>\nअभ्यासक्रम चांगला आहे पण किती खोलवर शिकवणार ते महत्त्वाचे आहे. जर जुने विद्यार्थीचे नाव देत असतील तर त्यांना विचारा किंवा त्यांचे प्रत्येक विषयाचे छोटे अभ्यासक्र्म आहे त्यापैकी एक करुन अनुमान काढा.\nराजसी प्रोग्राम डिटेल्स पाहिलेत का\nमला तर कंटेंट्स आवडलेत. मीही तुमच्याप्रमाणेच NSE चं अॅफी सर्टिफिकेशन केलेलं. डेरिव्हेटिव्ज चं मॉड्युलही केलेलं. इथे डेरिव्हेटिव्ज आणि टेक्निकल अॅनालिसिसला जास्त वेटेज दिलेलं दिसतंय.\nम्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे\nम्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे\n(कशी नशिबाने थट्टा आज मांडली )\nअमेरिकेने FATCA या कायद्याद्वारे भारतातील किंवा भारताबाहेरील अमेरिक्न्स च्या गुंतवणुकीची माहिती आय आर एस (अमेरिकेचे अर्थ खाते) याना देणे बंधनकारक केले आहे. आणि तसे न केल्यास मोठा दंड आकारला जातो त्यामुळे म्युचुअल फंड यु एस पर्सन (म्हणजे अमेरिकन नागरीक, ग्रीन कार्ड होल्डर्स, एन आर आय यांचे पैसे स्वीकारत नाहीत).\nअमेरिकेची टॅक्स रेसिडेन्सी ही नागरिकत्वावर आधारीत आहे (म्हणजे अमेरिकन नागरीक पृथ्वीवर कुठेही राहिला तरी त्याला त्याचा ग्लोबल इन्कम दाखवावा लागतो) आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे.\nगंमतीची गोष्ट म्हणजे जे लोक अमेरिकन नागरीक आहेत पण भारतात परत आलेले आहेत यांचेही पैसे त्यांना वर्ज्य आहेत. आणि अशा लोक��ंचे पैसे अमेरिकेतही म्युचुअल फंड स्वीकारत नाहीत, त्यामुळे घर का न घाट का अशी त्यांची परिस्थिती आहे.\nमनस्मी, ओह. असे आहे का\nमला कोणी खालील म्युच्युअल\nमला कोणी खालील म्युच्युअल फंडस् बद्दल सांगू शकेल काय \nमी पहिल्यांदाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे. जास्त माहिती नाही. इंटरनेट वर थोडे फार वाचन करून खालील इक्विटी फंडसची लिस्ट केली आहे.\n१. स्मॉल मिड कॅप सेक्टर\n३. लार्ज कॅप फंडस्:-\nया फंडस् शिवाय कोणते दुसरे चांगले फंडस् किंवा दुसर्या सेक्टर मधील फंडस् माहीत असतील तर सुचवा प्लिज.\nअतरंगी, तुमचा शेअर मार्केटचा\nतुमचा शेअर मार्केटचा नियमीत अभ्यास असेल तरच सेक्टर फंड घ्या शक्यतो. त्यात जास्त परतावा मिळू शकतो पण जोखिम पण जास्त असते,\nबुल रन मध्ये मिड्कॅप / स्मॉलकॅप मस्त परफॉर्म करतात पण बेअर मार्केटमध्ये सडकून आपटतात. लार्ज कॅप कमी नुकसान करतात पण फायदाही कमी देतात. मी त्या दोघांपेक्षा मल्टीकॅप फंड घ्या असे सुचवीन. यात पैसे कुठल्या कॅपमध्ये वळवायचे हे फंड मॅनेजर ठरवेल आणि तुम्हाला मीडकॅपच्या जवळपास (तेवढा नाही) फायदा मिळेल. आणि जोखिम बरीच कमी होईल\nहे काही चांगले फंड आहेत.\nबॅलन्स्ड फंड हा पण एक चांगला पर्याय आहे. यात इक्विटीबरोबर डेट मार्केट्मध्येही पैसे गुंतवले जातात. परतावा थोडा कमी मिळेल पण जोखिम बरीच कमी होईल. यात कमीतकमी ६५% इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड निवडला आणि कमीतकमी ३ वर्षे गुंतून राहिलात ( ) तर टॅक्स लागणार नाही. यात TATA Balanced Fund हा एक चांगला पर्याय आहे.\nधन्यवाद माधव, मला टॅक्स बसत\nमला टॅक्स बसत नाही आणि अजून दोन ते तीन वर्षे बसणार नाही म्हणून टॅक्स सेव्हिंग च्या दृष्टीने काही विचार केला नाही.\nशिवाय जास्त रिस्क घ्यायची तयारी असल्याने डेबीट फंड / बॅलन्स फंड वर जास्त भर दिला नव्हता.\nतुम्ही दिलेले फ्लेक्सी कॅप बघतो\nम्युच्युअल फंड मध्ये जर आपण\nम्युच्युअल फंड मध्ये जर आपण गुंतवणूक करत असाल मॅच्युरिटीचा कालावधी जास्तीत जास्त ठेवावा.\nसध्या हे दोन निवडक म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करू शकता...\nअनुभवी लोक मदत करा.\nअनुभवी लोक मदत करा.\nमी पहिल्यांदा म्युचवल फंड मधे गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे.काही प्र्श्न,\n१) लग्नाआधीच्या नावाने गुंतवणुक केली तर चालते का पॅन कार्ड अजुन सासर च्या नावाने नाही आहे.फंड घेताना दोघांच्या नावे हवा आहे.\n२)माझी सुरुवात असल्याने महिना १००० sip मधे टाकावे का कुठला फंड चांगला असेल कुठला फंड चांगला असेल सिप साठी डीमॅट ओपन करावे लागते का \n३)pension plan म्युचवल फंड मधे कुठला असतो का असल्यास कसा करावा अजुन किमान ३० वर्षे नोकरी आहे तर आता किती ने सुरुवात करावी\nहा धागा अजुन पुर्ण वाचला नाही.वाचते आहे.आधीच जर ह्या बाबत पोस्ट असतील तर पान क्रं सांगा.धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/365?page=2", "date_download": "2018-12-15T16:54:38Z", "digest": "sha1:BHMTNZBD5XIYBCNAN2XXHS7U7T54AS3Y", "length": 16829, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाषा : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा\nशंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत\nवृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.\nRead more about शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत\nमुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\n\"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे.\"\n हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं \nअसे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का आमच्याकडे सुरु झालेत सध्या.\nपुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.\nमग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर\nमहिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.\nRead more about मुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\nअमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा\nतसा हा प्रश्न आमच्यासाठी बराच जुना आहे. (एरवी 'मराठी लोकांचं हिंदी'सारखा टीपी करण्याचा विषय, पण यावेळी गंभीरपणे विचारतेय.)\nRead more about अमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा\nसामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \nसामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \nखरच काय असतं हे कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून जन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.\nतर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय तो मधेच कुठून आला तो मधेच कुठून आला मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.\nRead more about सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \n.. शुभ्रकळ्या... जगती सार्या...\n.. शुभ्रकळ्या... जगती सार्या...\nRead more about .. शुभ्रकळ्या... जगती सार्या...\n३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.\nRead more about भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)\nदुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.\nकिरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.\nभाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’\nRead more about देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nकधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब��द दिसायला लागतात.\nत्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की \"ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल.\" मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.\nमग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन\nगीसेईगो, गिताइगो - पुनरुच्चारित शब्द\nखरतर इथे आधीच मज्जापान आहे भाषेमधल्या गंमती सांगायला.\nपण अजून काही विशिष्ठ गंमती आहेत या आणि मराठी भाषेमध्ये.\nजस मराठीमध्ये दोन सारखे शब्द जोडून शब्द बनतात तस जपानीमध्येहि बनतात. महेशने सांगितल्या प्रमाणे त्याला गीसेईगो किंवा गीताईगो म्हणतात.\nम्हणजे मटामटा, घटाघटा इ. असे अनेक शब्द आहेत. तर इथे अशा मजेदार पुनरुच्चार होणारे शब्द टाकूयात.\nइंग्रजी मध्ये बहुधा याला onomatope अस म्हणतात.\nमराठीमध्ये \"पुनरुच्चारित शब्द\" म्हणता येईल का कि अजून काही शब्द आहे\nहे मला माहीत असलेले शब्द\nगोकुगोकु - घटघट आवाज (पाणी पिणे)\nRead more about गीसेईगो, गिताइगो - पुनरुच्चारित शब्द\nयुनिकोड देवनागरी – किती कमावले, किती गमावले.\nRead more about युनिकोड देवनागरी – किती कमावले, किती गमावले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_537.html", "date_download": "2018-12-15T15:53:18Z", "digest": "sha1:BEADFBRGJ7Y3K3F7B7KLZM2LE7WFMY7D", "length": 12604, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "बँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे : पालकमंत्री | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nबँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे : पालकमंत्री\nदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. आज महिला प्रत्येकच बाबतीत सक्षम होत आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांची मोठी शक्ती उदयास आली आहे. या माध्यमातून त्या अर्थकारणसुध्दा सांभाळत आहे. केंद्र व राज्य सरकार महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करीत असतात. त्यामुळे बचत गटांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांनी आपापल्या क्षेत्रातील महिला बचत गटांचे खाते ��ँकेत उघडण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी आढावा बैठकीत दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत आदी उपस्थित होते.\nमहिला सक्षमीकरण हे पहिले ध्येय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बँकेकडून महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जापैकी 99.09 टक्के कर्जाची रक्कम बँकेत भरली जाते. बचत आणि महिला हे बहुतांशी समानार्थी शब्द झाले आहेत. एक-एक पै न पै वाचवून महिला घराचे अर्थकारण सांभाळत असतात. आता बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण सक्षीमकरणात महिलांचे योगदान मोठे आहे. शासनाकडूनही त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. त्यासाठी बँकेत बचत गटाचे खाते आवश्यक आहे. त्यामुळे उमेदच्या माध्यमातून बचतगटांना खाते उघडण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. तशा सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकाना त्वरीत द्याव्या, असे पालकमंत्री म्हणाले.\nअद्यापही जिल्ह्यात उमेदच्या 2 हजार 623 महिला बचत गटाचे बँक खाते उघडण्यात आले नाही. यात आर्णि तालुक्यातील 181 बचत गट, महागाव तालुका 284 बचत गट, उमरखेड तालुक्यातील 504 बचत गट, पुसद तालुका 422, दिग्रस तालुका 179, दारव्हा तालुका 289, नेर तालुका 195, यवतमाळ तालुका 335, मारेगाव तालुका 111 आणि वणी तालुक्यातील 123 बचत गटांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी यांनी दिली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना ���टका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2010/09/20/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T16:29:19Z", "digest": "sha1:KEYLBY4FG5NJEINCEKXJJQBARJIRDUKI", "length": 115335, "nlines": 769, "source_domain": "kayvatelte.com", "title": "काश्मिर एक वेगळा दृष्टीकोन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nफोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती\nसकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका ��२-१३ वर्षाच्या मुलाला धरून नेतांना एक सुरक्षा सैनिक दिसत होता. काश्मीर मधल्या अनरेस्ट वर ती बातमी सुरु होती. अधून मधून काही जळणारी वाहनं, आणि भिंती, दुकानाची शटर्स , रस्ते ज्यावर ’ गो इंडीया गो’ लिहिले आहे ते पण दाखवत होते. हे सगळं दाखवण्या मागचा उद्देश काय ते मला लक्षात आलं नाही. बरेचदा तर वाटत होतं की हे पीटीव्ही चॅनल तर नाही\nथोडं वैतागूनच टीव्ही वरचे डॊळॆ हटवले आणि पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर “गो इंडीया” लिहिलेला मोठा फोटॊ आणि खाली पुन्हा काश्मिर मधल्या परिस्थितीला अब्दुल्ला सरकार कसे जबाबदार आहे वगैरे वगैरे….. लिहिलं होतं. बातमी मधला तो रस्त्याचा फोटो ज्यावर ’गो इंडीया गो’ लिहिलं होतं तो पाहून पुढे काही वाचायची इच्छाच झाली नाही. पेपर मधे अशाच बातम्या जास्त असतात. मिल्ट्रीच्या गोळीबारात १२ वर्षाचा मुलगा ठार, किंवा एक स्त्री ठार वगैरे वगैरे…. पेपर समोरच्या टिपॉय वर टाकून दिला. सकाळच्या वेळेस अशा बातम्या पाहिल्या की मुड खराब होतो.\nकाश्मीर मधे सुरक्षा दलाची लोकं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, त्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यापेक्षा टीव्ही वरच्या बातम्यांमधे मात्र सैनिकांनी लहान मुलाला ,स्त्रियांना गोळ्या घातल्या – लाठी मार केला अ्शा बातम्या जास्तीत जास्त दिल्या जातात आणि प्रसिद्धी माध्यमातून उगाळल्या जातात.\nमुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.\nअॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि त्या सारख्या इतर स्वयंसेवी एनजीओ ला तर काही कामच नाही. काश्मिरी फुटीर वादी लोकांना या संस्थेचा उपयोग करून कसा घ्यायचा हे चांगलं माहिती झालेले आहे. पेपर मधे एक त्यांचा कोणी तरी एक प्रवक्ता भारत सरकारला सांगत होता, की काश्मिरी जनतेच्य आयुष्या कडे रिस्पेक्ट देऊन पहाणे कसे आवश्यक आहे ते सांगत होता.\nया अशाच मानवतावादी संघटनांच्या प्रेशर खाली लागून आणि मिडीयाच्या एकांगी बातम्यामुळे किंवा एकांगी फोटॊ वरून वगैरे पण तिथे तैनात असलेल्या सैनिकांवर पण कारवाई केली जाते. सरकार कारवाई करत असते . कारवाई केली आहे ही गोष्ट पण पेपर मधे मुद्दाम प्रसिद्ध केली जाते. (कॊणाचे मनोधैर्य वाढवायला\nहे पण आता नेहेमीचेच झालेले आहे. मला बरेचदा प्रश्न पडतो, की आपल्याच सरकारला अशा फुटीरवादी लोकांच्या गोबेल्स रणनीती प्रमाणे दिलेल्या माहिती वर विसंबून आपल्याच सैनिकांवर कारवाई करण्याची इच्छा होऊ तरी कशी शकते दिवस बर बख्तर बंद गाडी मधे किंवा रेतीच्या पोत्यांच्या आड बसून काश्मिर मधे या टेररिस्ट लोकांपासून आपल्या देशाची शकलं होऊ देण्यासाठी जीव धोक्यात घालणारे आपलेच जवान अशा अघोषित मिडीया युद्धाचे बळी व्हावेत या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही.\nपोलिसांचे, किंवा सैनिकांचे मुलांना पकडून नेतांनाचे, किंवा प्रसंगी मेलेल्या १०-१२ वर्षाच्या मुलाच्या प्रेताचे फोटो नेहेमीच ह्या टेररिस्ट संघटना लोकांच्या भावनांना साद घालण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी पब्लिश करत असतात, की जे पाहिल्यावर कुठल्याही सर्हदय माणसाला मिल्ट्रीच्या जवानाचा राग यावा.\nकधी तरी एखाद्या ब्लॉग वर मोठ्या अभिमानाने पब्लिश केलेल फोटो , की ज्या मधे १२-१३ वर्षाची पोरं पण सुरक्षा जवानांवर कसा हल्ला करतात किंवा त्यांच्याही मनात ही फुटीरता वादी भावना कशी ठासून भरली गेली आहे, हे दाखवायला म्हणून प्रसिद्ध केलेले फोटो वेगळीच गोष्ट सांगत असतात ते. ते मला सापडले म्हणून हा लेख लिहायला घेतलाय, आणि त्यातलेच काही फोटो या ब्लॉग वर टाकले आहेत.\nगेला आठवडा पुर्ण काश्मीर मधे फुटीरतावादी संघटना जागोजागी मिल्ट्री वर हल्ले करत होते. त् अब्दुल्ला च्या नावाने तर नुसती ओरड सुरु होती.वेळोवेळी कर्फ्यु इंपोज केला जात होता. सरकारचे सर्वपक्षिय दल आता काश्मिरला जाउन परिस्थितीचा आढावा घेईल असे सरकारने जा्हीर केल्या बरोबर एका चॅनलने दुपारी महबुबा मुफ्ती सैद चा इंटरव्ह्यु लाइव्ह दाखवणे सुरु केले.\nती बाई मोठ्या तावातावाने सरकारने डिक्लिअर केलेल्या ७२ तासाच्या कर्फ्यु बद्दल बोलत होती. म्हणत होती की तिथल्या अनरेस्ट साठी भेट देण्यासाठी जाणारे जे राजकिय दल आहे, त्याने तिथल्या जनतेशी संवाद साधायला हवा- त्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यावे आणि त्यासाठी कर्फ्यु असणे अतिशय घातक आहे. ही अशी महबुबा मुफ्ती आणि तिचं ते प्रोव्होकेटीव्ह भाषण टिव्ही वर लाइव्ह दाखवलं जात होतं. लोकल फुटीरतावादी लोकांना काश्मिर भारतापासून वेगळा हवा आहे म्ह्णून काय काश्मीर सोडून द्यावा असे म्हणणे आहे का तिचे टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का असा संशय पण येतो.\nकाश्मिरचे विस्थापित पंडीत लोकं /हिंदू लोकं.. त्यांना काय हवंय हे विचारा असं का म्हणत नाही ही महबुबा जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते काय ऍक्शन घेतली गेली त्यावर काय ऍक्शन घेतली गेली त्यावर अजूनही विस्थापितांचं जिवन जगावं लागतंय त्या लोकांना.\nकाल संध्याकाळी एक कुठल्यातरी फडतूस चॅनलची रिपोर्टर कर्फ्यु पास घेऊन काश्मीर मधे कार ने फिरत होती. म्हणत होती की सात किमी अंतर पार करायला तिला ४० मिनिटं लागली. आणि याच गोष्टीचा ती गवगवा करत होती. तिला या गोष्टी मधून काय सांगायचं होतं ते मला समजलं नाही.\nमध्यंतरी एका ११ वर्षाच्या सुसाईड अ्टॅकरला पकडल्याची बातमी वाचली होती. जर हे अतिरेकी १०-१२ वर्षाच्या मुलांना पण वापरू लागले तर त्या मुलांना एक मुलगा म्हणून ट्रिट करावे की टेररिस्ट म्हणून\nभारतीय मिल्ट्री चे लोकं तिथे का्श्मीरमधे गोळ्यांच्या आणि बॉंबस्च्या वर्षावात आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी मॉरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे. मिडीयाच्या टीआरपी साठी दिलेल्या बातम्यांकडे कडे दुर्लक्ष करून जवानांना सपोर्ट करणे आवश्यक आहे एवढंच सांगायला हे ब्लॉग पोस्ट.\nखाली दिलेले फोटो नेट वरून घेतलेले आहेत.\nमिल्ट्रीच्या आर्मर्ड व्हेइकल वर अटॅक. जर मनात आणलं , तर आतले सैनिक या सगळ्या टेररिस्ट लोकांना झोपवू शकतात एका मिनिटात.\nटिनेजर्स आर्मर्ड व्हेइकल्स वर अटॅक करताना. याच मुलांना ग्रेनेड्स पण दिले जातात, आणि मग एादा मुलगा मारला गेला की ह्युमन् राइट्स वाले बोंबाबोंब करतात.\nया मुलाच्या हातात ग्रेनेड आहे. एका साईट वर प्राउड फो��ॊ म्हणून पोस्ट केला गेलाय हा .\nस्त्रियांवर गोळ्या झाडल्या, स्त्रियांना सुरक्षा बलाने मारले, म्हणूनही ओरडा केला जातो मिडीया तर्फे. अशी चित्र- स्त्रिया बंदुका घेउन असलेल्या कधी पब्लिश केले जात नाहीत.. काय कारण असेल \nही अशी चित्रं कधी पेपरला पाहिली आहेत का\nअसे फोटो कधी पाहिल्याचे आठवतात का\nमिल्ट्रीच्या एकटया मिळालेल्या वाहनावर पण असे हल्ले केले जातात. स्वसंरक्षणासाठी जरी गोळ्या झाडल्या तरीही मिडीया ........असो.\nहे असे फोटो मिडीया खूप जास्त प्रसिध्द करते. स्पेशली फॉरिन मिडीया. हा फोटॊ पाहिला की मिल्ट्री जवान मुलांना मारताहेत हा ग्रह होणे सहाजिक आहे. असे फोटॊच मिडीयाला आवडतात. हा फोटो वॉशिंगटन पोस्ट मधला आहे\nदगड मारणारे लोकं तर बरेच आहेत. त्या लोकांच्या हातात दगड आहेत की ग्रेनेड्स\n८-१० वर्षाची मुलं पण आजकाल वापरले जातात. दगड फेक करण्यासाठी. प्रसंगी त्यांच्या हातात ग्रेनेड पण दिले जातात आणि मग त्यातला एखादा मुलगा मारला गेला की मग मिल्ट्री वर सगळा मिडीया तुटून पडतो.\nयामुलांच्या हातात पण दगड आहेत, दंगली मधे कोणी लहान मोठा नसतो सगळे फक्त दंगलखोर..\nएकेकट्या शिपायाला घेरुन मारणं.. आणि त्याने काही प्रतिकार केला की सैनिकांनी अत्याचार केले म्हणून बोंबा मारायच्या...\n84 Responses to काश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nदगड काय, बंदुकीची गोळी काय… कुणाचं नाव किंवा चेहेरा पाहून लागत नाही. अतिरेक्यांनी सामान्य जनतेलाच शस्त्र बनविण्याची नामी युक्ति काढली आणि त्याला बळी जाताहेत जवान. त्यांना रोखल तर म्हणणार सामान्य जनता भरडली जाते, नाही रोखलं तर देश वाचत नाही. पण चित्राची ही दुसरी बाजू नेहमीच का अंधारात रहाते, हे एक न सुटणारं कोडं कधी कधी असं वाटतं की आपल्या लोकांमधेच कुणीतरी फुटीर आहे आणि जे काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. शल्याने जे केलं ते चांगल्यासाठी…हा जो कुणी फुटीर आहे किंवा असावा, तो हे कुठल्या उद्देशातून करत असेल कधी कधी असं वाटतं की आपल्या लोकांमधेच कुणीतरी फुटीर आहे आणि जे काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. शल्याने जे केलं ते चांगल्यासाठी…हा जो कुणी फुटीर आहे किंवा असावा, तो हे कुठल्या उद्देशातून करत असेल त्याचं नाव कळलं की आपोआप लोकं त्या��ा धर्मही ओळखणारच.\nअतिरेकी सामान्य जनतेकडूनच आपली कामं काढून घेत आहेत. आणि मग सामान्यातला कोणी दगावला की त्या संदर्भात नुसती बोंबाबोंब केली जाते सैन्याच्या नावाने. ही दुसरी बाजू आपला मिडीया का दाखवत नाही हा पण एक मला पडलेला मोठ्ठा प्रश्न\nमला पण हा प्रश्न नेहमीच पडतो.\nआपला मिडीया पण हेच करतो याचे अतिशय वाईट वाटते. त्यांना सध्या देश वगैरेशी काहीही घेणे देणे नाही फक्त टीआरपी आणि त्यांनी मुंबई हल्ल्याच्या वेळेस हे दाखउन दिलेय.\nफॉरेन मिडियाचे हे नेहमीचेच धोरण आहे याचबाबतीत म्हणुन नाही तर कुठल्यापण ..साध्या पिक्चरचच उदाहरण घ्या .. भारत दाखवतांना फक्त गरीबी दाखवणार आणि ह्यांचे स्वतःचे देश फक्त पॉश अशाच जागा, रस्ते दाखवणार.\nसगळ्यात वाईट या गोष्टीचे वाटते की आपलं सरकार सैनिकांच्या बाजुने ठामपणे उभं न राहता, त्यांच्यावरच कारवाई करते.\nकाश्मीरला जे काही वेगळे लॉज आहेत ते बदलुन भारताचं एक अविभाज्य अंग बनवायला पाहिजे. मग सगळे सुधरेल. जास्तीच्या सुविधा दिल्यात तर हे फुटीरतावादी गट असेच माजणार. त्यांचा कायमचा इलाज करण गरजेचं आहे.\nपण आपलं सरकार 😦\nखरं तर खेळाच्या नियमानुसार “गो इंडिया गो” ह्याचा अर्थ भारताला चिअरिंग देत आहेत असा होतो… तर तुम्ही सर्व आंग्लभाषिक राष्ट्रातले खेळ पाहिले तर हे तुमच्या नक्की लक्षामंदी येईल कि वो… 🙂\n(बहुदा) ऍटलांटा ब्रेव्हज चा कुऱ्हाडीसारखा मॅस्कॉट असलेल्या संघाचे चाहते दोन्ही हातांनी तसे आघात करत आपल्या संघाला प्रोत्साहन देतात असे कधिसे पाहिल्यासारखे ८वते…\nअधिक शोधाअंती हुरियतचे मिरवैझ उमर फारुख यांची पत्नी अमेरिकन नागरिक आहे…\nतेव्हा आता नक्की काय आणि कसे वाचायचे ते वि४ करून शांत चित्ताने ठरवा…\nआता मिरवैझ फरूख यांची पत्नी अमेरिकन आहे असे लिहिल्याने आमची पत्नि कानडी आहे आणि मला कन्नड भाषा बिल्कुल येत नाही हे सांगणे न्याय्य ठरेल…\nइथे नुसतं ’गो इंडीया गो’ नाही तर ते ’ गो ईंडीया गो बॅक’ असं लिहितात. ते फोटो मुद्दाम ब्लॉग वर लावले नाहित. मिडीयाने ऑलरेडी सगळीकडे ते फोटो फेमस करुन ठेवले आहेतच..\nहे खरच भयानक आहे. आपले जवान कुठल्या परिस्थितीत कश्मिरमध्ये ड्युटी बजावताहेत याची जाणीव करुन देणारे पोस्ट. आपण आता ठामपणे आपल्या जवांनाच्या पाठेशी उभे राहायला हवे.\nधन्यवाद. मी पण वाचली होती काल ही.. ही कविता म्हणजे मनातला राग वाढायला एक कारण झालं, आणि हे पोस्ट लिहिलं\nकाळं काय पांढरं काय\nसारी षंढपणाची कमाल आहे…\nत्यांचं रक्त तेवढं लाल आहे…\nलाल नाही हिरवं आहे….\n मस्त आहे कविता ..\nत्यांनी प्रतिकार केला आणि एखादा मुलगा/स्त्री वगैरे मारल्या गेली की मग तर मिडीया तुटून पडतो त्यांच्यावर. वाईट परिस्थिती आहे. आपल्या मिडीयाने आपल्या सैन्याच्या हार्डशिप्स दाखवायला हव्या, पण ते सगळे उलट बातम्या दाखवतात की सैन्य कसे अत्याचार करते आहे वगैरे….\nअवश्य फॉर्वर्ड करा लिंक.. 🙂 धन्यवाद.\nदादा आता चार वर्षे मुसलमान देशात राहून डेमोक्रसी म्हणजे काय हे मला चांगलं कळलयं.. हे असले फोटो दाखवून इथे सगळे भारतीय मुसल्मान सिंपथी मिळवत असतात. मानवाधिकारवाले नक्की भारतीय आहेत का पाकिस्तानी असा हल्ली मला प्रश्न पडतो. पूर्वी सैनिकाला खूप मान असे पण असे प्रसंग पाहिले की कळते हल्ली सैन्यात कोणी का जात नाही. सैनिक म्हणजे शूरवीर अशी प्रतिमा मनात येते, पण काश्मिर मधले चित्र पाहिले तर सैनिक म्हणजे एक कठपुतली असेच वाटते, फार निराशाजनक आहे हे. इथे दोहा डिबेट्स खूप पॉप्युलर कार्यक्रम आहे. मध्यंतरी इथल्या कॉलेज चा एक ग्रूप दिल्ली मधे आला होता, डिबेटचा विषय, भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत असा होता, फॉर अ चेंज सचिन पायलट जो कॉंग्रेस चा खासदार आहे त्याने विरोधात भाषण केले. णि शेवटी दोहा ग्रूप ने मान्य केले की भारतात मुसलमानांना समान वागणूक आहे. भारतात राहून कळत नाही आपल्याला पण बाहेर मुख्यतः आखातात असा समज आहे की भारत पाकिस्तान वर खूप अत्याचार करत आहे आणि विषेशतः मुसलमान फारच असुरक्षित आहेत भारतात.\nआधी पाकिस्तान ने पंजाब वेगळा करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल फसला कारण शीख अतिरेक्यांना लोकांचा पाठिंबा फारसा मिळाला नाही. १९८४ मधे इंदिरा गांधींनी जे धारिष्ट दाखवले, ते नक्किच नेहरुंना जमले नसते. ८० च्या दशकात पंजाबात खूप हिंसाचार झाला पण अखेरीस सगळं सुरळित झालं कारण मुळात सामान्य लोक शांतता व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. तिथे ही अनेक निरपराध मारले गेले अनेक कुटुंबांची वाताहत झाली. (जर मिळाला तर गुरुदास मानचा ‘देस हुआ परदेस’ हा चित्रपट बघा, मी ४ वर्षापूर्वी पाहिला होता पण अजून आठवण आली तरी अंगावर काटा येतो) पण जे झाले ते स्विकारुन लोक सावरले. काश्मिरचा प्रश्न ६० वर्षात सुटला नाही कारण मुळात या अतिरेक्यांना बाहेरुन खूप मदत येत आहे. लॉजिकली विचार केला तर आज पाकिस्तान ची काय अवस्था आहे आणि बाहेर काय व्हॅल्यू आहे दुबईच्या एयरपोर्ट वर जर पाकिस्तानी गेला तर त्याची कसून तपासणी होते. मुस्लिम देशात ही अवस्था आहे. अमेरिकेत तर सरळ पाकिस्तानी लोकांना इम्मिग्रेशन च्या लाईन मधून वेगळं काढतात आणि त्यांच्या सामानाची आणि त्यांची स्वतःची भरपूर वेळ लावून तपासणी होते. असे असताना काश्मिरी लोकांना भारतात राहणे जास्ती फायद्याचे आहे की पाकिस्तानात दुबईच्या एयरपोर्ट वर जर पाकिस्तानी गेला तर त्याची कसून तपासणी होते. मुस्लिम देशात ही अवस्था आहे. अमेरिकेत तर सरळ पाकिस्तानी लोकांना इम्मिग्रेशन च्या लाईन मधून वेगळं काढतात आणि त्यांच्या सामानाची आणि त्यांची स्वतःची भरपूर वेळ लावून तपासणी होते. असे असताना काश्मिरी लोकांना भारतात राहणे जास्ती फायद्याचे आहे की पाकिस्तानात ही नेते मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी देश विकायला निघाले आहेत.\nपाकिस्तानी लोकांमधे जो द्वेश भरलेला आहे तो नेहेमी साठी रहाणारच. जसं गोवा भारतात समावून घेतलं तसं काश्मिर समावून घ्यायला पाहिजे. एकदा भारताचा अविभाज्य अंग झालं की सगळे प्रश्न सुटतिल.\nहे असे फोटो जास्त सर्क्युलेट करण्यात आपला मिडिया पण मागे नाही याचं दुःख वाटतं . आपला मिडीया तरी दूसरी बाजू समोर मांडणारा असायला हवा. काश्मिरी पंडीत जे दिल्लीला विस्थापित झाले आहेत ते बिचारे पुर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. त्यांच्याबद्दल मिडीया एक शब्दही लिहायला तयार नाही. अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना पळून यावं लागलं होतं.\nअगदी सत्य..नवीन एंगल खराच.\nपण मला कळत नाही की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे:\nमुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.\n खरं तर अगदी धंदेवाईक दृष्टी कोनातून पाहिलं तरी वरील दोन्ही प्रकारच्या बातम्यांना टी.आर.पी असायला हरकत नाही.\n“मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले” यात लोकांन�� इन्टरेस्ट नाही पण “मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर” जास्त रस आहे हा प्रकार अनाकलनीय आहे. का असावं असं लॉजिकल नाही वाटत.. म्हणून… जर मिडीया मुद्दाम या दुस-या टाईपच्या बातम्यांना उठाव देत असेल आणि पहिल्या टाईपच्या बातम्या दाबत असेल तर त्यात टीआरपीपेक्षाही काहीतरी वाईट हेतू दिसतो. एकदम हिडीस शत्रूधार्जिणा हेतू आहे हा मिडीयाचा..उगीच भडकावणारा…\nमला पण नेमका हाच प्रश्न पडला आहे. हे मी जे फोटॊ वर पोस्ट केले आहेत, ते कधी कुठल्या पेपरला पाहिले आहेत या उलट गो ईंडीया गोबॅक हा फोटॊ पहिल्या पानावर\n१०-१२ वर्षाच्या मुलांना पण नेउन ट्रेनिंग दिलं जातं. वरच्या एका फोटो मधे पाहिलं का सगळीमुलं १०-१५ वर्षाच्या रेंज मधली आहेत. या मुलांच्या घरच्या लोकांना प्रसंगी धाक दाखवून मुलांना दगडफेकी साठी किंवा इतर कामासाठी वापरले जाते.\nएखादा मुलगा मारला गेल्यावर, फक्त सैन्याच्या कारवाईत एक १० वर्षाचा मुलगा मारल्या गेला असे छापुन येते. त्याच बरोबर तिथे ह्या वयातली मुलं काय काय करतात ते पण यायला हवं…\nतुम्ही एक मुद्द अजिबातच विचारात घेतला नाही . ” लॉबिंग”.\nआखातातून भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या बाजूने जनमत असण्याचे कारण म्हणजे समान धर्माच्या धाग्यामुळे पाकिस्तान ला तिथे आपसूकच सिंपथी मिळते आणि मग त्याचा पुरेपूर फायदा उठवुन पाकिस्तानी धार्मिक पुढारी आणि मुत्सद्दी तिथे लॉबिंग करुन जनमत त्यांच्या बाजुने वळवतात.\nबार्काइने विचार केला, तर लोबिंन्ग चि अनेक उदाहरणे वर्ल्ड पॉलिटिक्स मधे सापडतात. अमेरिकेत सरकारच्य पोलिसिवर तेलाच्य बिझीसिनेस्स चे धागे-दोरे हाति असणार्यान्चि जबर्दस्त पकड आहे- हे त्यानि कसे अचिवे केले\nअजुनहि भारतामधे पाश्चात्य विचार सरणिची अपत्ये श्रेष्ठ मानली जातात- उदाहरन- बी बी सी, मानवतावाद, जंक फ़ूड आनि बरेच काहि. नीत विचार केल तर असे दिसुन येते कि, ह्या जि टॉप लेवेल चि एन्टीटीज आहेत, ते जे द्रुष्टिकोन बाळगतात, तोच खालि (खालच्य मानल्य गेलेल्य) मेडिआ मधे झिरपत येतो (ज्याप्रमाने फॅशन हि बॉल्लीवूड च एखद हीरो पहिले एखाद्या मूव्ही मधे डिस्प्ले करतो, आणि मग बाकिचे सगळे- वर पासुन खाल्पर्यन्त च्या आर्थिक स्तरातले सगळे- ती फ़ॅशिओन फ़ोल्लो करतात. किंवा ज्याप्रमाणे बदलत्या व्हॅलुज य सिनेमा मधे सर्वप्रथम दाखवल्या जातात आणि मग त्या हळुहळु समाजात सर्व स्तरान्मधे ज़िरपतात- उदाहरणार्थ प्रेम हि सन्कल्पना किन्वा लव्ह मॅरेज हि पहिले हिन्दि सिनेमात दाखवलि गेलि- अगदि ६-७ दशकान्पुर्विपासुन, तेन्व्ह सर्व सामन्य लोक काहि लव्ह मॅरेज करत नव्हते, पन नंअत्र हळुहळु त्यास समाजात सुरुवात झालि आणि नन्तर समाज मान्यताहि मिळालि. तिच गोष्ट कॅजुअल सेक्स च्या बाबतित. आसो फ़ार विषयान्तर नको.)).\nटेक मेडिआ च्य सन्दर्भातहि लागु होते. उदा, शकाल या पपेर पेक्शा नक्किच टाइम्स ऑफ़ ईन्डि पेक्शा ल अधिक महत्व दिले जाते. त्यामुले होते असे कि, या या टॉप लेव्हल मेडिआ ला एकदा का इन्फुलेन्स केले कि काम सोपे होते. रीअर्टस आणि बीबीसी ने काहि एक खास द्रुष्टिकोन घेतला कि लगेच आपल्याकडचि बाकिचि ऎन्ग्लिश मेडिअ आणि त्याखालोखाल रीजनल लंग्वेज मेडिअ हि तोच द्रुष्टिकोन घेतो आनि मग आपन त्य सर्व गोश्ति बघतो कि ज्यान्बद्दल तुम्हि हे आर्टिकल लिहिलय.\nआत मुख्य विषयाकडे येउ.\nपाश्चात्य विचारसरणी हि कधिहि कोणतेहि आशियाई राष्ट्राला त्यांच्या बरोबरची लेखात नाही. म्हणुनच भारत दाखवताना इथलि झोपद्पट़्टि दाखवायचि आनि त्यान्चे देश दाखवताना फ़क्त तिथल्य पॉश गोश्टि दाखवायच्या अशा गोश्टी घडतात.\nय़ विचारसरणि नुसार भारताचि लायकि नाहि त्यांच्य बरोबरिने उभे राहण्याचि. आनि त्यामुळे सदैव इथल्या नेगटिव्ह गोश्टि दाखवुन भारताचि (किन्वा इतर कोणत्याहि एशिअन देशाची ) बदनामि करण्याचि मोहिम अखन्ड कार्यरत असते. भारत बरिच वर्शे अमेरिकेच्य पन्खाखालि नसल्याने (रशिय चा मित्र असल्यामुळे) सर्व पाश्चात्य मेडिअ ह कधिच भारताच्य बाजुने नव्हता.\nय़ाच पुरेपुर फ़ायद पाकिस्तान ने घेतला. आनि पाकिस्तान ल लोब्ब्यिन्ग करण्यासाठि प्लॅट्फ़ोर्म- जनमत (पाकिस्तान ल त्य काळि पुर्न सुप्पोर्ट करणार्य आखाति देशांमुळे)- रेअडिमडे मिळाले. बहुसंख्य मानवता वादि सन्घट अन या विचारसरणि वर पोसलेल्य आणि भारताचे वैचारिक शोशण करणारी बान्डगुले आहेत. नीट विचार करुन बघा, य सन्घटनांना जन्म देण्यासाठि पैसा कुठुन आला त्याननंतरही य सन्घटना चालवण्यासाठी जो पैसा येतो, त्याचे मुळ स्त्रोत काय आहे\nसापडले का उत्तर- य मानवतावादि सन्घटनाचा मानवता वाद फ़क्त दहशत वादि आनि नक्क्शल्वादि आणि त्यान्न डायरेक्ट आनि इन्डायरेक्ट सु���्पोर्ट करणार्यांच्या पुरत सीमीत आनि नेहमिच भारतिय अडमिनिस्टेटिव्ह स्सिस्टीम (पोलिस, मिलिट्री , एत्च) च्य विरोधात क असतो ते\nखलले क, कि य सन्घतनान्न भारतिय जवान सुद्ध्ह मानसेच आहेत आनि त्यान्नही मानवतावादाचि प्रिनिच्प्लेस लागु होतात याच सोयिस्कर रित्य विसर क पदतो ते\nमराठी मधे टाइप करण्यासाठी http://baraha.com ह्या साईट वर सॉफ्ट वेअर विनामुल्य उपलब्ध आहे. तिथून डाऊन लोड करू शकता. किंवा हिंदी मधे गुगल ट्रान्सलेट मधे http://translate.google.com/#en|hi| या साईट वर टाईप करुन इथे पोस्ट करू शकता. फक्त ळ टाइप करता येणार नाही, तो इतर कुठून तरी कॉपी पेस्ट केला तरी काम होऊ शकतं.\nतुम्ही लिहिलेला एक वेगळा ऍंगल आहे. तो लिहायचा राहून गेला. तुम्ही जो या संघटना ( मानवतावादी वगैरे इतर) चालवण्यासाठी जो पैसा येतो तो कुठुन येतो हा प्रश्न अगदी योग्य उभा केलेला आहे. त्यावर एक पोस्ट लिहिलंय मी पूर्वी..\nकाका काश्मीरची परिस्थिती मागील काही दिवसात खूपच बिकट झाली आहे किंवा केली गेली आहे फुटीरवाद्यांकडून.३-३ महिने संचारबंदी जरा विचार करा\nसामान्य माणूस कसा जगात असेल व्यवसाय नाही नोकरी नाही कमवायचं नाही .. मग जगायचं कस व्यवसाय नाही नोकरी नाही कमवायचं नाही .. मग जगायचं कस अन्नधान्य मिळायचं मुश्कील झालाय त्यांची मानसिकता काय होत असेल अन्नधान्य मिळायचं मुश्कील झालाय त्यांची मानसिकता काय होत असेल लहान मुल,आई बाप अन्न वाचून तडपडत असतील तर त्यांनी काय करायला हव लहान मुल,आई बाप अन्न वाचून तडपडत असतील तर त्यांनी काय करायला हव याचा विचार सरकारने करावा\nआज जर ३ महिने संचारबंदी करण्याची वेळ येत असेलतर ती सर्वस्वी सरकारची चूक किंवा त्याचे अपयश आहे.\nतुम्ही दिलेले वरील फोटो हे एक सत्य आहे ते नाकारत नाही आपल्या सैनिकांना मोरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे.\nत्याच बरोबर तेथील सामान्य माणसाच्या मनातील भीती कमी करून आपल्या देशाबद्दल एक विश्वास निर्माण करायला हवा तर तेथील परिस्थिती सुधारेल. आजही तेथे आपल्या देशाबद्दल आदर असणारे खूप लोक आहेत काही बहकले आहेत त्यांना आपलेसे करावे लागेल नाहीतर हे असेच चालू राहील .. मग ते आपणही पाहणार आणि आपली पुढील पिढी सुद्धा 😦\nयावर मी मागील आठवड्यात माझ्या ब्लोगवर लिहिले आहे तुम्ही वाचले असेल अशी आशा करतो त्यात तो कायदा नक्की कसा आहे हे सुद्धा नमूद केले आहे.\nया भागाची एकॉन��मी पुर्ण पणे टूरिझम वर अवलंबून आहे. गेली दहा वर्ष टूरिस्ट लोकांना ते काही करत नव्हते. आपले टुरिस्ट तिकडे जाउन पैसे खर्च करायचे, त्याच पैशातून टेररिस्ट लोकांना फंडींग केलं जायचं. मस्जिद मधे मोठं भावनिक आवाहन केलं जातं, इस्लाम खतरेमे है आणि लोकं जे कमावलं, असेल त्यातली मोठी रक्कम त्यांना देतं\nटूरिस्ट नाहीत.. तर पैसा पण नाही. पैसा नाही म्हणजे अतिरेक्यांवर फायनान्शिअल वचक…\nआज जी तिन महिने संचार बंदी करावी लागते, त्याचं कारण म्हणजे सध्या त्यांची पोटं भरलेली आहेत. गेल्या दहा वर्षात टुरिस्ट लोकांनी भरपूर पैसा खर्च केलाय तिकडे. त्याच्याकडे सध्या भरपूर पैसा आहे गाठीशी. म्हणून सुरु आहे हे सगळं- भरल्यापोटी रामायण. पुर्वी काहिवर्षापुर्वी पण अशिच वेळ आली होती. पैसा संपला, टेररिझम कमी झाला होता…\nमाफ करा, एरवी मी दुर्लक्ष केले असते परंतु आपले लेख आवडतात आणि आपल्याकडून सर्वाना विचारपूर्वक प्रतिक्रिया येतात म्हणून हि प्रतिक्रिया..\nलेख तितकासा पटला नाही पण या वरील प्रतिक्रियेपेक्षा बरा म्हणेन..\nखरी परिस्थिती सगळीच आपल्या समोर येत नाही हे ही तेवढेच खरे आहे.. पण हे मत टोकाचे झाले.\nमाझा एक काश्मिरी मित्र आहे, जी शाळा जाळली तिथे शिकलेला.. आणि एक हिंदू मित्र जो जम्मूच्या थोडा उत्तरेला काश्मीर जवळचा.. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कळल्या..\nतिथे हेलावून जावे अशी स्थिती आहे सगळ्यांचीच (अतिश्रीमंत व नेते मंडळी नव्हेत तर सर्वसामान्य), गरिबांची तर खूपच.. आणि आज नाही सदा सर्वकाळ.. आपल्यासमोर येत नाहीत फक्त (इथे मिडिया नक्कीच जबाबदार..\nआणि बरयाच गोष्टी आहेत मी इथे मांडत नाही..\nपण आपल्याच देशाच्या लोकांबद्दल असा एकतर्फी विचार नाही पटला आणि तो बरोबर अथवा तथ्य असलेला तर नाहीच..\nकमीत कमी अशा राज्यातला जिथे सर्वात जास्त मतदान झाले आहे गेल्या निवडणुकीत तेच लोक रस्त्यावर का येतात हा प्रश्न महत्वाचा आहे (हो ‘तेच’ लोक .. कोणी अतिरेकी म्हणून मागवलेले असे म्हणून दुर्लक्ष नाही करता येणार)..\nआणि लोकांबद्दल विचाराल तर अमरनाथ यात्रा करून आलेले बरेच सांगू शकतील ते कसे आहेत ते…\nविषय बराच मोठा आहे आणि सैन्याला नक्कीच पाठींबा आहे पण नक्कीच सारासार विचार हवा …\nहा एक तर्फी विचार नाही, केवळ एकतर्फी विचार करणाऱ्या आपल्या मिडीया बद्दल लिहिलंय इथे. मिडीया एकाच प्रकारचे चित्र स���ाजापूढे उभे करतो. कधी हिंदू विस्थापीतांच्या बद्दल कुठे काही वाचलंय का> नाही नां हे का झालं , हे लोकं असे कां वागतात, याचं कारण आहे यांचा पाकिस्तानातला आका.\nजर आयर्न फिस्ट वापरून रझाकार मुव्हमेंट दडपली नसती, तर आज भारताच्या मध्य भागी एक पाकीस्तान राहिला असता. अशा गोष्टी आयर्न फिस्ट नेच दाबायच्या असतात. पंडीत नेहेरुंनी युनो समोर…..जाऊ दे , खूप कठीण विषय आहे तो, आणि माझा त्यावर एवढा अभ्यास पण नाही.\nआपल्याच देशात राहून जर आपलीच माणसं देश फोडायच्या कारवाया करत असतील तर मग त्यांना विरोध हा करायलाच हवा,अणि मिलिटरीला सपोर्ट करायलाच हवा. मिडीया नेमकं उलट करतोय.\nअवश्य.. सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणुनच तर हे पोस्ट लिहिलं. आपल्या सैनिकांचं मनोधैर्य आपणच वाढवायला हवं.त्यांना भावनिक आणि इतर सपोर्ट करायलाच हवा..\nसंताप येण्यालायकच आहे हे सगळं \nकसं आणि केव्हा थांबणार आहे हे देवालाही ठाऊक आहे की नाही कोण जाणे 😦\nतो दिवसच असा वाईट गेला माझा. सकाळी टाइम्स ऑफ इंडीया च्या पहिल्या पानावर गो इंडीया गो.. नंतर दूपारी ती मेहेबुबा मुफ्ती..\nलवकर थांबायला हवं हे ..\nकाश्मीर समस्या नेहरू मुळे निर्माण झालीच पण पुढे त्या समस्येचा राजकीय फायदा पाहून कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष सुद्धा ती समस्या मिटवण्या करता फारसे उत्सुक नाहीत . अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, मानवाधिकार वाल्यांना तर ३ पेज वर TV वर झळकण्या साठी मुंबई बोंबस्फोट काश्मीर हे तर पर्वणीच वाटतात. सर्वात पाहीले या लोकांना (ONIDA TV मधल्या जाहिराती प्रमाणे) मोठा दगड बांधून खोल समुद्रात आधी बुडवून द्यावे. नंतर सर्व मुफ्ती महमद ते गिलानी सारख्या नेत्यांना एका रांगेत उभे करून श्रीनगर च्या लाल चोकात जाहीरपणे गोळ्या घालून ठार करावे. सावरकरांनी सुचविल्या प्रमाणे तेथे माजी सैनिकांच्या वसाहती उभ्या कराव्यात आणि जो विशेषअधिकरचा राज्याला दर्जा दिला तो काढून टाकावा. रोग जास्त झाला तर जसे ऑपरेशन करावे लागते, तसे ऑपरेशन केल्या शिवाय काश्मीरचे दुखणे बरे होणार नाही.आणि महात्म्याच्या अहिंसेच्या नसबंदीने षंढ झालेले आपले राजकारणी हे ऑपरेशन करू शकत नाही , तो पर्यंत देशाचा हा तमाशा TV वर पाहणे भाग आहे. http://thanthanpal.blogspot.com/2010/08/blog-post.html नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे.\nतुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. युनो मधे प्रश्न उभा करण्याची जी घोड चूक केली त्याचे परीणाम अजूनही आपण भोगतोच आहो.\nतिथे माजी सैनिक कशाला इव्हन तिथे नविन इंडस्ट्रीज जरी सुरु केल्या तरीही मुख्य प्रवाहात येतिल ते सगळे. भारतातले सगळ्या भागातले लोकं तिकडे जातिल , एकदा इंडस्ट्रीज सुरु झाल्या की.\nकाश्मिर मधून पळवून लावलेले लोकं जरी परत गेले, आणि सरकारने त्यांना सपोर्ट केला तरीही रिलिजियस बॅलन्स राहिल बऱ्या पैकी.\nआपली सगळी प्रसारमाध्यमं बाहेरच्यांनी विकत घेतलेली आहेत याचा प्रत्यय वारंवार येतोय…. अतिशय दुखःद.. आणि याला जवाबदार घरचे भेदीच आहेत…..\nघरचे भेदी कोण आहेत ते अगदी उघड सत्य आहे. त्यांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे..\nहे सर्व बघायला काश्मीरला कशाला जायला हवे काका मुंबईतही मोर्चे, दंगलींमध्ये(etc.) ह्याहून वेगळे काही घडते का\nपण मुंबईकरांची समजूत (मिडियाची नव्हे) पोलीस म्हटला की तो ‘लाचखाऊ’ अशी असते, तसेच काहीसे काश्मिरींचे झाले असेल .\nखरं आहे.. मुंबईकर कशाला सगळ्याच लोकांना तसं वाटतं..\nकाश्मिर मधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे चक्क सैन्य उभं असतं सगळीकडे.. म्हणून दोघांची तुलना करता येणार नाही.\nयावर मला वाटत पाकिस्तान नष्ट करणे हाच एकमेव पर्याय आहे. अणुबॉम्ब टाकून तिथली लोकच काय तिथली जमीन नष्ट करून टाकणे. किती दिवस आपण गांधीजींची माकड प्रमाणे पहाणे, बोलणे आणि ऐकणे बंद करणार. उरला प्रश्न कश्मीर लोकांचे. त्यांचे लाड बंद करायला हवे. असो, नुसते बोलून काहीच फायदा नाही. कृती करावीच लागेल..\nआठल्ये साहेब.. आपल्या भावना प्रखर आहेत. पण असे करून प्रश्न सोडवले जात नसतात हे ही खरेच.\n..पाकिस्तानातल्या सामान्य जनतेविषयी तुम्हाला काहीच सहभावना नसाव्यात याचा खेद झाला.\nअणुबॉम्बने मूळ समस्या नाहीशी होणे तर दूरच पण आणखी गुंता उत्पन्न होईल.. केवळ काही योग्य उपाय सापडत नाही म्हणून मग असे काही आततायी करायचे हे शहाणपण नव्हे.\nनचिकेत तुला कधी पाकिस्तान्यांशी इंटरॅक्ट करायला मिळाले आहे की नाही हे मला माहित नाही. पण मी गेली ३ वर्षे कतार मधे रहात आहे. इथे अनेक पाकिस्तान्यांशी कामामुळे आमचा संपर्क आला. भारतद्वेष अगदी सर्वसामान्यांच्याही रक्तात भिनला आहे, काही ही झाले तरी भारतामुळे पाकिस्तान चे किती नुकसान झाले आहे असेच सारखे बोलत असतात. आत्तापर्यंत ३-४ लोकांनी मझ्या नवर्याला मुसलमान होण्यासाठी गळ घातली आहे. त्यामुळे ह्या विषयावरच्या माझ्या भावना फारच तीव्र आहेत. १९७१ ची हार त्यांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की त्यामुळे काही झाले तरी भारत तोडायचा असे पाकिस्तानी सरकार पासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच मनावर घेतले आहे. त्यातून तिथे निरक्षर खूप आहेत, अश्या लोकांवर तर मौलवींचा खूप प्रभाव आहे. जर मौलवी ने सांगितले कि भारत आपला शत्रू आहे तर हे लोक डोळे मिटून ऐकतात. धर्माच्या नावाखाली मौलवी जे काही सांगतील ते करायला ते तयार होतात.\nसगळ्यांच्या भावना तिव्र आहेतच. हेमंत ने जे लिहिलंय ते शब्दशः घेउ नका, त्या पाठच्य भावना बघा.\nप्रत्येकालाच असं कधी ना कधी तर वाटत आलंय…\nधर्माच्या नावाखाली ते मौलवी जे सांगणार ते सगळी लोकं ऐकायला तयार असतात. आणि तिथे असलेले मदरसे- त्या मधे ’शिकुन’ तयार होणारे ’सुशिक्षित’ …. त्यांच्या बद्दल तर न बोललेलेच बरे.\nलीनाजी..तिथेच तर मेख आहे ना.. मी आणि हेमंत (बहुधा) दोघांनीही पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेलं नाही. दोघेही ऐकीव माहितीवरच बोलतोय. हेमंत यांनी जे विधान केलंय ते ही इंटरएक्ट न करताच केलं असावं. हे विचार म्हणजे तुम्ही पाहिलेल्या भारतद्वेषी पाक नागरिकांचा बरोब्बर व्युत्क्रम नाही का (म्हणजे पाकद्वेषी भारतीय नागरिक). आणि ते ही कोणी द्वेष मनात भरवण्यासाठी शाळा. कँप वगैरे न घेताच\nइंटरएक्ट न करताच आम्ही त्यांना नष्ट करून टाकण्याचा उपाय सांगतो. हेच ते विष नाही का\nतुम्ही काही अनिवासी पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेत आणि अनुभव घेतलेत. तुम्हाला स्वत:ला तरी खरंच असं वाटतं का की त्या चार लोकांच्या अनुभवावरून एकूणात पाकिस्तानी जनतेची अपरिमित हानी होईल किंवा ते भस्म होतील असा जालीम उपाय करून भारताचे असले प्रश्न सुटतील\nपाकिस्तानातही खूप हिंसाचार आणि दहशतवाद आहे. त्यातला कोणी कामानिमित्त इथे आला आणि उपरी निर्दिष्ट पाकद्वेष पाहून म्हणाला की या भारताच्या (की “भारतडयांच्या”) डोक्यावर बोंब टाकून त्यांना नष्ट करा म्हणजे पाकचे प्रश्नच सुटतील..तर\nगॅंगरिन झालेला भाग कापूनच काढावा लागतो. नाहितर जीव जातो. काही प्रश्न हे एक घाव दोन तुकडे याच पद्धतीने सोडवावे लागतात. २-३ दशके पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया घडवून आणत आहे. एक अख्खी नवी पिढी आली आहे ज्यांना मूळ प्रश्न माहितच नाहिये. आज जे १०-१२ वर्षाची मुले सैनिकांवर दगड्फेक करत आहेत त्यांना कधी कोणी १९४८ च्या लढाईबद्दल काही संगितलेच नाहिये. ती मुले सैनिकांच्या पहार्यातच वाढलेली आहेत. आजची जी पाकिस्तान ची युवा पिढी आहे त्यांना शाळेत इतिहासात हेच शिकवतात की भारताने पाकिस्तनचे २ तुकडे केले, पण मुळात पुर्व पाकिस्तान मधे खूप असंतोष होता हे त्य़ांना माहित नाहिये. इथे नुसती ब्लॉग वर चर्चा करण्याशिवाय आपल्या हातात काहिही नाहिये. ज्यांच्यावर आपण देशाचे सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे दहशतवाद संपूर्ण देशात पसरत चालला आहे. अश्या वेळेस हेमंत ची काय किंवा माझी काय जी तीव्र प्रतिक्रिया आहे ती अश्याच हताशपणातून आली आहे. मला पाकिस्तान्यांविषयी द्वेष नाहिये. पण जर केवळ मी मुसलमान नाहिये आणि मी भारतीय आहे म्हणून कोणी सतत मला काहि बाहि बोलत असेल तर मला चालणार नाही. आता हा प्रश्न इतका चिघळला आहे णि आंतरराष्ट्रिय बनला आहेक युद्ध ही करता येणार नाही आणि शांतिपूर्ण मार्गाने आ प्रश्न सोडवता येणारच नाही. शांतिपूर्ण म्हणजे एकच उपाय आहे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकणे. बर समजा पड खाऊन भारताने हा भाग देऊन टाकला तरी पाकिस्तान शांत बसेल अस नाही कारण ते अजून अजून आत घुसतील. म्हनजे काय आज असा कुठलाही उपाय नाहिये की ज्यामुळे हा प्रश्न सुटेल. जर उद्या पेट्रोलियम ला काही पर्याय मिळाला तर सगळे पाश्चिमात्य देश एकत्र होऊन आखातावर हल्ला करु शकतील. मगच ह्या धर्मांध लोकांची रसद तुटेल. ह्याला २० वर्षे किंवा २०० वर्षे सुद्धा लागतील. तोपर्यंत हरी हरि करा आणि परत कोणीतरी शिवाजी महाराज, राजा रणजितसिंग किंवा गुरू गोविंदसिंग येण्याची वाट बघा.\nकाश्मीरपासून लडाख व जम्मू टॅक्टिकली वेगळे काढण्याचा विचार केंद्र सरकार करून नंतर मुस्लीमाना धूप घालणार नाही याची खात्री पटल्याने या दंगली आयोजित केल्या जात आहेत.\nया विषया संदर्भात काही लिंक असतिल तर देऊ शकाल का कारण मी पुर्ण अनभिज्ञ आहे या बाबतीत.\nमी नुकताच श्रीनगर-कारगील-लेहा ला जाऊन आलो. श्रीनगरला पुर्ण शहरात संचारबंदी आहे. गेले तीन महिने हे असच चाललय पण त्या लोकांची चरबी अजून तशीच आहे. मला आलेले अनुभव माझ्या ब्लॉगवर लोहिले आहेत.\nधन्यवाद.. त्यांच्याकडला पैसा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत ते असेच वागणार. पूर्वी पण असंच झालं होतं. नंतरची काही वर्ष शांत गेली.. थोडा पैसा जमा झाला, की असेच वागतात ते..\nबाकी सर्व ठीक आहे पण त्या लहानग्यांचे भवितव्य काय १२ व्या वर्षी हातात ग्रेनेड\nत्यांना अगदी लहानपणापासूनच शिकवण दिली जाते भारत द्वेशाची. त्यांचं भवितव्य पुर्ण पणे अंधःकारमय आहे . इतक्या लहान मुलांना अशा पोलिटीक्स मधे ओढायलाच नको. पण जर त्यांचे पालक त्यांना परवानगी देत असतिल तर मग मात्र तेच जबाबदार आहे या मुलांच्या भवितव्यासाठी.\nखरंच भयंकर आहे हे. मला वाटतं सगळ्यात प्रथम कोणाला ताळ्यावर आणायचं असेल तर ते म्हणजे या एनजीओज ना.. \nएनजीओज बद्दल तुमच मत एकदम बरोबर आहे… एनजीओ आणि दानधर्म ह्याविशावी मी मागच्या आठवड्यात काही लिहाल होत, कदाचित तुम्हाला पटणार नाही पण माझहि मत 🙂\nधन्यवाद हेरंब आणि नयन… भारतामधे असलेले ९० टक्के एनजीओ हे मनि लॉंड्रिंग साठी वापरले जातात. मग या मधे आसाराम बापूचा एन्जीओ पण आला ..\nखरच महेंद्रजी खुप खुप आभार हया पोस्टबद्दल…मी तरी हया बाजुने कधीच विचार केला नव्हता हया घटनेंचा…हे जे होत आहे ते मात्र अतिशय धक्कादायक आहे…\nधन्यवाद… थोडी दुसरी बाजू पण विचारात घेतली जावी म्हणूनच होतं हे पोस्ट\nगेली ५० वर्ष काश्मीर मध्ये सैन्य आहे. काय साध्य झाले आहे त्या सैन्याने अर्धा काश्मीर पाकिस्तानात गेला, लाखो नागरिक मेले, हजारो सैनिक मेले, वादी अजूनही जळत आहे. सैन्य नसेल तर काश्मीर काही भारतापासून वेगळा होणार नाही. मग त्या सैन्याचा उपयोग तो काय. मला सैन्यावर केलेला खर्च जर बंध करून तोच पैसा काश्मीरच्या विकासासाठी वापरला तर कदाचित लोक शांत होतील.\nएकदा काश्मीरमधून सेना काढून शांतीला संधी दयायलाच हवी.\nशांतीची संधी दिली गेली होती. सैन्य काढलं की इतर तिथे शिल्लक असलेले हिंदूंचे शिरकाण पून्हा सुरु होईल. बारामुला भागात मी स्वतः जाउन पाहिले होते जळलेली घरं… सैन्य असतांना पण जर शांती राहू शकत नाही तर सैन्याशिवाय काय होईल याची कल्पनाच करवत नाही.\nसैन्याने काही साध्य करायचे नसते. सैन्याचे काम फक्त देशाची अखंडता राखायची. कारगील वरच्या विजयाने आप्ण काय मिळवले असाही विचार केला जाऊ शकतो पण.. असो..\nआणखी एक, मला नाही वाटत कि भारतीय सैन्य काश्मीर मध्ये कुणावर अत्याचार करते. सैनिकांना ज्य��� प्रकारचे शिक्षण दिले जाते त्यात त्यांना नागरी समस्या सोडीविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, कारण ते काम पोलीस दलाचे आहे. सैनिकांना दिले जाणारे प्रशिक्षण हे रोखटोक असते. जर १० वर्षाच्या मुलाने बॉम्ब फेकला तर सैनिक गोळी मरणारच, त्याविरुद्ध मानव अधिकारवाले किठीही ओरडले तरी त्याने काहीही होणार नाही कर तो सैनिक त्याच प्रकारे शिकला आहे. त्या सैनिकाची ह्यात चूक नाही, चूक त्या माणसाची आहे ज्याने त्या सैनिकाला हि समस्या सोडविण्यासाठी पाठवले आहे.\nह्या प्रशनाचं उत्तर शोधायला मी जेंव्हा प्रयत्न केला तेंव्हा चक्रव्युहात फसलेल्या अभिमन्युला काय वाटलं असेल याची जाणिव झाली मला.\n आझाद काश्मिर हवाय त्यांना.. ही समस्या.\n छेः.. ते तर स्टेटस्को मेंटेन करायला आहे तिथे.\n मे बी.. जर त्यांनी मनात आणलं तर , आणि सगळे जण एकत्र झाले आणि काश्मिरला भारतात इन्क्लुड करुन घेतलं तरच ही समस्या सुटू शकेल.. तो पर्यंत नाही असे वाटते मला तरी..\n-भाजप जेंव्हा सत्ते वर होती, तेंव्हा सत्तेवर येण्यापुर्वी ते काश्मिरचे कलम रद्द करू म्हणून घोषणा केली होती. पण सत्ते वर आल्यावर काहीच केलेले नाही त्यांनी सुध्दा\n“काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. ” >> answer is Media\nधन्यवाद.. पण मला तरी कुठली साईट माहिती नाही 😦\nनाण्याची दुसरी बाजु तुम्ही दाखवुन दिलीत…न्युज वाले तर स्वताःच्या स्वार्थाकरीता काय करतील ह्याचा नेम नाही….\nहे सगळ कधी थांबेल कोण जाणे…[:(]\nदोन दिवस सारखं त्याच त्या बातम्या पाहून अतिरेक झाला होता म्हणून मनात बरंच काही साठलं होतं.\nअसे अनेक फोटो आहेत नेट वर . त्यांच्या साईट्स वर. हे लवकर थांबायला हवे कुठल्याही परिस्थितीत ही हार्दिक इच्छा..\nकाश्मीर प्रश्न तसाच राहणार ,ह्याला कारण आपल्याकडील राजकारण ,राजकीय शक्ती आपल्याकडे अजिबात नाही ,राजकीय लोकांन्मध्ये अजिबात एकवाक्यता नाही ,शिष्टमंडळ नेऊन काय उपयोग झाला\nआज हे दोन लेख वाचनात आले. आतले भेदी हे असलेच पेज ३ वाले लोक असतील.\nहे फोटो कुठल्या साईट्सवरुन घेतले आहेत त्याची कृपया लिंक द्यावी.\nअशा अनेक साईट्स आहेत सर्फिंग करतांना एक एक सेव्ह करत गेलो होतो.go india go back किंवा kashmir kids attacking military etc सर्च करा बऱ्याच साईट्स सापडतील. ज\nअगदी ह्याचा विचारावर आमच्या मित्रांच्या न्युजग्रूप मध्ये चर्चा ���ाली होती. बातमी कशी दाखवली त्यावरून जनमानसा वरचा परिणाम ठरतो हे खरेच आहे. एकांगी बातम्या दाखवणे हे गुन्हेगारी कृत्य ठरले पाहिजे.\nछान विवेचन झाले आहें.\nबातमी कशी दाखवू नये हे पहायचं असेल तर सध्याच्या प्रायव्हेट चॅनलच्या बातम्या पहा.. अर्धवट बातमी, किंवा एकांगी दाखवणं हा पण गुन्हा ठरायला हवा.\nगेल्या १५ वर्षात आर्मीने ‘ऑपरेशन सदभावना’ राबवून बरेच चित्र बदलले असले तरी मिडीया काही बदललेली नाही. खरच असो… लिहावे तितके कमीच\nमिडीयाने थोडं तारतम्य सांभाळून लिहावे… एवढंच वाटतं.\nयोग्य नेते निवडून देणं आपल्या हातात आहे. सगळ्यात जास्त मतदान हे काश्मिर मधेच झालं हे पण विसरता येत नाही. पण मिडीया अजूनही चीप बातम्यासांठी बातम्यांना तोड्मरोड करून दाखवतोय ह्याचं वाईट वाटतं.\nकश्मीरात जे काही होते त्याला बघायचे आपले काही द्रुष्टीकोन तयार असतात आपण फ़ॅक्ट्स फ़क्त आपापले साचे वापरुन री-मोल्ड करत असतो…..\nकट्टर नशनलिस्ट लोकांना काही….\nमुळात कश्मीर मधे आर्मी किंवा फ़ोर्सेस (ह्यात पॅरामिलिटरी पण आली म्हणजे सी.आर.पी वगैरे) ह्यांना काही स्पेशल हक्क दिले आहेत\nआर्मड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट…. ए.एफ़.एस.पी.ए म्हणतात त्याला…. ज्याच्यामुळे लोक बरेचदा जेरिस येतात….\nथोडे डीफ़ेन्स च्या बाजुने विचार केल्यास,\nआमचा एक दादा आहे, आर्मीमॅन तो म्हणाला… ह्युमन राईट वाले काय भुंकायचे भुंकू द्या…\nस्पष्ट परिस्थिती आहे…. एखादे ५ वर्षांचे पोर चॉकलेट मागत जवळ येते… आम्ही ही माणसे आहोत…\nघरची पोरांची याद येते म्हणुन आम्ही ते पोर जवळ घेतो… गोंजारतो… तेवढ्यात ते पोर एक कळ दाबते अन माझे ५-६ साथी खल्लास होतात\nनेक्स्ट टाईम, मी का माणुसकी दाखवावी ते पोर गिल्टी असेल अथवा नसेल…. पर अॅझ अ अफ़सर ऑफ़ द फ़ौज मै मेरे जवानों की जान खतरे मॆं नही डाल सकता….\nयही कारण है… बस यही….\nदोन्ही म्हणणे आपापल्या ठीकाणी बरोबर म्हणले तरी तटस्थ न राहता झुकते माप आर्मी कडे जाते… पण कश्मीरी तेच वेगळॆ इंटरप्रीट करतात… त्याचे जिओ पॉलिटीकल इंपॅक्ट्स म्हणजे हे पश्चिम धार्जिणे अॅम्नेस्टी वगैरे बांडगुळॆ….. मुळात अजुनही डेव्हलपिंग नेशन असल्या मुळॆ आपली अंतरराष्ट्रीय पातळी वर ही मुस्कुट्दाबी होत असते….\nत्यामुळॆ कश्मीर हे अवघड जागचे दुखणॆ आहे हे मात्र नक्की…..\nकाश्मिर हे अवघड जागचं दुखणं आहे. हे मात्र नक्की +१\nसध्या कोंकण रेल्वे ने काश्मिरला जोडण्याचे घाटते आहे. पहिल्यांदा जेंव्हा काश्मिरवर पाकने कब्जा केला होता, तेंव्हा काश्मिरला जाणे फार अवघड होते. जर श्रीनगरच्या विमानतळावर आपले विमान पोहोचले नसते, तर काशिर हातचे गेले असते. इतके असूनही काश्मिरपर्यंत सरळ रस्ता अजुन बनवला गेला नाही. फक्त एक टनेल बनवलाय जवाहर टनेल असे अनेक टनेल्स बनवून काश्मिर जोडल्या गेले पाहीजे जम्मूशी.\nजवाहर टनेल बहुतेक जगातला सर्वात लांब आहे, त्या ऊंची वर…..\nजम्मू ते उधमपुर नवी रेल्वे फ़्लॅग ऑफ़ झाली तर आहे…. ती एक स्ट्रॅटेजीक विन आहे भारताची…\nपृथ्वी, हे भारताचे आय.आर.बी.एम म्हणजे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टीक मिसाइल आहे…. अन फ़ॉर्च्युनेटली ते मोबाइल रेल कॅरीयर ने कुठे ही नेले जाऊ शकते…\nमुळात ह्या रेल्वे ने भारताने २ पक्षी मारले आहेत. पहीले… कश्मीर कनेक्टीव्हीटी….\nदुसरे, पोटेंशिअल थ्रेट टू चायनिज व्हेंचर इन तिबेट… क्विंघाय-ल्हासा रेल्वे (जगातली सर्वात उंचीवरची)\nही आता भारतीय मिसाईल अटॅक ला व्हल्नरेबल झाली आहे….\nफ़ायनली, काहीतरी बेटर झाले आहे\nभारतात काश्मिरी लोकांना कसली मस्ती आहे मला कळत नाही , ह्या लोकांच्या कडे टीव्ही व नेट नसेल तर ते सरकार ने पुरवावे व शेजारी पाकिस्तान मध्ये काय चालले आहे , बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार त्यांच्या प्रमुख शहरात पॉलिटिकल\nकिलिंग भरीस भर शिया सुन्नी ह्यांचे वैर , द्रोण हल्ले जगात बदनामी , भारतातून वेगळे झाल्यावर त्यांची आज काय स्थिती आहे हे यु ट्यूब पाकिस्तानी वाहिन्यांवर दाखवावे, उद्या जर काश्मीर चुकून स्वतंत्र झाले तर जगातील प्रमुख राष्ट्रे तेथे तडमडून काश्मीरचा दुसरा अफगाणिस्तान करतील. एवढे साधे कळत नाही , त्यांचे भौगोलिक महत्त्व त्यांच्या मुळावर येईल.\nआणि गिलानी व मलिक सारख्या नेत्यांना तर कोवेर्ट ऑपरेशन करून मारले पाहिजे.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/akola/fire-cotton-filled-vehicle-20-quintals-cotton-ruined/", "date_download": "2018-12-15T17:37:18Z", "digest": "sha1:5WPMYM65GMC3VZAASL3FZGUUXP3VOCHS", "length": 29107, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fire To Cotton-Filled Vehicle: 20 Quintals Of Cotton Ruined | कापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्य���चे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी\nहातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nठळक मुद्दे२ लाखाचे नुकसानहातरुण येथील घटना\nहातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nहातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील कापूस बुधवारी रात्री टाटा एस एम एच ०४ - डी. एस. ३५३९ या वाहनात भरून ठेवला होता. या वाहनात २० क्विंटल कापूस होता. गुरुवारी सकाळी या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसून आला. या गाडीवर असलेले टायर (स्टे��नी) आगीमुळे वर उडून टिनावर पडले.त्यामुळे आवाज झाल्याने बाजूने राहणारा अजय गिरी युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडीने पेटलेली दिसून आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठया प्रमाणात पाणी टाकून आग विझवली. मात्र या आगीत इंजिनसह गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हातरुण चे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे ४० हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन नसुर्डे उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी\nमुंबई : मोनोरेलचे दोन डबे जळून खाक, वाहतूक ठप्प\nतुळजापूर घाटात रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात, सोलापुरातील तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी\nघराला आग लावून केली आत्महत्या, जीव देणारी व्यक्ती मनोरुग्ण\nपिंजरनजीक दुचाकीच्या अपघातात एक ठार\nराष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात\nया वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का\nदुप्पट उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनाचे नियोजन करावे लागणार- डॉ. सी.डी. मायी\nकर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित\nअकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील\nविद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही\nविश्वशांतीचा संदेश देणारे ‘नि:शस्त्र योद्धा’ तथागत गौतम बुद्ध\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्���टन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:31:54Z", "digest": "sha1:U6VXVW2T32JVNETSYJOHIKW3RJWFGHEX", "length": 3616, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शिकारी पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांप��की या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► गरुड (१२ प)\n► गिधाड (५ प)\n► घार (४ प)\n► घुबड (६ प)\n\"शिकारी पक्षी\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २००७ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6897-maharashtra-legislative-council-election-2018-results", "date_download": "2018-12-15T16:30:25Z", "digest": "sha1:FXGRNFVK374NBK7SW5VPY6FMQUPQCKZ2", "length": 6626, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nविधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5 जागांसाठी होणारी मतमोजणी आज पार पडली असून विधान परिषदेचे सर्व निकाल अखेर जाहीर झाले आहेत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे तर अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं विजय मिळवला आहे.\nकोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असून परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने 2 जागांवर , शिवससेनेने 2 तर राष्ट्रवादीने 1 जागांवर विजयी मिळवला आहे.\nअमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 441 मतांनी विजयी मिळवला आहे, तसेच चंद्रपुरात भाजपाचे रामदास आंबटकर यांनी 550 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ 462 मतं मिळाली आहेत.\nनाशिकमध्येही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी 400 मतांनी विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 231 मतं मिळाली आहेत.\nविधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेचं वर्चस्व\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का दे���ार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/32887?page=1", "date_download": "2018-12-15T16:14:02Z", "digest": "sha1:73JZ2UTPZLJ5EOGRFB3MNEEM4M26RL4Y", "length": 7084, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिवस २०१२ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिवस २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२ कार्यक्रम\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २० (तोषवी) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (७): आम्ही शिरवाडकर (कुसुमताई शिरवाडकर) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३० (ekmulgi) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ६ (रैना) लेखनाचा धागा\nकविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार लेखनाचा धागा\nकविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -४ लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १२ (आई) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २१ (प्राजक्ता_शिरीन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (४): कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी (नंदन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (८): विशाखाचे दिवस (पु.ल.देशपांडे) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३१(संपदा) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ७ (Manasi-Patil) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (९): ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'.- एक दृकश्राव्य कार्यक्रम (rar) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २६ (जयु) लेखनाचा धागा\nम..म..मराठी, ग..ग..गोष्टी- प्रवेशिका २ (सावली) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १३ (सोनाली राजवाडे) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २२ (मवा) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनव���न परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2017/10/blog-post_78.html", "date_download": "2018-12-15T16:19:01Z", "digest": "sha1:3O5MQZ5NVILYRKMIGFVAAJ5X6PXNMX55", "length": 12979, "nlines": 161, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शेतकरी जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू : वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशेतकरी जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू : वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख\nमुंबई : राज्यातच नव्हे तर देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस\nउत्पादनामागे शेतकऱ्यांचे अथक परिश्रम असतात, त्यांनी पिकवलेला कापूस जागतिक वस्त्रोद्योग कंपन्या\nवापरतात. शेतकरीच जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री\nसुभाष देशमुख यांनी आज येथे केले.\nहॉटेल ताज येथील बॉल रूम मध्ये सी. आय. आय (कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) आयोजित\nवस्त्रोद्योग परिषदेत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.\nमोठ्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत\nकसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना या व्यवसायात आवश्यक\nसंधी देऊन सहकार्याने प्रवाहात आणावे. राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर मोठ्या कंपन्यांनी\nशेतकऱ्यांच्या कापूस हमी भावाने खरेदी करावा असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, व्यवसायात शेतकऱ्यांना\nभागिदारी द्यावी त्यांच्या नवीन संकल्पनेला संधी द्यावी. लहान मोठ्या सूत गिरण्यांना आवश्यक सोयी\nसुविधा पुरवाव्या. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा.\nशेतकऱ्यांची प्रचंड मेहनत करण्याची शक्ती असते त्यांना संधी दिली तर वस्त्रोद्योगात देश प्रथम क्रमांकांवर\nयेण्यास फार काळ लागणार नाही.\nवस्त्रोद्योग व्यवसायाची व्याप्ती मोठी असून देशातील प्रत्येकाच्या हाताला रोजगार देण्याची\nताकत या व्यवसायात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्यांनी गारमेंट चा व्यवसाय\nग्रामीण भागात उभारावा. प��रत्येक कंपन्यांनी एक खेडे दत्तक घेऊन गारमेंट व्यवसाय उभारला तर त्या\nखेड्याचा आणि पर्यायाने या देशाचा विकास झपाट्याने होऊन देश समृद्ध होईल, असेही श्री. देशमुख यांनी\nयावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता, विस्डम यार्नस लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक\nमनीष बाग्रोदिया, वझीर अडवायझर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत अग्रवाल, पॉलीस्टर रिलायंस इंडस्ट्रीज\nलिमिटेड चे आर.डी. उडेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2186-kolhapur-pujari-hatav", "date_download": "2018-12-15T15:36:28Z", "digest": "sha1:U7E2H7CY34ZTML2HPLR5LQZZEGX3TSML", "length": 5216, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nअंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात भाविकांनी पुकारलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आज मोठं यश लाभलं.\nविधानसभेत पुजारी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत तीन महिन्यात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिल्यानंतर कोल्हापूरात पुजारी हटाव संघर्ष समितीने जल्लोष केला.\nमंदिर परिसरात फटाके वाजवून आणि साखर पेढे वाटून अंबाबाईच्या गजरात समितीने आपला आंनद व्यक्त केला.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/special-story-1801.html", "date_download": "2018-12-15T17:07:01Z", "digest": "sha1:QD6KCC5ULOSLXP6ADWHEQ2KYD5QONBC3", "length": 10695, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Dilip Gandhi Ram Shinde पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nपालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथील ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील मॅक्सस्केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,आदी नेत्यांनी भेटी घेतल्या असून पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी मात्र या आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट ही घेण्याचेच विसरले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपालकमंत्र्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज\nस्वताच्या मतदार संघातील आंदोलनकर्त्या शेतकर्याना दुखापत झाल्याची घटना ताजी असतानाच त्यांना भेट देण्याएवजी पालकमंत्री नगर तसेच कर्जत आणि जामखेड मध्ये उद्घाटन सोहळे करणार आहेत, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणे हे प्रथमकर्तव्य पालकमंत्री विसरले आहेत, निवडणुकांच्या काळात स्वताला भूमिपुत्र म्हणवून घेणार्या प्रा.राम शिंदे यांनी शेवगाव मधील या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.\nशेवगावात जायला खासदार गांधींकडे वेळ नाही \nजैन मुनीबद्दल खा.संजय राउत यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर लगेच रस्त्यावर उतरत आंदोलन करणार नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांनी ही या वादात न पडणे हेच योग्य समजले आहे. खा. गांधी यांना गेल्या ३ पंचवार्षिक निवडणुकांत शेवगाव तालुक्याने सर्वाधिक मताधिक्य दिले,खा.गांधी विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि बँकिंगच्या कामानिमित शेवगाव मध्ये असतात, मात्र स्वताच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतरही खासदार गांधी यांना या शेतकर्याना साधे भेटून विचारपूस करण्यासही वेळ मिळालेला नाही. राहुरी, श्रीगोंदा, पारनेर आणि आता शेवगावकरांचीही नाराजी खासदार गांधी यांना आगामी निवडणुकांत जाणवू शकते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा बरळले \nनेहमीच बोलून वाद ओढवून घेणारे आणि रोषाला बळी पडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे नगर मध्ये पुन्हा जरा 'जास्तच' बोलले ''पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. मात्र त्यांनी छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांची ही कृती चुकीचीच आहे'.असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.\nशेतकऱ्यांत असंतोष, सरकार, प्रशासनाविरोधात राग \nसदर गोळीबारात २ शेतकरी जखमी झाले असून, पोलीसांनी १६ शेतकर्यांना अटक केली असून त्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत, विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा काहीही सहभाग नसतानाही त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधील सरकार आणि प्रशासना विरोधात असणारा राग कमी होण्याएवजी अनावर होताना दिसत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_10.html", "date_download": "2018-12-15T15:52:33Z", "digest": "sha1:MM5GNO6LVRLNACHHKOMFGEIYJ65ISAIF", "length": 10102, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "अडीच लाखांच्या म्हशीचा सगळीकडेच बोलबाला..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nअडीच लाखांच्या म्हशीचा सगळीकडेच बोलबाला..\nघोडेगाव (ता. नेवासा) येथील जनावरांच्या बाजारात विकल्या गेलेल्या अडीच लाख रुपये किमतीच्या म्हशीचा सोशल मिडीयावर जोरात बोलबाला आहे. या म्हशीची सर्वच प्रमुख वृत्तपत्रांनी दाखल घेतली आहे. सध्या याचीच चर्चा आहे.\nघोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. बैल, म्हशी, विविध प्रकारच्या गायी तसेच कांदा बाजार असा व्यापार घोडेगावात होतो. बाजारात म्हसाण, मुऱ्हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. या वर्षी शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला.\nजनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे शुक्रवारी आठवडे बाजारात म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या आहेत. म्हशी बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/special-story/priye-hashtag-trending-on-social-media-facebook-twitter-258197.html", "date_download": "2018-12-15T16:45:02Z", "digest": "sha1:HBVJDETLBDE7WH7CMMJCOETWH5IXY3FM", "length": 13101, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ\n#प्रिये तू माझी लेट झालेली #लोकल\nमी तुझा वैतागलेला प्रवासी..\nतु इंडियन प्रिमियर लीग\nतर मी रनजी मॅचेस #प्रिये\nतू शांत संध्याकाळ #प्रिये\nसध्याची तरूणाई ती आणि मी या दोन शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतीये. तसा ट्रेंडच सोशल मीडियावर सुरू झालाये. फक्त तू आणि मी... या दोन शब्दांत आपले विचार मांडण्याची आणि आपल्या भावना सांगण्याची चढाओढ नेटकऱ्यांमध्ये लागली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून आशाच काही 'आठवले स्टाई'च्या कवितांचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू असून फेसबुक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #प्रिये या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत.\nया हॅशटॅगचा जनक आणि त्यामागची कल्पना काय आहे, हे कोडंच आहे... पण असं म्हणतात की, नुकतच पार पडलेल्या हास्य कवी संमलेनात डॉ. सुनील जोगी या कवीने सादर केलेल्या 'मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये' या कवितेमुळे हा ट्रेंड सुरू झाला आहे.\nसोशल मीडियावर \"आली लहर, केला कहर\" सारख या ही हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे- मुंबई ���ारख्या ठिकाणी तर हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.\nया आधीही '#sixwordstories', '#amarphotostudio' या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी उचलून धरलं होतं, आता 'प्रिये'ही तसंच काही झाल्याचं पाहायला मिळतंय.\nतर मी हापूस आंबा#प्रिये\nतु चैत्रातली प्रसन्न सकाळ..\nमी दुपारचा उदास वणवा #प्रिये..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/hong-kongs-chris-carter-quits-cricket-to-become-a-pilot/", "date_download": "2018-12-15T16:42:23Z", "digest": "sha1:5TGD4R66BDVWNNCB4VRUEWD5ZBKANVNH", "length": 8823, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती", "raw_content": "\nएशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\nएशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\nअनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी शिक्षणाचा त्याग केल्याचे बऱ्याचदा ऐकण्यात आले आहे. पण शिक्षणासाठी आणि लहानपणी पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय हा दुर्मिळच. पण असाच एक निर्णय हाँग काँगचा यष्टीरक्षक फलंदाज ख्रिय कार्टरने घेतला आहे.\n21 वर्षीय कार्टरचा जन्म हाँग काँगमध्ये झाला असला तरी तो लहानाचा मोठा आॅस्ट्रेलियातील पर्थमध्ये शहरात झाला. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचे शिक्षण हाँग काँगकडून क्रिकेट खेळण्यासाठी थ��ंबवले होते.\nत्याने हाँग काँगकडून 11 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत 5 प्रथम श्रेणी आणि 17 अ दर्जाचे क्रिकेट सामने खेळले आहेत. तो 2014 पासून हाँग काँग संघाचा नियमित सदस्य होता.\nपण आता तो त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अॅडलेडला परतणार आहे. तेथे तो कॅथे पॅसिफिकसह सहाय्यक पायलट बनण्यासाठी 55 आठवड्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.\nयाबद्दल कार्टर म्हणाला, “मी आधीच माझे शिक्षण थांबवले होते. पण मला वाटते आता मला जी गोष्ट करायची होती ती गोष्ट करण्याची ही वेळ आहे. ती गोष्ट म्हणजे पायलट बनणे.”\nकार्टरने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत खेळला आहे. पण याबरोबरच तो पुन्हा हाँग कागकडून भविष्यात पुनरागमन करु शकतो.\n–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी\n–करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका\n–माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://meghraajpatil.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T16:12:51Z", "digest": "sha1:EU7IYWV4NMPPYX7A3XJGNVBEDIAABQW3", "length": 32979, "nlines": 293, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "स्टार माझा ब्लॉग | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nCategory Archives: स्टार माझा ब्लॉग\nजिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें... यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें..\nहर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे\nशहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात.\nशहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में जलन… ही मायानगरी मुंबईचं सार्थ वर्णन करणारी गजल… आणि उमरावजानच्या सर्वच गझला… उमरावजान अनेकांना लक्षात राहतो रेखाच्या अदाकारीने… पण मला रेखाच्या अदाकारीपेक्षाही शहरयारचे शब्द महत्वाचे वाटतात.\nउमराव जान मध्ये प्रत्येकाला भावलेल्या गजला वेगवेगळ्या असतील, पण मला शहरयारचे शब्द आणि त्यांची प्रतिक्षा सर्वाधिक भावते,\nइन आंखो की मस्ती के मस्ताने असो की दिल चीज क्या है आप मेरी असू द्या… पण त्यांचा सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे “जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं, जिंदगी रोज नये रंग में बदलती क्यों हैं…” परवाच त्यांना ज्ञानपीठ मिळालं… महानायक अमिताभच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर मी हिंदीतले एक महान साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरयार यांच्यावर लिहिलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद केला होता. त्यातून शहरयार यांना जवळून पाहता आलं. हा अनुवाद माझ्या ब्लॉगवर होताच… पुन्हा एकदा नव्याने कट पेस्ट करतोय एवढंच….\nसीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nफक्त दोन वर्षे ��ांबा 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल\nआता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nSOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग आपल्याला काय त्याचं. पण एकदा का अमेरिकेनं असा कायदा केला तर जगातले सर्वच देश असा कायदा करायला सरसावतील. कारण अमेरिकेचं अनुकरण करण्याची एक सवयच आहे.\nSOPA आणि PIPA चे समर्थकही मोठे आहेत. थोडक्यात हा वाद हॉलीवूड आणि सिलीकॉन व्हॅली यांच्यातला आहे. म्हणजेच कॉन्टेन्ट क्रिएटर आणि कॉन्टेन्ट डिस्ट्रीब्युटर… यांचातला…\nटीव्ही असो की फिल्म किंवा प्रसारणाचं कोणतंही माध्यम… सर्वात महत्वाचा आहे तो कॉन्टेन्ट…. SOPA आणि PIPA यांचा विषय आता सुरू झाला असला तरी कॉन्टेट, त्याचं महत्व आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यातल्या संबंधांवर न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख रूपर्ट मरडॉक यांनी दोनेक वर्षापूर्वीच एका भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी या भाषणाचं ट्रान्सक्रिप्शन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशितही झालं होतं. रूपर्ट मरडॉक यांच्या भाषणाचा जमेल तसा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी दोन वर्षापूर्वी केला होता. जुने मेल चाळताना हा अनुवाद सापडला, स्टार माझा डॉट कॉम वरील ब्लॉगमध्ये दोनवर्षांपूर्वीच हा अनुवाद प्रकाशित झाला होता. सध्या सुरू असलेल्या अँटीपायरसी कायद्याची चर्चा सुरू असताना, त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असता���ा, हा अनुवाद पुन्हा एकदा ब्लॉगमधून प्रसारित करण्याचा एक प्रयत्न…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.