराच्या आतील कमतरता बघितल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, या एक्स-रे चा शोध चुकीने लागला होता…\nएक प्रसिद्ध वैज्ञानिक ‘विलहम रोएंटगन’ हे कॅथॉडीक रेज ट्यूब बनविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या या शोधादरम्यान अचानक एक लाईट चमकायला लागली.\nतेव्हा त्यांनी बघितले की, अपारदर्शी कवरशिवाय खालील पेपर दिसतो आहे. याला बघून ते आश्चर्यचकीत झाले आणि अश्या प्रकारे एक्स-रेचा शोध लागला.\nप्रिंटर ही देखील एक आवश्यक मशीन आहे. पण याचा शोध देखील चुकीने लागला होता. एक इंजिनीअरने चुकीने आपल्या पेनवर गरम आयरन ठेवले. काही वेळाने त्या पेन मधून शाई निघू लागली. ज्यानंतर त्याने इंक जेट प्रिंटर्स चा शोध लावला.\nजेवण गरम करायचं असेल किंवा हलकं-फुलकं काही बनवायचं असेलं, तर सर्वात आधी आपल्याला मायक्रोवेव आठवतो. या मायक्रोवेवचा शोध देखील एक संयोगच होता.\nयाचा शोध पर्सी स्पेंसर यांनी चुकीने लावला होता. ते नवीन व्यॅ���्युम ट्यूब च्या मदतीने रडार संबंधी रिसर्च करत होते. या दरम्यान मायक्रोवेवचा शोध लागला.\nबटाट्याचे चिप्स हे आजचे सर्वात फेमस स्नॅक्स आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे बटाट्याचे चिप्स खूप आवडतात. पण या चीप्सचा जन्म देखील चुकीने झाला होता.\nजॉर्ज क्रम नावाच्या एका शेफने आपल्या एका खोडकर ग्राहका करिता फ्रेंच फ्राईज बनवत होते. पण तो ग्राहक त्यांच्या फेमस फ्रेंच फ्राईज ला चक्क नाकारत होता. त्याला ती फ्रेंच फ्राईज खूप “जाड” वाटत होती.\nम्हणून त्या ग्राहकाला धडा शिकवण्याकरिता जॉर्ज यांनी बटाट्याचे अगदी पातळ काप करून ते तळले आणि त्यावर प्रमाणापेक्षा अधिक मीठ घातले. आश्चर्यम्हणजे – हे जे काही तयार झालं होतं ते त्या ग्राहकाला खूप आवडलं…\nअश्या प्रकारे या बटाट्याचे चिप्सचा अविष्कार झाला.\nपेसमेकर याच्याचमुळे अनेकांना त्यांचे जीवन परत मिळाले आहे. याचा शोध देखील चुकीने लागला होता.\nइलेक्ट्रिक इंजिनीअर ‘जॉन होप्स’ एका प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांना कळले की, जर थंडीमुळे हृदयाचे ठोके बंद झाले तर हृदयाला कृत्रिम उत्तेजना देऊन त्याला परत कार्य करण्यास लावता येते. अश्या प्रकारे या पेसमेकरचा अविष्कार झाला.\nवैज्ञानिक ‘अलेक्जेंडर फ्लेमिंग’ हे घाव भरणारी चमत्कारिक औषधी बनविण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यात यश मिळाले नाही, म्हणून त्यांनी निराश होऊन या प्रगोग करण्यात आलेल्या अनेक वस्तू बाहेर फेकून दिल्या.\nकाही दिवसानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांनी जिथे त्या वस्तू फेकल्या होत्या तेथील बॅक्टेरिया पूर्णपणे नाहीशे झाले होते. अशाप्रकारे पेनिसिलीनचा शोध लागला.\nकोकाकोला हे अनेकांचे आवडते पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर थंड कोकाकोला हा अनेकांना आवडतो. पण या कोकाकोलाचा शोध देखील चुकीने लागला होता.\nडोके दुखीवर उपाय म्हणून औषध बनविण्याकरिता एका फार्मासिस्टने कोला नट आणि कोलाच्या पानांचा वापर केला, त्यानंतर त्याने या दोघांना कार्बोनेटेड वॉटर म्हणजेच सोडा वॉटरमध्ये मिसळले. या प्रकारे बनला आपला आवडता कोकाकोला.\nअशी आणि यांसारख्या अनेक अश्या वस्तू आहेत ज्यांचा शोध हा निव्वळ एक संयोग होता. ज्याला बनविण्याचा कोणीही विचार केला नव्हता. पण जर हे योगायोग जुळून आले नसते तर आपले जीवन कदाचित एवढे सोयीस्कर नसते.\nथ���डक्यात – ही ७ उदाहरणं तुमच्या आमच्या जीवनातील “चुका” किती महत्वाच्या ( 😉 ) असतात हे शिकवून जातात\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामागचं खरं कारण ‘हे’ आहे..\nविज्ञानातील ‘या’ गोष्टी सहसा सांगितल्या जात नाहीत पण त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे →\nदैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता\nथ्री इडियट्स मध्ये आमीरने साकारलेल्या फुंगसुक वांगडुचा रिअल लाईफ अवतार – सोनम-वांगचूक\nथॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता \nजागतिक महिला दिन का साजरा केला जातो जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nह्या गोष्टी नियमित खा आणि कार्यक्षम, लक्ष विचलित नं होणारा मेंदू विकसित करा\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nपेट्रोल पंपावर मोबाईल फोन्स वापरण्यावर बंदी का आहे नियम काय