\n(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nअण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)\n2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…\nया तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nनिवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना राज ठाकरेंनी दिवाळीनंतर उत्तर दिलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणालाही कधीही समर्थन करता येणार नाही.\nमुंबई बंद करण्याची धमकी देऊन मराठी माणसांना चिथावणी दिलीत तर राज्यात दंगली पेटतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. (बातमी) (स्टार माझातील बातमी) (व्हिडीओ) महाराष्ट्रात दंगली पेटतील की नाही माहिती नाही, पण प्रसार माध्यमे, फेसबुक, वृत्तपत्रे यामधून तर नक्कीच वाक् युद्धाला सुरूवात होईल.\nयासर्व घटनाक्रमावर सविस्तर लिहायचं होतंच. त्याचवेळी माझा याच विषयावर एक ब्लॉग सापडला…\nहा माझा एक ब्लॉग गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी लिहिलेला, नेमकी तारीख आता आठवत नाही. starmajha.com च्या जुन्या साईटवर प्रकाशित केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाचा हा ब्लॉग आहे. पुन्हा जशाच्या तसा, मध्ये काही दिवस सध्याच्या ब्लॉगवर हा जुना ब्लॉग मी पेजच्या रूपात टाकला होता. नंतर तो काढून टाकला…. आज पोस्ट म्हणून टाकतोय\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nTagged काँग्रेस, कृपाशंकर सिंह, बिहार, मनसे, मराठी, मराठी भाषा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, राहुल गांधी, संजय निरूपम, CONGRESS, MAHARASHTRA, MARATHI, MARATHI LANGUAGUE, MNS, MUMBAI, RAJ THACKERAY, SANJAY NIRUPAM\nएकविसाव्या शतकाचं पहिलं दशकही संपलं\nआज 31 डिसेंबर. 1 जानेवारी 2010 ला सुरू झालेलं वर्ष ���ज संपणार. फक्त वर्षच नाही तर 1 जानेवारी 2001 ला सुरू झालेलं दशकही आजच संपत आहे. हे दशक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण हे एकविसाव्या शतकातील पहिलं दशक.\nआपल्याकडे एकविसावं दशक सुरू होण्यापूर्वी त्याविषयी बरीच उत्सुकता होती, पण नवं शतक सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त बोलबाला होता तो Y2K चा, पण त्याची पुढे काहीच चर्चा झाली नाही. कॅलेंडरवरचं महिन्याचं पान सहजपणे पलटावं तसं प्रत्येक महिन्याप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत गेलंय. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षभरातल्या ठळक घटनांची सालाबादप्रमाणे उजळणीही केली गेली. सर्व काही सराईतपणे…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nसीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं\nभारतीय साहित्य जगतात शहरयार हे एक असं नाव आहे, ज्याची उर्दू कवितेच्या-शायरीच्या क्षेत्रातली सुरूवात साठच्या दशकात झाली. साठोत्तरी दशक म्हणजे सर्वच अर्थाने भारतीय साहित्यात नवनिर्माणाचं दशक आहे, मग मराठी असो की हिंदी किंवा उर्दू…\nसाठच्या दशकाच्या सुरवातीला उर्दू शायरीच्या क्षेत्रात दोन प्रवाह होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे आणि ध्येयही.. एक प्रवाह होता, जो बंडखोरांचा म्हणजे परंपरेला पूर्णपणे नाकारून पुढे जाणाऱ्यांचा.. पूर्णपणे नवीन विचारांचा… जुन्याला टाकाऊ मानणारांचा तर दुसरा प्रवाह होता अभिव्यक्ती, अनुभव आणि मांडणीतल्या नवेपणावर विश्वास ठेवणारा.. त्याचवेळी परंपरेशी नाळ कायम ठेवणारा असा…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nकोण आहेत हे रमेश चंद्र त्रिपाठी\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 24 तारखेला निकाल देऊ नये, यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी हे फार अगोदरपासून प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी लखनौ खंडपीठातच एक याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका तेव्हा फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तेव्हा पहिल्यांदा त्यांची याचिका दाखल करून घेतली असली तरी त्यावर सुनावणी करण्यास नकार देण्यात आला होता. आज पुन्हा त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यात सांगण्यात आलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला 24 सप्टेंबरला म्हणजे उद्या निकाल देण्यावर निर्बंध घातले आहेत.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nआता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं…\nअमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे… आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले… त्यांनीच इराकी स्वातंत्र्याची मोहीम संपवत असल्याचं जाहीर करत उरलेलं पन्नास हजार सैन्य आजपासूनच ऑपरेशन नवी पहाट राबवणार आहे, आणि हे सैन्य इराकी सैन्याला शांतता आणि सुव्यवस्थेच्या कामात सहाय्य करणार आहे.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/lead-pune-smart-city-project-154858", "date_download": "2018-12-15T17:09:52Z", "digest": "sha1:RUXWTLEX3MDGTNBU623ZO3W6KZ5KHBIH", "length": 15834, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "The lead to Pune in the smart city project #SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी | eSakal", "raw_content": "\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्घाटन 26 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात देशात दुसऱ्या क्रमांकाने पुण्याची निवड झाली आहे. त्यानंतर स्वतंत्र कंपनी स्थापन करून पुण्यातील प्रकल्पांची सुरवात झाली. पहिली दोन वर्षे कंपनी स्थिरसावर झाल्यावर आता स्मार्ट सिटीची गाडी काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. पुण्यात गेल्या द��न महिन्यांत रस्ते, आयटीएमएस, स्मार्ट स्कूल, समान पाणीपुरवठा, प्लेस मेकिंग, स्मार्ट क्लिनिक, आरोग्य आदी विविध प्रकारची सुमारे 895 कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सिटीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने शहर विकास मंत्रालयातंर्गत समिती नियुक्त केली आहे. त्यांच्या माध्यमातून देशातील शंभर शहरांचा आढावा घेतला जातो. त्यात ऑक्टोबरअखेरच्या आढाव्यात पुणे शहराने तेराव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर बाजी मारली आहे. पहिल्या पाच शहरांत नागपूर, भोपाळ, सुरत, पुणे आणि बडोदरा यांचा समावेश आहे. तर, नाशिकचा समावेश 17 व्या क्रमांकावर आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याने गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अनेक विकास कामांची निविदा प्रक्रिया आता उरकली असून कामांना वेगाने प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अल्पावधीत पुणे स्मार्ट सिटी पहिल्या स्थानावर पोचेल.\n- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी\nस्मार्ट सिटीमध्ये काही अधिकारी महापालिकेचे आहेत, तर काही अधिकारी केंद्र सरकारच्या अखत्यारित संस्थांचे प्रतिनिधी आहेत. नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये स्वतंत्र कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या रजा, सुट्या आणि दौऱ्यांसाठीची परवानगी राज्याच्या नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी जात असे. त्यात अनेकदा वेळ जात असे. त्यामुळे ते अधिकार आता संबंधित शहरांतील महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट सिटीची अनेक कामे महापालिकेशी संबंधित आहेत. त्यांचा समन्वय चांगला व्हावा, यासाठीची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे, त्याला संचालक मंडळाची मंजुरी मिळणे अन् त्यानंतरच त्यांची अंमलबजावणी करणे, या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात आयुक्तांचा समावेश या पूर्वीही होताच. परंतु, त्यांना आता संबंधित अधिकाऱ्यांच्या रजा, दौरे याबाबत मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने तीन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेण��ऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2017/10/blog-post_30.html", "date_download": "2018-12-15T15:53:49Z", "digest": "sha1:MWFN3CYCFR2EA252WS4RFBI7RUMD2QRC", "length": 17476, "nlines": 151, "source_domain": "www.krushirang.com", "title": "वीज तोडणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : शेतकरी संघटना | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nवीज तोडणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : शेतकरी संघटना\nवीज वितरण कंपनीने सरू केलेली वीजजोड तोडणी मोहिम ही पुर्णपणे बेकायदेशीर असुन शेतकर्यांनी संघटित राहुन वीज तोडणीला विरोध करावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nतिन वर्षाच्या दुष्काळा नंतर या वर्षी विहिरित पाणी आहे व काही पिक येण्याची शक्यता असताना वीज वितर�� कंपणीने, वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम बेकायदेशिर व अन्यायकारक आहे. वीज बिल भरण्यासाठी शेतकर्यांच्या हाती कोणत्याही पिकातुन पैसा आलेला नाही. सर्वच पिके मातिमोल भावाने विकली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीने झोडपलेली आहेत व ऊसाचे पैसे मिळण्यास किमान एक महिना अवधी आहे. अशा परिस्थितीत विज पुरवठा खंडित केल्यास हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेलेले पाहुन शेतकर्यांनी आत्महत्या केल्यास अशचर्य वाटू नये.\nविज पुरवठा खंडित करण्या आगोदर किमन १५ दिवस संबंधीत वीज ग्राहकाला नोटिस पाठवणे आवश्यक असते तो नियम कधिही पाळला जात नाही तसेच वीज उपकेंद्रातुनच वीज पुरवठा खंडित करणे हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. वीज मंडळाची ही मोहिम बेकायदेशिर आहे.\nतसेही शेतकरी वीज वितरण कंपणीचे देणे लागत नाही. विज वितरण कंपणीला जे अनुदान मिळते (सुमारे १० हजार कोटी) त्या किमतीची विजसुद्धा शेतीसाठी दिली जात नाही. कायद्याने ४४० वोल्ट दाबाने अखंडित विज पुरवठा करणे बंधन कारक असताना केवळ २२५ ते २३० वेल्ट दानेच विज पुरवठा होतो व त्याची वसुली मात्र पुर्ण दबाच्या विजेची केली जाते. उन्हाळ्यात पाण्या आभावी ५०% कृषि पंप बंदच असतात त्याचे ही बिल आकारले जाते.\nवीज कंपणी आपला भ्रष्ट व गलथान कारभाराचे पाप शेतकर्यांच्या माथी मारित आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विज चोरी होते तो तोटा शेतकर्यांकडुन वसुल केला जात आहे. उद्योगांकडुन मिळणारी क्रॉस सबसिडी वाढविण्यासाठी शेती पंपंची बिले वाढवली गेली. ३ एच. पी.च्या पंपंला ५ एच. पी. चे बिल व ५ एच. पी.च्या पंपाला ७.५ एच. पी. चे बिल आकारुन एकुन बोल फुगवले गेले व त्यानुसार क्रॉस सबसिडी वाढवुन\nघेतली आहे. कुठलाही शासकिय लेखी आदेश नसताना ही वाढिव आकारणी केली आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.\nवीज कंपणी स्वत: कोणतीही जवाबदारी पाळत नाही. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास ग्रामिण भागात ४८ तासात बसवुन देणे बंधनकारक आहे. (वीज बिल थकबाकी असो वा नसो). हा नियम कधिच पाळला जात नाही. कर्मचार्यांना पैसे देउन ही महिना दिड महिना रोहित्र सुरु होत नाही. अनेक ठिकाणी शेतकरी स्वत: रोहित्र खाजगित भरुन आणतात त्याचे ही दुरुस्तीचा, वाहतुकिचा खर्च करमचारी लाटतात. शेतात उभे केलेल्या खांबांचे व तारांचे आयुष्य संपुन अनेक वर्ष झाले पण बदलायचे नाव नाही. कमजोर ��ारा तुटुन झालेल्या अपघातात अनेक शेतकर्यांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्या वेळेला वीजेची गरज असते तेव्हा नेमके वीज मिळत नाही व पिकांचे नुकसान होते त्याची भरपाई देण्याची काहीच व्यवस्था नाही. शेतात नविन लाईन टाकताना शेतकर्यां कडुन पुर्ण पैसे घेतले जातात मात्र सरकार कडुन मिळणारी सबसिडी कर्मचारी व कंत्राटदार संगनमताने लाटतात. अनेक प्रभावशाली व्यक्तिंनी कंपणिच्या अधिकार्यांना हाताशी धरुन अनधिकृत लाईन अोढल्या आहेत, रोहित्र बसविले आहेत व जादा क्षमतेचे रोहित्र बसविले आहेत. या कारणांनी वीज कंपणी तोट्यात आहे.\nएकुणच शेतकरी वीज कंपणीचे देणे लागत नाही व कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्यची मोहिम हा शेतकर्यांवर दरोडा आहे. घरात दरोडेखोर घुसल्यावर जी वागणुक आपण दरोडेखोराला देतो तीच वागणुक वीज जोड तोडणार्याला द्यावी लागेल. वीज उपकेंद्रातुन पुरवठा खंडित केल्या पुर्ण गावाने उपकेंद्रात जाउन बसावे व वीज कंपनीचा सर्व कारभार बंद करावा.\nविजेचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी आता वीज निर्मिती व वितरणाचेही खाजगी करण होणे आवश्यक आहे. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहे पण ते बील भरण्या इतके पैसे त्याला शेतितुन मिळाले पाहिजे व पुर्ण दाबाने व आखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे.\nपंजाब व तामिळनाडू राज्यात शेतीसाठी मोफत वीज आहे. देशातिल सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतीसाठी महाग वीज आहे. शेतकर्यावर अशा प्रकारे अत्याचार करणारे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही याची काळजी सुद्धा शेतकर्यानी घेतली तरच येणारी सरकारे शेतकर्यांना योग्य दराने व योग्य दाबाने वीज पुरवठा करेल हे शेतकर्यानी ध्यानात ठेवावे.\n- श्री. अनिल घनवट,\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\n���िवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-wine-shop-oppose-request-commissioner-61279", "date_download": "2018-12-15T17:05:48Z", "digest": "sha1:DQBXY2EJPNAWNGQFJ4XXSYKKNQG3O6RS", "length": 12348, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news wine shop oppose request to commissioner दारू दुकानाविरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन | eSakal", "raw_content": "\nदारू दुकानाविरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nनाशिक - दिंडोरी रोडवरील भवानी अपार्टमेंटमध्ये असलेल्या अमित वाइन शॉपविरोधात स्थानिक महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. दुकान उघडल्यापासून महिलांनी दुकानासमोर ठाण मांडले व ग्राहकां��ा फिरकू दिले नाही. दरम्यान, आज दुपारी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटून निवेदन दिले.\nनाशिक - दिंडोरी रोडवरील भवानी अपार्टमेंटमध्ये असलेल्या अमित वाइन शॉपविरोधात स्थानिक महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. दुकान उघडल्यापासून महिलांनी दुकानासमोर ठाण मांडले व ग्राहकांना फिरकू दिले नाही. दरम्यान, आज दुपारी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटून निवेदन दिले.\nतीन दिवसांपासून दुकान उघडले असून, दुकानापासून काही अंतरावर आंदोलक महिला ठाण मांडून बसल्या आहेत. एकाही ग्राहकाला त्या दुकानाच्या काउंटरपर्यंत पोचू देत नाहीत. सायंकाळी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. अनेकदा वादावादीचेही प्रसंग उद्भवले. मात्र, महिलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. आज आंदोलनकर्त्या महिलांनी डॉ. सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले. दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकार आमच्या कक्षेत नाहीत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.\nदरम्यान रविशंकर मार्गावरील महाराणी वाइन हे दुकान हटविण्यासाठी महंत डॉ. बिंदू महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महंत दीपानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमाऊली : अॅक्शनपॅक्ड मसालाप��\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\nअश्लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-lake-69345", "date_download": "2018-12-15T17:17:29Z", "digest": "sha1:YXLM27FM4X2DS3MIGHWBPDXSGSBYMAE4", "length": 15740, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news lake तलावांतील जीवांचा गुदमरणार श्वास | eSakal", "raw_content": "\nतलावांतील जीवांचा गुदमरणार श्वास\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nनागपूर - गेल्या तीन दिवसांत अनेक नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला असला तरी काहींनी नैसर्गिक तलावांमध्येच गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरल्याने पर्यावरणपूरक विसर्जनाला गालबोट लागले. पहिल्या तीन दिवसांतील चित्रामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तीचेही विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये होण्याची शक्यता बळावली असून, त्यामुळे तलावांतील जीवांचा श्वास गुदमरणार आहे. मुळातच शहरातील तलावांतील ऑक्सिजनमध्ये घट झाली असून, विसर्जनामुळे त्यात आणखी घट होणार असल्याचे चित्र आहे.\nनागपूर - गेल्या तीन दिवसांत अनेक नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला असला तरी काहींनी नैसर्गिक तलावांमध्येच गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरल्याने पर्यावरणपूरक विसर्जनाला गालबोट लागले. पहिल्या तीन दिवसांतील चित्रामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तीचेही विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये होण्याची शक्यता बळावली असून, त्यामुळे तलावांतील जीवांचा श्वास गुदमरणार आहे. मुळातच शहरातील तलावांतील ऑक्सिजनमध्ये घट झाली असून, विसर्जनामुळे त्यात आणखी घट होणार असल्याचे चित्र आहे.\nमहापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या सुविधांसाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी १९० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे.\nपीओपी मूर्ती वाढविणार जडत्व\nशहरात यंदाही पीओपी मूर्तीची बिनधास्त विक्री करण्यात आली. महापालिकेने पीओपी मूर्ती विक्रेत्यांना रानच मोकळे करून दिले होते. पीओपी विक्रेत्यांनी मूर्तींवर लाल रंगाचे निशाणही लावले नसल्याचे दिसून आले. यंदा जनजागृतीचाही अभाव दिसून आला. त्यामुळे नागरिकांनीही सुबक व आकर्षक रंगसंगतीमुळे पीओपी मूर्तीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अनंत चतुर्दशीला या घरगुती मूर्तीही तलावांमध्ये विसर्जित केले जाण्याची शक्यता आहे. पीओपी मूर्तीमुळे पाण्याचे जडत्व वाढणार असून, पाण्यातील मासे आदीचा श्वास गुदमरणार आहे.\nरासायनिक रंग रोखणार ऑक्सिजन\nमूर्ती मातीची असो की पीओपी, ती आकर्षक करण्यासाठी अद्याप नैसर्गिक रंगांचा वापर केला जात नाही. मोठ्या प्रमाणात रासायनिक रंगांचा वापर मूर्तीचे आकर्षण वाढविण्यासाठी केला जातो. महापालिका, सामाजिक संस्थांकडून जनजागृतीनंतरही काही नागरिक तलावांमध्येच मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देताना दिसून येत आहे. या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे तलावावर तैलीय थर जमा होणार असून, त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन तलावात विरघळण्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी ऑक्सिजनच्या प्रमाणात आणखी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.\nपर्यावरणपूरक विसर्जन केवळ महापालिका किंवा सामाजिक संस्थांची जबाबदारी नाही. ही जबाबदारी पार पाडताना नागरिकांना विशेष कष्ट घेण्याचीही गरज नाही. त्यांनी महापालिकेने नजीकच उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे. महापालिकेनेही विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तत्काळ निर्माल्य, विसर्जित मूर्ती बाहेर काढून तलाव स्वच्छ केल्याची प्रदूषणाची तीव्रता कमी होईल.\n- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ व संस्थापक, ग्रीन व्हिजिल.\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आह��. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nभटक्या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:57:51Z", "digest": "sha1:6LOPTYQTXF5TQKEMG2YLYAWHOUDFWQZC", "length": 11134, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "हार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणा��्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news हार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले\nहार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले\nअहमदाबाद – उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीविनाच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना परतावे लागले. पाटकर या शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना भेटीविनाच परत जाण्यास भाग पाडले.\nपाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक यांनी त्यांच्या येथील फार्महाऊसवर 25 ऑगस्टपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता. त्यांची भेट घेण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या पाटकर उपोषणस्थळी पोहचल्या. मात्र, हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. या घडामोडीबाबत हार्दिक यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या निमंत्रक गीता पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. पाटकर यांनी सातत्याने गुजरातविरोधी भूमिका घेतली. नर्मदा धरणाविरोधात त्यांनी आंदोलन छेडले. त्यामुळे अनेक वर्षे शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळू शकले नाही. त्या कारणामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटकर यांना हार्दिक यांना भेटण्यास विरोध केला, असे त्या म्हणाल्या.\nदरम्यान, नंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर यांनी आपण शेतकरीविरोधी नसल्याची भूमिका मांडली. नर्मदा धरणाचा मुद्दा आजही जनतेला व्यवस्थित समजलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठीच आवाज उठवला. त्याची माहिती नसलेले मला विरोध करत आहेत. पुनर्वसनाचे पूर्ण पॅकेज न मिळालेले हजारों पाटीदार शेतकरी आमच्या लढ्यात सहभागी झाले, असे त्यांनी नमूद केले. हार्दिक यांच्याशी माझे कालच दूरध्वनीवरून बोलणे झाले. त्यांना मला भेटण्यात काहीच समस्या नव्हती, अशी पुस्तीही पाटकर यांनी जोडली.\nग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट करणार…\nरॉबर्ट वढेरा, हुडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/hockey-world-cup-england-knock-out-ireland/", "date_download": "2018-12-15T15:59:58Z", "digest": "sha1:ZZ2PUWKLWVIFQRB23G4KULJGIZ5LYN5X", "length": 9218, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर", "raw_content": "\nहॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर\nहॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर\n कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकात आज (७डिसेंबर) इंग्लंडने आयर्लंडला ४-२ असे पराभूत केले. तसेच या पराभवामुळे आयर्लंड या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.\nब गटामधील गुणतालिकेत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर राहिला असून त्यांचा बाद फेरीचा सामना सोमवारी (१० डिसेंबर) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.\nदोन्ही संघाना हा विजय आवश्यक असल्याने ते आक्रमक खेळ करत होते. पहिल्या सत्रात कॅलनन विलच्या पासवर कोंडोन डेव्हिडने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या सत्रात एकही गोल झाला नाही.\nतिसऱ्या सत्रात चार मिनिटांमध्ये तीन गोल झाले.३५व्या मिनिटाला क्रिस कार्गोने गोल केला मात्र अन्सेल लियामने दोन मिनिटांच्या फरकाने इंग्लंडकडून दुसरा गोल करत इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या काही सेकंदानंतरच ओ डोनोग्यु शेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना सामना २-२ असा बरोबरीत आणला. तर गॉल जेम्सने ३८व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला ३-२ असे आघाडीवर नेले.\nचौथ्या सत्रात आयर्लंडने सामना बरोबरीचा करण्याचा प्रयत्न करताना कार्गोला गोल करण्याची संधी मिळाली. पण जॉर्ज पिनेरने तो पेनल्टी कॉर्नर रोखला. तर सामना संपण्यास काही सेकंद बाकी असतानाच ग्लेगोर्ने मार्कने मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंकडून गोलचा चौकार पूर्ण केला.\nया विजयामुळे इंग्लंड ब गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर आज चीनला ११-० असे पराभूत करणारा गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.\n–हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय\n–ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का\n–ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\nमुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद\nआजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाला विजेतेपद\nनिवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\nसिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल\nISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1301.html", "date_download": "2018-12-15T16:09:13Z", "digest": "sha1:62UMZ635VALZZDYFDBBM7NAT4SRMWB2L", "length": 6548, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Crime News दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले.\nदागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोन्याचे दागिने व भांडी पॉलिश करून देतो असे सांगत दोन अज्ञात चोरांनी एक तोळयाचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना नगर तालुक्यातील देहरे येथे सोमवारी (दि. ११) सकाळी साडेनऊ वाजता घडली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबतची माहिती अशी की, संतोष भाऊसाहेब काळे (रा. देहरे) यांच्या घरी दोन अनोळखी इसम आले. आम्ही कंपनीतर्फे आलो आहोत, मोफत सोनं व सोन्याची भांडी पॉलिस करून देतो असे सांगितले. त्यावर काळे यांनी नकार दिला असता हे सर्व मोफत असल्याचे सांगून प्रॉडक्टची चाचणी सुरू असल्याचे सांगितले.\nसुरूवातीला पितळाचे भांडे घेवून त्यांनी त्याला चकाकी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी गळयातील सोने मागून त्यातील कचरा साफ करून देतो असे म्हटले. ���ेव्हा काळे यांनी घरातील एक तोळ्याचे मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी दिले.\nचोरटयांनी ते पाण्यात टाकून त्यात हळद टाकली व तुरटी आणण्यासाठी सांगितली असता काळे हे आत घरात गेले व त्यानंतर या चोरट्यांनी तेथून पलायन केले. तेव्हा काळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.\nयाप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संतोष काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक फौजदार दळवी हे करत आहेत. दरम्यान, एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटयांचे चित्र टिपले गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/junnar-morcha-protested-against-forest-action-proceedings-127124", "date_download": "2018-12-15T16:18:37Z", "digest": "sha1:QFTVFX72RC4XXEXS2THKIWDEYWZ6LSC2", "length": 12274, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Junnar Morcha protested against forest action proceedings वनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा | eSakal", "raw_content": "\nवनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा\nशुक्रवार, 29 जून 2018\nआदिवासी समाज अनेक वर्षांपासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nजुन्नर - वनखात्याने जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी व नारायणगड परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजावर अतिक्रमण कारवाई करून अन्याय केल्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार ता. 29 ला जुन्नर तहसील व वनखात्याच्या कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.\nआदिवासी समाज अनेक वर्षांपासून ���्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nआदिवासी समाज कसत असलेल्या जमिनी सरकारी आहेत असे सांगत वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईचा यावेळी सामूहिक निषेध करण्यात आला.\nपक्षाचे अध्यक्ष सुरेश माने व उपाध्यक्ष प्रकाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://vishubhau.ranadive.net/2010/", "date_download": "2018-12-15T15:31:52Z", "digest": "sha1:44WX5QYXNX6H4H6MADYRIBV32Q5HR3P6", "length": 28213, "nlines": 218, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: 2010", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, ३१ जुलै, २०१०\nराजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.\nआज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...\nथोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nनाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, जुलै ३१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ जुलै, २०१०\nमराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.\nमराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.\nत्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.\nसुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जुलै २६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १६ जुलै, २०१०\nशेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....\nराजा : कोण आहे रे तिथे \nप्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे\nराजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते\nप्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती \n तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही \nप्रधान : साहेब, असे कसे होईल मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का\nराजा : नाही ...\nप्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत \nराजा : मग करतात काय ही कार्टी \nप्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात \nराजा : क्या बात है \nप्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल \nराजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, जुलै १६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ७ जून, २०१०\nकॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...\nआज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....\nपक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....\nमला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे ह्रदय तिळ तिळ तुटले.....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जून ०७, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ६ जून, २०१०\nप्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १\nआमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....\n१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले \"रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री\" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला \"डिसेंट्री\".....\n२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले \" रणदिवे स्टॅंडप\" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले \" फॉलो मी\" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले \" नाऊ डोंट फॉलो मी\".................\n३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले\nसर : \" व्हाय लेट\nसर : \" आय एम आस्किंग यू , व्हाय लेट\nमी : \" सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो....\"\nसर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): \" नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स...\"\nमी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले \" नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, जून ०६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १२ मे, २०१०\nमाणूस आणि त्याचे मन , हा वर्षानु वर्षे न सुटलेला गुंता व तेच मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे. ह्याच मनाचा एक भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकता. झिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदर' म्हणजे हाच विषय.\nह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणी, त्यांचे हळुवार संबंध व त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहे. हे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा व स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहे. विनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभव, हे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.\nमी पाहिलेले 'टुगेदर' नाटक हे प्रायोगिक नाटक होते, पण हे नक्कीच 'व्हाईट लिली' किंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, मे १२, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nबुधवार, ३१ मार्च, २०१०\nमराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, मार्च ३१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ४ जानेवारी, २०१०\n\"तू मोठा होऊन कोण बनणार\nलहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...\nपण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... \"हिप हॉप डान्सर होणार \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....\nदोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की \n(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जानेवारी ०४, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nप्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १\nमराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे अस���े, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/vivid-realistic-nobel-laureate-vs-naipaul-passed-away/", "date_download": "2018-12-15T15:38:21Z", "digest": "sha1:YHXNFXNE5HK774LCRLDJZWBCC2FRPG3H", "length": 8126, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्वलंत, वास्तवदर्शी, नोबेल विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्वलंत, वास्तवदर्शी, नोबेल विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे निधन\nनोबेल आणि बुकर पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे लंडन येथील त्यांच्या राहत्याघरी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून या बाबतचा खुलासा करण्यात आला आहे. ८५ वर्षीय या लेखकाचा मृत्यू कसा झाला याबाबतचा खुलासा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेला नाही. ‘सर विडीया’ या नावाने देखील ते ओळखले जायचे.\nआपल्या विशीच्या काळात लिहलेल्या ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास’ या कादंबरीतून ते प्रथम चर्चेत आले. १९९०मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांनी त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानीत केले होते.\nव्ही.एस.नायपॉल यांचे खाजगी आयुष्य खूप वादग्रस्त राहिले. लग्नानंतर देखील वैश्यांसोबत संबंध ठेवणे, घरकाम करणाऱ्या महिलेचे शारीरिक शोषण करणे आणि आपल्या पत्नीचे शोषण करणे अश्या अनेक कारणांनी ते खूप चर्चेत राहिले. यांचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या पॅट्रीक फ्रेंच यांना असे देखील सांगितले होते की, “मी तिला (पत्नीला) जवळजवळ मारलेच होते.”\nव्ही.एस.नायपॉल यांची पुस्तके ज्यामध्ये वास्तववादी कादंबरी ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास(१९६१), अ बेन्ड इन रिव्हर (१९७९), आणि बुकर पुरस्कार विजेती कादंबरी ‘इन अ फ्री स्टेट(१९७१)’ हे आजही उत्तम कलाकृती म्हणून संबोधली जातात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठवाडी धरणग्रस्ता���बाबतचा निर्णय ऐतिहासिक\nNext articleराज्य गुणवत्ता यादीत 24 विद्यार्थी\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nआयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये-अमेरिका\nमल्ल्या प्रत्यार्पण प्रकरण ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे ; दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित\nअमेरिकेच्या विकासात स्थलांतरितांचे मोठे योगदान – प्रमिला जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z180122193310/view", "date_download": "2018-12-15T16:48:54Z", "digest": "sha1:3T5Z2DUDL7YLXPVRTSDNWTS7XUQZAALY", "length": 13266, "nlines": 212, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अरविंद", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\n( चाल - पोवाड्याची )\nमहाराष्ट्राच्या मैदानावर नाच पुन्हां , कृष्णे \nतुझ्या माथिंचा चंद्र झळकुं दे झोंकदार रत्ने \nकडेकपारीं सह्याद्रीच्या वाजूं दे टाप\nउतर झिंगल्या महाराष्ट्राच्या दास्याचा कैफ \nशिवनेरीच्या शिवरायानें दिल्या दिलासाला\nअमीन टांचा छत्रपतीच्या दे महाराष्ट्राला \nफुरफुरुनी तूं उडीव धुरळा दूर परवशतेचा\nठेंच खुरांनीं बारबार तूं साप फितूरीचा \nपायगुणी तूं रायगडींच्या दौलतिची खाणी\nतुझ्यामुळें गे अम्हां गवसला तो स्वराज्य - सुमणि \nतुझ्या बळावर महाराष्ट्राचा कोट उभा झाल\n म्हणुनि एकदां वाजिव टापांला \nशिवनेरीच्या करवंदींतुन सुटून बेछूत\nसिंहगडाच्या सिंहा उठवुनि रायगडा भेट \nधनी मिळाला धन्य तुला तो घेउनि ये तेथून\nमावळचीं तीं रत्नें काढा महाराष्ट्र मंथून \nघेउनि चंद्रा जगास सुखवी जशी कृष्ण रात्र,\n शिवा भूषवी तसें महाराष्ट्र \nतुझ्या गळ्यांतिल खळाळुं दे ती पुतळ्यांची माळ\nत्या नादानें वीरश्रीचे पुतळे हलतील \nहलतां पुतळे परवशतेचें धावें हदरेल\n - स्वातंत्र्याचे कान उघडतील \nसह्याद्रीच्या माथ्यावर तट टापांचे नाल\nगडस्वरूपें उमटुनि गेले, बुझले ना समुळ \nटाक एकदां टाप तयावर ठळक ठसठशीत\nकड्याकड्यांतिल पाउलवाटा फिरून उजळीत \nचतुष्पादिं तव चतुर्वर्ग जणुं होता वसलेला\nचतुर्वर्ण तो म्हणून तेव्हां एकदिलें लढला \nते पुण्यवंत तव पाय शत्रुनाशाय \nजागीव तदात्मा निजला; -\nपडतिल त्यांतुनि बाहिर भाले दडले अणिदार --\nहां हां म्हणतां स्वदेशभूची फिरेल तखदीर \nफिरव तुझी ती स्वातंत्र्याची नजर पाणिदार\nदास्य - सुदुर्बल देशिं होत तें पाणि जोमदार \nतेजस्वी तव नेत्र तयांतिल तेजोमय झोत\nओत एकदां दास्यलुब्ध - जड स्वदेशनिष्ठेंत \n निष्ठा - एकी रडते घेउनि शव तीचें,\nअन्यायांचे भुंकति भालू, दुहि हर्षें नाचे \nदडतिल भालू - दुहीहि, राहिल एकीचें रडणें \nनकोच गिळुं तो गळता तुझिया तोंडीचा फेंस,\nमृत निष्ठेला दे, कीं त्यांतचि संजीवनि वास \nघाबरें न, कीं कठीण येथें कापुस बोंडाचा \n लाभ तुज होइल सरकीचा \nघाबरें न, कीं पडले असती निखार पर - तेचे\nजळतिल तेणें खूर आपुले खालीं सत्तेचे \nभाजतील निज खूर म्हणोनी घेइं न माघार -\nरक्तवदन परपुष्ट मत्कुणा हरि नखिंचा धूर \nम्हणशिल मनिं कीं आजि काम केलिस तूं विनति,\nकेलि तशी कीं “ स्वदेशभक्ता दु:खांची न क्षिती \nतूं दौडत येई खालीं\nविपरीत अशा या कालीं,\nशिवनेरीहुनि, खालीं जाई रायगडावरती,\nभगवा झेंडा धरिल तेथें लगाम तव हातीं \n महाराष्ट्राचे सुयश - धर्म - खाणी \nअरविंदाची ऐक विनंती उभारल्या कानीं \nधास्ती घेणें. त्या प्रसंगानें तिची छाती दडपून गेली. -कोकि ४५७.\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/naxalite-watch-women-crime-126273", "date_download": "2018-12-15T16:27:46Z", "digest": "sha1:F4QTYOQMLNQIF2BKQNEA2R7RX66DIATN", "length": 15465, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "naxalite watch on women crime नक्षलवाद्यांची आता महिलांवर नजर | eSakal", "raw_content": "\nनक्षलवाद्यांची आता महिलांवर नजर\nमंगळवा���, 26 जून 2018\nएटापल्ली, (जि.गडचिरोली) - पोलिसांनी नक्षलविरोधी राबविलेल्या अभियानामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला जबर हादरा बसला. मात्र, चळवळीला बळकटी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आदिवासी मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलगी आणि महिलेला धमकी देऊन त्यांना चळवळीत नेण्याचा प्रयत्न नुकताच फसला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nरूपी लालू नरोटी (वय ३२ )असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील दिनेश पुंगाटी हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.\nएटापल्ली, (जि.गडचिरोली) - पोलिसांनी नक्षलविरोधी राबविलेल्या अभियानामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला जबर हादरा बसला. मात्र, चळवळीला बळकटी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आदिवासी मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलगी आणि महिलेला धमकी देऊन त्यांना चळवळीत नेण्याचा प्रयत्न नुकताच फसला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nरूपी लालू नरोटी (वय ३२ )असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील दिनेश पुंगाटी हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.\nमहिला ही विवाहित असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. तर अल्पवयीन मुलगी अशिक्षित असून ह्या दोघीही शनिवारी (ता. २३) शेतशिवारात काम करीत होत्या. दरम्यान, दुपारी दोन वाजताच्या सुमारास रूपी नरोटी ही महिला तेथे पोचली. तुम्ही नक्षल चळवळीत सामील व्हा, अन्यथा जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आणि त्यांचे अपहरण करून भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील दिनेश पुंगाटी याचे घरी ओलीस ठेवले. पळवून नेल्याचा संशय आपल्यावर येऊ नये, म्हणून रूपी नरोटी ही रविवार (ता.२४) एटापल्ली येथे गेली. तिने पीडित महिलेचे घर गाठून तिच्याबाबत विचारणा केली. तिला भेटायचे होते, अशी थाप मारली. यावेळी नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गार्भीय ओळखून पोलिस पीडित महिलेच्या घरी पोचले. पोलिसांना बघून रूपी नरोटी घाबरली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बेपत्ता महिलेबाबत विचारणा क���ली.\nसुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी दम देताच ती पोपटासारखी बोलायला लागली. आपणच त्या दोघींचे अपहरण केले आहे. त्यांना नक्षल चळवळीत सामील करायचे होते, अशी कबुली तिने दिली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पीडित महिला व बालिकेला लाहेरी पोलिसांनी दिनेश पुंगाटीच्या घरून ताब्यात घेतले. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी रूपी नरोटी व दिनेश पुंगाटी यांचेवर गुन्हा दाखल केला.\nजिल्ह्यात नक्षल चळवळीत युवक व युवतींना सामील करणारे टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे. पोलिस तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्घाटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिं��� न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/28757?page=4", "date_download": "2018-12-15T16:12:50Z", "digest": "sha1:CKXHCNCU2ZYQ4WQCTHZYIHNFVR2YAJ7X", "length": 45944, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज रंगी नाचतो - दाद | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज रंगी नाचतो - दाद\nगणराज रंगी नाचतो - दाद\nतिसर्यांदा मूषकानं आत-बाहेर केल्यावर, गौरी हातातलं टाकून उठली. कधी कधी मूषकानं मयुराला फारच त्रास दिला तर तो मागे लागतो त्याच्या.... पण मयुर तसा सहसा त्याच्या वाट्याला जात नाही. आपल्या वाहकासारखा तोसुद्धा थोडा गंभीरच.\nआतून तालात पावलं टाकल्याचा आवाज आला. गौरीनं हळूच आत डोकावून बघितलं तर... बाल-गणेशाचं एका पायावर तोल सावरीत तांडव मुद्रा घेणं चाललं होतं. उत्तरीय घामाने अंगाला चिकटलं होतं, चेहरा लाल झाला होता, मस्तकावरची कुरळ घामानं ओली होऊन चेहर्याला महिरपून होती. महत्प्रयासाने आपल्या तुंदिल तनुचा भार गौर पावलांवर तोलीत, गणेशा नृत्याचे अविष्कार करीत होता...\nहे बघून आत्यंतिक उत्साहित झालेला मूषक..... त्याला काय अन किती तुडतुड करू असं झालं होतं.\nचाहूल लागताच गणराज गर्रकन वळले आणि तोल जाऊन पडलेही. गौरी धावली... उठून उभं रहात मोठ्या गंभीर चेहर्यानं गणेशानं गौरीला हातानेच थांबण्याची खूण केली. खाली मान घालून वळला आणि बाहेर निघूनही गेला.\nगौरी तिथेच हताश होऊन उभी राहिली... विषण्ण मनानं पुन्हा कामाला लागली. कायम आनंदी, हसतमुख बाळाचं हे हिरमुसलं रूप तिला खूप खूप टोचलं.\n' हे जरी गणेशानं शब्दांत विचारलं नसलं तरी, त्याच्या नजरेत हा प्रश्न कायम दिसायचा. कधीतरी सांगावं लागणारच होतं. नेहमीसारखे महादेव त्यांच्या भूतगणांसह वारीला गेले होते. गेल्याच आठवड्यात शेवटी सांगितलंच तिनं गणेशाला.... त्याच्या जन्माची कहाणी.\nमहादेवांना काय म्हणायचं... अगदी एव्हढ्या तेव्हढ्या पूजा-अर्चनेनं लोभाऊन जाऊन भक्तांना वर म्हणून काहीही देण्यात मागे-पुढे न बघणार्या शिवांना मुलांच्या नजरेतलं प्रेम दिसलं नसेल दोन्ही मुलांना कधी फार प्रेमानं जवळ बसवून घेतलंय, काही गुज-गोष्टी केल्यात देवांनी\nमुळात त्यांच्यासारखीच विरागी वृत्ती असलेल्या कार्तिकेयाला नाही काही ह्याचं... पण गणेशा\nशिवानीचं मातृत्वं खर्या अर्थानं पूर्णत्वाला नेलं ते बाळ गणेशानं. त्याच्या गुणांचं कौतुक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याचं पडणं-झडणं, पहिला दात येणं, तुटणं... त्याच्यासाठी जागवलेल्या रात्री.... हे सगळं इतक्या तीव्रतेनं दादाच्या बाबतीत झालंच नाही. कार्तिकेय समस्तं स्त्रीजातीपासूनच तर दूरच... पण जणू आईपासूनसुद्धा कायम तसा सुटवंगच राहिला.\nइतकं वेधून घेणारं अन वेढून टाकणारं बाळपण गणरायाचंच. तिलाच काय पण नाथांच्या भूतगणांमधे, त्यांच्या अडभंग मित्रंपरिवारातही गणेशाचे लाड होत. कुणीही आतून फुलून येतच, सामोरा यायचा, गणेशाला. कुणालाही आकर्षून घेणारं हे रुपडं... गौरी त्याला प्रेमानं, लाडानं गुणपती म्हणत असे.\nसांगितलं तिनं शेवटी गणुबाळाला. बाहेरून कुठुनतरी कळण्यापेक्षा.... त्या नुस्त्या आठवणीनंच शिवानीच्या गळ्यात आवंढा आला... तगमग झाली.\nअगदी मांडीवर घेऊन, जवळ बसवून घेऊन सांगितली सगळी कथा....\nअगदी.... नाथांनी संतापाच्या भरात, बाळाचं शीर उडवलं इथवर सुद्धा डोळे विस्फारून ऐकून घेतलं बाळानं. मी मांडलेला आकांत ऐकताना, मी धरलेला हट्ट ऐकताना डोळ्यातून अपार माया झरली...\nपण तातांना त्यापायी कष्ट पडले, अनेकानेक दिवसांनी घरी येणारी त्यांची पावलं पुन्हा एकदा जंगलात जाण्यासाठी वळली.... त्यांना वळवावी लागली....\n''ह्यासाठीच का आई, तातांना मी फारसा आवडत नाही...'' हा गणेशाचा बाळप्रश्न तिचं काळीज चिरून गेला...\n''नव्हे नव्हे रे... फार कुणाला जवळ करणं त्यांचा स्वभावच नाही.. दादाला कधी बघितलंयस त्यांनी जवळ घेतलेलं....\" आपल्याच बोलण्यावर आपलाच विश्वास बसत नसल्यासारखा होत गेला तिचा स्वर. गणेशाला ते पटलं नसल्याचं कळलंच तिला.\nअबोल होत गेलं बाळ मग. आपल्याच कोषात त्याचं गुरफटून घेणं... अगदी मोदकांवरली वासनाही कमी झाली... तिला बघवेना.\nदोनच आठवड्यांत शिवपुजेचा वार्षिक सोहळा आला होता. त्याला नाथांचं इथं असणं अपरिहार्यं होतंच. आता अगदी कधीही त्यांचं आगमन झालं असतं. तेव्हा बोलायचंच त्यांच्याशी. माझं चुकलं म्हणावं... त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबातला इतका मोठा काटा एकटीनं काढू गेले... त्यांनीच मनावर घेतलं तरच हा सल निघेल. ऐकतीलच ते माझं... मुलांवर जीव आहे त्यांचा... नाही येत एखाद्याला प्रगटपणे वात्सल्य दाखवता... जगासमोर मांडायला ते काय प्रदर्शन आहे... पण मुलांनाही शंका यावी, सलावं इतकंही अलिप्त, कोरडं असू नये बाई....\nइतकी गुंतली ती विचारांच्या गर्तेत की, शिवपुजा सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजक दाराशी आलेले तिला कळलेच नाहीत. दादानं येऊन, आई आई... म्हणून हाका घातल्या तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली.\nशिवपूजेच्या सोहळ्याच्या दिवशी परिसरातल्या बाळगोपाळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाळ-गणेशानं नृत्यासाठी आपलं नाव दिल्याचं ऐकून तिला आश्चर्य तर वाटलंच पण खूप आनंदही झाला. बोलला नाही ह्यातलं काहीच तो आपल्याकडे... ह्याची रुखरुखही वाटलीच.\n\"अरे.... गणेशा... बाळा, हे आलेत बघ तुझ्या नृत्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगायला....\" तिनं अगदी उल्हासात साद घातली. आतल्या कक्षामधून धीम्या पावलांनी गणेशा आला.\n\"गौरीतनयाचा अधिकार ध्यानी घेता... ह्याचं नर्तन सगळ्यात शेवटी असेल... चालेल नं आपल्याला\" संयोजकांनी शिवानीपुढे हात जोडीत विचारलं. तिनं गणरायाकडे वळून बघताच, आपले काळेभोर मोठ्ठे मोठ्ठे डोळे मिटून घेत त्यानं नुसतंच \"ठीकय\" म्हटलं आणि त्यांना वंदन करून निघून गेलाही.\nनि:श्वास सोडीत तिनं हसून सावरून घेतलं कसंतरी.\nशिवपूजेच्या अगदी आदल्याच दिवशी महादेवांचं आगमन झालं. ह्या खेपी आपल्याबरोबर साधू, महंतांचा जमावच्या जमाव घेऊन आले. त्यांच हवं-नको बघता, त्यांची उस्तवार करता करता शिवप्रियेच्या नाकी नऊ आले... नाथांशी आपल्या मनीचं हे शल्य बोलायला तिला क्षणमात्रही एकांतसा वेळ मिळाला नाही.\nशिवपूजेच्या दिवशी सकाळपासून गणेशा कुठं दिसलाच नाही. शेवटी प्रस्थान ठेवायची वेळ झाली... तिची घालमेल कार्तिकेयाच्या नजरेतून सुटली नव्हती.\n''आई, मी बघतो गणेशाकडे... तू नीघ. काही लागलंच तर... तिथं येऊन सांगेन न तुला....\", दादानं आपल्यापरीनं तिला नि:शंक करायचा प्रत्यत्नं केला. त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून ती निघाली शेवटी.\nशंख, भेरी, तुतारी.... ढोल, ताशा, घंटा ह्यांचा एकच नाद झाला..... महादेवांचा इशारा होताच नंदीनं आपलाकडं ल्यालेला शुभपाद पुढे टाकला, शिंग हलवून त्यानं आपला आनंद व्यक्तं केला... अन पाठीवरल्या दैवी ओझ्याला संभाळीत तो तालात झुलत चालू लागला.\nअंगण ओलांडताना तिसर्यांदा गौरीनं मागे वळून बघितलं, तेव्हा कुठे दादाचा हात धरून चौकटीत उभा गणेशा दिसला तिला. आपली सारी माया नजरेतून ��्यांच्यावर सांडीत तिनं मान वळवली.\nशिवपुजेचा सोहळा संपन्न झाला. अन सायंकाळच्या मऊ सोनेरी उन्हांत रंगमंचावर विविध गान-नृत्याचे कार्यक्रम सुरू झाले. आपले विशाल नेत्र मिटून घेऊन महादेव ध्यानस्थच होते.\nगौरीचं चित्तं लागेना. मधेच कधीतरी \"आलेच हं... \" म्हणून ती रंगमंचाच्या मागे गेली. तिथं बाळ गणेश एका चौरंगावर बसला होता. कार्तिकेय, गणेशानं आपल्यामते केलेल्या तयारीवर त्याच्यामते शेवटचा हात फिरवीत होता. तिची चाहूल लागताच दादा बाजूला झाला.\nतिनं पुढे होऊन त्याचा कललेला बाळमुगुट सरळ केला अन त्याची मस्तकामागची गाठ जरा अधिक घट्ट केली. उत्तरीयाला कमरेभोवती एक वेढा देऊन तिनं शेल्यातून काढलं. शेल्याची गाठ घट्टं केल्यावर ते अधिक चापून-चोपून दिसू लागलं. गणेशानं हात नीट हलवता येतायत ना, ते पाहिलं. तिनं त्याचे बाजूबंद दंडावर वरती चढवले अन घट्ट केले. जरा जास्तच घट्ट झाल्याचा कण्ह त्याच्या तोंडून येताच थोडे सैलही केले... गळ्यातला मौक्तिक हाराचं पदक वळलं होतं..... ते सरळ केलं.\nपायातल्या घागर्या जुन्याच अन बर्याच वजनदार होत्या... बाळाच्या पायांना पेलणं शक्यच नाही...\n\"... अरे, इतक्या जड घागर्यांनी कसं..\" तिनं सुरूवात केली बोलायला पण गणेशानं \"शूssss\" म्हणून थांबवलं तिला. बाहेर कुणी शिवस्तुती गात होतं.... तिथवर आवाज गेला असता बोलण्याचा.\n\"... तातांच्याच.... जुन्याच आहेत...\" असं तिच्या कानी कुजबुजला तो. डोळ्यांत येणारं धुकं आड सारीत तिनं सार्या सरंजामावरून नजर फिरवली. ते राजस रुपडं डोळे भरून मनात साठवून घेत ती वाकली अन त्याच्या मस्तकाचं हलकं चुंबन घेऊन निघण्यासाठी वळली.\nएक चांदण्यासारखं हासू गणेशाच्या मुखावर प्रगटलं अन पटकन वाकून त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवलं. तिनं भरलेल्या गळ्यानं आशीर्वचन म्हटलं.... अन गडबडीनं आपल्या डोळ्यांतल्या काजळाची एक तीट अगदी तुटलेल्या दाताजवळ लावली. आता दादा अन गणेशा दोघही मिस्किल हसत होते.\nपुन्हा शिवानी देवांच्या डावीकडे येऊन बसली तेव्हा आधीची हुरहुर शमून आता गणेशाच्या नाचाची हुरहुर चालू झाली होती, तिच्या मनात. 'काय बसवलय कोण जाणे... कधी करीत होता तयारी... अगदी मलाही कळू न देता... इतका का दुरावा.. की, आम्हा माता-पित्यांना सुखदाश्चर्याचा धक्का द्यायचा होता... कोण जाणे... अशी कशी माता-पित्याच्या नकळत मोठी होतात मुलं...\n मला न कळवताच मोठ�� होत राहिला... अगदी सवरू दिलं नाही... ह्या धाकुट्याचं तसं नाही.... गणेशाच्या बाळपणीचा क्षणक्षण जपायचाय मला... अन तरीही....'\nकार्यक्रमाच्या संयोजकांनी गणेशाच्या नावाचा पुकारा केला..... \"... शिवपूजेस्तवं आता गौरीतनुज बाळ गणपती नृत्य सादर करीत आहे\"\nसमोरचा भरजरी पट वर उचला गेला अन भल्या थोरल्या मंचावर मध्यावर छोटा गणेशा दीड पायावर नर्तनाची मुद्रा घेऊन उभा दिसला.... गडबडीने त्याने महादेवांच्या अन शिवानीच्या दिशेनं वाकून नमस्कार केला अन पुन्हा गंभीर चेहर्यानं त्याच मुद्रेत उभा राहिला.\nमृदुंगावर थाप पडली.... पहिल्याच आवर्तनात गणेशानं सुरेख गिरकी घेऊन सम दाखवली. आणि सभेत वाहव्वा उठली...\nमग गज परण झालं, हीरन परण झालं... थोड्या अननुभवी पखवाज वादकालाही संभाळत गणेश कमालीचं अप्रतिम नाचत होता. गौरीच्या चेहर्यावर कौतुकाची लाही फुटत होती... इतक्यात...\nहातावर टाळीचा ताल देत फुललेला श्वास अन स्वर संभाळीत गणेशा रंगमंचावर पुढे आला.... अन त्यानं परण म्हणायला सुरूवात केली...\nते ऐकून गौरीचा वरचा श्वास वरती राहिला अन खालचा खाली. ती डोळे विस्फारून बघू लागली, आपल्या कानांवर तिचा विश्वास बसेना...\nमहादेवांची तंद्री भंगली.... त्यांनी डोळे उघडले... नंदी सजग झाला...\nबाळ गणेश अतिशय एकाग्रतेनं शिवतांडव परण म्हणत होता... पखवाजवादकाची लय पुढे-मागे होऊ लागली. सुहास्य मुद्रेनं एकटक पहात असलेल्या महादेवांनी क्षणात हातात आपला डमरू घेतला.\nगणेशानं चमकून डोळे उघडले... साक्षात, शंभो आपल्य दिव्य साजावर तालाची साथ देत होते. त्यानं सावरून जमून आपलं म्हणणं पूर्णं केलं....\nहे नऊ आवर्तनांचं शिवतांडवं परण... हे नाथांनी कुणालाही सांगितलेलं शिकवलेलं नाही... ह्याचे बोल कुणालाही ठाऊक नाहीत.... हे गणेशानं कसं आत्मसात केलं असेल.... समोर चालेल्या अद्भुताकडे बघता बघता, शिवांगी, एकीकडे विचारही करीत होती...\nएव्हाना महादेवांच्या भूतगणांचा अध्यक्ष त्यांचा प्रिय कालभैरव... त्या नवोदित वादकाला बाजूला सारून स्वत: पखवाजावर बसला होता. त्यानं मारलेली थाप विजेच्या कडकडाटासारखी आसमंत ताडत गेली.\nक्डांन्न धातिरिकिट तकतिरिकिटतक धाsss\nधांक्डं धा तिरिकिट तांक्ड ता तिरिकिट...\nडमडम ड्डमडडम डमडम ड्डमडडम\nदोन आवर्तनं लय संभाळायला घेऊन तिसर्या आवर्तनात गणेशानं शिवतांडवाची पहिली पावलं टाकायला सुरूवात केली.... आवेशानं, ���णि आत्मविश्वासानं त्यानं दाखवलेल्या मुद्रा, घेतलेली गिरकी.... हे सगळं सगळं मोहक होतं, वेधक होतं.\nधिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...\nसत्तावीस गिरक्या... त्यातली प्रत्येक स्वत:भोवती अन नऊ अशा गिरक्यांत रंगमंचाला फेरी घालीत गोल....\nआठव्या आवर्तनाची शेवटली गिरकी घेऊन गणेशा प्रेक्षकांसन्मुख झाला अन त्याच्या लक्षात आलं की तातांचं स्थान रिक्तं आहे.... सारी सभा तटस्थ होऊन रंगमंचाकडे बघतेय.... पुढं काहीही घडू नये असं वाटलं त्याला... पण काळ पुढे सरलाच... अन कालभैरवानं हात उचलला...\nआपल्या शेवटच्या आवर्तनातल्या पखवाजाच्या पहिल्या बोलावर गणेशानं आपलं घागर्याल्यालं गोमटं पाऊल जमिनीवर आपटलं अन त्याच क्षणी पृथ्वी डोलली... क्षणिक झांज आल्यागत तिचा तोल गेल्यासारखं वाटलं.... अन... आश्चर्यचकित झालेल्या गणेशाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना....\nसाक्षात शिवशंभो त्याच्याच मागे त्याच्याच मुद्रेत उभे होते... समस्तं देव-देवतांनी फुललेलं सभागृहं चित्रासारखं तटस्थ झालं होतं. काळ थांबल्यासारखा वाटतो न वाटतो, तोच महादेवांनी अन गणेशानं एकदमच पुढचा बोल नृत्याकारला... एकाचवेळी पुन्हा एकदा सारी सृष्टी थरारली.... पुन्हा एकदा धरती शहारली, डळमळली...\nह्यावेळी मात्रं शेषाची ध्यानमुद्रा भंगली.... तो सजग झाला... आपल्या बाळाच्या लीलेमधे सहज अन मनापासून सामील झालेल्या भूतनाथाचा आवेश त्याला खराखुरा जाणवला.... अन तो फणी सावरून बसला.... आता डोलणार्या पृथ्वीला दहाही फण्यांवर तोलून धरण्यासाठी सज्ज झाला...\nहर्षित गणेशानं शिवशंभोसारखाच आवेश दर्शवीत अत्यंत उन्मादात पुढले बोल नाचायला सुरूवात केली.\nमागे प्रत्यक्ष तात तेच भाव मुद्रांकित करतायत ह्याचं सुखद भान घेऊन बाळ गणेश नाचत होता. प्रत्येक हालचाल, शरीराचा प्रत्येक नृत्याकार, प्रत्येक भावमुद्रा... अगदी अगदी सारखी. गणेशाची सावली असल्यागत नृत्यमग्न महादेव की, त्याच्यावर पित्याच्या वात्सल्याची, स्नेहाची सावली धरून महादेव.... समोरच्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न... पण कुणालाच ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही...\nआज ह्या दोन्हीचं उत्तर एकाच कृतीत देऊन शिवानं गौरीच्या मातृत्वाला नव्यानं अर्थ दिला होता. आपल्या लहानग्याच्या कौतुकात, बाळ-लीलेत सामील होण्याचा आपल्या विरागी, विरक्त नाथांच��� हा अभिनिवेश.... वात्सल्याचं, प्रेमाचं हे रूप... हे प्रगटीकरण.... अपार सुखानं शिवानीची दिठी ओलावली.\nधिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...\nसत्तावीस गिरक्या.... महादेवांनी लहानग्याचं मनोगत जाणून त्या जागीच घेतल्या तर.... गणेशानं स्वत:भोवती फिरत महादेवांना तीन प्रदक्षिणा घातल्या.\nशेवटी तडिताघातासारखा, काडकन समेवर आलेल्या कालभैरवानं पखवाजावरला हात उठवला तेव्हा गणेशानं तातांसमोर स्वत:ला घालून घेतलं होतं. देव-देवता एकच जयघोष करीत होते. घामाने थबथबलेल्या गौरीतनयाचा हात धरून शिवशंभो स्वस्थानी परतले. त्यांनी त्याला उचलून आपल्या मांडीवर बसवलं. बाजूलाच बसलेली, डोळे टिपणारीया गौरी गडबडीनं आपल्या पदरानं बाळाचं अंग पुसू लागली, वारा घालू लागली... थकलेल्या गणेशानं सहजं मागे आपल्या पित्याच्या छातीवर क्लांत होऊन मस्तक टेकलं आणि सहज सुखानं डोळे मिटले...\nमनात म्हणाला.... भरून पावलो, तात... ह्यापरतं मागणं नाही...\nगौरीनंदन अजूनही धापत होता. उष्णतेनं गौरकांतीला अरूणझळाळी चढली होती. त्याची काहिली, तगमग बघून देवांनी अजून एक अवचित केलं...\nत्यांनी आपल्या माथीचा चंद्रं उतरवून बाळाच्या मस्तकी दिला... गणेशानं चमकून आपल्या पित्याकडे बघितलं... भालचंद्राला दिसलं की, हलाहल प्राशन करून पोळलेल्या, जळणार्या कंठाला कायम वेढून शैत्य देणारा नागराजही त्यांच्याच आज्ञेनं गणेशाच्या दिशेनं उतरतो आहे. भरलेल्या डोळ्यांनी तो त्यांच्या कुशीत शिरला. बाळ गणेशाच्या मस्तकाचं अवघ्राण करणारा स्निग्ध, स्नेहाळ शिव, ह्या दृश्याकडे डोळे भरून पहाणारी, एका हाताने कार्तिकेयाला वेढून उभी शिवानी...\nएक संपूर्ण देव-कुटुंब... ह्यापरता अनुपम सोहळा ह्यापूर्वी झालाच नाही... शंख, कर्णे, तुतार्या, भेरी, ढोल, घंटा... अन ह्यावरही उच्च रवात गाजत असलेला शिव-कुटुंबाचा जयघोष... ह्या सगळ्या-सगळ्यातूनही सार्यांच्याच मनात गुंजले शिवाने उच्चारले पित्याचे आशीर्वचन...\nबाळा, गौरीतनुजा, तुज... मंगलमूर्ती म्हणोत, ह्यापुढे तुझा मान अग्रपूजेचा... अगदी माझ्याही आधी...\nसार्या अनिष्ट कल्पना, शंका-कुशंका ह्यांना निवारून सगळ्यांचे मार्ग निर्वेध, नि:ष्कंटक करणारा विघ्नहर्ता म्हणून तुला पुजतील... माझ्या सुता, माझ्या लाडक्या...\nविशालने फेसबुकवर लिंक दिलीये\nविशालने फेसबुकवर लि��क दिलीये त्यामुळे आज पुन्हा वाचलं \nअफाट लिहितेस गं बयो...... \nबापाचा वर्॑दहस्त असाच तुझ्यावर राहो \nफार फार माया करता तुम्ही\nफार फार माया करता तुम्ही सगळे... हे परतफेडण्यासारखं नाहीच... उलट उरी-शिरी वागवण्यासारखं प्रेमाचं ओझं आहे.\nबाप्पा तुम्हा सगळ्यांना... तुम्ही मला पुन्हा पुन्हा आवर्जून भेटता... तस्सा भेटत राहो.\nशिव-कुटुंबाचं इतकं मधुर चित्रण.. धन्यवाद दाद. आनंद दिलास.\nप्रतिसादाला शब्द नाहीत इतका\nप्रतिसादाला शब्द नाहीत इतका अप्रतिम लेख .. गणरायाच्या कृपेनेच वाचायला मिळाला ..\nइतरही कोणाचा सुटला असल्यास लाभ घेता यावा म्हणून वर आणायला शब्द नसतानाही प्रतिसाद देतोय\nदाद, केवळ तूच गं. तूच\nदाद, केवळ तूच गं. तूच\nबेस्ट अँनिमेशन फिल्म यावर\nबेस्ट अँनिमेशन फिल्म यावर होईल\nअभिषेक, प्रथम तुम्हाला खूप\nअभिषेक, प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शोधकाम करुन हे रत्न तुम्ही वर आणलेत म्हणुन .\nदाद, आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखे वाटत आहे हा लेख वाचून. अप्रतिम.\nहे याआधीही वाचलंय... पण दर\nहे याआधीही वाचलंय... पण दर वेळी तेवढाच श्वास रोखून वाचते.\nदाद, कसं सुचतं तुला इतकं सुंदर\nबाप्पा मोरया... (खूप धन्यवाद,\nपरत परत वाचुन ही हीच प्रतीक्रिया उमटते.. अन प्रत्येक वेळी नवंच काहीतरी सापडतं\nप्रत्येकाला अन प्रत्येक वेळी रीलेट करता येतं\nअफाट लिहितेस गं बयो......\nअफाट लिहितेस गं बयो...... \nअफलातुन लिहिले आहेस दाद. अगदी\nअफलातुन लिहिले आहेस दाद. अगदी उभा राहिला प्रसंग. _______/\\_______\nअरे हे मी मिसल होतं. धन्यवाद\nअरे हे मी मिसल होतं. धन्यवाद अभिषेक.\n शब्दातीत लिहीले आहे दाद ने. हळुवार भावना नेमक्यापणाने शब्दात उतरवणार्यांची ती दादा आहे\nफक्त हा प्लॅट मात्र खटकला. गणेशाचे पुर्नजीवन झाल्यावर लगेच त्याला 'प्रथम वंदनीय' होशील असा आशीर्वाद मिळाला होता ना\nदाद ...सगळं वाचून काढतेय तमच\nदाद ...सगळं वाचून काढतेय तमच लिखाण भन्नाट आहे ... हा लेख तर अप्रतिम ..एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात तुमच लिखाण, शब्दच अपुरे आहेत काही लिहिण्यासाठी... माझ्या निवडक १० मध्ये.\nबाप रे... समृद्धी, मनापासून\nसमृद्धी, मनापासून धन्यवाद. वाचून आवर्जून अभिप्राय देताय.\nदाद.. आई आणि बाळ याविषयावर\nआई आणि बाळ याविषयावर हातखंडा आहे तुझा...\nमाफ कर मी अगंतुगं करतीये पण तुझ्या लिखाणानेच जवळीक साधली आहे..\nकधी मनात खोल रुतत जाते कळतच नाही आणि लक्षात येते तेंव्हा पार गुरफटून गेलेली अवस्था आहे.\nइतकं छान लिहिलेय आणि वाचताना\nइतकं छान लिहिलेय आणि वाचताना अगदी छान डोळ्यासमोर सर्व उभं रहात.....मस्त लिहिलं आहे तुम्ही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T16:33:47Z", "digest": "sha1:LLRGUPP6ZRMP2DPKHA33OOWN4Q6752QD", "length": 45953, "nlines": 83, "source_domain": "shekharpatil.com", "title": "लालभाईंना लवचिकतेची गरज - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. या पक्षात अध्यक्षपद नसून सरचिटणीस हाच सर्वसाधारणपणे प्रमुख मानला जातो. या पार्श्वभुमीवर येचुरी हे देशातील सर्वात मोठ्या डाव्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nखरं तर प्रकाश करात यांच्याकडे दहा वर्षांपुर्वी सरचिटणीसपदाची धुरा सोपविण्यात येत असतांनाच माकप कात टाकणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. अर्थात याला २००४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या उज्ज्वल यशाची किनार होती. तेव्हा भाजप सरकारचा पराभव करून सत्तारूढ झालेल्या मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळाला माकपने बाहेरून पाठींबा दिला होता. व्हि.पी. सिंग, चंद्रशेखर, एच.डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना माकपचा पाठींबा होता. यानंतर रालोआच्या सहा वर्षाच्या कालखंडानंतर दिल्लीच्या राजकारणात माकपचे स्थान बळकट झाले होते. पक्षाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत ४३ जागा मिळवल्या होत्या. एका अर्थाने आपल्या पाठींब्यावर टिकलेले केंद्र सरकार आणि यासोबत प���्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील सत्ता अशी माकपची सर्वोच्च कामगिरी होती. यामुळे माकपच्या विस्ताराला बराच वाव होता. यात करात यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि मावळते सरचिटणीस हरकिशनजीत सुरजीत यांच्या तुलनेत तरूण असणार्या चेहर्याकडे पक्षाची सुत्रे होती. मात्र या सर्व अनुकुल वातावरणाचा लाभ उचलण्यात करात यांना अपयश आले. २००८ साली अणुकरारावरून माकपने युपीए सरकारचा पाठींबा काढला. अर्थात कॉंग्रेसने हुशारीने आधीच तजवीज केलेली असल्याने केंद्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. याआधी १९९६च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्योती बसू यांना पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी माकपच्या पॉलिट ब्युरोने नाकारली होती. यानंतर ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून लालभाई उसासे टाकत राहिले. अर्थात माकपचे गणित चुकले तरी पक्षाच्या कामगिरीचा आलेख उंचावतच राहिला. २००८च्या निर्णयानंतर मात्र माकपच्या घसरगुंडीला अशी सुरूवात झाली की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अवघे नऊ खासदारच निवडून आले. मध्यंतरी पश्चिम बंगालमधील मजबुत गड उद्ध्वस्त होत केरळमधील सत्तादेखील लयास गेली. आज लोकसभा आणि राज्यसभेत जेमतेम प्रतिनिधीत्व असणार्या माकपची फक्त त्रिपुरासारख्या लहानशा राज्यात सत्ता आहे. आता या वर्षाच्या अखेरीस पश्चिम बंगाल व केरळमध्ये निवडणूक होत असतांनाच सिताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली आहेत. अर्थात ही निवडणूकच नव्हे तर एकंदरीतच माकपचा पाया नव्याने भक्कम करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत त्या पक्षाचा विचार, केडर अर्थात संघटनशक्ती, नेतृत्वाचे वलय तसेच तत्कालीन मुद्यांवरून राजकीय पोळी शेकण्याची क्षमता हे घटक अत्यंत महत्वाचे असतात. या सर्व निकषांवर विचार केला असता माकप पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम आपण पक्षाचा विचार हा मुद्दा घेऊ. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये बहुतांश यशस्वी राजकीय पक्षांनी आपले विचार लवचिक ठेवल्याचे स्पष्ट दिसून येते. अगदी स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वाधीक सत्ता उपभोगणार्या कॉंग्रेसने प्रारंभी नेहरूंच्या समाजवादी मॉडेलवरून वाटचाल केली. इंदिराजींच्या कालखंडात कॉंग्रेसमधील समाजवादी विचार दृढ झाला. नरसिंहा राव यांच्��ा सरकारने मात्र याच्या अगदी विरूध्द जात आर्थिक उदारीकरणाला गती दिली. हाच विचार गेल्या वर्षापर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने पुढे नेला. कॉंग्रेसच्या पाठोपाठ यशस्वी असणार्या भाजपच्या विचारांमध्येही कालानुरूप बदल झालेत. संघाचा सांस्कृतीक राष्ट्रवादाचा विचार पक्षाचा पाया आहे. मात्र नव्वदच्या दशकातील प्रखर हिंदुत्वापासून ते अलीकडेच जम्मू-काश्मिरात पीडीपीसारख्या पक्षाची सोबत करण्याची लवचिकता या पक्षाने दाखविली आहे. याचप्रमाणे दलितांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या बसपाने सवर्णांना जवळ केले तर समाजवादीने मुस्लीमांना साद घातली. याचप्रमाणे प्रादेशिक पक्षही लवचिक राहिले. अर्थात लवचिक राहणारे पक्षच काळाच्या ओघात टिकून राहिलेत. या पार्श्वभुमीवर मार्क्स, लेनिन, स्टॅलिन आणि माओ झेडॉंग या नेत्यांच्या विचारांनाच माकप कवटाळून बसलेला आहे. खुद्द या महापुरूषांच्या मायभुमीतच त्यांच्या अनुयायांनी लवचीकता स्वीकारली आहे. पुर्व युरोपातील पोलादी पडदा केव्हाच गळून पडलाय, सोव्हिएट संघाचे विघटन झालेय, चीनमध्ये आर्थिक क्रांतीचा मार्ग स्वीकारून २० वर्षांपेक्षा कालावधी उलटलाय. आज बोटांवर मोजण्याइतकी राष्ट्रे ही खर्या अर्थाने कम्युनिस्ट आहेत. इतरांनी कालानुरूप आपापली धोरणे बदललीत. मात्र भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आजही पोथिनिष्ठ आहे. डाव्या विचारांची चौकट कायम ठेवत किमान काही प्रमाणात तरी लवचिकतेचा स्वीकार करणे त्यांना जमले नाही. अगदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष या विचाराने जवळपास सारख्या असणार्या पक्षाशी जुळवून घेणेही त्यांना जमले नाही. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाची भाकप आणि माकप अशी दोन शकले झाली त्यावेळी विभाजनाचे कारण स्पष्ट होते. भाकप हा पक्ष सोव्हिएत रशियावादी तर माकपची श्रध्दा चीनप्रती होती. वर नमुद केल्याप्रमाणे या दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक सुधारांना महत्व दिले तरी भाकप आणि माकप लवचिकता स्वीकारण्यास तयार नाहीत. अनेकदा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची आवई उठते. मात्र तसे होत नाही. तब्बल २५ वर्षानंतर जनता परिवार एकत्र येत असतांना भाकप आणि माकपचे विलीनीकरण ही काळाची गरज असल्याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. सिताराम येचुरी यांच्यावर हीच महत्वाची जबाबदारी असणार आहे. महासचिवपदाची जबाबदार��� स्वीकारल्यानंतर त्यांनी याबाबत सुतोवाच केले असले तरी यात अनेक अडथळे येणार हे उघड होय.\nअत्यंत पराकोटीची विषमता असणार्या भारतात कम्युनिस्ट विचार रूजला नाही याबाबत अनेकदा आश्चर्य व्यक्त करण्यात येते. अर्थात भारतात वर्ग संघर्षाला धर्म, भाषा, जाती, प्रांत आदींचेही कंगोरे आहेत. या घटकांवरून अस्मिता फुलवत अनेक राजकीय पक्ष आपापला स्वार्थ साधून घेत असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध स्थानिक आघाड्याही हे गणित लक्षात ठेवतात. या पार्श्वभुमीवर माकपला भारतीय मानसाचा पुर्णपणे वेध घेता आला नाही असे आपण ठामपणे म्हणू शकतो. धर्माला अफुची गोळी समजणार्या या पक्षाचा विचार अर्थातच कट्टर सेक्युलर आहे. अर्थात भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या सोयीनुसार धार्मिक व निधर्मी भुमिका घेत असतो. मात्र पुर्णपणे नास्तिक भुमिका असणारे लालभाई हे धार्मिक जनतेला ‘आपले’ वाटत नाही. परिणामी एका मोठ्या समुहाचा पाठींबा मिळवण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. याचसोबत माकपचे भांडवलशाहीप्रती असणारे विचारही मोठ्या वर्गाला न भावणारे आहेत. आर्थिक उदारीकरणाची फळे समाजाच्या सर्व घटकांना समान मिळाली नसली तरी यातून भारतात एक मोठा मध्यमवर्ग उदयास आला आहे. प्रतिकात्मक रितीने ‘इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या या गटातील कोट्यवधी नागरिकांना भांडवलशाहीला कट्टर विरोध असणार्या माकपविषयी आस्था असूच शकत नाही. इकडे परिघावर असणारे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्य या शोषित वर्गाला अन्य राजकीय पक्षांनी येनकेनप्रकारे धर्म, जाती, भाषा, प्रांत आदींवर विभाजीत केलेले आहेच. परिणामी लाल विचार भारतीय भुमीत पुर्णपणे रूजला नाही हे सत्य आहे.\nदुसरा आणि सर्वात महत्वाचा घटक केडर अर्थात पक्ष संघटनाचा आहे. एके काळी डाव्यांना आपल्या केडरवर अभिमान वाटत असते. आज मात्र परिस्थितीत बदल झालाय. पक्षाच्या ‘स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया’ व ‘डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या दोन युवकांसाठीच्या विंग, शेतकर्यांसाठी ‘किसान सभा’, कामगारांसाठी ‘सीटू’ तर महिलांसाठी ‘इंडिया डेमोक्रेटीक वुमन्स फेडरेशन’ आदी विविध शाखा कार्यरत आहेत. मात्र युवा भारताची नस ओळखण्यात माकप कुठे तरी कमी पडत आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. भारतात अद्यापही ‘नाही रे’ हा मोठा वर्ग असला तरी ‘आहे रे’चा वर्गही दिवसोदिवस वाढत आहे. आजवर तरूणाई ‘ग्रेट अमेरिकन ड्रीम’ला भुलत होती. आज भारतातही अमर्याद संधी आहेत. तरूणाई याच ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये मग्न झालेली आहे. परिणामी भांडवलवादी व भावनाशील मुद्यांकडे त्यांचा कल वाढत आहे. यामुळे उजव्या विचारसरणीकडे आकर्षित होण्याचे युवकांचे प्रमाण डाव्यांकडे ओढले जाणार्यांपेक्षा कमी आहे. आर्थिक सुबत्तेची स्वप्ने पाहणार्या आणि यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी असणार्या तरूणाईसाठी सध्या तरी माकपकडे कोणताही कार्यक्रम नाही. आज देशातील तब्बल ६५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. याचा विचार करता माकपला या घटकाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. ‘सीटू’ सारख्या संघटनांचा कामगार विश्वात एके काळी दरारा होता. आता राष्ट्रीय ते प्रादेशिक पक्षांच्याही कामगार संघटना आहेत. त्यांना राजकीय पाठबळ असल्याने ‘सीटू’ची ताकतही ओसरत चाललेली आहे. उर्वरित संघटनांचीही हीच गत आहे. यामुळे सीताराम येचुरी यांच्यासमोर केडर मजबुत करण्याचे आव्हान आहे.\nयानंतरचा महत्वाचा घटक हा नेतृत्वाच्या वलयाचा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला सर्वमान्य चेहरा असल्याशिवाय तो प्रगती करू शकत नाही. या पार्श्वभुमीवर माकपचे नेतृत्व हे दोन-तीन राज्यांच्या पलीकडे जाणारे नाही. करात, येचुरी यांच्यासारखे नेते तसे देशवासियांना परिचित आहेत. मात्र माकपमधून आजवर ‘पॅन इंडियन’ नेतृत्व उभरले नाही हे कटू सत्य होय. विशेषत: दिल्लीतील राजकारणासाठी आवश्यक असणार्या हिंदी पट्टयातून माकपला नेतृत्व मिळाले नाही. सीताराम येचुरी हे बहुभाषाविद असल्याने त्यांना याबाबत फारसे परिश्रम करावे लागणार नाहीत. मात्र त्यांनी जाणीवपुर्वक यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. सर्वात शेवटचा आणि महत्वाचा घटक हा तत्कालीन मुद्यांना राजकीय लाभात परिवर्तीत करण्याचा आहे. माकपच्या आजवरच्या वाटचालीचे अवलोकन केले असता त्यांना हे जमले नसल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते. पश्चिम बंगालमधील १९६७च्या सुमारास नक्षलबारी आंदोलन दडपणार्या तत्कालीन अजय घोष यांच्या कॉंग्रेस सरकारला माकपचा पाठींबा असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र या उद्रेकातून पश्चिम बंगालमध्ये माकपला ���ीर्घ काळ सत्ता उपभोगता आली. यानंतर मात्र जनप्रक्षोभकारी मुद्यांचा त्यांना लाभ मिळाला नाही. आणीबाणीच्या दमनचक्रात डाव्यांनीही जोरदार प्रतिकार केला. मात्र जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा खरा लाभ जनता पक्षाला झाला. नव्वदच्या दशकात ‘मंडल’ व ‘कमंडल’च्या राजकारण्याचा लाभ जनता दल आणि भाजपला झाला. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाला पाठबळ मिळाले. तर युपीए सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल करून मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. देशाच्या राजकीय इतिहासातील या प्रमुख घटनांचा माकपला थेट लाभ झाला नाही. युपीए सरकारविरूध्द देशात तीव्र भावना असल्याने कॉंग्रेसचे सुफडे साफ झाले. मात्र भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी डाव्यांनाही दणका दिला. याचाच अर्थ असा की, तत्कालीन सरकारविरूध्द असणारे जनमत आपल्याकडे वळविण्यात माकपला बहुतांश निवडणुकांमध्ये अपयश आले आहे.\nसीताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली असतांना पक्षासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. नरेंद्र मोदी यांचा झंझावात, भाजपची अचूक रणनिती आणि अर्थातच संघ परिवाराची ताकद याच्या बळावर भाजप आजवर नसणार्या राज्यांमध्येही पाळेमुळे रूजविण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता सर्व जण चकीत झाले आहेत. यामुळे ही निवडणूक तृणमुल कॉंग्रेस, माकप आणि भाजप यांच्यात होणार हे स्पष्ट आहे. भाजपने कुशलतेने हिंदुत्वाचा विचार रूजवल्यास सेक्युलर मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळमध्येही कॉंग्रेसप्रणित युडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात नेहमी रस्सीखेच होत असतांना भाजपची पायाभरणी सुरू आहे. एका अर्थाने माकपला येणार्या कालखंडात भाजपचा हिंदुत्ववाद आणि अर्थातच भांडवलदारशाही धार्जिण्या नितींशी लढायचे आहे. अर्थात देशाच्या व्यापक राजकीय पटलावर कॉंग्रेस, जनता परिवार आणि आम आदमी पक्षदेखील शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहेत. याशिवाय अनेक राज्यांमधील स्थानिक मातब्बर पक्षही आहेच. या सर्व गदारोळात डावा विचार पेरून राजकीय आगेकुच करण्याची कठीण कामगिरी सीताराम येचुरी यांना करायची आहे. यासाठी त्यांना वास्तवाचे भान ठेवून लवचिकता दाखवावी लागणार आहे. अन्यथा लालभाईंची वाटचाल खडतर राहण्याचे स्पष्ट संकेत आहेत.\nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/toxicity-of-from-wedding-dinners-in-pune/", "date_download": "2018-12-15T15:52:37Z", "digest": "sha1:DWTWJIIWJRWGDNTBMXZ3Z7DVEKZO7APR", "length": 11337, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nपुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nदहा जणांना विषबाधा झाली असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे\n0 164 एका मिनिटापेक्षा कमी\nदेहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध���ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.\nमुंबईच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरण.\nमुंबई मेट्रोच्या भाडेवाढ मुंबई हायकोर्टाचा दिलासा.