सांगतात\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\n – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय\nह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nहिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य करण्यासाठी\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\n“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे\n“कठीणसमय येता धोनी कामास येतो” – हॅप्पी बर्थडे माही \nसिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत\nअमेरिकेमध्ये Thanks Giving Day का साजरा केला जातो\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास\n‘ह्या’ मार्गांनी ISIS मिळवते करोडो रुपयांचे उत्पन्न आणि पसरवते आपली दहशत\n“मोदींना फोटो काढायची हौस फार” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-football-news/", "date_download": "2019-04-20T16:11:47Z", "digest": "sha1:EUKFUN3UPCENLTFN7XFXD2MSDNT7LBKD", "length": 15733, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुटबॉल : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा - Dainik Prabhat", "raw_content": "\nफुटबॉल : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा\nनवी दिल्ली – अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एएफसी आशियाई करंडक स्पर्धेसाठी 23 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाच जानेवारीपासून ही स्पर्धा होईल. ब्ल्यू टायगर्स असे बिरूद भारतीय फुटबॉल संघाला देण्यात आले आहे. एकूण चौथ्यांदा आणि आठ वर्षानंतर प्रथमच भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल.\nभारताने 24 संघांच्या पात्रता फेरीत किर्गीझ प्रजासत्ताक, म्यानमार आणि मकाऊ यांच्याविरुद्ध खेळत आपले स्थान नक्की केले. भारताचा अ गटात समावेश आहे. बहारीन, थायलंड आणि यजमान अमिराती हे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत. सहा जानेवारी रोजी अबुधाबीत थायलंडविरुद्ध भारताचा पहिला सामना होईल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने फिफा क्रमवारीत 170 वरून शंभरच्या आत मजल मारली आले. 2015च्या स्पर्धेस पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर भारताने ही कामगिरी साध्य केली. 13 सामन्यांत अपराजित राहण्याची मालिकाही यात समाविष्ट आहे. इंग्लंडच्या कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2017 मध्ये तिरंगी करंडक आणि यंदा मायदेशात आंतरखंडीय करंडकसुद्धा जिंकला आहे. भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सज्ज होत असताना खेळाडूंचा आपण आजपासून परिचय करून घेऊया.\nगुरप्रीत 2017 मध्ये नॉर्वेतील स्टॅबाएक क्‍लबकडून हिरो इंडियन सुपर लीगमधील बेंगळुरू एफसीकडे दाखल झाला. तेव्हापासून त्याने क्‍लब आणि देशासाठी चमकदार कामगिरी केली आहे. कॉन्स्टंटाईन यांच्यासाठी तो पहिल्या पसंतीचा गोलरक्षक आहे. गेल्या काही वर्षांत त्याने भारतासाठी संस्मरणीय कामगिरी नोंदविली आहे. उंचीला उत्तम निर्णयप्रक्रियेची जोड देत तो हालचाली करतो. त्यामुळे तो व्यापक क्षेत्र कव्हर करू शकतो. बॉक्‍समध्ये येणारे चेंडू रोखण्यासाठी त्याचा पर्याय सुरक्षित मानला जातो.\nअमरिंदरने कारकिर्द���ची सुरुवात स्ट्रायकर म्हणून केली. त्यावेळी त्याच्यामधील गोलरक्षकाचे कौशल्य प्रशिक्षकांनी हेरले. राष्ट्रीय पातळीवर गुरप्रीतनंतर दुसऱ्या पसंतीचा गोलरक्षक अशी भूमिका पंजाबच्या अमरिंदरने बजावली आहे. तो पुणे एफसी, एटीके आणि बेंगळुरू एफसी यांच्याकडून पूर्वी खेळला आहे. बेंगळुरूकडून त्याने एएफसी करंडक उपांत्य फेरीत भाग घेतला आहे. सध्या मुंबई सिटीकडे असलेला अमरिंदर देशातील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणला जातो. त्याची चपळाई अप्रतिम आहे.\nराष्ट्रीय संघाचा अनभिषिक्‍त शिलेदार असा लौकिक असलेल्या सुनील छेत्री याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तो संघाचा दीर्घकाळापासूनचा आधारस्तंभ आहे. देशाकडून त्याने सर्वाधिक गोल केले आहेत. कोणत्याही क्षणी निर्णायक प्रभाव पाडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो वाढत्या वयागणिक बहरतो आहे. तो परिपूर्ण सेंटर फॉरवर्ड बनला आहे. दिल्लीत जन्मलेल्या छेत्रीने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत कोलकत्यामधील दोन्ही मातब्बर क्‍लबचे प्रतिनिधित्व केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\n#IPL2019 : अतितटीच्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर रोमांचक विजय\nपुणे – क्रीडाच्या वाढीव गुणांसाठी सुधारित नियमावली\n#IPL2019 : दिल्लीसमोर आज पंजाबचे तगडे आव्हान\nएमएसएलटीए योनेक्‍स 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धा आजपासून\n#ICCWorldCup2019 : संधी न मिळालेल्या खेळाडूंनी नाराज होवू नये – रवी शास्त्री\nदंडाची रक्‍कम हप्त्यांमध्ये भरु द्या – पाकिस्तान हॉकी\n5 वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा : सिमेंटेक, टिएटो ऑटोमेशन संघाचा विजय\nबंगळुरूचा विजयासाठी आटापिटा; आव्हान कायम राखण्यास कोलकाताला विजय आवश्‍यक\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nजम्मू-काश्‍मीर हिंसाचारात होऊ लागली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjps-full-use-of-surgical-strike-for-campaigning-broke-the-rules-of-election-commission/45654", "date_download": "2019-04-20T16:51:05Z", "digest": "sha1:UXIAP7ZR3EN3KBDYE7N64XYKERRO67NJ", "length": 7231, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भाजपकडून प्रचारासाठी 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी | HW Marathi", "raw_content": "\nCoastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद…\nसाध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस\nभाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली…\nप्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का \nराधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय…\n#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत\nफक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात…\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश…\nजर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे…\nभाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला जात असल्याची अत्��ंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने वारंवार बजावून देखील भाजपकडून आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जवानांचा, सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत एक इलेक्ट्रॉनिक कार्ड छापण्यात आले आहे. हे कार्ड उघडल्यानंतर त्यातून पंतप्रधान मोदींचा आवाज ऐकू येतो. त्याचप्रमाणे कमळाचे चिन्ह दाबा, असे स्पष्ट आवाहन देखील यात केले गेले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघड झाली आहे.\nभाजपकडून आपल्या प्रचारासाठी दिवसाला तब्बल अशा प्रकारची ५००० इलेक्ट्रॉनिक कार्ड्स छापली जात आहेत. भारतीय जवानांचा आणि कोणत्याही लष्करी कारवाईचा वापर निवडणुकांच्या प्रचारासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये, असे भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तरीही भाजपने निवडणूक आयोगाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवत ही इलेक्ट्रॉनिक कार्ड्स छापून सर्जिकल स्ट्राईकसारख्या लष्करी कारवाईच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.\n#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत\nपंतप्रधान मोदींनी ‘छोट्या’ भावाच्या हातात हात घालून घेतली मंचावर एन्ट्री\nफडणवीस सरकारकडे क्रीडा क्षेत्रासाठी चांगली बातमी\nपवारांनी मराठ्यांना केले शांततेचे आवाहन\nधनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती मिळणार | मुख्यमंत्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/icon", "date_download": "2019-04-20T17:22:40Z", "digest": "sha1:TB2HEZBGY5UU7RXPDEHLJWDMWM5T6R37", "length": 3025, "nlines": 94, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "icon - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/3--10-hits", "date_download": "2019-04-20T16:59:24Z", "digest": "sha1:A7UKFSVDH3DEODUBPUUPRIADA5WEAQD5", "length": 10120, "nlines": 36, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "समभाग समभाग 10 एसईओ बूस्ट करण्यासाठी सोपे Hits", "raw_content": "\nसमभाग समभाग 10 एसईओ बूस्ट करण्यासाठी सोपे Hits\nऑनलाइन दृश्यमानता आणि शोध इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल बोलणे येतो तेव्हा, आमच्या मनात येणारी सर्वात सामान्य गोष्टींपैकी एक म्हणजे पृष्ठ कसे ऑप्टिमाइझ करावे आणि मेटा वर्णने तसेच आमच्या सामग्रीमधील कीवर्ड कसे वापरावे . आपण काळजी घेणे आवश्यक आहे विविध धोरणे आणि पद्धती आहेत, आपण वर-पृष्ठ एसइओ करत असो किंवा ऑफ पृष्ठ एसइओ. इंटरनेट हे हजारो वेबसाइट्ससह एक विशाल लँडस्केप आहे, जेणेकरुन आपण आपल्या ब्रॅंडला शोध इंजिनच्या परिणामांमध्ये आणू शकता, जेव्हा आपल्याला योग्य प्रेक्षकांना लक्ष्य कसे करावे हे माहित असेल.