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z181022054634/view", "date_download": "2018-12-15T16:28:10Z", "digest": "sha1:GJEYUZTPDKS3HJQ2EKIO3XLQSIWJCTK3", "length": 9361, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राजधर्म विचार- व्यवहार नीति", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nसभा, राजा व राज पुरुष यांनी देशाचा व शास्त्र व्यवहार यांच्या सहाय्यानें पुढे लिहिलेल्या आठरा विवाद स्थानांचा प्रति दिवशीं निर्णय करावा. जे नियम पूर्वीच्या शास्त्रांत नसतील व ज्यांची देशकालानुसार आवश्यकता वाटेल ते उत्तमोत्तम नियम करुन राजा व प्रजा यांची उन्नति करावी.\nविधि आणि निषध रुपानें अधिकार्याची अपेक्षा विवाद स्थानें अठरा आहेत. तीं हीं [१] ऋण देणें आणि घेतले असेल तर त्या संबंधाचा विवाद, [२] सर्वांनी एकत्र मिळून कांही कृत्य करणें [३] ठेव, किंवा कोणी कोणाकडे कांही पदार्थ कांही कामा निमित्य ठेवलेला असतो, त्यासंबंधी वाद; (४) एकाचा पदार्थ दुसर्यानें मालकाच्या आज्ञेशिवाय विकणें; [५] दिलेला पदार्थ मागितला असतां पुन: परत न करणें; (६) नोकरी करणाराला जो पगार मिळतो तो कमी करणें किंवा त्यांतील कांही भाग आपण घेंणे; (७) केलेल्या प्रतिज्ञेचे पालन न करणें [८] पशूंचा स्वामी व पालक यांत होणारा वादविवाद; [९] सीमेच्या संबंधाचा वाद; (१०) कठोर शिक्षा करणें; [११] शिव्या गाळी, बेअब्रू, किंवा कडक भाषण करुन दुसर्याला दु:खविणें; [१२] चोरी करणें, दरवडा घालणें; (१३) बलात्कारानें करुन कांही काम करणें; (१४) परस्त्रीला घेऊन जाणें; (१५) स्त्री पुरुषांदिकांच्या धर्मामध्यें व्यतिक्रम होणें; (१६) दायविभाग संबंधी वादविवाद; [१७] घेण्या देण्यांत वादविवाद; [१८] जड व चेतन पदार्थाला डावामध्यें धरुन जुगार खेळणें. ही अठरा प्रकारची परस्पर वादिप्रतिवादीमध्यें उत्पन्न होणारी विवादस्थानें आहेत याचा निर्णय करतांना राजा व राज पुरुषांना उचित आहे कीं, त्यांनी अठरा प्रकारचे विवादमधून कोणत्याही विवादाचें कारण उपस्थित झाल्यावर तत्वाचा विचार करुन यथार्थ न्याय करणें, तथा अपराध्याला यथा योग्य दंड करणें या विषयाचा विस्तार राजनीतीच्या ग्रंथामध्यें पाहूण घेतला पाहिजे.\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://citygossiper.com/kshitij-trailer-promotional-song-launch/", "date_download": "2018-12-15T15:38:44Z", "digest": "sha1:3EBW4ERO6GCR4OE3OD3H7U5ZZADUOMIM", "length": 10301, "nlines": 93, "source_domain": "citygossiper.com", "title": "\"Kshitij - A Horizon\" Trailer and Promotional Song Launch", "raw_content": "\nशिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nसामाजिक घटनांचा आणि समस्यांचा उहापोह मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा. जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काही सामाजिक गोष्टींचा वेध घेण्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपले मत परखड मांडण्यासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी या माध्यमाचा सर्रास उपयोग केला जातो. सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणाऱ्या अशाच काही संवेदनशील व्यक्तींद्वारे ‘क्षितिज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे.\nशिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले. .\n‘क्षितिज’ या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आजही खेड��यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले- मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे.\nशाळकरी मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या गाण्याचे सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे आणि काही लहान मुलांनी मिळून या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले.शिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले. तर या सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित असून, समाजातील प्रतिकूल परिस्थितीला मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीने केलेला संघर्ष यात असल्याचे उपेंद्र लिमये यांनी सांगितले. या सिनेमात उपेंद्र सोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. तसेच योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे, विशेष म्हणजे या सिनेमाचे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा वापर न करता नैसर्गिक आवाजांचा वापर यात केलेला आहे.\nया सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनावर हा सिनेमा थेट भाष्य करणारा असून हा सिनेमा भविष्यात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरेल, अशी आशा सिनेमाच्या टीमला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-12-15T15:37:29Z", "digest": "sha1:R6QHN6UXGOHPDOW5USZ3AAWF4D3ZFSZZ", "length": 4980, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेरिका (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nअमेरिका ह्या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने - एक देश.\nअमेरिका (खंड) - जगातील ५ मुख्य खंडांपैकी एक\nउत्तर अमेरिका - अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा उत्तरेकडील खंड.\nदक्षिण अमेरिका - अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा दक्षिणेकडील खंड.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/if-you-want-a-gold-medal-then-become-a-vegetarian-pune-university-fatwa-274023.html", "date_download": "2018-12-15T16:00:47Z", "digest": "sha1:TDQZLNF6YS2QIRMI3QLUAH3MV6OXS4QZ", "length": 13133, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 न��गरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nसुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा\nध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अटही पुणे विद्यापीठाने घातलीये.\n10 नोव्हेंबर : शिक्षणाचे माहेर घरं असलेल्या पुण्यात पुणे विद्यापिठाने अजब फतवा जाहीर करून वाद निर्माण केलाय. सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलंय.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फक्त शाकाहारी विद्यार्थीच सुवर्णपदकावर हक्क सांगू शकतील असा नवा 'शैक्षणिक निकष' निर्माण करून आपले जगावेगळे शहाणपण दाखवून दिलंय. अशा विद्यार्थ्याला जो शाकाहारी आहे आणि निर्व्यसनी आहे त्याला ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यात येणार आहे.\nविज्ञानशाखेच्याच विद्यार्थ्यांसाठी सुव���्णपदक देण्यात येणार आहे. सुवर्णपदकासाठी अटींची जंत्रीच विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन केलं आहे.\nएवढंच नाहीतर विज्ञानशाखेचा विद्यार्थी सुवर्णपदकासाठी पात्र असेल. विद्यार्थी १०, १२ वी आणि पदवी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा आणि ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अटही पुणे विद्यापीठाने घातलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pune universityपुणेपुणे विद्यापीठशाकाहारी\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nपिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nPHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%2520%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T17:15:44Z", "digest": "sha1:GSFPHDBSM2RY65L2AT5A2ODHDJ7L7ZSW", "length": 27137, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (19) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove राहुल गांधी filter राहुल गांधी\nनरेंद्र मोदी (10) Apply न��ेंद्र मोदी filter\nममता बॅनर्जी (9) Apply ममता बॅनर्जी filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nनोटाबंदी (6) Apply नोटाबंदी filter\nमायावती (6) Apply मायावती filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nकॉंग्रेस (4) Apply कॉंग्रेस filter\nनितीशकुमार (4) Apply नितीशकुमार filter\nअरविंद केजरीवाल (3) Apply अरविंद केजरीवाल filter\nआम आदमी पक्ष (3) Apply आम आदमी पक्ष filter\nउत्तर प्रदेश (3) Apply उत्तर प्रदेश filter\nकाळा पैसा (3) Apply काळा पैसा filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nप्रणव मुखर्जी (3) Apply प्रणव मुखर्जी filter\nमुलायमसिंह यादव (3) Apply मुलायमसिंह यादव filter\nसमाजवादी पक्ष (3) Apply समाजवादी पक्ष filter\nहिवाळी अधिवेशन (3) Apply हिवाळी अधिवेशन filter\nअखिलेश यादव (2) Apply अखिलेश यादव filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nबहुजन समाज पक्ष (2) Apply बहुजन समाज पक्ष filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nसोनिया गांधी (2) Apply सोनिया गांधी filter\n#decodingelections : आताशी संघर्ष सुरू झालाय.. शेवट कुठे\n2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...\n'सीबीआय' प्रकरणी काँग्रेसचे लक्ष्य पंतप्रधान मोदीच\nनवी दिल्ली : 'सीबीआय'चे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा विरोध करत काँग्रेसने दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये आज (शुक्रवार) आंदोलन केले. या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील स्वत: निदर्शनांमध्ये सहभागी...\nमोदींसह अनेक दिग्गजांनी घेतले करूणानिधींचे अंत्यदर्शन\nचेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...\n'राहुल गांधीचे नेतृत्व स्विकारणार का'- योगी अदित्यनाथ\nलखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...\nपंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधीच\nनवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही...\nप्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...\nविरोधकांना जेव्हा जाग येते...\nआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल. वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....\nमोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना...\nराष्ट्रपती निवडणुकीबाबत मतैक्याचा प्रयत्न न केल्यास संघर्ष अटळ\nनवी दिल्ली : एनडीए सरकार तृतीय वर्धापन दिन साजरा करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र आणून पंतप्रधान मोदींना इशारा दिला. ही एकजूट यापुढे संस���ेमध्येच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे स्पष्ट संकेत विरोधकांनी...\nमोदींचा करिष्मा अजूनही कायम\nपं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शुक्रवारी (ता. 26) तीन वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटते, याचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या वर्षी सकाळ माध्यम समूहाने केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या व्यापक जनमत...\nकाँग्रेस-तृणमूल : दिल्लीत मित्र, बंगालमध्ये प्रतिस्पर्धी\nकोलकता : काँग्रेस 'हाय कमांड'ने दुहेरी राजकीय धोरण तयार केले असून, ते तृणमूल काँग्रेससोबत पश्चिम बंगालमध्ये वेगळे आणि केंद्रीय पातळीवर वेगळे डावपेच करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'सोबत कोणतीही राजकीय आघाडी करणार नसल्याचे येथील प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर...\nनोटाबंदीची हाफसेंच्युरी: खडतर विकेटवर राजकारण्यांची बॅटिंग\n8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...\nअखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात लोकसभा आणि विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी भक्कम एकजूट दाखवली होती. मात्र, आता हीच \"बिगर-...\nराहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...\nजिंकेपर्यंत लढाई थांबणार नाही : मोदी\nमुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य ���नतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....\n\"मोदी टीम म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर\"\nकोलकाता, : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोदींवर टीकास्त्र सुरूच आहे. आज ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि त्यांची टीम अलिबाबा आणि चोरांची गॅंग असून,...\nनोटाबंदीवरून सर्व विरोधक एकवटले\nराजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...\n'नोटाबंदीला विरोध करताना देशहिताचा विचार नाही'\nनागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...\n'पोलिसी खाक्या'मुळे गांभीर्याचा विचका\nनवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/video/khalistan-slogans-raised-in-amritsar-on-operation-bluestar-anniversary-262315.html", "date_download": "2018-12-15T15:54:51Z", "digest": "sha1:YFJQDRHX4I7K7RMFEWN6CQJ7DWIUQY24", "length": 14255, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nसुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे\nसुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nVIDEO : International Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nVIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल\nVIDEO : नग्न होऊन धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयाची वसुली, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : हा आहे गुजरात मॉडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nInternational Tea Day: चहाची दुनिया नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nVIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nVIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : Paytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nVIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं\nVIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आण�� सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://sangli.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:38:50Z", "digest": "sha1:E7RX4S5BBKX7ZF2VSVAFFYDLW6CSDSJH", "length": 3745, "nlines": 97, "source_domain": "sangli.nic.in", "title": "बँका | सांगलीची हळद आणि द्राक्षे जगप्रसिद्ध आहेत.", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nआय सी आय सी आय बँक\nजिल्हा परिषद सांगली समोर, सांगली - मिरज रोड, सांगली\nएच डी एफ सी बँक\nपुष्पराज चौक, सांगली - मिरज रोड, सांगली\nसांगली - मिरज रोड, सांगली\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-62830", "date_download": "2018-12-15T16:30:02Z", "digest": "sha1:V5NFGNYW7PQSXSJ3MX6QD7I6N2LARSZG", "length": 21374, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial नितीशकुमारांची \"घरवापसी'! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 28 जुलै 2017\n\"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या शपथेनंतर \"विरोधी पक्षांचे ऐक्य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या नितीशकुमार यांनी आता तेवढ्याच ठामपणे घुमजाव करताना \"अंतरात्म्याच्या आवाजा'चा दाखला दिला आहे.\nभारतीय जनता पक्षाचा घोडा अश्वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्यात धुळीस मिळवले आहेत.\nविरोधी पक्षांच्या \"महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी पक्षांनाही \"स्वयंचित' होण्यास भाग पाडले नितीशकुमार यांनी बुधव���री सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा ते भाजपबरोबर जाणार नाहीत आणि बहुधा निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करतील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाले असते त्या मार्गाने बिहारचे राज्य पुनश्च एकवार त्यांच्या हाती आले असते, तर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीशकुमार हाच एकमेव चेहरा असता नितीशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा ते भाजपबरोबर जाणार नाहीत आणि बहुधा निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करतील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाले असते त्या मार्गाने बिहारचे राज्य पुनश्च एकवार त्यांच्या हाती आले असते, तर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीशकुमार हाच एकमेव चेहरा असता मात्र अशी चाल खेळण्यात अनेक धोकेही होते. ते न पत्करता नितीशकुमार यांनी पाटण्यातील गादी कायम राखण्यात धन्यता मानली\nदोन वर्षांपूर्वी बिहारमधील आपले जुनेपुराणे हाडवैरी लालूप्रसाद यादव यांना सोबत घेऊन, त्यांनी कॉंग्रेससह \"महागठबंधन' उभे केले, तेव्हाही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट बिहारचे राज्य आपल्या हातात ठेवणे, हेच होते. आताही त्यांनी तेच केले आहे; मात्र ते करताना त्यांनी स्वत:च देशाला दाखविलेले \"संघमुक्त भारता'चे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकले आहे.\n\"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर \"विरोधी पक्षांचे ऐक्य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले होते. आता स्वत:चेच हे शब्द कानाआड करून त्यांनी केलेली भाजपबरोबरची हातमिळवणी याला संधिसाधूपणा म्हणायचे की मुत्सद्देगिरी मात्र आपल्या स्वच्छ प्रतिमेवर एकही शिंतोडा उडू नये, यासाठी धडपड करताना हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात सुरू असलेल्या लढ्याला त्यांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांनी राजकारणात पदार्पण केले तेव्हापासूनच त्यांची नाळ डॉ. राममनोहर लोहिया यांच्या बिगर-कॉंग्रेसवादाच्या राजकारणाशी जोडली गेलेली होती. त्यामुळेच आता \"रालोआ'मधील घरवापसीमुळे त्यांची चार वर्षांची अस्वस्थता संपुष्टात आली असावी, असे मानता येते.\nभाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली, तेव्हा \"सेक्युलर' नितीशकुमार या���नी भाजपबरोबरचा 17 वर्षांचा संसार मोडला. शिवाय \"मिस्टर क्लीन' ही प्रतिमा होतीच. त्या जोरावर विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्का बनले होते. आता ते सारे संपले आहे. खरे तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला, तेव्हाच वारे वेगळ्या दिशेने वाहत असल्याची चुणूक दिसली होती. गेल्या मे महिन्यात लालूप्रसादांवरील पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणाचा खटला तातडीने चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, तेव्हापासूनच नितीशकुमार अस्वस्थ होते. पुढे उपमुख्यमंत्री तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले. या घडामोडींनंतर \"सेक्युलर'पेक्षा \"मिस्टर क्लिन' प्रतिमा जपणे जास्त निकडीचे आहे, असे त्यांना वाटू लागले. भाजपच्या गोटात मात्र त्यामुळे आनंदीआनंद झाला. गुरुवारी सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. आता नितीशकुमार यांनी विरोधी ऐक्याला दगाफटका करून सुरुंग लावल्याचा राग लालूप्रसाद आणि कॉंग्रेसजन आळवत आहेत. ते खरेही असले तरी हिंदुत्ववादाची लढाई इतकी महत्त्वाची होती, तर आपले चिरंजीव तेजस्वी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात लालूप्रसादांना काय अडचण होती\nलालूंना बिहारमधील सत्तेचे एक केंद्र आपल्या घरातच हवे होते आणि नेमके तेच नितीश यांना अडचणीचे होते. अखेर नितीश हे आपल्या मार्गाने गेले आणि जाताना त्यांनी मनातले पंतप्रधानपदाचे स्वप्नही उधळून लावले. 2019 मध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येणार, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी बहुधा केंद्राच्या मदतीने बिहारच्या विकासाचे कंकण हाती घेतलेले दिसते.\nमात्र या नव्या खेळीनंतर नितीशकुमार यांचे राजकारणच अडचणीत येऊ शकते. या आधी त्यांनी भाजपबरोबर डाव मांडला होता, तेव्हा भाजप हा दुय्यम भूमिकेत असायचा. आता केंद्रातील बहुमतानंतर भाजपचे वेगळे डावपेच सुरू झाले आहेत. प्रादेशिक पक्षांच्या साह्याने राज्ये जिंकायची आणि नंतर त्याच प्रादेशिक मित्रांचा गळा घोटायचा, हे भाजपचे राजकारण नितीशकुमार यांच्या लक्षात आले नसेल, असे कसे म्हणणार शिवाय, नितीशकुमार हे संधिसाधू आहेत, हे लालूप्रसाद यांना आज उमगले काय शिवाय, नितीशकुमार हे संधिसाधू आहेत, हे लालूप्रसाद यांना आज उमगले काय 1990च्या दशकात समता पक्ष स्थापन करून नितीश यांनी दिलेला दगा लालूप्रसाद विसरले कसे 1990च्या दशकात समता पक्ष स्थापन करून नितीश यांनी दिलेला दगा लालूप्रसाद विसरले कसे त्यापलीकडची बाब म्हणजे आता लालूप्रसाद \"नितीश यांच्यामागे एक खुनाचे प्रकरण आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते भाजपबरोबर गेल्याचे' सांगत आहेत. ही पश्चातबुद्धी आहे. तसे होते तर मग लालूप्रसादांनी नितीश यांच्याबरोबर \"महागठबंधना'त सामीलच व्हायला नको होते. अखेर राहुल गांधी म्हणाले तेच खरे. \"भारतीय राजकारण हे असेच असते,' या राहुल यांच्या उद्गारातच सारे काही आले आहे आणि याच संधिसाधू, तसेच बेरक्या राजकारणाची प्रचिती यानिमित्ताने नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा दिली आहे. मात्र त्यामुळे विरोधी ऐक्याचे तारू पाण्यात जाण्यापूर्वीच फुटले, हेही खरेच. आता भाजपला खऱ्या अर्थाने रान मोकळे झाले आहे.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s9200-point-shoot-digital-camera-black-price-p6AYX.html", "date_download": "2018-12-15T17:18:01Z", "digest": "sha1:YPE5C7TQQYVLZK4HPT5YPJBXCPFKZBG2", "length": 20067, "nlines": 438, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शू�� डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 10,249)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 12 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nशटर स्पीड रंगे 1/4000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 29 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 4 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स AAC, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 316 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 984 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247?subject_page=1", "date_download": "2018-12-15T16:24:16Z", "digest": "sha1:KINYUGG2C3UWULVTB26EW5JIUSXRLNF4", "length": 2853, "nlines": 94, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): E-Journals", "raw_content": "\n१८० वर्ष एकोणपन्नासावे - अंक : दुसरा : जुलै २०१४\n२०३ दिशा : जुलै २०१४\n१७९ वर्ष एकोणपन्नासावे - अंक : पहिला : एप्रिल २०१४\n१७८ वर्ष अठ्ठेचाळिसाव�� - अंक : चौथा : जानेवारी २०१४\n१७७ वर्ष अठ्ठेचाळिसावे - अंक : तिसरा : ऑक्टोंबर २०१३\n१७६ वर्ष अठठेचाळिसावे - अंक : दुसरा : जुलै २०१३\n१७५ वर्ष अठठेचाळिसावे - अंक : पहिला : एप्रिल २०१३\n१७४ वर्ष सत्तेचाळिसावे - अंक : चौथा : जानेवारी २०१३\n२०२ दिशा : जुन २०१४\n२०१ दिशा : मे २०१४\n२०० दिशा : एप्रिल २०१४\n१९९ दिशा : मार्च २०१४\n१९८ दिशा : फेब्रुवारी २०१४\n१९७ दिशा : जानेवारी २०१४\n१९६ दिशा : डिसेंबर २०१३\n१९५ दिशा : नोव्हेंबर २०१३\n१९४ दिशा : ऑक्टोबर २०१३\n१९३ दिशा : सप्टेंबर २०१३\n१९२ दिशा : ऑगस्ट २०१३\n१९१ दिशा : जुलै २०१३\n174 बेडेकर, विजय वा.\n131 मठ, शं. बा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T16:54:18Z", "digest": "sha1:4UJQMIE2PSSFLBV6KT6FL4S45UNJZ7R5", "length": 54113, "nlines": 178, "source_domain": "shekharpatil.com", "title": "कुबेर महोदयांचा उलटा चष्मा - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • पत्रकारिता\nकुबेर महोदयांचा उलटा चष्मा\nलोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्या गिरीश कुबेर यांच्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.\nलोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्या गिरीश कुबेर यांच्या लोकसत्तामध्ये ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.\nमंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळपासूनच या अग्रलेखाबाबत सोशल मीडियातून तीव्र टिकेचा सुर उमटल्याने माझे कुतुहल चाळवले गेले. पहिल्यांदा मी हा अग्रलेख अनेकदा वाचला. यानंतर याविरूध्द उमटलेल्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या. अगदी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरील प्रतिक्रियादेखील वाचल्या. आज दुपारपर्यंत याविरूध्द लिहण्यात आलेले सारे काही जाणून घेतल्यानंतर मी मत प्रदर्शन करत आहे. साधारणत: गिरीश कुबेर यांनी बळीराजाचा केेलेला अपमान, शेतकर्यांच्या व्यथा-वेदनांची उडविलेली खिल्ली, यासाठी वापरलेले धारदार शब्द आणि अर्थातच पराकोटीची संवेदनहिनता याचा विविध मान्यवरांनी आपापल्या परीने समाचार घेतला आहे. याची पुनरावृत्ती टाळत मी अन्य मुद्यांकडेही आपले लक्ष ��ेधू इच्छितो. सर्वप्रथम गिरीश कुबेर यांच्या या वादग्रस्त लेखातील काही महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो.\n* शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ असल्याचे चुकीचे गृहितक समाजाने मांडलेय आणि समाजाचा सारासारविवेक क्षीण आहे.\n* खरा शेतकरी हा अल्पभुधारक असून शेतमजुराच्या समस्या बिकट आहेत.\n* कोणताही शेतकरी सुगीचे दिवस असल्याबद्दल समाधान व्यक्त करत नाही.\n* निसर्गनिर्मित आपत्तीचे हलाखीचे चित्रण करण्याचा ‘सपाटा’ दुरचित्रवाणी वाहिन्यांनी लावलाय.\n* सत्ताधार्यांना असणारी कळकळ हेतुपुर्वक कॅमेर्यात बंदिस्त होत आहे.\n* बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असून अंगाखांद्यावर दागिने मिळवणार्या या शेतकर्यांना ‘करशुन्य’ उत्पन्न मिळत असते.\n* हा शेतकरी राजकीयदृष्ट्या सक्रीय तसेच कांगावेखोर असतो. त्याच्याप्रमाणे कुणी व्यावसायिक आत्महत्येची धमकी देत नाही.\n* शेती हा व्यवसाय असल्याने यात नुकसानीची तयारी हवीच.\n* शेतकरी आपल्यातील किती वाटा शेतमजुरांना देतो \n* शेतकर्यांप्रमाणेच उठसुठ देण्यात येणार्या नुकसान भरपाया आणि मदत या भिकेला लावणार्या आहेत.\nया सर्व मुद्यांचा उहापोह करण्याआधी गिरीश कुबेर हे ‘इंडिया’तील विचारवंत असल्याचे आपण लक्षात घ्यावे. यामुळे हस्तीदंती मनोर्यात बसून आपण भलतेच क्रांतीकारी आणि आणि विचारप्रवर्तक लिहल्याचा भास त्यांना कदाचित झालाही असेल. मात्र ‘भारत’ आणि ‘इंडिया’तील भेद त्यांच्या लिखाणात अगदी ठसठशीतपणे जाणवतोय. अर्थात हा उग्र दर्प त्यांच्या अंगलट आलाय. खरं तर भारतात जगातील सर्वात मोठा मध्यम वर्ग आहे. हाच मध्यम आणि विशेषत: उच्च मध्यमवर्ग सातत्याने ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये रंगून गेलाय. याला सामाजिक जाणीवांचे काहीएक देणेघेणे नाही. खुल्या स्पर्धात्मक आणि शुध्द भांडवलशाही जगातील तमाम फळे चाखण्याची यांची तीव्र आकांक्षा आहे. मग सामाजिक न्यायाच्या भावनेतून देण्यात आलेल्या आरक्षणासह अर्थातच सर्वसामान्यांसाठी असणार्या लोकल्याणकारी योजना त्यांना कुबड्या वाटतात. याला तो नाक तर मुरडतोच पण वेळप्रसंगी विरोधही करतो. उरलीसुरली कसर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश कुबेर हे त्यांचेच विचार प्रखरतेने मांडत पुर्ण करत असतात. याचमुळे शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ तर मुळीच नाही पण असे म्हणणारा समाजही सारासारविवेक हरवून बसल्याचे ते बिनदिक्कतपणे नमुद करतात. समाजमन हे विचारांवर नव्हे तर भावनेच्या हिंदोळ्यावर झुलते हे कुणीही मान्य करेल. मात्र शेतकर्यांच्या कथित दु:खात वाहवून जाणारा सारासारविवेक हा अन्य कोणत्याही सामाजिक समजांइतकाच खोटा असल्याची ठाम भुमिका जेव्हा कुबेर घेतात तेव्हा कुणीही सुज्ञ जन संतापणार नाही तर काय आपल्या सामाजिक जाणीवा खोट्या असतील तर महिलांवरील अत्याचारांपासून विविध संवेदनशील मुद्यांवर रस्त्यावर उतरणारा आणि विविध स्वरूपात आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा समाजही भंपक आणि याला व्यापक प्रसिध्द देणारा मीडियादेखील (आता कुबेर साहेबही याचेच घटक आहेत हो आपल्या सामाजिक जाणीवा खोट्या असतील तर महिलांवरील अत्याचारांपासून विविध संवेदनशील मुद्यांवर रस्त्यावर उतरणारा आणि विविध स्वरूपात आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा समाजही भंपक आणि याला व्यापक प्रसिध्द देणारा मीडियादेखील (आता कुबेर साहेबही याचेच घटक आहेत हो) याच प्रकारातील मानायला हवा.\nकुबेर यांनी अल्पभूधारक आणि शेतमजुरांच्या समस्या तरी खर्या असल्याचे मान्य केले आहे. मात्र महाराष्ट्रातील ९९ टक्के शेतकरी हे अल्पभुधारक याच प्रकारातील असल्याचे त्यांनी लक्षात घ्यावे. मुळात अगदी बागायती असली तरी एक-दोन एकर वा त्याहूनही कमी तुकडा असणार्यांना त्यातून चांगले उत्पन्न काढणे हे अत्यंत जिकरीचे असते. राहिला प्रश्न शेतमजुरांचा तर त्यांची हालतही हलाखीची आहेच. शेतीच लाभदायक नसेल तर शेतमजुराची स्थितीही यथातथाच राहणार. कोणताही शेतकरी एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न आल्याचे सांगत नसल्याबद्दलही कुबेर यांची तक्रार आहे. आता काही पाश्चात्य राष्ट्रांचा अपवाद वगळता जगातील कोणताही व्यावसायिक आपल्या क्षेत्रात ‘तेजी’ असल्याचे सांगत नाही. भारताचा विचार करावयाचा तर चहा टपरीवाल्यापासून ते बड्या उद्योजकापर्यंत प्रत्येकासाठी आपापला धंदा हा जेमतेमच चालणारा असतो. आता वर्तमानपत्रांचा विचार करता निवडणुकीच्या काळात कुणी किती ‘कमाई’ केली याचे जाहीर प्रदर्शन कुणी केलेले नाही. खुद्द गिरीशजी कुबेर यांनी स्वत: ‘लोकसत्ता’ हा नफ्यात चाललाय की तोट्यात याचा उहापोह केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे शेतकर्यांना चांगला हंगाम गेला अन् त्यांनी नाही सांगितले तरी कुणाच्या पोटात दुखायला नको. या ठिकाणी मुद्दाम नमुद करावेसे वाटते की, कुबेर यांच्याप्रमाणेच ‘इंडिया’तील बर्याच जणांना कृषी उत्पादनांच्या भाववाढीने प्रचंड खदखदते. या देशातील शरद पवार हाच एकमेव नेता कृषी उत्पादनांच्या भाववाढीने शेतकर्यांना दोन पैसे जास्त मिळणार असल्याचे अगदी टिका-टिपण्णी सहन करून जाहीरपणे सांगतो. इतर राजकारणी मात्र कांदा-बटाट्यांच्या माळा घालून निषेध करण्याचा थिल्लरपणा करतात. कांदा, बटाटे, टमाटे आदींचे भाव वाढल्यामुळे आपण संतापतो. मात्र जेव्हा याचे भाव कोसळतात तेव्हा काय याचे उत्तर आपण कधी शोधत नाही.\nविविध दुरचित्रवाणी वाहिन्यांनी नैसर्गिक आपत्तीचे चित्रीकरण करण्याचा सपाटा लावला असून त्यांच्या रेट्याने सत्ताधार्यांचे मन विरघळत असल्याचा अचाट दावादेखील कुबेर यांनी केला आहे. सत्ताधार्यांचा हा कळवळा व्यवस्थित कॅमेराबंद करण्यात येत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कमाल आहे बुवा आता समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांमध्ये नाही उमटणार तर कुठे आता समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांमध्ये नाही उमटणार तर कुठे भलेही आपण आपल्या वर्तमानपत्रातून याला थारा देऊ नका. मात्र इतरांना असे न करण्याचा सल्ला देण्याचा अनाहुतपणा कशासाठी भलेही आपण आपल्या वर्तमानपत्रातून याला थारा देऊ नका. मात्र इतरांना असे न करण्याचा सल्ला देण्याचा अनाहुतपणा कशासाठी बरं बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असल्याचा त्यांचा जावईशोध तर अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रातील सिंचनाची तमाम साधने वापरूनही एक तृतीयांशपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येणार नसल्याचे बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या गावीच नसावे. यातच सिंचनाच्या अनुशेषाचीही त्यांना माहिती नसावी. शेतकर्यांच्या अंगाखांद्यावरील सोन्याचाही या महोदयांना तीव्र आकस आहे. अहो वीस-पंचवीस वर्षांपुर्वी सायकल वापरणारा मध्यमवर्ग वातानुकुलीत कारमध्ये गेला. त्यांची मुलेबाळे परदेशात गेली. आर्थिक उदारीकरणाचे लाभही त्यांना मिळाल्याने शेतकर्यांच्या मुठभर वर्गाकडे असणारे सोने-नाणे तसे असुयेचा विषय बनता कामा नये. बरे ते म्हणतात तसे ‘अंगा-खांद्यावर’ सोने मिरवणारे असतील तरी ते फक्त एक टक्के. इतरांचे काय बरं बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असल्याचा त्यांचा जावईशोध तर अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रातील सिंचनाची तमाम साधने वापरूनही एक तृतीयांशपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येणार नसल्याचे बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या गावीच नसावे. यातच सिंचनाच्या अनुशेषाचीही त्यांना माहिती नसावी. शेतकर्यांच्या अंगाखांद्यावरील सोन्याचाही या महोदयांना तीव्र आकस आहे. अहो वीस-पंचवीस वर्षांपुर्वी सायकल वापरणारा मध्यमवर्ग वातानुकुलीत कारमध्ये गेला. त्यांची मुलेबाळे परदेशात गेली. आर्थिक उदारीकरणाचे लाभही त्यांना मिळाल्याने शेतकर्यांच्या मुठभर वर्गाकडे असणारे सोने-नाणे तसे असुयेचा विषय बनता कामा नये. बरे ते म्हणतात तसे ‘अंगा-खांद्यावर’ सोने मिरवणारे असतील तरी ते फक्त एक टक्के. इतरांचे काय या शेतकर्यांना करशुन्य उत्पन्न मिळते याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय. कुबेर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. बडे जमीनदार हे प्राप्तीकराच्या कक्षेत यावेत असे विचार कधीपासून मांडण्यात येत आहेत. मात्र याबाबत केंद्रीय पातळीवरून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे यावरून ओरड करण्यात आणि शेतकर्यांना दुषण देण्यात काहीही तथ्य नाही.\nशेतकरी हा राजकीयदृष्ट्या सक्रीय आणि कांगावेखोर असल्याचे कुबेर म्हणतात. राज्यातील बहुतांश राजकारणी हे शेतकरी पार्श्वभुमीचे असल्याने कदाचित त्यांचा हा समज असावा. मात्र मंत्रीपदे, आमदारकी, खासदारकी तसेच राजकारण आणि सहकारातील बहुतांश मलाईदार पदे उपभोगणारे शेतकरी हे ०.००१ टक्के असतील. मात्र त्यांच्याकडे पाहून इतरही याच प्रकारातील असल्याचा दावा हास्यास्पद या प्रकारातील आहे. आता शेतकरी कांगावेखोर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता देशातील प्रत्येक घटक सरकारकडून आपापल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. विविध समाजघटक आरक्षणाची मागणी करतात, शासकीय कर्मचार्यांना वाढीव महागाईभत्ता हवा असतो. उद्योजकांना सवलती हव्या असतात. सर्वसामान्यांना विविध कल्याणकारी योजना हव्या असतात. कामगारही सरकारकडून अपेक्षा बाळगतात. मग शेतकर्यांनीच काय घोडे मारले हो शेतकर्यांच्या मागण्यांना ‘कांगावा’ म्हणणे ही कुबेर यांची त्यांच्याप्रती असणारी दृष्टी दर्शविते हेदेखील आपण लक्षात घ्यावे.\nगिरीशजी कुबेर यांनी ‘शेती हा व्यवसाय असल्याने त्यात नुकसानी तयारी ठेवावी’ आणि ‘शेतकरी आपल्या उत्पन्नातील किती वाटा शेतमजुरांना देतो’ हे परस्परविरोधी दोन मुद्दे अधोरेखीत केले आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी तो बहुतांश लहरी मान्सूनवर अवलूंन असल्याने आतबट्टट्याचा आहे. यात बियाण्यांपासून ते व्यापार्यांपर्यंत अनेक ठिकाणच्या फसवणुकी आहेत. मात्र असे असुनही कुबेर म्हणतात त्याप्रमाणे थोडा वेळ हे क्षेत्र ‘व्यवसाय’ असल्याचे मानत त्यांच्या पुढील मागणीकडे वळूया. यात त्यांनी रग्गड कमाई करणारा शेतकरी हा शेतमजुरांना योग्य तो वाटा देत नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. आता शेती हा व्यवसाय जर असेल तर कोणता व्यावसायिक हा आपल्याकडे काम करणार्यांना आपल्या उत्पन्नातील वाटा देतो’ हे परस्परविरोधी दोन मुद्दे अधोरेखीत केले आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी तो बहुतांश लहरी मान्सूनवर अवलूंन असल्याने आतबट्टट्याचा आहे. यात बियाण्यांपासून ते व्यापार्यांपर्यंत अनेक ठिकाणच्या फसवणुकी आहेत. मात्र असे असुनही कुबेर म्हणतात त्याप्रमाणे थोडा वेळ हे क्षेत्र ‘व्यवसाय’ असल्याचे मानत त्यांच्या पुढील मागणीकडे वळूया. यात त्यांनी रग्गड कमाई करणारा शेतकरी हा शेतमजुरांना योग्य तो वाटा देत नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. आता शेती हा व्यवसाय जर असेल तर कोणता व्यावसायिक हा आपल्याकडे काम करणार्यांना आपल्या उत्पन्नातील वाटा देतो याचे उत्तर कुबेरांनीच देणे अपेक्षित आहे. त्यांचा कार्पोरेट कंपन्या आणि याच्याशी संबंधीत अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. अब्जावधींची उलाढाल असणार्या अजस्त्र कंपन्यादेखील मुठभर एक्झिक्युटीव्हजचा अपवाद वगळता कामगारांची अक्षरश: पिळवणूक करतात हे त्यांना माहित नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे शेतीला व्यवसाय म्हणायचे आणि लागलीच त्यांनी आदर्श व्यावसायिक तत्वांचे पालन करण्याची अपेक्षादेखील बाळगायची हे कुठल्या प्रकारात बसते याचे उत्तर कुबेरांनीच देणे अपेक्षित आहे. त्यांचा कार्पोरेट कंपन्या आणि याच्याशी संबंधीत अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. अब्जावधींची उलाढाल असणार्या अजस्त्र कंपन्यादेखील मुठभर एक्झिक्युटीव्हजचा अपवाद वगळता कामगारांची अक्षरश: पिळवणूक करतात हे त्यांना माहित नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे शेतीला व्यवसाय म्हणायचे आणि लागलीच त्यांनी आदर्श व्यावसायिक तत्वांचे पालन करण्याची अपेक्षादेखील बाळगायची हे कुठल्या प्रकारात बसते बरं आपल्या प्रगतीनुसार कर्मचार्यांना वेतन देणार्या तसेच आपला नफा कर्मचार्यांमध्ये वाटून देणार्या कंपन्यांची यादी कुबेर यांनी जाहीर केल्यास महाराष्ट्रातील जनतेच्या ज्ञानात भर पडू शकेल. वाढत्या महागाईनुसार शेतमजुरीचे दरही वाढलेत याची माहिती त्यांनी आपल्या ग्रामीण वार्ताहरांकडून जाणून घ्यावीत. गावोगावी स्थलांतरामुळे शेतमजुर मिळण्यातील अडचणीही त्यांच्या लक्षात येतील.\nगिरीशजी कुबेर यांनी आपल्या अग्रलेखाच्या शेवटी मांडलेला मुद्दा हा अतिशय गंभीर असा आहे. शेतकर्यांना देण्यात येणार्या भरपायांसह कर्जमाफीसारख्या योजना सरसकट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुबेर यांच्या या एक-दोन ओळींच्या मुद्याआड अनेक बाबी दडल्या आहेत. भांडलवदारी दृष्टीकोनातून जगाकडे पाहिल्यास सर्वसामान्यांना देण्यात येणार्या सवलती, विविध लोकल्याणकारी योजना, अनुदाने आदी बाबी ‘सरकारी तिजोरीवरील ताण’ असल्याचे मानत हेटाळणी केली जाते. मात्र यातील सामाजिक न्यायाची भावना कुणाच्या लक्षात येत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आदी पायाभुत सुविधांमध्ये प्रचंड अनुदान देत असते. यामुळे अगदी अनुदानयुक्त सिलेंडरसह, पेट्रोल-डिझेलादी इंधनाचे भाव, एस.