\nयेथे एसईओ सुधारण्यासाठी जेसन अॅडलर, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltेट , येथे काही जलद हिट आहेत.\n№1 आपली स्थानिक सूची ऑप्टिमाइझ करा\nआपण काय करावे ते सर्व प्रथम आपल्या स्थानिक सूचीचे अनुकूलन करा. वर्ल्ड वाइड वेब मध्ये सुसंगतता फार महत्वाची आहे आणि आपल्या वेबसाइटवर लोक खूप वेळ घालवू शकतात - goodride 20555r16 91v sp 06. म्हणूनच आपण त्यांना सरळ सरळ आणि आश्चर्यकारक व्यवहारांकडे आकर्षित करू. स्थानिक सूचीमध्ये फोन नंबर, पत्ता, ईमेल आयडी आणि अशी इतर माहिती असते. आपल्या क्लायंटला प्रदान करून, आपण हे सुनिश्चित करू शकता की ते सुरक्षित हातातील आहेत आणि आपण त्यांचे ऑर्डर गांभीर्याने घेण्यास तयार आहात.\n№2 आपली प्रतिष्ठा व्यवस्थापित करा\nआपली ऑनलाइन प्रतिष्ठा व्यवस्थापित करणे खूप महत्वाचे आहे या साठी, आपण बरेच सकारात्मक पुनरावलोकने, चांगले अभिप्राय आणि ऑनलाइन रेटिंग्ज आणि पुनरावलोकनांवर लक्ष केंद्रित करून आपल्या वैधपणा आणि विश्वासार्हतेबद्दल स्वत: बद्दल बोलले पाहिजे. हे शोध इंजिनांना आपल्या व्यवसायाशी संबंधित किती विश्वसनीय आणि केंद्रित करण्याचा विचार करेल.\n№3 आपली कीवर्ड सूची तात्काळ रीफ्रेश करा\nआपण नियमितपणे आपल्या कीवर्ड सूची रीफ्रेश करणे आवश्यक आहे. आपण दररोज बरेच लेख तयार करत असल्यास, आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की कोणतेही कीवर्ड पुनरावृत्ती होणार नाही..वैकल्पिकरित्या, आपण आठवड्याचा एक वेळ सेट करू शकता आणि आगामी दिवसात आपण लक्ष्यित करू इच्छित असलेल्या कीवर्डची यादी तयार करू शकता.\n№4 आपल्या कॉर्पोरेट साइटसाठी एसईओ आरक्षित करू नका\nवेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट साइट्ससाठी एसईओ आरक्षित करतात. आपण हेच करत असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मोठी चूक करीत आहात. त्याऐवजी, आपण आपल्या पृष्ठांची शीर्षके, वर्णने, गुणवत्ता सामग्री आणि प्रतिमांवर वेळ द्या.\n№5 गुणवत्ता सामग्री तयार करा\nगुणवत्तेच्या लेखांचे महत्त्व आणि त्यातील कीवर्डचा योग्य वापर आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्याला दररोज बरेच कमी दर्जाचे लेख प्रकाशित करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, आपल्याला गुणवत्ता सामग्री प्रकाशित करणे आणि आपल्या साइटची दृश्यमानता सातत्याने राखणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\n№6 आपल्या साइटवर एकत्र जोडा\nआपल्याकडे एकाधिक वेबसाइट असल्यास, त्यांना एकत्र जोडणे चांगले होईल. हे सर्वोत्कृष्ट एसइओ तंत्रांपैकी एक आहे, आणि बरेच तज्ञ आपल्या ग्राहकांना त्याची शिफारस करतात.\n№7 आपल्या शब्दांचा उपयोग करा\nआपण दुवे तयार करता तेव्हा, आपण आपल्या स्वत: च्या शब्द वापर आणि इतर साइटच्या शब्द अवलंबून राहणे बंद करणे आवश्यक आहे आपण नेहमी अँकर ग्रंथ वापरणे आणि आपल्या भिन्न लेखांचे दुवे देणे जेणेकरून अधिकाधिक वापरकर्त्यांना व्यस्त राहावे.\n№8 आपल्या YouTube चॅनेलकडे दुर्लक्ष करू नका\nआपण शोध इंजिन परिणामांमध्ये चांगले रँक मिळवू इच्छित असल्यास, आपण आपल्या YouTube चॅनेलकडे कधीही दुर्लक्ष करू नये आणि आपल्या वेबसाइटशी कनेक्ट करू नये. या चॅनेलवर गुणवत्ता व्हिडिओ अपलोड करा आणि Google आपली साइट बोनस गुण आणि एक उत्कृष्ट रँक नियुक्त करू शकते. बरेच लोक आकर्षित करण्यासाठी आपल्या व्हिडिओ थेट आपल्या लेखांमध्ये एम्बेड करा.\n№9 आपल्या सामाजिक समुदायांना धडपडत ठेवा\nइंटरनेटवरील यश मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे समाजिक समुदाय गुल होणे. आपण नियमितपणे फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, आणि Google+ वापरू शकता, जे सर्वोत्तम सोशल नेटवर्किंग साइट आहेत.\n№10 मोबाइल 2017 मध्ये की आहे\nहे खरे आहे की मोबाइल फ्रेंडली साइट्स अधिक अभ्यागतांना व्यस्त ठेवण्याची शक्यता आहे. उत्कृष्ट परिणाम साध्य करण्यासाठी आपली साइट प्रतिसाद आणि Google Friendly करा. Google सर्व प्रकारच्या डिव्हाइसेसवर चांगल्या पद्धतीने पाहिले ज��ऊ शकणार्या साइट्सला सर्वोत्तम स्थान देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agra.wedding.net/mr/decoration/1240563/", "date_download": "2019-04-20T16:31:22Z", "digest": "sha1:4PPHV73H3S4PRMC2E2NI23YCPJEBAH5U", "length": 3031, "nlines": 79, "source_domain": "agra.wedding.net", "title": "आग्रा मधील Elite Weddings India डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज केटरिंग इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 39\nआग्रा मधील Elite Weddings India डिजायनर\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस, डोली\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 39)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,403 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-akola-vasali-village-273870.html", "date_download": "2019-04-20T16:18:14Z", "digest": "sha1:3IWAGDTZGHZ6HUDACW7263DHYZ2NZ63M", "length": 14618, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या' गावात नाही एसटी पण लागू आहे जीएसटी !", "raw_content": "\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना ��ांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nया' गावात नाही एसटी पण लागू आहे जीएसटी \nमेक इन इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.\n08 नोव्हेंबर : डिजीटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत, आजही विकासापासून कोसो दूर असल्याचं वास्तव आहे. अकोल्यातील वसाली गावचा हा स्पेशल रिपोर्ट..\nअकोल्यातील पातूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेलं वसाली गाव हे अकोल्याच्या शेवटच्या टोकावरील बुलढा��ा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या गावची लोकसंख्या बंजारा समाज आणि आदिवासी मिळून अवघी ४४५...म्हणून लोकप्रतिनिधी गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या गावानं आजपर्यंत एसटी ही पाहिलीच नाही मात्र जीएसटी ते अनुभवतायत.\nगावात अजूनही फक्त चौथ्या इयत्तेपर्यंतचं शिक्षण आहे. आरोग्याची सुविधातर दूरचं..एकही दवाखाना नाही, डॉक्टरही नाही. एखादा गावकरी आजारी पडला तर त्यांना खासगी वाहनानं रूग्णालयात घेऊन जावं लागतं. शिवाय पाण्याची कुठलीच सुविधा नसल्याने गावामधून वाहणाऱ्या नदीतूनच गावकऱ्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी घ्यावं लागतं.\nअत्याधुनिक सुविधांपासून वंचित असलेल्या या गावाला पुरातन वारसाही लाभला आहे. या ठिकाणी सीता न्हाणी आहेत. ज्यावेळी सितामाता वनवासात होत्या तेव्हा लव-कुश आणि सितामाता यांचं वास्तव्य याच ठिकाणी असल्याची आख्यायिका आहे.\nमेक इन इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2019-04-20T16:45:36Z", "digest": "sha1:UAPRDLGD6TIIVQ2675TTKEH43V3XDOM4", "length": 17985, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एलईडी'च्या प्रस्तावाला \"कात्रजचा घाट' - Dainik Prabhat", "raw_content": "\nएलईडी’च्या प्���स्तावाला “कात्रजचा घाट’\nपिंपरी- केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीकडून शहरात 36 हजार एलईडी दिवे बसविण्याच्या प्रस्ताव महासभेने फेटाळून लावला. त्याकरिता सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची अभूतपूर्व एकजूट सभागृहात पहायला मिळाली. प्रशासनाने मांडलेल्या विषय फेटाळताना नगरसेवकांनी अगदी शेलक्‍या शब्दांत प्रशासनाचे कान उपटले. सभागृहाने हा विषय फेटाळला असून पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहती मधील एलईडी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून हे काम करून घेण्याचे या सभेत सुचविले आहे.\nगुरुवारी महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा गुरुवारी (दि. 