टी. आणि रेल्वेचा तुलनेत किफायतशीर प्रवास या बाबींमागे केंद्र आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा असतो हे उघड आहे. याशिवाय समाजाच्या विविध दुर्बल घटकांसाठी असणार्या योजनांचाही कोट्यवधी जनतेला लाभ होतोय हे कुणी नाकारू शकत नाही. त्रुटी असतील तर त्या या योजनांच्या अंमलबजावणीत आहेत. मग कुबेर महोदय म्हणतात त्याप्रमाणे कर्जमाफी आणि सवलतींसोबत ज्या दिवशी वर नमुद केलेल्या बाबींमधून सरकार अंग काढेल त्यादिवशी अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं आपत्तीत बळी पडलेल्यांच्या मदतीवरही त्यांना आक्षेप असल्याची बाब कुणाच्या पचनी पडणारी नाही. तसे तर सैनिकदेखील पगारासाठी काम करतात. मग शहीद झालेल्यांचा उदो-उदो आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही कशासाठी असा प्रश्नदेखील यातून निर्माण होऊ शकतो. सर्वात भयंकर बाब म्हणजे त्यांच्यासारखाच कु���ी विद्वान महाराष्ट्रातील साधारणत: ७० टक्के लोक शेेतीशी संबंधीत असल्याने आत्महत्या करणार्यांपैकी शेतकर्यांचे तितकेच प्रमाण असल्याचेही सिध्द करू शकतो.\nभारत हे लोकशाही राष्ट्र असले तरी अमेरिकेसारख्या भांडवलशाहीप्रधान राष्ट्रांपेक्षा आपली स्थिती भिन्न आहे. हजारो वर्षांपासून पराकोटीची विषमता असणार्या आपल्या देशात सर्व समाजघटकांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणे सोपे काम नाही. यामुळे दीर्घ कालावधीसाठी आरक्षणासह विविध कल्याणकारी योजना तर अल्प कालावधीसाठी अनुदान, सवलती, पॅकेजेस, नुकसान भरपाई हे आवश्यक घटक आहेत. ‘सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या कठोर नियमाप्रमाणे भलेही जग चालत असेल. मग त्यात कुबेरांचा ‘इंडिया’देखील असेल. मात्र ‘भारता’ला पुढे जायचे तर सरकारला मानवी चेहरा धारणच करावा लागणार असल्याचे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कुबेर यांच्या वर्तमानपत्रात सातत्याने ‘भारता’वर टिकास्त्र सोडण्यात येत असते. मग कधी काही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा नक्षलवाद्यांशी बादरायण संबंध जोडण्यात येतो तर कधी पॅकेजसंस्कृतीवर घणाघात करण्यात येतात. या सर्व लिखाणाला वाचकवर्ग निश्चितच आहे. मात्र तो त्यांच्याप्रमाणेच ‘आहे रे’ या वर्गातील आहे. काही दिवसांपुर्वी गिरीशजींचा ‘तेलगंगेच्या दोन तिरांवर’ हा अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचनात आला. याचेच प्रतिक घेऊन सांगावेसे वाटते की, कुबेर महोदयांनी ‘इंडिया’च्या तिरावरून ‘भारता’च्या दुसर्या तिराकडे पाहत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करतांना त्यांनी इकडच्या तिरासाठी सरळ तर समोरच्या तिरासाठी उलटा असणारा चष्मा धारण केलाय. यामुळे ‘इंडिया’च्या निकषांवर त्यांनी ‘भारता’ला घासून पाहण्याचा प्रयत्न केला. यात ते साफ फसलेत. असो. गिरीशजी कुबेर यांच्या लिखाणाचा मी मनापासून चाहता आहे अन् राहणारही. मात्र जिथे खटकले तिथे लिहले. विचाराचा प्रतिकार विचारानेच करावा. यात व्यक्तीद्वेष मुळीच नसावा. परिणामी ‘बळीराजाची बोगस बोंब’चे उत्तर आपण सर्वांनीदेखील विचारांनीच द्यावे ही अपेक्षा. याच विचारानुसार मी माझे तोकडे ज्ञान आणि आकलन वापरत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.\n‘बोल’ आणि अस्वस्थ करणारे प्रश्न \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्न\n मुद्देसूद आणि सड़ेतोड; परखड़\nदादा आपले विचार वाचुन कळले की एखाद्या विषयाचे दोन्ही बाजुनी आकलन करुन ते लिखान करणे हे फार अवघड आहे . एकाच बाजुने स्षटीकरण केल्याने फसगत होते.\nकोणावरही आकस न ठेवता कोट्यावधी जनतेचे विचारच अधोरेखित केले आहेत. धन्यवाद\nशेखर सर, तुमच्याकडून जे अपेक्षित अस्त तेच आलय. या उत्तरासाठी एका शेतक-याच्या पोराचा सलाम\nलोकसत्ताचे आदरनिय संपादक गिरीश कुबेर यांच्या लिखानाचे आम्ही चाहते आहोते. पत्रकार म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे. परंतु अशा प्रकारच्या लिखानाला आमची हरकत आहे. विचारांच्या माध्यमातून तुम्ही ‘शेतकऱ्यांच्या बोगस बोंबा’चा घेतलेला समाचार अतिशय स्तूत्य आहे.\nशेतकरी दोन पैसे कमवत असेल तरी त्यामागे त्याचे कष्ट,मेहनत,धोका पत्करण्याची जोखिम ई.चा विचार कुबेर जी नि केला नसावा आणि करू पण शकत नाही.\nत्यांना आपण चार एकर जमिनिचा एक टुकड़ा 2 वर्ष कसायला द्या आणि मग लिहा म्हणां “कुबेर-मंत्र”…\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_0.html", "date_download": "2018-12-15T15:51:40Z", "digest": "sha1:CN6VNDH3E3ZAPMCWAESKILKJGUHPDF5Y", "length": 10182, "nlines": 141, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शन | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शन\nपुणे : पुण्यातील बाजार समिती परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर असतील. त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन आणि ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कॅथल डेन्स हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nशनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘अडचणीच्या काळातील शाश्वत डाळिंब शेती’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी दिली. या परिसंवादात सहभागासाठी संघाच्या सभासदांना ५०० रुपये शुल्क असून, अन्य शेतकऱ्यांसाठी १००० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी व्यवस्थापक मारुती बोराटे - ७५८८५९२८९१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण��याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1301.html", "date_download": "2018-12-15T16:17:55Z", "digest": "sha1:UFWVLHMC6VPQJID5QY63OKKNNK7SXKX7", "length": 7998, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्याला लवकरच कृषी महाविद्यालय : माजीमंत्री पाचपुते. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nश्रीगोंद्याला लवकरच कृषी महाविद्यालय : माजीमंत्री पाचपुते.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंद्यात लवकरच कृषी महाविद्यालय होणार असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. तसेच श्रीगोंद्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे देखील पाचपुते यांनी सांगितले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमाजी मंत्री पाचपुते यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात श्रीगोंद्याला कृषीमहाविद्यालय मंजूर करून घेतले होते. परंतु ना.राम शिंदे मंत्री झाल्यानंतर ते हळगावला हलवण्यात आले. त्यावर उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने याबाबत राहुरी कृषीविद्यापीठाला फेरतपासणी अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. .\nमुख्यमंत्री फडणवीस आज भीमापाटस कारखान्याच्या कार्यक्रमासाठी पाटस येथे आले असता, माजी मंत्री पाचपुते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हळगावला कृ���िमहाविद्यालय झाल्यास तुम्हाला काही अडचण आहे का असे विचारले.\nयावर पाचपुते यांनी हळगावला कृषिमहाविद्यालय झाल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. पण हळगावला एक आणि श्रीगोंद्याला एक असे दोन कृषिमहाविद्यालय व्हावेत असे पाचपुते यांनी सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nत्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीगोंदेकर व जामखेडकर असे दोघेही खुश होतील असा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन पाचपुते यांना दिले आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय होणार असून, त्यामुळे श्रीगोंद्याच्या वैभवात भर पडणार असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-eklahare-village-dist-nashik-sarpanch-mohini-jadhav-13743?tid=162", "date_download": "2018-12-15T16:52:25Z", "digest": "sha1:DPXUVYYG42FNXM26OHRYJZUTUPKRVHIM", "length": 18715, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on eklahare village (dist. Nashik) sarpanch Mohini Jadhav. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्��ाचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र, नाशिक तालुक्यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र, नाशिक तालुक्यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...\nएकलहरे ग्रामपंचायतीस दर वर्षी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम १२५ नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम १२५ रद्द करून कलम १२४ नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावून तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवण्याचे अतिरिक्त साधन नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले.\nप्रशासकीय खर्च, छोट्या-छोट्या विकासकामांची बिल देयके रखडल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. त्यात दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो, त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वत:च्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत त्यांनी सासरे दिलीप जाधव आणि पती संदीप जाधव यांना सांगितले. त्यांनी आनंदाने या निर्णयास संमती देत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आनंद हीच आपली दिवाळी असल्याचे सांगितले. सौ. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेकडे गहाण ठेवत एक लाख ७५ हजार रुपये जमवले. त्याचा धनादेश ग्रामसेवक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे सुपूर्त करीत त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याचे सूचित केले.\nग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु तो आजतागायत मिळालेला नाही. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा संबंधित प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला.\n- मोहिनी जाधव, सरपंच\nनाशिक nashik ग्रामपंचायत सरपंच दिवाळी महाराष्ट्र प्रशासन उत्पन्न वेतन ग्रामविकास rural development\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nदुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...\nपायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाज��र आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...\nपर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन् शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-repairing-possible-gst-law-59213", "date_download": "2018-12-15T17:14:08Z", "digest": "sha1:6JT6YNJO36SKSRCKAXYNFCLO7HYGRPXX", "length": 13074, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news repairing possible in gst law जीएसटी कायद्यात दुरुस्ती शक्य - सुभाष भामरे | eSakal", "raw_content": "\nजीएसटी कायद्यात दुरुस्ती शक्य - सुभाष भामरे\nगुरुवार, 13 जुलै 2017\nनाशिक - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व कायद्यांमध्ये सेवा व वस्तू कर (जीएसटी) हा क्रांतिकारी कायदा असून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व्यापारी, नागरिकांच्या हाती आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाचा ठरणारा हा कायदा अमलात येऊन फक्त बारा दिवस झाले आहेत. कायद्यातील चांगल्या बाबी समोर येत आहे त्याप्रमाणे काही अडचणीदेखील समोर येत असल्याने या कायद्यात काही प्रमाणात दुरुस्ती शक्य असल्याचे सूतोवाच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी केले.\nदेशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या \"जीएसटी' करासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी व त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी त्या-त्या भागातील केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने मार्गदर्शन आयोजित केले जात आहे.\nत्याचाच एक भाग म्हणून नाशिक \"जीएसटी' आयुक्त कार्यालयात आज डॉ. भामरे यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'जीएसटी'च्या निमित्ताने देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विकास दर वाढणार असून करप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे भागीदारांच्या हाती आहे. कॅशलेस व्यवहार, नेट व्यवहार, ऑनलाईन व्यवहारांना यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.'' व्यवहारांताली मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी जीएसटी ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.\n\"जीएसटी' लागू झाल्यानंतर सर्वच प्रकारचे कर रद्द झाले आहे. त्यात \"एलबीटी' या कराचा देखील समावेश असताना मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट आदेश नसल्याचे कारण देत एक टक्का \"एलबीटी' वसूल केला जात असल्याचे डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबद्दल डॉ. भामरे यांनीदेखील आश्चर्य व्यक्त करीत \"एलबीटी' बंदच असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडे याबाबत तक्रार करण्याचे तसेच केंद्रीय पातळीवरून आपण याबाबत सरकारला विचारणा करणार असल्याचे त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना आश्वासन दिले.\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\n‘ब्रेक्झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nकांदा उत्पादकांना 500 रुपये अनुदान द्या - रावते\nमुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T16:34:56Z", "digest": "sha1:25XVZWMFTOMVOTXUQ7PURB7OCDMWHII6", "length": 160197, "nlines": 152, "source_domain": "shekharpatil.com", "title": "स्थानिक - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\n‘आप’ला आधार पक्षाच्या वलयाचा\nजळगाव– स्थापन झाल्यापासून अवघ्या एक वर्षात देशव्यापी प्रसिध्दी मिळवणार्या आम आदमी पक्षातर्फे स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात ‘आप’च्या लोकप्रियतेच्या बळावर मातब्बर राजकारण्यांना धक्का देण्याचा दावा करण्यात आला आहे. राजकारणातील सर्व शक्यता लक्षात घेता ‘आप’ चमत्कार करणार का भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.\nभारताच्या राजकीय इतिहासात आम आदमी पक्षाच्या देशात एखाद्या धुमकेतूसमान झालेल्या उदयाला कुणी विसरू शकणार नाही. ढोबळ मानाने राजकारणाची बाराखडीदेखील न समजणार्या आणि विविध क्षेत्रातील सर्��सामान्यांना एकत्र करत भ्रष्टाचारविरोधी लढाईच्या माध्यमातून राजकारणात दमदार एंट्री करत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्वांना चकीत केले आहे. खरं तर डिसेंबर २०१२ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष खर्या अर्थाने दिल्ली विधानसभेतील अनपेक्षित यशानंतर झोतात आला. यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यात प्रवेश करण्याचा सपाटा लावला. यातील पहिल्या टप्प्यात मुळचे जळगाव जिल्ह्यातील तसेच राज्यातील बहुचर्चित जलसंपदा खात्यातील घोटाळा चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांचाही समावेश होता. यथावकाश तालुकाच नव्हे तर अगदी गाव पातळीवरही ‘आप’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्ष नोंदणीसही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.\nप्रारंभी विजय पांढरे यांना जळगाव जिल्ह्यातून मैदानात उतरवण्याचे संकेत होते. मात्र पांढरे यांनी नाशिकमधून राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते छगनराव भुजबळ यांच्याविरूध्द दंड थोपटले आहे. यानंतर जळगावसाठी मनपातील सत्ताधार्यांविरूध्द कित्येक वर्षांपासून लढाई करणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे नाव आले. मात्र हे नावही मागे पडले आहे. आता एरंडोल येथील डॉ. बाबा आमटे रूग्णालयाचे डॉ. संग्राम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनीदेखील जोरात तयारी सुरू केली आहे. इकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रारंभी जळगाव येथील प्रथितयश अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे नाव समोर आले. यानंतर लोकसंघर्ष मोर्चाच्या झुंजार नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र ऐनवेळी काहीही बदल झाला नाही तर डॉ. संग्राम पाटील आणि डॉ. प्रताप जाधव हे अनुक्रमे जळगाव आणि रावेरातून ‘आप’चे उमेदवार राहू शकतात. एका अर्थाने दोन्ही मतदारसंघात कोरी पाटी व स्वच्छ प्रतिमा असणार्या उमेदवारांना तिकिट मिळणार आहे.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप महायुती व मनसेसारख्या पक्षांपेक्षा ‘आप’ची स्थिती भिन्न आहे. बहुतांश राजकीय पुर्वानुभव नसणार्यांचा या पक्षात समावेश आहे. सद्यस्थितीत शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा जयश्री न्याती आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष गोकुळ कारडा यांचा अपवाद वगळता ‘आप’ मध्ये बहुतेक अराजकीय व विशेष सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीला सामोरे जातांना अनेक कसरतींना सामोरे जावे लागते. यात अगदी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे, मतदान प्रक्रियेत सहभागी होणार्या ‘पोलिंग एजंट’ पासून ते विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदींचा समावेश आहे. यामुळे दोन्ही उमेदवार हे ‘आप’ची जनकल्याणकारी विचारधारा आणि अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या बळावर प्रचार करणार असले तरी स्थानिक पातळीवर लागणारे मनुष्यबळ उभे करण्याचे खरे आव्हान ‘आप’च्या उमेदवारांसमोर राहणार आहे.\nया संदर्भात ‘आप’च्या एका मान्यवराने व्यक्त केलेले मत हे विचारात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले की, साधारणत: २० वर्षांपुर्वी राजकारणात संक्रमणाचा एक काळ आला होता. तेव्हाची तरूणाई हिरीरीने शिवसेना-भाजपच्या प्रचारासाठी पुढे येत होती. या सर्वसामान्य जनतेच्याच जीवावर हे दोन्ही पक्ष उदयास आले. सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जनतेला कोणताही फरक दिसून येत नाही. अनेक विरोधी उमेदवार करत असलेला खर्च हा डोळे दिपवणारा असतो. यामुळे अगदी दिल्लीसह गल्लीतील सत्ताधारी आणि विरोधक हे ‘एकाच माळेचे मणी’ असल्याची भावना जनतेची झाली आहे. यामुळे आजच्या संक्रमण काळातील राजकीय पोकळी ‘आप’ भरून काढणार आहे. यासाठी आमच्याकडे आधीच उत्स्फुर्तपणे सदस्य नोंदणीसाठी झुंबड उडालेली आहे. यात तरूणांसह समाजाच्या सर्व स्तरांमधील व सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा समावेश आहे. यामुळे ‘पोलिंग एजंट’च नव्हे तर प्रचारासाठीही आम्हाला भाडोत्री माणसे वा पक्ष कार्यकर्त्यांवर खर्च करण्याची आवश्यकता नाही.\nया मान्यवराने व्यक्त केलेले मत काही अंशी अतिआत्मविश्वासपुर्ण वाटू शकते. मात्र या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीची प्रस्थापितांना धास्ती बसू शकते. प्रारंभी हा पक्ष भाजपची मते खाणार असल्याचा अंदाज होता. मात्र दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसला समान पध्दतीने ‘आप’ने धक्का दिल्याचे दिसून आले होते. यामुळे कोण कुणाची मते खातो हे आजच सांगता येणार नाही. यामुळे ‘आप’तर्फे करण्यात आलेला विजयाचा दावा आज अवास्तव वाटत असला तरी या पक्षाचे उमेदवार दोन्ही मतदारसंघामध्ये उलटफेर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nमनसेची ‘राज की बात’\nजळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीसाठ�� अद्यापही आपली रणनिती जाहीर न करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वर्तुळात कुतुहल निर्माण केले आहे. यातच आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थानिक पातळीवरही जोरदार तयारी करण्यात येत असूनही अधिकृतरित्या काहीही न दर्शविणार्या पदाधिकार्यांमुळे गुढ वाढले आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे ही कोंडी फोडण्याचे संकेत असून यानंतरच स्थानिक पातळीवरील हालचाली गतीमान होण्याची शक्यता आहे.\nकॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ताधारी आघाडी तसेच त्यांना आव्हान देणारी सेना-भाजप व अन्य पक्षांच्या महायुतीच्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तंबूत सामसुम असल्याने राजकीय निरिक्षक सध्या अक्षरश: हैराण झालेले आहेत. नजीकच्या काळात मनसे हा पक्ष आघाडी आणि युतीच्या तुलनेत तिसरी शक्ती म्हणून उदयास आला आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी आपल्या स्वभावाच्या विपरीत मौन बाळगत सर्वांना गोंधळात टाकले आहे. राज्य पातळीवर हे होत असतांना जिल्हा पातळीवरही नेमकी याच्याशी सुसंगत भुमिका घेण्यात आली आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख विनय भोईटे यांनी अलीकडच्या काळात शहरातच ठाण मांडले असून मोर्चेबांधणीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या बैठकांचा सपाटा चालविला आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक पदाधिकार्यांची ही भुमिका आपण मनसेच्या कार्यसंस्कृतीचे अवलोकन केले असता तशी सुसंगतच वाटते.\nमनसे हा पक्ष राज ठाकरे यांच्या एकखांबी नेतृत्वाच्या भोवती बहरला आहे. पक्षाचे सुपरस्टार प्रचारकही तेच आणि त्यांच्याच शब्द शेवटचा. यामुळे ठाणे जिल्ह्यातील विधानसभेचा सुलभ पर्याय असतांना त्यांनी आपले निकटवर्तीय विनय भोईटे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी देत खुद्द त्यांना लोकसभेची तयारी करण्याचे निर्देश दिले. खरं तर नवख्या ठिकाणी येऊन लोकसभेची तयारी करणे ही बाब खूप कठीण आहे. मात्र पक्ष अध्यक्षांच्या आज्ञेचे पालन करत भोईटे यांनी जळगावात मोर्चेबांधणी सुरू केली. दरम्यानच्या काळात मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व त्यांच्या सहकार्यांना जळगाव महापालिकेत उज्वल यशही मिळाले. यामुळे उत्साह दुणावत मनसेची तयारी सुरू झाली. मनसेकडे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघास��ठी अनेक मातब्बरांनी आग्रह धरला. मात्र ‘पहिल्यांदा पक्षात प्रवेश मगच उमेदवारी’ या अटीमुळे त्यांची गोची झाली. पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वारंवार बैठका झाल्या. यात नाशिक आणि पुणे येथील बैठकीत राज्यातील मोजक्या लोकसभा मतदारसंघांपैकी जळगाव आणि रावेरची जागा लढविण्याचेही निर्देश देण्यात आले. यात जळगावसाठी विनय भोईटे तर रावेरसाठी जमील देशपांडे यांच्या नावाला मंजुरीही मिळाली. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले नसल्याने स्थानिक पातळीवरही आपल्या नेत्याच्या भुमिकेविरूध्द न जाता पदाधिकार्यांनीही तुर्तास तरी शांत राहणेच पसंत केले आहे.\nजळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मनसेला अद्याप लक्षणीय यश मिळाले नसले तरी गत विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी मिळवललेली मते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर व जळगाव ग्रामीण, पाचोरा, चोपडा आदी मतदारसंघांवर पुर्ण लक्ष केंद्रीत करून अन्य ठिकाणी सक्षम पर्यायांचा शोध घेण्याचे प्रयत्न पक्षातर्फे सुरू आहे. यात अचूक व्यूहरचना जुळून आल्यास मनसे विधानसभेत खाते खोलण्याची शक्यता आहे. यामुळे मनसेचे खरे लक्ष्य हे विधानसभाच आहे. मात्र त्यापुर्वी होत असणार्या लोकसभेत आपली शक्ती आजमावण्याची संधी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे सोडणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता जळगाव लोकसभा मतदारसंघात सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार तर रावेर मतदारसंघातून ८० हजार मते मनसेच्या उमेदवारांना मिळाली आहेत. यातील कितींचे रूपांतर लोकसभेच्या मतांमध्ये होते याची चाचपणीही या निवडणुकीत होऊ शकते. तसेच यातून विधानसभेचे गणितही काही प्रमाणात नजरेस येऊ शकते. एका अर्थाने खुंटा हलवून बळकट करण्याची नामी संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मनसेला मिळाली आहे. यामुळे जय-पराजयाचा दावा न करता दोन्ही मतदारसंघ लढविणे केव्हाही सोयिस्कर ठरणार आहे.\nमनसेतर्फे गेल्या काही वर्षांमध्ये जनहितार्थ करण्यात आलेली आंदोलने आणि कान्याकोपर्यात असलेले समर्थक हे या पक्षाचे बलस्थाने आहेत. विशेषत: पतपेढ्यांच्या विषयावर कोणत्याही राजकीय पक्षाने तोंड उघडले नसतांना जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या प्रदीर्घ आंद���लनामुळे शेकडो ठेविदारांना दिलासा मिळाला आहे. यातील बहुतांश ठेविदार रावेर लोकसभा मतदारसंघातील असल्याने जमील देशपांडे यांना या मतदारसंघातून तयारीस लागण्याचे सांगण्यात आले आहे. याच्या जोडीला रावेरमधील मुस्लीम मतदारसंख्येचे गणित आणि राज्य पातळीवर अल्पसंख्य पदाधिकार्याला दिलेल्या उमेदवारीचा सकारात्मक संदेश या बाबीही पक्षाला उपयोगी पडणार्या आहेत. इकडे जळगाव महापालिकेतील मनसेच्या ताकदीसह जळगाव लोकसभा मतदारसंघात शाखांचे विणलेले जाळे विनय भोईटे यांच्या उपयोगात पडणार आहे. असे असले तरी दोन्ही उमेदवारांची पुर्ण मदार ही राज ठाकरे यांच्या वलयावर अवलंबून राहणार आहे. यामुळे निवडणूक काळात शक्य झाल्यास दोन्ही वा किमान एका मतदारसंघात त्यांच्या सभेसाठी गळ टाकण्यात आली आहे. अर्थात लाखमोलाचा प्रश्न हाच आहे की मनसेच्या या दोन्ही उमेदवारांचा परफॉर्मन्स काय राहणार या संदर्भात या दोन्ही मान्यवरांशी मी स्वत: चर्चा केली असता त्यांनी कोणताही अवास्तव दावा न करता राज साहेबांच्या ‘आदेशा’प्रमाणे निवडणूक लढविण्याचे ठासून सांगितले.\nरविवार दिनांक ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे हे लोकसभेबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी जळगाव व रावेरचाही निर्णय होणार आहे. राज हे धक्कातंत्र देण्यासाठी विख्यात आहेत. या दिवशी ते आपले पत्ते खोलणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ते मोजक्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे. यात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाचा समावेश असणार की नाही याचाही उलगडा होणार आहे. अर्थात सध्या तरी मनसेच्या शिलेदारांचे मौन हे राजकीय विरोधकांनाच नव्हे तर पक्षाच्या समर्थकांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. हे मौन सुचक आहे की वादळापुर्वीची शांतता याचाही उलगडा होणार आहे. अर्थात सध्या तरी मनसेच्या शिलेदारांचे मौन हे राजकीय विरोधकांनाच नव्हे तर पक्षाच्या समर्थकांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. हे मौन सुचक आहे की वादळापुर्वीची शांतता मनसे उमेदवारांचा फायदा व फटका कुणाला मनसे उमेदवारांचा फायदा व फटका कुणाला याची उत्तरेही लवकरच मिळणार आहेत.\n‘गेम चेंजर’ शिवसेनेच्या भुमिकेकडे लक्ष\nजळगाव– आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भलेही उमेदवार नसले तरी युतीधर्म निभावतांना त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. या��� ‘खान्देश विकास आघाडी’शी असणारी सलगी व भाजपशी असणारी महायुती यापैकी एकाची निवड करतांना शिवसेना नेत्यांची कसोटी लागणार आहे. यात थोडीफार खटखट झाल्यास लोकसभाच नव्हे तर त्यानंतर होणार्या विधानसभा निवडणुकीतही याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत अंतर्गत कलह न टाळण्याजोगे असतात. यातुन २५ वर्षांपेक्षाही जास्त राजकीय सोबत असणार्या मित्र पक्षांमध्ये वाद नसल्यास नवलच. नेमकी हीच स्थिती शिवसेना आणि भाजपा या महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमधील आहे. राज्यात बर्याच ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये कमी-जास्त प्रमाणात धुम्मस आहेच. जळगाव जिल्ह्यात मात्र याचे अत्यंत तीव्र प्रमाण दिसून येत आहे. आज दोन्ही बाजूंचे नेते यावर स्पष्टरित्या बोलत नसले तरी त्यांच्यातील अंतर्गत कलह कुणापासून लपून राहिलेला नाही. जिल्हा परिषदेसह अन्य काही ठिकाणी तर ‘म्हसोबाला नव्हती बायको आणि सटवाईला नव्हता नवरा’ या म्हणीतल्या अपरिहार्यतेप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आता लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होत असतांना शिवसेनेची भुमिका नेमकी काय राहणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असूनही शिवसेनेच्या भुमिकेवर संशय व्यक्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी गेल्या पाच-सात वर्षांमधील घटनांना समजून घेणे आवश्यक आहे.\nसाधारणत: नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीच जिल्ह्यात युतीचा बोलबाला सुरू झाला तरी १९९५ ते २००४ हा सेना-भाजपचा सुवर्णकाळ मानायला हवा. राज्य आणि केंद्रातील सत्ता उपभोगल्यानंतर दोन्ही पक्षांमधील कुरबुरीने डोके वर काढले. याचीच परिणिती म्हणून १९९९ साली जिल्ह्यात तब्बल दहा आमदार असणार्या युतीचे संख्याबळ २००९च्या विधानसभा निवडणुकीनंतर चार जागांवर आले आहे. या निवडणुकीतील पाडापाडीचे पडसाद पुढच्या वर्षाच्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उमटले. याचेचे धागेदोरे थेट पुढे ‘घरकूल’पर्यंत जुळले. खरं पाहता २००९च्या विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता येण्याचे संकेत होते. यामुळे निवडणुकीपश्चात आपापल्या पक्षात आपणच आघाडीवर हवे या हव्यासापोटी युतीच्या दोन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगले. यातील सर्व विवरण देणे हा या विश्लेषणाचा हेतू नाही. ��ात्र यातील अंतरंग समजून घेतल्यास पुढील अनेक घटनांचे आकलन होऊ शकते.\nया विधानसभा निवडणुकीत पुनर्रचनेत नव्याने समाविष्ट झालेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांना नवख्या गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिले. पाटील यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूला पराजित करण्याची किमया देवकर यांनी केली. यात या मतदारसंघातील महत्वाचे भाजप पदाधिकारी उघडपणे देवकर यांच्यासोबत फिरल्यामुळे आपला पराजय झाल्याची सल गुलाबराव पाटील यांनी अनेकदा जाहीररित्या आणि खासगीत व्यक्त केली आहे. या भाजप पदाधिकार्यांना एकनाथराव खडसे यांनी ‘आवरले’ नसल्याचाही त्यांनी आरोप केला. अर्थात खुद्द खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा विरोधी पवित्रा असल्याचा आरोप करण्यात आला. या निवडणुकीत खडसे यांनी सहज विजय मिळवला तरी गुलाबराव पाटील मात्र पराजीत झाले. येथून युतीधर्माच्या चिंधड्या उडण्यास सुरूवात झाली. एकनाथराव खडसे यांचा हिशोब चुकता करण्यासाठी शिवसेनेला नामी संधी चालून आली ती २०१०च्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत\nविधानपरिषदेची जागा भाजपकडे असल्याने यासाठी एकनाथराव खडसे यांचे पुत्र निखील यांना मैदानात उतरवले. त्यांच्याविरूध्द राष्ट्रवादीने अनिल चौधरी यांना उतारले. मात्र राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरबाबूजी यांचे पुत्र मनीष जैन यांनी अचानक अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना आ. सुरेशदादा जैन यांनी आशिर्वाद दिले. निवडक अपवाद वगळता बहुतांश शिवसेना जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांनी मनीष जैन यांना पाठबळ दिले. (याचा त्यांना घसघशीत मोबदला मिळाला ही बाब वेगळी) परिणामी निखील खडसे हे निसटत्या मतांनी पराजित झाले. या पराजयानंतर शिवसेना नेत्यांचा आनंद कुणापासून लपून राहिला नाही. याचा परिणाम पुढील वर्षी (२०११)च्या अखेरीस झालेल्या नगरपालिका आणि त्यानंतरच्या जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला.\nनगरपालिका निवडणुकीत धरणगाव-चोपड्याचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार हे आ. सुरेशदादा जैन यांच्या ‘खान्देश विकास आघाडी’च्या तिकिटावर लढले. या आघाडीला पाचोरा येथे सत्ता मिळाली तरी भुसावळात मोठ्या मत विभाजनाने पुन्हा राष्ट्रवादी सत्तारूढ झाली. आज खान्देश विकास आघाडीचे जळगाव महापालिकेसह पाच���रा, भुसावळ, यावल येथे सदस्य आहेत. यानंतर जिल्हा परिषदेत गत निवडणुकीप्रमाणे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढून नंतर अपरिहार्यरित्या एकत्र आले. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असूनही दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने निशाणे धरतात ही बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता लोकसभेत शिवसेनेची भुमिका काय राहणार\nशिवसेनेच्या नेत्यांची पक्ष म्हणून आ. सुरेशदादा यांच्याशी तर; खडसे यांचा हिशोब चुकता केल्यामुळे मनीष जैन यांच्याशी सलगी आहे. या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून आ. सुरेशदादा व पर्यायाने खान्देश विकास आघाडी ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याची पडद्याआड तडजोड करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या आठवड्यात या अनुषंगाने भुसावळातील बियाणी चेंबर्सवर गुप्त बैठकही पार पडली. याचप्रमाणे आता आ. सुरेशदादा यांचे नाव क्षणभर बाजूला ठेवले तरी आ. चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, कैलासबापू पाटील, किशोरआप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज बियाणी आदी नेत्यांच्या भुमिका महत्वाच्या ठरणार आहे. या नेत्यांनी आपले पाठबळ पुर्णपणे भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे केल्यास त्यांची विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र त्यांनी दगा दिल्यास भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थात भाजपसमोर अडचणी आल्यास याचे सरळ पडसाद या वर्षाच्या शेवटी होणार्या विधानसभा निवडणुकीत उमटणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.\nसद्यस्थितीत ना. एकनाथराव खडसे, आ. सुरेशदादा जैन, आ. गिरीश महाजन आणि आ. चिमणराव पाटील यांची आपापल्या मतदारसंघावर पकड असल्याने मित्रपक्षांनी उघड विरोध केला तरी विधानसभेच्या परिक्षेत ते उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य ठिकाणी पुन्हा पाडापाडीचा खेळ रंगू शकतो. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, पाचोरा-भडगावमधून किशोरआप्पा पाटील, भुसावळातून राजेश झाल्टे यांच्या मार्गात भाजपने काटे पेरल्यास याची परिणीती त्यांच्या पराभवात होण्याचा धोका आहे. याचप्रमाणे चाळीसगावातील भाजपचे संभाव्य उमेदवार उन्मेष पाटील तर अमळनेरातील अनिल भाईदास पाटील यांना शिवसेना अडचणीत आणू शकते. चोपडा मतदारसंघात भाजप तर यावल-रावेरमध्ये शिवसेनेची ताकद फारशी नसल्याने दोन्ही बाजू एकमेकांचे फारसे नुकसान ��रू शकणार नाहीत. मात्र लोकसभेत शिवसेनेने पडद्याआड राष्ट्रवादीला मदत केल्यास २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातून युतीच्या हातात फार काही लागणार नाही. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भुमिका निर्णायक राहणार आहे. मात्र ‘खान्देश विकास आघाडी’ की महायुती या प्रश्नावर त्यांना सामंजस्याने व पुर्ण विचारांती निर्णय घ्यावयाचा आहे.\nभुसावळ येथे काही दिवसांपुर्वी ‘संघर्षयात्री’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात गुलाबराव पाटील यांनी ‘आता पुरे झाले…’ असे सुचक वक्तव्य केले असता ना. खडसे यांनीही ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी’ म्हणत झालं-गेलं गंगेला मिळाल्याचे जाहीररित्या सांगितले होते. अर्थात नजीकच्या काळातील जखमा विसरत मैत्रीची ‘नई कहानी’ लिहणं खरंच इतकं सोपं आहे याचे उत्तर तर येणार्या काही दिवसांमध्येच मिळणार आहे.\n(या लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.)\nजातीच्या राजकारणाला गंभीर मर्यादा\nजळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणांची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. मात्र जिल्ह्यातील आजवरचा राजकीय इतिहास पाहता जातीय राजकारणाला खूप मर्यादा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचसोबत बहुतांश मातब्बर राजकारणी हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समाजाचे घटक असल्याचेही निदर्शनास आले आहे.\nआपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी पौष्टिक चौरस आहार आवश्यक असतो. क्वचितप्रसंगी आजारपण अथवा भोजनातील अनियमिततेमुळे डॉक्टर आपल्याला ‘टॉनिक’ची शिफारस करतात. यामुळे आपला कमकुवतपणा दुर होऊन शरीराची झिज झपाट्याने भरून निघते. आता गमतीचा भाग असा की, टॉनिक हे अत्यंत पोषक आणि चविलाही बर्यापैकी असले तरी ते भोजनाची जागा घेऊ शकत नाही. कुणी जेवणाऐवजी त्याचेच सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नेमके राजकारणातही जातीचे स्थान एखाद्या टॉनिकसमानच आहे. ते ‘सपोर्टिव्ह’ असले तरी जीवनदायी नाही तसेच ‘अति झाल्यास वाईटच’ हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एखाद्या राजकारण्याचे कमकुवत दुवे सांधून त्याला मजबुती प्रदान करण्याचे काम जात करते मात्र निव्वळ जातीच्या बळावर कुणी आयुष्यभर रा��कारणाचा गाडा हाकू शकत नाही. किंवा एखाद्या जातीचा परिपुर्ण पाठींबा असूनही कुणी राजकारणातील सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही. विश्वास पटत नसेल तर आपल्या आजवरच्या पंतप्रधानांच्या यादीवरून नजर फिरवा. यातील एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व पंतप्रधान हे अल्पसंख्य जाती समुहाचे घटक आहेत. असे असूनही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणातील यशाची प्रथम पायरी ‘जात’ असावी ही आपल्या लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे.\nआता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. यात सर्वप्रथम जातीच्या गणिताचेच गुर्हाळ सुरू झाले आहे. बहुतांश उमेदवारांनी मतदारसंघाची जातीनिहाय आकडेवारी सज्ज ठेवली आहे. अगदी नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डाचीदेखील जातीनिहाय जनगणना करणे अशक्य असल्याने कुणी १५-१७ लाख लोकसंख्येतून जातीचे अगदी अचूक वर्गिकरण कसे करू शकतात हे न उलगडणारे कोडे आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शेकडो जणांना मी त्यांच्याकडे कुणी जात विचारण्यासाठी आले होते का अशी विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला. यामुळे जनमत चाचण्यांप्रमाणे हादेखील फार मोठा ‘फ्रॉड’ आहे. अर्थात बहुतांश चतुर एजन्सीज या चक्क मतदारयादीतून आडनावे पाहून आकड्यांचा ‘खेळ’ करत असावेत असा अंदाज आहे. आता पाटील, चौधरी, महाजन आदींसारखी अनेक आडनावे डझनवारी जातींमध्ये आहेत तर देशपांडे, देशमुख, पटेल आदी आडनावांचे हजारो मुस्लीम मतदार जिल्ह्यात आहेत. यामुळे आडनावांवरून ‘अमक्या जातीचे इतके तर तमक्या जातीचे तितके’ हा काढलेला निष्कर्षच अशास्त्रीय आहे. यातच ‘आपण या जातीचे तर आपल्यामागे इतके तर त्याच्यामागे तितके अशी विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला. यामुळे जनमत चाचण्यांप्रमाणे हादेखील फार मोठा ‘फ्रॉड’ आहे. अर्थात बहुतांश चतुर एजन्सीज या चक्क मतदारयादीतून आडनावे पाहून आकड्यांचा ‘खेळ’ करत असावेत असा अंदाज आहे. आता पाटील, चौधरी, महाजन आदींसारखी अनेक आडनावे डझनवारी जातींमध्ये आहेत तर देशपांडे, देशमुख, पटेल आदी आडनावांचे हजारो मुस्लीम मतदार जिल्ह्यात आहेत. यामुळे आडनावांवरून ‘अमक्या जातीचे इतके तर तमक्या जातीचे तितके’ हा काढलेला निष्कर्षच अशास्त्रीय आहे. यातच ‘आपण या जातीचे तर आपल्यामागे इ��के तर त्याच्यामागे तितके’ ही विचारधाराही भ्रमित करणारी आहे. आपल्या जिल्ह्यातील बहुतांश मातब्बर राजकारण्यांच्या यशाचे रहस्य जात नसून त्यांचे कार्य होते, ही बाबही आपण जाणून घेणे गरजेचे आहे.\nजळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि पारोळा विधानसभा मतदारसंघातूनच फक्त आजवर एकाच जातीचे आमदार निवडून येत आहेत. याशिवाय अन्य तालुक्यांनी सातत्याने सर्व जातीच्या राजकारण्यांचे यश पाहिले आहे. गेल्या जमान्यातील दिग्गज राजकारणी म्हणून अजरामर झालेले कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावरून निवृत्त झालेल्या सौ. प्रतिभाताई पाटील या दोन्ही मान्यवरांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जातीचे मतदार हे निर्णायक अवस्थेत नव्हते. मात्र समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांचे प्रेम त्यांना लाभले. आपल्या कर्तबगारीने त्यांनी अनुक्रमे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. आजच्या काळातील दोन प्रमुख राजकारणी अर्थात विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे व आ. सुरेशदादा जैन हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समुहाचे प्रतिनिधी आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात लेवा पाटीदार जाती समुह अल्पसंख्य असतांनाही गत २५ वर्षांपासून ना. खडसे यांनी यशस्वी राजकारण केले असून आज ते राज्यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये गणले जातात. आ. सुरेशदादा जैन हे तर अत्यल्पसंख्य समुहातून आलेले असले तरी त्यांनी मंत्रीपदासह महत्वाची पदे भुषविली आहेत. याचप्रमाणे विद्यमान राज्यसभा सदस्य ईश्वरबाबूजी जैन हे अल्पसंख्य असूनही जामनेर तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावून जिल्हा आणि केंद्रीय पातळीवर पोहचले आहेत. मनोरंजक बाब म्हणजे बाबूजींच्या जामनेर तालुक्यातील वर्चस्वाला आव्हान देणारे विद्यमान आमदार गिरीश महाजन हेदेखील आपल्या विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य असणार्या जाती समुहाचे घटक आहेत. सर्वसाधारण जनतेच्या हाकेला ओ देत धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे.\nसध्या विधानसभा पुनर्रचनेत बाद झालेल्या एरंडोल-धरणगाव विधानसभा मतदारसंघाने पारूताई वाघ, महेंद्रबापू पाटील, हरीभाऊ महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या बहुसंख्य समुदायाचे नसणार्या आमदारांना निवडून दिले आहे. यातील गुलाबराव पाटील यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्��योग व्यापक करत मुस्लीम समुदायातील आपल्या समर्थकाला (सलीम पटेल) नगराध्यक्षपदी बसविण्याचाही चमत्कार केला हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. गुलाबराव देवकर यांनी त्यांना गत निवडणुकीत पराभूत केले असले तरी यामागे जातीसह अन्य खूप घटक कारणीभूत होते. याच प्रकारे सातत्याने कै. के.एम. बापू पाटील आणि कै. ओंकारआप्पा वाघ यांच्यात रस्सीखेच होणार्या पाचोरा तालुक्यात आर.ओ. तात्या पाटील यांनी बहुसंख्यांक राजकारणाला धक्का देत तब्बल दहा वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. २००९च्या निवडणुकीत त्यांना आ. दिलीप वाघ यांनी पराभवाचा धक्का दिला असला तरी या वर्षाच्या अखेरीस होणार्या निवडणुकीत त्यांचे राजकीय वारसदार किशोरआप्पा पाटील हे वाघ यांना आव्हान देण्याचे जवळपास निश्चित आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित असतांना अल्पसंख्य समाजघटकांना संधी मिळाली आहे. २००९ साली राजीवदादा देशमुख यांनी बाजी मारली असली तरी या मतदारसंघातील जातीचा प्रभाव समजण्यासाठी अजून एक-दोन पंचवार्षिक वाट पाहणे आवश्यक आहे. इकडे चोपडा विधानसभा मतदारसंघात अरूणभाई गुजराथी यांनी अत्यल्पसंख्य समाजघटकाचे असतांनाही २० वर्षे अधिराज्य गाजविले. यावल मतदारसंघातून गत काही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना यश लाभत असले तरी येथून कै. रमाबाई देशपांडे यांनीही विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले होते.\nजातीच्या राजकारणात भुसावळचा उल्लेख विसरून चालणार नाही. या बहुरंगी मतदारसंघाने मुस्लीम आमदारही निवडून दिलेला आहे. मध्यंतरी तीस वर्षे हा मतदारसंघ लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांकडे असला तरी संतोष चौधरी यांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला. आजही चौधरी हे राजकारणातही एक महत्वाचे केंद्र आहे. त्यांच्या विरूध्द बाजूची धुरा मनोज बियाणी या अल्पसंख्य समुहातील राजकारण्याकडेच आहे. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांच्या समाजापेक्षा राजेश झाल्टे यांच्या समाजाची मते जास्त असतांनाही ते पराभूत झाले होते ही बाब लक्षणीय आहे. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकादी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अल्पसंख्यांकांना योग्य सत्तेचा वाटा मिळाला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे पारोळा-एरंडोल आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकाच समूहाचे राजकीय प्राबल्य असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पारोळ्यातून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र जयवीरसिंग पाटील तर अमळनेरातून सध्या तरी अपक्ष असणारे शिरीष हिरालाल चौधरी हे आव्हान देणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nआता लोकसभेचा विचार करता येथेही जातीच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जळगाव जिल्ह्याच्या आजवर जळगाव, एरंडोल, पुन्हा जळगाव, रावेर आदी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही जिल्ह्यातील काही तालुके होते. जळगावातून (तेव्हाचा पुर्व खान्देश मतदारसंघ)- हरीभाऊ पाटसकर व नौशीर कुरूसेतजी भरूचा; जळगावातून- एस.एस. समदाली व के.एम. पाटील; एरंडोलमधून-सोनुसिंग धनसिंग पाटील, विजय नवल पाटील, उत्तमराव पाटील, एम.के.अण्णा पाटील, वसंतराव मोरे तर जळगावातून ए.टी.नाना पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात साहजिकच अल्पसंख्य समुहाच्या राजकारण्यांनाही यश मिळाल्याचे दिसून येत आहे.\nपुर्वीच्या बुलढाणा, मध्यंतरीच्या जळगाव आणि सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून शिवराम रंगो राणे, वाय.एस. महाजन, वाय.एम. बोरोले, गुणवंतराव सरोदे, डॉ. उल्हास पाटील, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात योगायोगाने लेवा पाटीदार जातीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी हा समुदाय वर नमूद केलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यच होता व आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. २००७ साली झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने जातीय आकडेवारीचा आधार घेऊन एकाच समाजाला प्रतिनिधीत्व का असा जाहीर प्रश्न विचारूनही त्याचा दारूण पराभव झाला होता. याचाच अर्थ की जातीय राजकारणाला मतदारांनी थारा दिलेला नाही.\nया मतदारसंघातून लेवा पाटीदार समुहाचे उमेदवार विजयी होण्याचे एकच रहस्य म्हणजे बदलत्या राजकीय वातावरणात त्या-त्या राजकीय पक्षांमध्ये या समुहाचे मातब्बर उमेदवार उपलब्ध होते. यामुळे कॉंग्रेसच्या चलतीच्या काळात शिवराम रंगो राणे व वाय.एस. महाजन, १९७७च्या कॉंग्रेसविरोधी लाटेत भारतीय लोकदलाचे वाय.एम. बोरोले, पुन्हा कॉंग्रेसची लोकप्रियता वाढल्यानंतर वाय.एस. महाजन आणि १९९०नंतरच्या भाजप लाटेत डॉ. उल्हास पाटील यांन�� मिळालेल्या १३ महिन्यांचा अपवाद वगळता डॉ. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांना संधी मिळाली आहे. यामुळे आताही जातीच्या समीकरणाची थिअरी अगदी वरवरची आहे. याचेच द्योतक २००९च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ‘सिंगल लार्जेस्ट’ असणार्या मराठा समुहातील रवींद्रभय्या पाटील हे राष्ट्रवादीच्या पारंपरिक मुस्लीम आणि दलित मतदारांची मदत होऊनही पराभूत झाले होते. यामुळे आता हरीभाऊ जावळे यांच्या विजयाची मदार ही त्यांच्या जातीपेक्षाही भाजपच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहे. यावर मनीष जैन यांना मात करावयाची असल्यास त्यांना जाती-पातीच्या गणितापेक्षा विकासाचा अजेंडा, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध लोकल्याणकारी निर्णय, राष्ट्रवादीची ध्येयधोरणे आणि आपल्या पक्षाचा सेक्युलर विचार मतदारांसमोर नेणे गरजेचे आहे. एका अर्थाने हरीभाऊ जावळे यांच्यासाठी जात तर मनीष जैन यांच्यासाठी त्यांची अर्थशक्ती ही ‘टॉनिक’चे काम करणार आहे. हरीभाऊ फक्त जातीवर विसंबून राहिल्यास त्यांची अवस्था २००४च्या विधानसभा निवडणुकीतील भुसावळातल्या दिलीप भोळे यांच्याप्रमाणे होण्याचा धोका आहे. भोळे हे जातीच्या पाठींब्यावर अवलंबून राहिल्याने संतोष चौधरी यांनी त्यांना अस्मान दाखविले होते. इकडे मनीषदादा जर फक्त पैशांवर अवलंबून राहिले तर १९८९च्या लोकसभा निवडणुकीतील आ. सुरेशदादा जैन यांच्याप्रमाणे त्यांची अवस्था होण्याचा धोका आहे. त्या निवडणुकीत दादांनी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च करूनही त्यांचा दारूण पराभव झाला होता. एका व्यापक अर्थाने ही निवडणूक जातीपेक्षा संबंधित पक्षाची लोकप्रियता आणि विकासाच्या मुद्यावरच जिंकता येणार आहे.\nएकंदरीतच कर्तबगार व्यक्तीला जातीच्या कुबड्या घेण्याची आवश्यकता नसते. यातच लोकसभा निवडणूक ही पक्षाची ताकद व लोकप्रियता (विशेषत: पक्षाचे कॅडर), संबधित राजकीय पक्षाचा देशाच्या विकासाबाबतचा अजेंडा, उमेदवाराची स्वत:ची प्रतिमा, त्यांचा मतदारसंघासाठीचा विकास आराखडा आदींवर अवलंबून असते. यात जातीची थोडीशी भुमिका असते. अहो, एखाद्या घरातील चार डोक्यांचेही कोणत्याही विषयावर एकमत होत नाही तर हजारो-लाखोंच्या संख्येने असणारा जातसमुह हा एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहील याची कल्पना करणे कसे शक्य आहे\n(टीप-आजच्या राजकीय ���िश्लेषणात मी जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांना मुद्दाम स्थान दिले नाही. खरं तर नजिकच्या काळात येथून निवडून आलेली शरद वाणी, डॉ. गुरूमुख जगवाणी आणि मनीष जैन ही सर्व मंडळी अल्पसंख्य जाती समुहाची घटक आहेत. मात्र ही निवडणूक थेट जनतेतून होत नसून यात अर्थकारणाचा प्रभाव उघड असल्याने याचा उल्लेख मी टाळला हे नम्रपणे नमूद करतो. याचप्रमाणे नगराध्यक्षादी निवडीतही काही प्रमाणात अर्थकारणाचा प्रभाव असल्याने तेदेखील उल्लेख टाळले.)\nया लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.\nशरद पवार यांचा ‘मास्टर स्ट्रोक’\nजळगाव– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ना.शरदराव पवार यांनी धक्कातंत्र अवलंबत मनीषदादा जैन यांना रावेरची उमेदवारी देत त्यांना राजीनामा देण्याचेही आदेश दिले. मनीषदादांच्या माध्यमातून ‘७ शिवाजीनगर जळगाव’शी सलोखा राखत पवार यांनी जळगाव मतदारसंघातही लाभ होण्याचे गणीत तर मांडलेच, पण रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेचे असंतुष्टांना स्वप्न दाखवत लोकसभेत त्यांच्याकडून कसून मेहनत करण्याची तजवीजही त्यांनी केली आहे.\nभाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उठलेल्या वावड्या अखेर विरल्या आहेत. भाजपने विद्यमान खासदारांवर विश्वास व्यक्त करत त्यांना पुन्हा रणांगणात उतारले असून राष्ट्रवादीने जळगावातून डॉ. सतीश पाटील तर रावेरमधून मनीष जैन यांना उमेदवारी जाहीर केली. यात सर्वाधीक आश्चर्य रावेरच्या जागेबाबत व्यक्त करण्यात आले. अरूणभाई गुजराती, रवींद्रभय्या पाटील, दिलीपराव सोनवणे आदी निष्ठावंत दिग्गजांना डावलून आयात केलेल्या मनीषदादांना दिलेली उमेदवारी ही आश्चर्यकारक असली तरी यातून मांडलेले राजकीय गणित समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांचे राजकीय चातुर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.\nसध्याची लोकसभा निवडणूक ही शरदरावांच्या पंतप्रधानपदासाठी शेवटची असल्याचे मानले जात आहे. निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास दोन आकडी खासदारांचे बळ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील मित्रमंडळीच्या पाठींब्याने देशाचे सर्वोच्च पद काबीज करण्याची त्यांची खेळी आहे. यातून एकेक जागेसाठी ते दक्ष आहेत. प्रारंभी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेत पाठविण्याची घोषणा करून त्यांनी मातब्बरांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ मंत्र्यांना ‘दिलासा’ मिळाल्याचे दिसून आले. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी त्यांनी शेवटच्या क्षणाला सर्वांना धक्का दिला. डॉ. सतीश पाटील यांना आ. गुलाबराव देवकर यांच्याऐवजी तिकिट मिळाले हे स्पष्ट असले तरी मनीष जैन यांना तिकिट देतांना त्यांनी या एका निर्णयात अनेक हेतू साध्य केले.\nगेल्या वेळी प्रचंड मतांनी पराभूत झालेल्या जळगावच्या जागेबाबत ‘खान्देश विकास आघाडी’ आणि पर्यायाने आ. सुरेशदादा जैन यांच्याशी हातमिळवणी करणे आवश्यक असल्याची जाणीव शरद पवार यांना असेलच. याचमुळे महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने ‘अंगात’ आणली नाही. यानंतर ‘खाविआ’ला राष्ट्रवादीने विनाशर्त पाठींबा देऊन सुचक संकेत दिले. असे असले तरी ‘खाविआ’चा सक्रीय पाठींबा मिळवण्यासाठी आ. सुरेशदादा जैन यांच्या निकटचा एखादा मोहरा हाताशी धरण्याचे तंत्र अवलंबण्यात आले. यातूनच किशोर पाटील आणि विष्णू भंगाळे या दोन्ही माजी महापौरांनी लोकसभेत ‘इंटरेस्ट’ दाखविला. मात्र गोष्ट पुढे सरकलीच नाही. यानंतर राष्ट्रवादी श्रेष्ठींनी आ. सुरेशदादा जैन आपले राजकीय गुरू मानणार्या आ. मनीषदादा यांनाच थेट तिकिट देऊन ‘हुकमी एक्का’ हाती घेतला आहे.\nखरं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी लेवा पाटीदार या तशा अल्पसंख्य मात्र रावेर लोकसभेत बहुसंख्य समुदायाला जवळ करावे अशी स्थानिक नेत्यांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. मात्र याऐवजी शरद पवार यांनी मनीषदादा जैन यांच्यासारख्या अत्यल्पसंख्य समुदायातील तरूणावर जबाबदारी टाकली आहे. खुद्द मनीष जैन यांनी लोकसभेची कधीपासूनच तयारी सुरू केली होती. जामनेर या त्यांच्या तालुक्यासह प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक आहेत वा नजीकच्या काळात तयार करण्यात आले आहेत. याला मनीषदादांची अर्थशक्ती व राष्ट्रवादीच्या ‘व्होट बँके’ची जोड मिळाल्यास भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ शकतो असा होरा मांडण्यात आला आहे. यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांच्या पाठीशी ‘खान्देश विकास आघाडी’ खंबरीपणे उभे राहण्याची ‘बोली’ करण्यात आली असावी. हे सारे होत असतांना मनीषदादांच्या उमेदवारांनी रावेर मतदारसंघातील तमाम इच्छुक मातब्बर हिरमुसले असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही लक्षात घेतली असावी. यातूनच मनीषदादांना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असावेत. यामुळे रवींद्रभय्या, अरूणभाई, चौधरी बंधू, दिलीपतात्या सोनवणे आदी दिग्गजांना विधानपरिषदेचा शब्द देण्यात येईल. कदाचित ‘कोण आपल्या तालुक्यातून सर्वाधीक लीड देतो त्यालाच विधानपरिषद’ अशी अटही टाकण्यात येईल. परिणामी ‘साहेबांचा आदेश आणि विधानपरिषदेचे स्वप्न’ या बाबींमुळे त्यांना झटून काम करणे भाग पडेलच यातून रावेर आणि जळगाव या दोन्ही जागांवर सरशी होण्याचा अंदाज बांधण्यात आला असावा.\nएका अर्थाने शरदराव पवार यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने अगदी स्वकीयांसकट विरोधकांनाही गोंधळात टाकले आहे. यात ते यशस्वी झाल्यास दोन बहुमुल्य खासदारांनी राष्ट्रवादीचे बळ तर वाढलेच; पण ए.टी.नाना यांना आयात करून त्यांना खासदार करण्याच्या ना. एकनाथराव खडसे यांच्या खेळीची परतफेडही होणार आहे. अर्थात जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात अत्यंत प्रबळ असणारे भाजपचे उमेदवार, मोदींची असणारी लाट, सत्ताधार्यांवरील नाराजी, मनसे-आप सारख्या पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांसह अनेक अडथळे आहेत. यात शिवसेना, कॉंग्रेसच्या भुमिकाही महत्वाच्या राहणार आहेत. अर्थात या लोकसभा निवडणुकीत शरदराव पवार यांच्या राजकीय खेळीमुळे चांगलाच रंग भरणार आहे.\nकाकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका\nभुसावळ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी संतोष चौधरी यांना जाहिररित्या काका-काका करतांना न थकणार्या उल्हास नारायण पाटील यांनी आपल्याशी दगाबाजी झाल्याचे कळताच काकांनाच इंगा दाखविल्याने शहरात आता ‘काकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका’ अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तब्बल २० वर्षांनंतर शहरातील जुना सातारा परिसर पुन्हा राजकीय केंद्रबिंदू बनल्याचे दिसून येत आहे.\nभुसावळच्या राजकीय इतिहासामध्ये जुना सातारा आणि विठ्ठल मंदिर वॉर्ड या दोन्ही परिसरांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. क्वचित प्रसंगी या दोन्ही भागातील राजकारण्यांमध्ये खुन्नस असली तरी भुसावळ���ी सूत्रे येथूनच हालत होती. विठ्ठल मंदिर वॉर्डातील फालक तर जुना सातार्यातील भोळे व पाटील कुटुंब राजकीय क्षेत्रातील मातब्बर म्हणून गणले जात होते. आजही या घराण्यांमधील पुढची पिढी राजकारणात असली तरी तापीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. याला सुरवात झाली १९९१च्या निवडणुकीपासून त्या वेळी भुसावळचे ‘किंग’ असणारे देविदासदादा भोळे यांना त्यांच्या वॉर्डातून (जुना सातारा) कै. नरेंद्र मधुकर पाटील यांनी धुळ चारली. या धक्क्यातून भोळेदादा सावरले नाहीत. यातच १९९५च्या निवडणुकीतही त्यांचा पराजय झाला. यामुळे ते बाजूला फेकले गेले. दुर्दैवाने नरेंद्र पाटील यांचा अकाली मृत्यू झाला. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेवर शिवसेनेने कब्जा केला. इकडे संतोष चौधरींनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते नगराध्यक्ष अशी झेप घेतली व भुसावळची राजकीय सुत्रे त्यांच्या हातात आली. १९९९ला शिवसेनेने विधानसभेचे तिकिट नाकारल्यावर संतोष चौधरींनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत अपक्ष निवडणूक लढविली. यावेळी त्यांना अपयश आले मात्र नगरपालिका त्यांच्याच ताब्यात राहिली. नंतर ते पुढे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारही झाले. मध्यंतरीचा अडीच वर्षाचा कालखंड वगळता सध्या नगरपालिका संतोष चौधरींच्या ताब्यात असून आमदारही त्यांचेच समर्थक (संजय सावकारे) आहेत.\nबर्याच वर्षांपासून भुसावळच्या राजकारणाची संपूर्ण सुत्रे ही शनि मंदिर वॉर्ड (संतोष चौधरी यांचे निवासस्थान) व बियाणी चेंबर्स (शिवसेनेचे अघोषित कार्यालय) येथून हलत होती. आता मनोज बियाणी यांनी राजकारणातून ‘व्हिआरएस’ घेतल्यावर संतोष चौधरी यांचा शहरात तसा एकछत्री अंमल आहे. मध्यंतरी माधुरी फालक यांचा नगराध्यक्ष पदाचा कालखंड वगळता फालक, भोळे आणि पाटील मंडळी काहीशी बाजूला फेकली गेली आहे. आता तीन महिन्यात नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. सध्याच्या परिस्थितीत संतोष चौधरी यांना मात देण्यासाठी विरोधक एकवटणार की नाहीत हे कळणे अस्पष्ट आहे. मात्र भोळे व फालक मंडळीने दंड थोपटले आहे. यातच भाजपा नगरसेवक हेमराज भोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी हजर न झाल्याने अनिल चौधरी आणि त्यांचे समर्थक सध्या कारागृहात आहेत. तर संतोष चौधरी यांना खंडणी प्रकरणी अटक झाली आहे. अनिल चौधरी यांच्या अटकेसाठी हेमराज भोळे तर संतोष चौधरींच्या अटकेसाठी उल्हास नारायण पाटील हे कारणीभूत ठरले आहेत. याचमुळे जुना सातारा भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.\nहेमराज भोळे यांच्याशी ‘कॉम्प्रमाईज’ करण्यासाठी चौधरी बंधूंनी जंगजंग पछाडले आहे. मात्र भोळे यांनी त्यांना दाद दिली नाही. आता भोळे यांच्यावरील हल्ल्याचा खटला अंतिम टप्प्यात आहे. या खटल्यातील आरोपींवर कलम ३०७ लावण्यात आले आहे. यामुळे गुन्हा सिध्द झाल्यास अनिल चौधरी आणि त्यांच्या समर्थकांना किमान साडे तीन वर्षे इतकी शिक्षा होऊ शकते. यामुळे काहीही झाले तरी नगरपालिका निवडणूक झाल्यानंतरच या खटल्याचा निकाल लागावा अशी रणनिती चौधरी बंधूंनी आखली होती. मात्र खटल्यांना वारंवार अनुपस्थित राहिल्याने अनिल चौधरींना अटक करण्यात आली आहे.\nइकडे खंडणी प्रकरणातील एक फिर्यादी उल्हास नारायण पाटील यांनी तर चक्क संतोष चौधरी यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांनी ‘शहर विकास आघाडी’ला रामराम ठोकून संतोष चौधरी यांच्या गोटात प्रवेश केला होता. उल्हास पाटील फुटल्यानेच चौधरी बंधूंना नगरपालिकेत पुन्हा प्रवेश मिळाला हे कुणी नाकारू शकत नाही. यामुळे जुना सातारा परिसरात जनता त्यांच्यावर खूप संतापली होती. या परिसरात उल्हास पाटील यांनी संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाला अक्षरश: शेकडो बॅनर्स लावले होते ही बाब भुसावळकर विसरलेले नाहीत. या फलकांवर ‘काका फक्त तुम्हीच’ असे नमूद करण्यात आले होते. संतोष चौधरींसाठी उल्हास पाटील यांनी निष्ठा बदलवली, समाजाचा रोष घेतला व शेवटी अपात्र होऊन नगरसेवक पदावर पाणी सोडले. मात्र काकाने ‘पुतण्या’लाही खंडणी मागण्यापासून सोडले नाही. पाटील यांचे मेहुणे चंद्रशेखर अत्तरदे यांना तब्बल एक कोटीची ‘डिमांड’ करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांना धमकावण्यातही आले. यामुळे उल्हास पाटील यांनी अखेर पोलिसांच्या मदतीने संतोष चौधरींना सापळ्यात अडकवले. इतिहासात काकाने पुतण्यावर गारदी(मारेकरी) सोडले होते. भुसावळात मात्र मानलेल्या पुतण्याने काकाचा ‘गेम’ केल्याची चर्चा रंगली आहे.\nजुना सातारा भागातील भोळे आणि पाटील कुटुंबांमध्ये अंतर्गत कुरघोडी नेहमी रंगत असते. मात्र या भागाचे वर्चस्व हिसकावणार्या चौधरी बंधूंना पाणी पाजण्यासाठी हेमराज भोळे यांच्या पाठोपाठ उल्हास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. याचा भुसावळच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी तब्बल २० वर्षानंतर जुना सातारा परिसर भुसावळच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. अर्थात चौधरी बंधूदेखील कसलेले खेळाडू आहेत. ते बदलत्या राजकीय स्थितीचा कसा प्रतिकार करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.\nउल्हास पाटील यांचे वडील नरेंद्र मधुकर पाटील यांनी १९९१ साली देविदासदादा भोळे यांना पराजीत करून त्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले होते. भोळेदादांनी सुमारे दीड दशक भुसावळवर राज्य केले होते. त्यांना शेवटचा धक्का देण्याचे काम नरेंद्र पाटील यांनी केले होते. आता भुसावळात सुमारे १३ वर्षांपासून एकछत्री अंमल गाजविणार्या संतोष चौधरी यांना नरेंद्र पाटील यांचेच पुत्र उल्हास यांनी जोरदार धक्का दिला आहे. यामुळे या प्रकरणातही इतिहासाची पुनरावृत्ती होते का याकडे सार्यांचे लक्ष लागून आहे. असे झाल्यास भुसावळच्या दोन बादशहांना धुळीस मिळविण्याचे काम करण्याचा पराक्रम जुना सातार्यातील पाटील कुटुंबाच्या नावावर जमा होईल.\nजळगाव(खा.प्र.)– राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा प्रा. अस्मिता पाटील आणि अन्य पदाधिकार्यांनी चक्क आपणास धमकी देण्यात येत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता राजकारणातही ‘ताईगिरी’ सुरू झाली असून याला नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा करण्यात येत आहे.\nराजकारणात नेते आणि पदाधिकार्यांमध्ये तीव्र चुरस असते. यात आपल्या वर्चस्वासाठी साम-दाम-दंड-भेद वापरण्यात येतात. महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी याला आपल्या जिल्ह्यात तरी आजवर अपवाद होत्या. आता मात्र महिलाही यात मागे नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीने दाखवून दिले आहे. अपेक्षेप्रमाणे जिल्हा महिला राष्ट्रवादीत भांडणे सुरू झाली असून आता धमकावण्याचे प्रकारही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्षा सौ. कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सौ. मनोरमा पाटील, महानगराध्यक्षा मीनल पाटील आणि कार्याध्यक्षा लता मोरे यांच्या एका निवेदनाने खळबळ उडाली आहे. त्यात महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील व णन महासंघाच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मुंबईला नेण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील या खा. ईश्वरबाबूजी जैन यांच्या इशार्यावरून राष्ट्रवादीविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इकडे मंगला पाटील यांना पक्षाने चार वर्षे महानगर अध्यक्षपद दिले. त्या काळात पक्षवाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाही. नेत्यांच्या मागेपुढे फिरण्यालाच त्या पक्षाचे काम समजत आल्या आहेत, असा आरोप करुन पत्रकात म्हटले आहे की, या महिलेचे सर्व कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. मंगला पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून पालकमंत्र्यांच्या नावाचा त्या गैरवापर करत आहेत. अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोटही या पत्रकात करण्यात आला आहे.\nप्रा. अस्मिता पाटील यांच्या थेट ‘वरून’ झालेल्यानियुक्तीने राष्ट्रवादी महिला आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. मात्र याचे पर्यावसान जर संघर्षात होणार असेल तर ही बाब पक्षाला घातक मानावी लागेल. पदांसाठी भांडण हे निष्ठावंतांना त्यातही महिलांना शोभणारे नाही. यातच अजून एकच पत्रक निघालेय..भविष्यातील पत्रकांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढतांना कोण कोणत्या पातळीला जाईल हे सांगता येणे अशक्य आहे. अर्थात यात अब्रू मात्र राष्ट्रवादीचीच जाणार आहे. खेदाची बाब म्हणजे हे समजून घेण्यासाठी कुणाला वेळ नाही. महिला कार्यकर्त्या पदांसाठी भांडताहेत…पुरूष नेते पडद्याआड त्यांचे संचालन करताहेत अन् जनता मजा लुटतेय… असे चित्र आज दिसून येत आहे.\nजिल्ह्यातील राजकारणात दादागिरी, भाऊगिरी वा भाईगिरी नवीन नाही मात्र आता राष्ट्रवादी महिला आघाडीने ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत ताईगिरी सुरू केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ना. शरदराव पवार यांच्या पुढाकाराने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले आहे. यामुळे महिलांना आपोआप पदे मिळणारच आहेत. यासाठी भांडण केल्यास तोंडचा घास दुसर्या पक्षाची भगिनी पळवून नेणार हे नक्की. अर्थात राष्ट्रवादीतल्या सर्व ताईंनी जणू काही असेच केल्याचा चंग बांधलेला दिसतोय…दुसरे काय\nमेहनत मनीष जैन यांची; घाम इतरांना\nजळगाव (खा.प्र.)– अत्यंत चुरशीची विधानपरिषद निवडणूक जिंकल्यावर आ. मनीष जैन हे राजेशाही पध्दतीने आमदारकी उपभोगतील असा अंदाज होता. मात्र अशा सर्व भाकित���ंना धुडकावत या लक्ष्मीपुत्राने रस्त्यावर उतरून झंझावात सुरू केला. याचे जिल्ह्याच्या राजकारणात पडसादही उमटत आहेत. एका अर्थाने मनीष जैन हे मेहनत करत असले तरी घाम मात्र इतरांनाच फुटल्याचे मजेशीर चित्र दिसून येत आहे.\nईश्वरबाबूजी जैन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यावर त्यांचे पुत्र मनीष हे विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची वार्ता येताच जिल्ह्यात ‘हे भलतचं काय’ अशी प्रतिक्रिया उमटली होती. याला अनेक कारणे होती. एक तर बाबूजींना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या मुलास तातडीने आमदारकी मिळणे जवळपास कठीण होते. याशिवाय, व्यावसायिक पातळीवर मनीष जैन यांनी ‘आरएल’चा ब्रँड देशभरात पोहचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अविरत परिश्रम केले होते. यामुळे विस्तारणार्या व्यवसायाच्या गराड्यातून राजकारणाच्या खाचखळग्यात उतरणे सोपे नव्हते. एक प्रकारे अत्यंत चोख व व्यवहारी ‘माईंडसेट’ असणार्यांसाठी तर हा ‘तोट्याचा सौदा’ होता. याशिवाय, मनीष जैन यांचे ‘स्टेटस्’ आमदारापेक्षा कमी नव्हते. या पार्श्वभूमीवर ते विधानपरिषदेच्या रणांगणातून ऐनवेळी माघार घेतील असा अंदाज होता. मात्र ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले व निवडूनही आले. आमदारकी मिळाल्यावर ते आपल्या पदाचा वापर फक्त व्यवसायाच्या विस्तारासाठी करतील व समाजात मिरवून घेतील असेही भाकीत करण्यात आले होते. या सर्व बाबींना फोल ठरवत त्यांनी ‘मिशन खान्देश व्हिजन खान्देश’ या संकल्पनेवर आधारित विकासकामे करण्याचा निर्धार जाहीर केला. या अनुषंगाने जामनेर येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यानंतर शिरपूर तालुक्यातील जलक्रांतीचे अवलोकन करण्यासाठी शेतकर्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर शिरपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातही जलसंधारणाची कामे करण्याची घोषणा आ. मनीष जैन यांनी केली होती. या अनुषंगाने जामनेर तालुक्यात या कामांना प्रारंभही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आता जळगावात भव्य रोजगार मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.\nबाबूजींच्या घराण्याला कोणत्याही राजकीय पदाची नवलाई नाही. मात्र बाबूजी आणि मनीषदादा यांच्यात अनेक बाबी भिन्न आहेत. बाबूजींशी सर्वसामान्य व्यक��ती जाऊन भेटण्यास संकोच करू शकतो. किंबहुना बाबूजी आपल्या कारच्या काचा खालीही करत नाहीत असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात. आ. मनीष जैन मात्र तळागाळातील जनतेत सहजगत्या मिसळत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय तरूणाईशी संवाद साधण्यातही त्यांना अडचण नाही कारण ते खुद्द या पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका रितीने पैसा, पद आणि काही तरी करण्याची धमक असल्यावर काय करता येते हे आ. जैन यांनी दाखवून दिले आहे. पाय जमिनीवर ठेवून सर्वसामन्यांशी जुळत असतांना विधानपरिषदेत विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी,रोजगार, सामाजिक, युवक, महिला, सुरक्षा आदी विविध क्षेत्रातील समस्यांवर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी सभागृह थक्क झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर ‘अपक्ष’ असल्याचा पुरेपुर लाभ उचलण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपा वगळता ते जिल्ह्यात इतर प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर आरामात बसतात. कृषी-जलसिंचन, रोजगार निर्मिती व शिक्षण या त्रिसुत्रीवर विकास करण्याचे स्वप्न त्यांनी वारंवार बोलून दाखविले आहे. जिल्ह्यात येत्या काळात अत्यंत महत्वाकांक्षी ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. या माध्यमातून आपला व्यावसायिक डोलारा सांभाळत जनतेसाठी वेळ काढण्याची किमया आ. मनीष जैन यांनी साधली आहे. याचा अनुकुल परिणाम होत असला तरी काही ‘साईड इफेक्ट’ही जाणवत आहेत.\nआ. मनीष जैन हे जनतेतून निवडून आले नसून त्यांच्या पुढील निवडणुकीला अद्याप खूप अवकाश असूनही ते ज्या विलक्षण झपाट्याने कामाला लागलेत ते पाहून राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. आज मनीष जैन हे विधानपरिषदेत असले तरी भविष्यात त्यांनी विधानसभा वा लोकसभेसाठी दंड थोपटल्यास काय या विचाराने अनेकांची झोप उडू शकते. याशिवाय जलसंधारणासारख्या कामांना सरकारी अभियानाचा टेकू घेण्याचे चातुर्य मनीष जैन यांच्याकडे असले तरी खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना ही बाब सुचू नये याचे आश्चर्यही जनतेला वाटत आहे. यामुळे मनीषदादांना टक्कर द्यावयाची असल्यास स्वत:ही ‘काहीतरी’ करणे भाग असल्याची जाणीव जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना होऊ लागली आहे. एक प्रकारे तळपत्या उन्हात या लक्ष्मीपुत्राने ���विरत परिश्रम घेतले असले तरी त्यांना घाम न फुटता इतरांनाच जास्त घाम फुटल्याचे दिसून येत आहे.\nदादा-बाबुजींची खेळी अन् मनोज चौधरींचा बळी\nजळगाव (खा.प्र.)– शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांच्या अपात्रतेमागे ‘खाविआ’चे नगरसेवक सुनील महाजन यांची याचिका असल्याचे वरकरणी चित्र असले तरी खा. ईश्वरबाबूजी जैन आणि आ. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय खेळीने या होतकरू नगरसेवकाच्या राजकीय कारकीर्दीचा बळी घेतल्याचे मानले जात आहे.\nगत काही विधानसभा निवडणुकांमध्ये आ. सुरेशदादा जैन यांचा काठावर विजय झाल्याने २००९च्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय व्हावा अशी व्यूहरचना ‘७ शिवाजीनगर’ वरून करण्यात आली. दादा शिवसेनेकडून लढणार होते आणि प्रा. चंदूअण्णा सोनवणे यांचा रस चोपडा मतदारसंघात असल्याचे तात्कालीन चित्र होते. यामुळे सुरेशदादांना जळगावात कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता. यात सेना-भाजपाची सत्ता आल्यास दादांना ‘वजनदार’ खाते मिळावे म्हणून त्यांना लक्षणीय मताधिक्यही जरूरी होते. यामुळे आ. सुरेशदादांनी थेट दिल्ली दरबारी फिल्डींग लावून जळगावची जागा कॉंग्रेसला सोडली. यानंतर अँड. सलीम पटेल यांना तिकिट देण्यात आले. यावेळी कोण हे सलीम पटेल असा प्रश्न जळगावकरांना पडला. (आजही हा प्रश्न कायम आहे असा प्रश्न जळगावकरांना पडला. (आजही हा प्रश्न कायम आहे) पटेल यांना तिकिट मिळाल्याने सुरेशदादा विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी अचानक मनपातील शिवसेनेचे एकमेव (आज शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही) पटेल यांना तिकिट मिळाल्याने सुरेशदादा विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी अचानक मनपातील शिवसेनेचे एकमेव (आज शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही) मनोज दयाराम चौधरी यांनी अपक्ष म्हणून सुरेशदादांसमोर दंड थोपटले. चौधरी यांची उज्ज्वल छवी मतदारांना भावली. यामुळे दादाविरोधी मतदान विभाजित झाले तरी मनोज चौधरी यांना लक्षणीय मते मिळाली. या निवडणुकीत मनोज चौधरी यांना ‘आरएल’ कडून रसद मिळाली हे उघड गुपीत होते. अर्थात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबूजींनी हात आखडता घेतल्याचे वृत्त होते. यामुळे मनोज चौधरी यांची अपक्ष उमेदवारी ही आ. सुरेशदादांच्या ‘सुविधे’साठी होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. निवडणुकीनंतर मनोज चौधरी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व पत्करले.\nयानंतर मनोज चौधरी यांना बाबूजींनी निष्ठेचे फळ प्रदान केले. यात त्यांना राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षपद अल्पकाळ का होईना प्रदान करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास आले. जाहीररित्या (तरी) एकमेकांच्या विरोधी भूमिका घेणार्या बाबूजी आणि सुरेशदादांमध्ये सलोखा निर्माण झाला. आ. सुरेशदादांनी बाबूजीपुत्र मनीष जैन यांना विधानपरिषदेत निवडून आणले. यावेळी मनोज चौधरी यांनी निष्ठेने मनीष जैन यांचे काम केले. हे सारे होत असतांना चौधरी यांच्या मताच्या जोरावर गणेश सोनवणे हे मनपातील विरोधी पक्षनेते बनले. दरम्यान, ‘खाविआ’ नगरसेवक सुनील महाजन यांनी चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. यात त्यांना यश आल्याने मनोज चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. या माध्यमातून एका होतकरू तरूणाची राजकीय कारकीर्द काही काळ का होईना झाकोळली जाणार आहे. अर्थात या प्रकरणातून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.\nमनोज चौधरी यांचे नगरसेवकपद गेले तरी बाबूजी त्यांना पक्षात पद देऊन त्यांचे पुर्नवसन करू शकतात. मात्र खुद्द राष्ट्रवादीत ते एकाकी पडले आहेत. यामुळे नजीकच्या काळात ही शक्यताही धुसर वाटत आहे. यामुळे मनोज चौधरी यांचा राजकीय वनवास पक्का मानला जात आहे. विधानसभेत मनोज चौधरी यांना ‘उचकवणे’ व निवडणुकीत हात आखडता घेणे या बाबी केवळ ‘योगायोग’ समजल्या तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. मनीष जैन यांना विधानपरिषदेत ‘मदत’ करणार्या गटातील गणेश सोनवणे यांना मनपातील विरोधी पक्षनेतेपद मिळते तर मनोज चौधरी यांच्याविरोधातील याचिका काढून घेण्यास ‘खाविआ’ श्रेष्ठींना सांगणे बाबूजींना अशक्य नव्हते. दादा आणि त्यांच्यातील मधुर संबंध पाहता ही बाब अशक्य नव्हती. मात्र असे झाले नाही याचाच अर्थ मनोज चौधरींचा ‘गेम’ ठरवून करण्यात आला असाच होतो. चौधरी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यातच आता अपात्रतेच्या माध्यमातून त्यांना गलीतगात्र केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ते दादांना आव्हान देऊ शकतीलच याची खात्री नाही. अर्थात खा. ईश्वरबाबूजींसारखे त्यांचे हितचिंतक जळगावातून राजकीय ‘बळी’ देण्यासाठी नवीन मनोज चौध��ी शोधतील याच शंकाच नाही.\nनिरंकुश सत्ताधारी आणि बेभान विरोधक\nजळगाव महापालिकेत पाणीपट्टीवाढीवरून भाजपा समर्थीत आंदोलनाचे झुंडशाहीत झालेले रूपांतर आणि यावरून सुरू झालेला शह-काटशहांचा खेळ हा अत्यंत दुर्दैवी असाच आहे. जळगावच्या राजकीय इतिहासामध्ये या रूपाने एक लज्जास्पद अध्यायाची नोंद झाली आहे.\nगत ३० वर्षांपासून दीड वर्षांचा कालखंड वगळता जळगाव नपा-मनपावर आ. सुरेशदादा जैन यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. या कालखंडात वादग्रस्त घटना झाल्या नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेत अनेकदा तणावाचे प्रसंग निर्माण झाल्याचे जळगावकरांनी पाहिले आहे. हमरीतुमरी, हाणामारी असे प्रसंगही काही वेळा घडले. मात्र या सार्यांहून नुकतीच झालेली घटना ही वेगळी आहे. एक तर याला अत्यंत व्यापक असा संदर्भ आहे. याशिवाय, नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रथमच बहुमताने प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणीपट्टीवरून सुरू असणारा संघर्ष हा जनहितासाठी नव्हे तर राजकीय वर्चस्वासाठीच आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.\nजिल्ह्यातील इतर पालिकांपेक्षा जळगावला वातावरण वेगळे आहे. याला ‘सात शिवाजीनगर’ येथील मुरब्बीपणा कारणीभूत आहे. यामुळे जळगावावर राज्य करताना प्रमुख विरोधक कोण राहिल विरोधी पक्षनेता कोण बनणार विरोधी पक्षनेता कोण बनणार ही सूत्रेही सत्ताधार्यांच्याच हाती राहिलेली आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेत्याचे पद मिळणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन राजकीय समीकरणात राष्ट्रवादी हा पक्ष दूरचा असल्याने हे पद भाजपाच्या राजूमामा भोळे यांना ‘बहाल’ करण्यात आले. अर्थात भाजपानेही ही ‘मैत्री’ पूरेपूर निभावली. यामुळे गतवर्षी पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षनेत्यांसह भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले होते.