20) पार पडली. शिवसेनेचे नीलेश बारणे यांनी या विषयावरील चर्चेला सुरुवात केली. शहरातील 36 हजार एलएडी दिवे बसविण्यासाठी बाजारभावानुसार महापालिकेचा 15 कोटी खर्च होत असताना या कंपनीला दरवर्षी एलईडी बसविण्याच्या मोबदल्यात 10 कोटीप्रमाणे सात वर्षांत 70 कोटी देणार आहोत. औद्योगिक वसाहतींमधील अनेक कंपन्या हे काम कमी खर्चात करू शकतील, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भाजपच्या आशा शेडगे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. या कंपनीच्या समजुतीच्या करारनाम्यात याच कंपनीकडून हे दिवे बसविण्याचे बंधनकारक नसल्याचे नमूद केले आहे. ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा याच कंपनीकडून काम करुन घेण्यासाठ अट्टाहास का आहे असा सावाल उपस्थित केला. या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर विक्री पश्‍चात सेवा उपलब्ध होणार आहे. मात्र, प्रशासन हा विषय का लादून, केंद्र सरकारची बदमानी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशहरातील विविध केवळ 30 टक्के ठिकाणी एलईडी बसविण्याचे काम बाकी आहे. मात्र, हा वाढीव खर्च करत असताना आपण या महापालिकेचे विश्‍वस्त आहोत, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या डॉ. वैशाली घोडेकर यांनी आपला त्रागा व्यक्त केला. तर महापालिकेला आर्थिक दिवाळखोरीत काढण्यासाठी प्रशासनाचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपच्या संदीप वाघेरे यांनी केला. हे होत असताना आम्ही बघ्याची भुमिका घेणार नसून, याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. भाजपच्या तुषार कामठे यांनी तर प्रशासन महापालिकेल�� लुटण्याची एकही संधी सोडत नसल्याबद्दल आयुक्त हर्डीकर यांचे अभिनंदन केले. मला पक्षाची भुमिका माहित नाही. मात्र, ही लूट रोखण्यासाठी मी शहरातल करदात्या नागरिकांसोबत आहे, अशी भुमिका मांडली. तर या कंपनीचे नांदेडमधील काम अर्ध्यावरच बंद करण्यात आले असल्याची माहिती नीता पाडळे यांनी सभागृहात दिली.\nशत्रुघ्न काटे यांनी राष्ट्रवादीच्या काळातील टी-5 या लाईट फिटींगचा संदर्भ देत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या विषयात कोनालाही स्वास्य नसून, तो फेटाळून लावण्याची मागणी केली. तर आतापर्यंत हा विषय चार वेळा तहकूब करुनही वारंवार विषय पत्रिकेत का येत आहे, असा प्रश्‍न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या नावावर प्रशासन बीले फाडत असल्याचा आरोप करत, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे हे एवढ्या दिवस काय राज्य सरकारच्या अध्यादेशाची वाट पाहत होते का अशी आयुक्‍त हर्डीकर यांना विचारणा केली.\nसभागृह नेते एकनाथ पवार यांनी देखील टी-5 या लाईट फिटिंगचा संदर्भ दिला. शहरात नव्याने एलईडी बसविण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत एखाद्या भाजप नगरसेवकाने विषयाला विरोध केल्यास विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. मात्र, ही कंपनी केंद्र सरकारची असून, त्यामध्ये आमचे स्वारस्य नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी, शिवसेनेची मतदानाची मागणी\nअवास्तव खर्चामुळे हा विषय फेटाळून लावण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांचे नगरसेवक आग्रही होते. मात्र, हा विषय मंजूर होऊ शकतो, अशी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांना भीती होती. त्यामुळे हा विषय मंजूर करायचा असल्यास मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या मंगला कदम आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. त्यामुळे केवळ वर-वर विरोध करणारे छुपे पाठीराखे समोर येतील, अशी भूमिका घेतली. मात्र, हा विषय फेटाळून लावल्याने मतदान घेण्याची गरज भासली नाही.\n“सेटींग’साठी आयुक्‍तांना “ऍन्टी चेंबर’\nविरोधी पक्षनेते दत्ता साने हे या विषयावर सभागृहात बोलत असताना सभागृह नेते एकनाथ पवार आणि नगरसेवक विलास मडिगेरी हे सभागृहासमोर आयुक्त हर्डीकर यांच्या कानात कुजबूज करीत काहीतरी सांगत असल्याने साने प्रचंड संतापले. या विषयाला आमचा तीव्र विरोध असून, आयुक्तां���ा “सेटींग’ करायला “ऍन्टी चेंबर’ असल्याचे भर सभेतच सुनावले. तसेच या विषयामुळे किमान भाजप नगरसेवकांना कुठे पाणी मुरतंय, हे समजल्याने त्यांचे अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nगुजरात – लोकसभेच्या एकूण उमेदवारांपैकी १३% उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे\nमोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी\n‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत \nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\n‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी\nविरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास\nलोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस\n यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या\nमहाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nसाताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nपार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे\nदिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी\n‘अटलजींच्या वेळेस कारगिल झालं पण त्यांनी कधी मोदींसारखा बाजार मांडला नाही’\nसलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर\nरावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा\nतब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त\nबंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-250967.html", "date_download": "2019-04-20T16:39:43Z", "digest": "sha1:T3HQVJHMEXWBBVKVXWMVOY27DAWHZAFD", "length": 13469, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरद पवारांच्या वाॅर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : गेल हिट...बाकी फेल, पंजाबचं दिल्लीला 164 धावांचे आव्हान\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात��र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nशरद पवारांच्या वाॅर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही\n21 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवारांचं मतदान आहे, त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही.\nवॉर्ड क्रमांक 214मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत\nएकेकाळचा आघाडी पार्टनर काँग्रेस की आपल्या मित्राचा पक्ष शिवसेना, हे पाहावं लागेल. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे त्याचा अर्ज रद्द झाला, असं अहिर म्हणाले..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nSPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-04-20T16:16:58Z", "digest": "sha1:ILBUNBKDSSHQG6CCB24EBNUWOIVFLFEJ", "length": 4327, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कॅनरी द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\n\"कॅनरी द्वीपसमूह\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nसांता क्रुझ दे तेनेरीफ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/interest-and-fine-regret-but-pay-the-bill-say-chandrashekhar-bawankule-273359.html", "date_download": "2019-04-20T16:17:53Z", "digest": "sha1:KQSP4QF64KMWRXEEFVOO6EFGSAN7EMAS", "length": 14765, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्याज आणि दंड माफ, पण विज बिल भराच !, ऊर्जामंत्र्यांची शेतकऱ्यांना विनंती", "raw_content": "\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nGround Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..\n'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\n'प्रज्ञासिंह प्रकरणी शिवसेना शांत का ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा'\nमतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी\nHappy Birthday : 'या' 4 गोष्टींत दडलंय मुकेश अंबानींच्या यशाचं गुपित\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\n'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट\nएअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा\nVIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार\nरात्रीस खेळ चाले : सरिता घरी येते पण अण्णांसमोर उभं ठाकलंय संकट\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nरामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग\nनिवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी\nनौदलाची ताकद वाढली, अशी आहे शत्रूला चकवा देणारी INS इम्फाळ\nIPL 2019 : कांबळी-कोहलीसह हे दिग्गज खेळाडू मैदानावर ढसाढसा रडले\nदीपिका- प्रियांकाच्या टॅटू गोंदवण्याच्या शर्यतीत, राखी सावंत गेली पुढे\nगेलच्या एका सल्ल्यानं रसेल झाला तडाखेबाज फलंदाज\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nIPL 2019 : दिल्लीनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय\nIPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\nVIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...\nVIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...\nVIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद\nव्याज आणि दंड माफ, पण विज बिल भराच , ऊर्जामंत्र्यांची शेतकऱ्यांना विनंती\nविज बिलावरील व्याज आणि दंड माफ कऱण्यात आलाय. मात्र, विज बिल भरण्याची विनंती केलीये.\n01 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना सात दिवसात वीज बिल भरणाऱ्याचा फतवा काढणाऱ्या प्रशासनाने शेतकऱ्यांचा थोडासा दिलासा दिलाय. विज बिलावरील व्याज आणि दंड माफ कऱण्यात आलाय. मात्र, विज बिल भरण्याची विनंती केलीये.\nसात दिवसांत चालू वीज बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला होता. राज्यातल्या 41 लाख शेतकऱ्यांकडे 19 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे असंही ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर अखेर ऊर्जाखात्याने हा निर्णय मागे घेतलाय.\nशेतकऱ��यांच्या थकीत वीज बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्यात आलाय. सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना दिली आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांनी बीलं भरलेली नाहीत त्यांनी यात बील भरावं. यात कुठलाही दंड व्याज नाही. बिलाची मूळ रक्कम 11 हजार कोटी रूपये आहे. या मूळ बिलात सरकारने 4 रूपये कमी केले आहेत. शेतकऱ्यांनी पाच हप्त्यांमध्ये बील भराण्याची विनंतीही करण्यात आली आहे.\nआम्ही फक्त मुद्दल बिल मागतोय. बिल भरलं नाही तर वीज कुठून मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी हे बिल भरावं असंही ऊर्जाखात्याने म्हटलंय. तसंच 19 हजार कोटी बिल थकीत झालं आहे. वितरण कंपनी एवढं वीज खर्च करू उचलू शकत नाही असंही स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: electricity billचंद्रशेखर बावनकुळेविज बील\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nIPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानच्या 'हा' 17 वर्षीय खेळाडू\nलाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत\n'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'\nजलयुक्त शिवाराची कामं झाली; मग टँकरनं पाणीपुरवठा कशासाठी\nVIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद\n...म्हणून दिवस-रात्र भांडतात नवरा-बायको; रिसर्चमध्ये आलं समोर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maaza-indradhanushya.blogspot.com/2018/04/", "date_download": "2019-04-20T16:12:17Z", "digest": "sha1:2DCVDI5CIAPHDOCPTEIWZGAJQBJAINME", "length": 5520, "nlines": 138, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... \nमाओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बा���ीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.\nन्यूझीलंडला जायचं ठरवलं, ते स्वतःच सगळं प्लॅनिंग करायचं, असं योजूनच. त्याप्रमाणे व्हीजासकट सगळी पूर्वतयारी केली. बुकिंग्ज झाली. न्यूझीलंडचा नकाशा धुंडाळताना बर्‍याच ठिकाणांची अ-इंग्रजी वाटणारी नावं दिसत होती- व्हांगारेई, वायटोमो, लेक वाकाटिपु, वगैरे. ती बहुदा माओरी भाषेतली असावीत अशी मनोमन नोंद झाली; पण त्यावर अधिक विचार केला गेला नाही. तयारीच्या तीन-चार महिन्यांदरम्यान इंटरनेटवरचे विविध फोरम्स, हाती लागतील ते ब्लॉग्ज, व्लॉग्ज, इतर माहिती धुंडाळणे, त्या देशाबद्दलची स्वतःच्या परिने एक पूर्वपीठिका तयार करणे, हे सुरू होतंच. स्वबळावर निवडणूक लढवतात तसं प्रथमच स्वबळावर परदेशी भट…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-20T16:40:59Z", "digest": "sha1:2JD3AMLAL55JRJJ3SGLNNEBMHO5ZX2P6", "length": 3194, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वृत्तपत्रेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:वृत्तपत्रे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578529898.48/wet/CC-MAIN-20190420160858-20190420182858-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}