\nदरम्यान, आ. सुरेशदादा जैन आणि ना. एकनाथराव खडसे यांच्यातील संघर्षामुळे जळगावातील राजकीय परिस्थिती बदलली. परिणामी सत्ताधारी आणि भाजपात वितुष्ट आले. याचा पहिला बळी अर्थातच विरोधी पक्षनेते ठरले. विधानपरिषद निवडणुकीत महानगर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना साथ ��िली. यात मनीष जैन विजयी झाल्यावर बाबूजी आणि सुरेशदादा यांच्यात सलोखा झाला. यामुळे बाबूजींचा वरचष्मा असणार्या महानगर राष्ट्रवादीचा कल मनपातील सत्ताधार्यांकडे वळणे तसे साहजिक होते. परिणामी विरोधी पक्षनेतेपदाचे ‘दान’ राष्ट्रवादीच्या झोळीत टाकण्यात आले.\nआता महापालिकेतील समीकरण अत्यंत गमतीशीर आहे. प्रमुख विरोधक असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक बहुतांश मुद्यांवर तटस्थ राहत आहेत तर भाजपा प्रखर विरोधाची भूमिका बजावत आहे. पाणीपट्टीच्या दरवाढीवरून भाजपाने पुकारलेले आंदोलन हे लोकशाही मार्गाने करण्यात आले तर जनता याला पाठिंबा निश्चितच देईल मात्र, एखाद्या मुद्याला केवळ आपल्या वर्चस्वासाठी वापर करणे आणि त्यासाठी कायदा हातात घेणे हे कितपत योग्य आहे मनपातील सत्ताधार्यांकडे निरंकुश बळ आहे. याशिवाय, विरोधकांमध्ये सातत्याने फुट पाडण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपाने कितीही जोर लावला तरी मनपात सत्ताधार्यांना कुणीही हात लावू शकत नाही. अर्थात आपणास जनहिताचा बळी देण्याचा अधिकार मिळालेला नाही याची जाणीव सत्ताधार्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. ना. खडसे आणि आ. जैन यांनी आपापल्या परीने एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न जरूर करावेत. या लढाईत त्यांच्या चेल्यांनीही हिरीरीने भाग घ्यावा. मात्र यासाठी मनपा सभागृह अथवा प्रशासनाला वेठीस धरू नये हीच समस्त जळगावकरांची इच्छा आहे. मनपात नुकताच झालेला राडा आणि त्यानंतरचे राजकारण हा जळगावच्या इतिहासातील अत्यंत लज्जास्पद अध्याय असून यामुळे महानगराच्या प्रतिमेला धक्का पोहचला असल्याची जाणीव निरंकुश सत्ताधारी व बेभान विरोधकांनी ठेवण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात हा संघर्ष अजून चिघळणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.\nखडसे- जैन संघर्षात जिल्ह्यात युतीची माती \nराजकारण हे असे क्षेत्र आहे की, यात कोण कधी कोणाचा मित्र होईल, तर कोण कधी कुणाचा शत्रू होईल, हे सांगणे कठीण आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला एक इतिहास लाभला आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर अलिकडच्या काळात भाजपा-सेना युतीने आपली पकड भक्कम केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र युतीची काहीशी पिछेहाट होत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनपेक्षीत यश मिळाले. ���ेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील राजकारण थंड राहिले. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी आ.सुरेशदादा जैन यांच्या समर्थनाद्वारे बाजी मारली व विरोधी पक्षनेते ना.एकनाथराव खडसे यांचे सुपुत्र, जि.प.सदस्य निखील खडसे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून जिल्ह्यातील युतीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला.\nया निवडणुकीनंतरही काही दिवस राजकारण शांत राहिले मात्र ही वादळापुर्वीची शांतता होती हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. माजी मंत्री आ.सुरेशदादा जैन यांनी धरणगाव, पाचोरा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत हल्लाबोल केला व या वादाची ठिणगी पडली. त्यानंतर ना.खडसे यांनी सुरेशदादांवर टिकास्त्र सोडले. मनपा गैरकारभाराची चौकशी सुरू होताच ते डोलायला लागल्याची टिका करून, आपण सुरेशदादांच्या कृपेने विरोधी पक्षनेते झालो नाहीत, अशी स्पष्टोक्ती केली. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतांनाच भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते गप्प कसे बसणार त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन सुरू करून हा वाद किती पेटलाय हे जनतेला दाखवण्याचा खटाटोप केला.\nना.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे दोघेही जिल्ह्यातील लोकमान्य व मातब्बर नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन राजकारण केल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ते व जनतेने यापुर्वी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे दोन्ही यापुर्वी युतीच्या माध्यमातून एकत्रित आले देखील आहेत. त्यांनी एकजुटीने जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा ङ्गोडून शासनदरबारी न्याय मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न देखील केला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आज निर्माण झालेला वाद हा आजचा विषय नसून यापुर्वी देखील दोन-तीन वेळा या दोन्ही नेत्यंामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी यापूर्वीही अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. या दोन्ही नेत्यांचे आता कधीही जमणार नाही, असे यापुर्वी जनतेला वाटत होते म���त्र राजकारणात सारे काही माफ असते व काल काय घडले हे सोयीस्करपणे विसरण्याची किमया नेत्यांना सहजपणे करता येत असते, हे जिल्ह्यातील जनतेनेच अनुभवले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. कदाचित त्यादृष्टीने शिवसेनेने सुरेशदादांच्या माध्यमातून हे राजकीय वादळ उठविले असावे. ना.खडसे व आ.जैन यांच्यातील या कलगीतुर्यामुळे सत्ताधारी नेत्यांचे ङ्गावणार असून जिल्हा विकासाला निश्चितच खीळ बसणार आहे. जिल्ह्यात भक्कम असलेल्या युतीची माती होण्याची भीती वाटत आहे. विरोधकच जर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले तर जनतेच्या प्रश्नांकडे व जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या शासनकर्त्यांना धारेवर कोण धरणार हे सोयीस्करपणे विसरण्याची किमया नेत्यांना सहजपणे करता येत असते, हे जिल्ह्यातील जनतेनेच अनुभवले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. कदाचित त्यादृष्टीने शिवसेनेने सुरेशदादांच्या माध्यमातून हे राजकीय वादळ उठविले असावे. ना.खडसे व आ.जैन यांच्यातील या कलगीतुर्यामुळे सत्ताधारी नेत्यांचे ङ्गावणार असून जिल्हा विकासाला निश्चितच खीळ बसणार आहे. जिल्ह्यात भक्कम असलेल्या युतीची माती होण्याची भीती वाटत आहे. विरोधकच जर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले तर जनतेच्या प्रश्नांकडे व जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या शासनकर्त्यांना धारेवर कोण धरणार हा खरा प्रश्न आहे.\n( प्रसिध्दी दिनांक-१० जानेवारी २०११ )\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/mla-medha-kulkarni-maratha-andolan-maratha-arakshan-demonstrations-demonstrations/", "date_download": "2018-12-15T17:04:27Z", "digest": "sha1:BAWVRB3NRPICN256PAYU76272P6MBBGW", "length": 9293, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने\nपुणे – मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी निदर्शने केली. निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार कुलकर्णी यांनी घराबाहेर यावे, यासाठी अडून बसलेल्या सुमारे 60 आंदोलकांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. थोड्या वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनादरम्यान काहींनी मुंडनही केले.\nमराठा समाज आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आमदार कुलकर्णी यांच्या कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी, गल्ली क्र.8 येथील नंदनवन अपार्टमेंट सोसायटीसमोर सुमारे 60 आंदोलकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आमदार कुलकर्णी यांनी स्वत: निवेदन घ्यावे, असा आग्रह धरला. मात्र, निदर्शने सुरू करून एक ते दीड तास होऊनही त्यांनी निवेदन घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले.\nआंदोलनादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. डेक्कन विभागाचे पोलीस सहायक आयुक्त बाजीराव मोहिते आणि अलंकार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्वीकारले. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच पोलीस व्हॅनमधून अलंकार पोलीस ठाणे येथे घेवून जात त्यांना सोडून देण्यात आले.\nदरम्यान, या आंदोलनाबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी गुरूवारी कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतरही आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर सहायक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी तळ ठोकून होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाश्मीरच्या विशेष दर्जाशी खेळण्याचे आपत्तीजनक परिणाम होतील\nNext articleसांगली, जळगाव महापालिकेत सत्तांतर\nएमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा\nमराठा आंदोलना�� मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी मिळणार\n#मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : विधानसभेत एटीआर सादर\nआरक्षण सर्वांना हवंय का\nछळवणूक प्रकरणी सीपीएम आमदाराची 6 महिन्यांसाठी पक्षातून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T15:55:19Z", "digest": "sha1:BKUWTNB2RUTLMBM53MFBUJPKKHSZOM6Z", "length": 13546, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बेस्ट प्रवास लवकरच सुखकर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बेस्ट प्रवास लवकरच सुखकर\nबेस्ट प्रवास लवकरच सुखकर\nबेस्ट प्रवाशांना मोबाइल अॅपवर बसची सद्य:स्थिती समजणार; येत्या जानेवारी २०१९ पासून सुविधा\nबेस्टच्या थांब्यावर तासन्तास ताटकळ उभे राहणाऱ्या प्रवाशाला बसची सद्य:स्थिती मोबाइल अॅपवरही समजणार आहे. अशा प्रकारची सुविधा लवकरच बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना दिली जाईल. त्यासाठी मोबाइल अॅप आणि बेस्टच्या काही थांब्यावर इंटिकेटरची सुविधा देण्यात येणार आहे.\nप्रवाशांसाठी ही सुविधा प्रत्यक्षात जानेवारी २०१९ पासून येईल, अशी माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. बेस्टमध्ये इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) मोबाइल अॅप, नव्या इंडिकेटरची सुविधा राबविली जाणार असून त्याची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्या प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.\nरेल्वे स्थानकातील फलाटावर असणाऱ्या इंडिकेटरवर येणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वेळेची माहिती प्रवाशांना दिली जाते. तशाच प्रकारची यंत्रणा प्रवाशांना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाचा उपक्रम असलेल्या इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) बेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयटीएमएस यंत्रणेला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून त्यावर काम केले जात आहे.\nबेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी आयटीएमएसमार्फत बेस्टच्या बस गाडय़ांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. एवढय़ा मोठय़ा यंत्रणेवर नियंत्रण ठेवता यावे आणि प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता त्याच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कंत्राटाचा कालावधी हा नऊ महिन्यांचा असणार आहे.\nबेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रवाशांना येणाऱ्या बसची माहिती देण्यासाठी मोबाइल अॅप बनविले जात आहे. या अॅपवर बस गाडय़ांची सद्य:स्थिती दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांना सहजतेने बस उपलब्ध होणार आहे. मुंबईतील काही बस थांब्यांवर नवीन इंडिकेटरही बसविले जाणार आहेत. त्यावरही बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा प्रवाशांसाठी जानेवारी २०१९ पासून उपलब्ध होईल. परंतु त्याआधी बेस्टच्या पायाभूत सुविधांची अचूक माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रथम त्यांच्यासाठी ही यंत्रणा अमलात येईल. वडाळा व बॅकबे आगारात यंत्रणा राबविल्यानंतर उर्वरित आगारांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच नवीन वर्षांत प्रवाशांना मोबाइल अॅप व नवीन इंडिकेटरची सुविधा मिळेल.\nसिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न\nविसर्जन तलावात टँकरद्वारे पाण्याची भर\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/pune/eleven-villages-are-included-pune-municipal-corporation/", "date_download": "2018-12-15T17:39:18Z", "digest": "sha1:FTWYUBNEEWRBY6CJMMVHZYJP65YPQABP", "length": 30823, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Eleven Villages Are Included In Pune Municipal Corporation | अकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश ���ादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून ���ुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nअकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण\nमहापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे.\nठळक मुद्दे१५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात होणार जमा कर्मचार्यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही : विश्वास देवकाते\nपुणे : पुणे महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून सर्व अहवाल देण्यात आला आहे. आता महापालिका स्तरावर कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संयुक्तपणे दिली.\nया संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन आणि पुणे महापालिका प्रशासनादरम्यान नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांच्या दफ्तराची देवाण घेवाण करण्यात आली. त्यामध्ये या कर्मचार्यांसंदर्भातील माहिती देण्यात आली.\nपुणे महापालिकेच्या हद्दीत जिल्ह्यातील अकरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उंड्री, धायरी, शिवणे, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, लोहगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील दफ्तराची देवाणघेवाण झाली आहे.\nअकरा गावांमध्ये स्थानिक कर निधी म्हणून काही निधी जमा होता. त्यामध्ये ग्रामनिधी, पाणी पुरवठा कर, तसेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी अशा निधींचा समावेश आहे. अकरा गावांमध्ये मिळून १५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम देखील पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात जमा होणार आहे, असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ११ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५९२ कर्मचारी कार्यरत आहेत. दफ��तरांसह या कर्मचार्यांचे देखील महापालिकेत हस्तांतरण करावे लागणार आहे. या कर्मचार्यांची यादी आम्ही पालिकेला दिली आहे. परंतु, पालिकेत अद्याप या कर्मचार्यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबतची कार्यवाही पालिका पातळीवरून होईल.\n- विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनगरमध्ये ऊस तोडणी कामगारांच्या ९३७ मुलांना हंगामी वसतिगृहांचा आधार\nवीजपुरवठ्याअभावी पाचव्या दिवशी कासोद्याचा पाणीपुरवठा ठप्प\nकर्वे नगरमध्ये भरदिवसा डोळ्यात मिर्चीची पूड टाकून वाईन शॉपची रोकड लुटली\nहरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी\n‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध; पोलीस आयुक्तांना देणार निवेदन\nगाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष अभियान ; शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ \nपुणेकरांनाे सहा बादल्यांमध्ये उरका तुमची दिनचर्या\nखेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद\nन्यायालये पेपरलेस होण्यासाठी पहिले पाऊल\nविद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजपथावर संचलन\nचहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच ; पुणेकरांची भावना\nएका छोट्याशा ‘खुणे’वर पोलिसांनी शोधली चिमुरडीची हरवलेली वाट ...\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्��कांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-cancer-pmc-66468", "date_download": "2018-12-15T17:01:12Z", "digest": "sha1:MA4WWTU4H23LDC2VTS3LKPJOSZTY4DRP", "length": 12571, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news cancer pmc कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले | eSakal", "raw_content": "\nकर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले\nमंगळवार, 15 ऑगस्ट 2017\nपुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.\nपुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.\nशहरात ससून रुग्णालय परिसरात कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ही जागा ताब्यात घेऊन तेथे इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेतली आहे. त्या जागेवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासोबत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बैठक झाली.\nससून रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी कर्करोग रुग्णालय प्रस्तावित आहे. ती जागा ससून रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग करून तेथे कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय बांधणार आहे. दोन एकर २० गुंठ्यांत बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयात कर्करोगावरील सर्व प्रकारचे उपचार करणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली.\nमेडिकल आँकोलॉजी, सर्जिकल, लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार, रेडिओथेरपी, कर्करुग्णांचे पुनर्वसन, त्यासाठी आवश्यक वैद्यकीय समाजसेवक अशा सर्व विभागांनी हे रुग्णालय सुसज्ज करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अद्ययावत उपचार मिळतील, अशी सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.\n- डॉ. अजय चंदनवाले\nझेडपी बनली ८०० रुग्णांसाठी देवदूत\nसातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nदोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. हे सर्व प्रकार घातक ठरतात, असे नाही. कर्करोग सुरवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nगोल्डन कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार \nऔरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी \"आयुषमान भारत\" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र,...\nअभिनेत्री सोन���ली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात\nमुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T16:43:21Z", "digest": "sha1:NAXI2T6RAHKCDVFTXYJ2WPYZJGC2WIW5", "length": 13089, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मेट्रोचा पिलर डळमळीत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news मेट्रोचा पिलर डळमळीत\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई रस्त्यावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षांत या रस्त्यावरून पुण्यात ये-जा करण्यासाठी नागरिकांना तीन सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी बस सेवा, रेल्वे आणि मेट्रो या वाहतूक सेवांमुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल. पिंपरी महापालिका भवनापासून शिवाजीनगरपर्यंत मेट्रो रेल्वेची दहा स्थानके प्रस्तावित आहेत. मोरवाडी चौकापासून कासारवाडीदरम्यान मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. पिंपरी महापालिकेपासून शिवाजीनगरपर्यंत एकूण 456 पिलर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरातल 152 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय 190 फाऊंडेशन व 70 पिलर कॅपचे काम पूर्ण करण्यात आले आहे.\nमेट्रो रेल्वे वातानुकूलित सेवा असून, नागरिकांना कमी वेळेत, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणविरहीत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना पिंपरी महापालिकेपासून स्वारगेटपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ अर्ध्या तासात करता येईल. मात्र, हे काम करताना मेट्रो कॉपोरेशनच्या अनेक त्रुटी समोर येत आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील मेट्रोला नोटीस बजावली होती. याशिवाय पुणे मेट्रोचे काम सुरु असतानाच नागपूर मेट्रोचे फलक वापरल्याने मेट्रो कॉपोरेशनच्या कामकाजावर टीका झाली होती. दरम्यान, कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या पिलरचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या पिलरचे गज आताच बाहेर दिसू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात हा पिलर नेमका किती वजन पेलू शकेल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.\nसत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मेट्रोच्या कामात फक्त सिमेंट आणि स्टीलच्या ठेक्यात स्वारस्य आहे. या निकृष्ट दर्जाच्या पिलर उभारण्यामुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत शहरात झालेल्या मेट्रोच्या कामाचे “स्ट्रक्चरल ऑडीट’ करावे. तसेच या कामात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.\n– दत्ता साने, विरोधी पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका.\nफुल बाजाराला जागा मिळणार\nअमेरिकेत व्हीसा फ्रॉड प्रकरणात सहा भारतीयांना अटक\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, ह��� शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.amitkarpe.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:35:41Z", "digest": "sha1:GQJNGPBNUHPLHJ67PYNBY5MX7OSNDBOU", "length": 11311, "nlines": 153, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: little laziness, costs 400Rs. | थोडा आळस, ४०० रुपये नुकसान", "raw_content": "\nमागील एका लेखात आळशी माणूस हुशार असतो, असे सिद्ध करणारा दुसऱ्याचा लेख मी दाखविला होता. परंतु माझ्या आजच्या अनुभवावरून आळस हा फार महाग असतो, असे मला वाटले.\nगेले काही दिवस माझ्या गाडीचे ( Baja Discover ) कुलूप अडखळत उघडत होते. दोनदा असे वाटलेही कि दोन थेंब तेल/वंगण टाकले पाहिजे. पण कामाच्या गडबडमुळे किवां आळसामुळे मला काही तेल टाकणे जमले नाही. पण काल कार्यालयातून ( Office ) एका कार्यक्रमाला निघालो असता, गाडीचे कुलूप काही केल्��ा उघडेना. बराच प्रयन्त केला, शेवटी चावी वाकली, पण कुलूप काही केल्या उघडेना. कार्यक्रमाला उशीर होत होता. मग विचार करून गाडी मी कार्यालयाच्या कुपणा बाहेर रस्त्यावर लावली, कि जेणे करून मी रात्री येऊन घरी गाडी घेऊन जाऊ शकतो. मग ठरलेल्या कार्यक्रमाला मी रिक्षाने गेलो, आणि तिथून बैठकीला आणि घरी सुद्धा रिक्षाने गेलो. असा साधारण ८० रुपये खर्च आला. रात्री उशीर झाल्यामुळे किवां आळसामुळे मी काही गाडी परत आणू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रिक्षाने ( परत २० रुपये खर्च ) कार्यालयात पोहचलो, तेव्हा गाडी जागेवर नव्हती. पटकन डोक्यात प्रकाश पडला.\nकाल गाडी जेव्हा लावली, तेव्हा तो विषम दिवस होता आणि आज सम दिवस आहे. गाडी तळाच्या सम - विषम तारखांच्या तांत्रिक कारणाने माझी गाडी उचली गेली होती :(\nमग परत एका मित्रला पकडले आणि जिथे या उचललेल्या गाड्या आणतात तिथे म्हणजे Modern High School समोर गेलो. झालेला प्रकार थोडक्यात तिथल्या व्यवस्थापकाला सांगितला. पण तो थोडी माझ्या वर दया दाखविणार होता त्याने नियम सांगून एकूण १२०० रुपये होतात से सांगितले. PUC , गाडीचे कागद पत्र नाही त्यामुळे मला फार आवाज करता येत नव्हता. शेवटी तीनशे रुपयात सगळे काही ठरले. महद प्रयत्ना नंतर कुलूप दुसऱ्या चावीने उघडले. पटकन जाऊन PUC काढला. आणि एका गाडी दुरुस्तीच्या दुकानात जाऊन दोन थेंब तेल टाकले. आणि प्रण केला कि इथून पुढे गाडीची देखभाल नियमित करेण. आणि अगदी काही नाही तरी तेल पाणी वेळच्या वेळी करेण. दोन थेंब तेल न टाकल्या मुळे ४०० रुपयाचे नुकसान झाले. थोडा आळस फार महागात पडला.\nतुमचा कोणाचा असा काही अनुभव आहे का \nआळस चांगला कि वाईट \nReport Guru pujan | वृतांत गुरुपुजांचा कार्यक्रम\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-15T16:27:18Z", "digest": "sha1:KLZJOKH4RGIRLQCA4NMWC3RXAYKRU7RZ", "length": 10614, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून अवघे 24 कि.मी. अंतरावरील आंजर्ले गाव. गाव तसे छोटेच परंतु निसर्गालाही हेवा वाटवे इतके सुंदर आणि निसर्गरम्य. पावसामध्ये या गावाचे सौदर्य अजून खुलून येते. हिरवा साज घातलेला उंच डोंगर कडा, स्वछ समुद्रकिनारा, उसळणाऱ्या लाटा, मंत्रमुग्ध करणारा मातीचा सुगंध, काळे-पांढरे आकाश आणि बरेच…. पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण. आंजर्ले गावाला जातानाच घाटाच्या प्रत्येक वळणावर निसर्ग आपल्या मनाला साद घालायला लागतो. डोंगरातून कोसळणारे प्रत्येक लहान-मोठे धबधबे आपले लक्ष वेधून घेते. आंजर्ला गावात प्रवेश करण्यासाठी खाडीतून गावाला जोडणाऱ्या भव्य लांब पुलावरून जावे लागते. आंजर्ल्याचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कड्यावरचा उजव्या सोंडेचा गणपती. महाराष्ट्रात उजव्या सोंडेचा गणपती हे जागृत देवस्थान मानले जाते. याबाबत तेथील लोकांची एक समजूत आहे. आधी गणपतीचे हे मंदिर समुद्र किनारी होते. परंतु नंतर पाण्याची पातळी वाढल्याने ते मंदिर पाण्याखाली गेले. नंतर हे मंदिर डोंगरावर बांधले गेले म्हणून याला कड्यावरचा गणपती असे नाव देण्यात आले. अस्सल कोकणी धाटणीचा गणपतीचे रूप पाहून मन प्रसन्न होते. असे म्हंटले जाते कि गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताना पहिले पाऊल डोंगरावर ठेवले व दुसरे पाऊल मंदिरात. डोंगरावरील उमटलेला पाऊलाचा ठसा आजही तेथे कायम असून त्या पाऊलावर छोटेसे मंदिरही बांधण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी डोंगरातून पायऱ्या करण्यात आल्या आहेत.\nगणपतीचे पूर्ण मंदिर हे जांभ्याच्या दगडातून बांधले असून त्या शेजारीच शिवमंदिरही आहे. मंदिराच्या वातावरणात मन पूर्णतः शांत होते. तसेच मंदिरासमोर विहीर असून त्यात कासव आहेत. मंदिराच्या बाहेर सुप्रसिद्ध कोकण मेवाची दुकाने असल्याने हा कोकण मेवा चाखण्याची इच्छा सर्वांनाच होते. डोंगरावरून सूर्य समुद्रात जाताना म्हणजेच मावळताना बघणे एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. डोंगराच्या पायऱ्या खाली उतरून गेल्यावर कोकणच्��ा गावाकडील घरांनी, नारळ व सुपारीच्या दुतर्फा झाडीनी सजलेल्या रस्त्यावरून पाच मिनिटे चालत गेल्यावर लगेचच समुद्र किनारा लागतो.\nदूरवर पसरलेल्या समुद्रकिनारी फेसाळणाऱ्या लाटासोबत वेळ कसा जातो हे समजतच नाही. गावातच डोळ्यात भरण्यासारखी सुंदर मूर्ती असलेले दुर्गा मातेचे एक मंदिरही आहे. त्यालाही अवश्य भेट द्यावी आंजर्ला गावाच्या जवळच हर्णे समुद्र किनारा व हर्णे किल्ला, दापोली, केळशी अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. लाल मातीतले असे आंजर्ले गाव मनात घर करून जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. तरीही शहराच्या प्रदूषणाचे गालबोटही न लागलेले असे हे गाव. कधी येताव म…. आमच्या गावाला…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड; प्रशासनाचे दुर्लक्ष\nNext articleएनआरआय’साठी रोखे काढावे लागणार: कौशिक बसू\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-agitation-illegal-liquor-154598", "date_download": "2018-12-15T16:45:44Z", "digest": "sha1:3X7GUT525CVB6WNEF4ZYRRQCIZOWWKI3", "length": 12558, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women agitation for illegal liquor बेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव | eSakal", "raw_content": "\nबेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. काही महिलांनी प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केले तर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडवीतच ठिय्या मांडला.\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. काही महिलांनी प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केले तर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडवीतच ठिय्या मांडला.\nराज्य उत्पादन शुल्क, पोलिस अधिक्षक यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आली आहेत. ���रंतु, गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याचे महिलांनी सांगितले. दारु विक्रीमुळे गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांना तातडीने तडीपार करावे, गावातील दारु विक्री बंद करावी, गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करावा अशा मागण्या या महिलांनी मांडल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण करणार असल्याची माहिती महिलांनी दिली. दुष्काळ आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना या महिलांनी घेराव घालत आपली कैफियत मांडली.\nसाकत गावातील महिलांनी मांडलेल्या बेकायदेशीर दारु विक्रीच्या प्रश्नावर तातडीने तपास करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील.\n- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री, सोलापूर\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T15:31:00Z", "digest": "sha1:JONOBIMMPQGPB7H4INCXXQPVIL6SWL25", "length": 14754, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भविष्यावर भिस्त! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news भविष्यावर भिस्त\nअरूण जेटली यांच्या मते आर्थिक आघाडीवर लवकरच सारे काही आलबेल\nइंधनदराचा भडका, रुपयाची घसरण, चालू खात्यातील तूट आणि महागाईचे सावट यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र करसंकलन आणि वृद्धीदरात वाढ होणार असल्याने आर्थिक आघाडीवर सारे काही आलबेल होईल, असा विश्वास शनिवारी व्यक्त केला.\nआर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या दीर्घ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना जेटली यांनी सामान्यांना दिलासा देणारे कोणतेही तातडीचे उपाय जाहीर न करता सरकारची भविष्यावर भिस्त असल्याचेच सूचित केले. वित्तीय तूट कमी राखण्याचे लक्ष्य सरकार पार पाडील, आर्थिक विकासाचा दर वाढेल, प्राप्तिकर आकारणीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होईल आणि ‘जीएसटी’द्वारे मह��ूलवृद्धी होईल तसेच निर्गुतवणुकीत वाढ होईल आणि यामुळे आर्थिक पेच आटोक्यात राहील, असे आशादायक चित्र जेटली यांनी रंगविले.\nमोदी यांनी अर्थमंत्री जेटली, अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची शुक्रवारीही बैठक घेतली होती. त्या प्रदीर्घ बैठकीनंतर जेटली यांनी सरकार पाच पावले उचलत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अनावश्यक आयातीत कपात, निर्यातीला चालना, देशी कंपन्यांना पाच कोटी डॉलपर्यंतचे परकीय भांडवल वर्षभरात उभारण्याची मुभा तसेच परदेशात भारतीय चलनानुसार जारी केल्या जाणाऱ्या ‘मसाला समभागां’ना चालना; आदी निर्णयांचा समावेश होता.\nशुक्रवारच्या बैठकीनंतर शनिवारीही दीर्घ बैठक झाल्याने या बैठकीत आणखी काही ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात जेटली यांनी मात्र नजिकच्या भविष्यात भारताचे आर्थिक चित्र आशादायकच असेल, हे ठामपणे नमूद केले.\nते म्हणाले की, करमहसूलात मोठी वाढ होत असल्याने आणि निर्गुतवणुकीच्या लक्ष्यात वाढ केली जाणार असल्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के इतकी वित्तीय तूट राखण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. चलनफुगवटा बहुतांश आटोक्यात असल्याने आर्थिक वृद्धीदर अपेक्षेपेक्षा जास्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१८-१९ या वित्तीय वर्षांसाठी ७.२ टक्के ते ७.५ टक्के इतका वृद्धीदर गृहित धरण्यात आला होता. प्रत्यक्षात त्यात आणखी वाढ होईल, असा दावा जेटली यांनी केला.\nकाळ्या पैशाविरोधातील सरकारची ठोस कारवाई आणि निश्चलनीकरणामुळे करसंकलनात भरीव वाढ झाली आहे. प्राप्तिकर संकलनातही मोठी वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा कराची प्रणाली सुरळीत झाली असून त्याद्वारेही महसूलवाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर चिंतेचे कारण उरणार नसल्याचे सुतोवाच जेटली यांनी केले. अर्थसंकल्पीय खर्चाला कोणत्याही परिस्थितीत कात्री लावली जाणार नाही. कारण आर्थिक विकासासाठी या तरतुदींनुसारचा विनियोग अनिवार्य असतो. ३१ ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ४४ टक्के खर्च झाला आहे आणि या वित्तीय वर्षांअखेरीपर्यंत कोणतीही कपात केली जाणार नाही, असे जेटली म्हणाले.\nमुंबईत पेट्रोल दराचा भडका\nदेशात इंधनाचे दर शनिवारीही भडकले असून देशातील चार महानगरांमध्ये, मुंबईकरांन�� त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे तब्बल ८९ रुपये एक पैसा झाला आहे. तर डिझेलचा दर लिटरमागे ७८ रुपये सात पैसे इतका झाला आहे.\nमोदी यांच्या मर्जीतील सीबीआय अधिकाऱ्याची मल्याला मदत\nपर्रिकरांची राजीनाम्याची तयारी, गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T16:32:48Z", "digest": "sha1:GLIY6VXKM22VRIY2MYGWZXYSK5MYHTXP", "length": 9530, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का\nघड्याळ घातलेल्या हातांची मदत…\nस्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्ही घ्यावे, असे सुरेश धस म्हणाले. या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असे विचारले असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली, असे त्यांनी सांगितले.\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल जाहीर\nसुरेश धस यांचा 76 मतांनी विजय\nउस्मानाबाद – उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.\nसुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर 25 मतं बाद ठरली. दरम्यान, सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाल्याने अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्थमंत्री मुनगंटीवार यांचा कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांनी केला सत्कार\nNext article��ुणे: 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा\nशेतकरीविरोधी सरकार उलथून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज रहा- धनंजय मुंडे\nलातूरमध्ये आयकर विभागाची आठ पथके तळ ठोकून\n‘एक देव आणि दुसरे दानव’ एवढाच दोन दानवेत फरक- ईश्वर बाळबुधे\nमोदी सरकारचा विकासाचा नव्हे भूलथापांचा अजेंडा- पृथ्वीराज चव्हाण\nपंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/thane/new-ground-kalyan-east-12-acres-land-assured-funding/", "date_download": "2018-12-15T17:38:09Z", "digest": "sha1:YNTU3U6ZXOD2R4PKQYKOKGXEHMFOQWVI", "length": 27492, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Ground For Kalyan East, 12 Acres Of Land, Assured Of Funding | कल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या क���ल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीस���ठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nपूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nकल्याण : पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश शिंदे यांनी या वेळी महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहे.\nकल्याण, तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेची शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, ��टनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. मैदान विकसित करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याचेही आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, खासदारांनी कल्याण-मलंग रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटवले जावेत. मुख्य कामाला गतीने सुरुवात करावी. तसेच या रस्त्यावर बरीच रहदारी असल्याने रस्त्याचा एक भाग मोकळा ठेवून उर्वरित भागाचे काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतुमचा खासदार करतो काय, त्यांची कामे आम्हाला का विचारता, त्यांची कामे आम्हाला का विचारता\nपुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत\nगॅसच्या वाढत्या किमती मजूर कुटुंबांना परवडेना; उज्ज्वला योजना अपयशी\nठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले\nराव यांचे निलंबन रद्द; अधिकार नसल्याचा ठपका\n‘त्या’ १४ गावांत पाणीटंचाई; केमिकल मिश्रित पाण्याकडे जि.प.चे दुर्लक्ष :\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://vishubhau.ranadive.net/2015/03/", "date_download": "2018-12-15T15:32:04Z", "digest": "sha1:WMGQUODKWIWN34YJIDMHYVBG7DP2W4EI", "length": 28739, "nlines": 133, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: March 2015", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nरविवार, ८ मार्च, २०१५\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.\nमाणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.\n१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.\nनक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.\nपुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, मार्च ०८, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nरविवार, १ मार्च, २०१५\nनर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय\nभारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली परिक्रमा आहे. हिमालयात जसे अनेक योगी, संत, समाधी अवस्थेत साधना करतात आणि त्यांचे अनुभव सर्वज्ञात आहेत, तसेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना योग्यांचा आणि ऋषीतुल्यांचा साक्षात्कार तसेच दर्शन झाले आहे.\nपरिक्रमेची सुरुवात नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक येथून परंपरे प्रमाणे केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला नेमावर किंवा ॐकारेश्वर येथून सुध्दा सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेचा साधा ओघळ सुध्दा ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणार्या नद्या ओलांडलेल्या चालतात. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी असा संकेत आहे. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत 'ॐ नर्मदे हर' या मंत्राचा जप व नामस्मरण करायचे असते.\nपरिक्रमेदरम्यान आयुष्य 'सूर्योदय ते सूर्यास्त' व 'सूर्यास्त ते सुर्योदय' या दोन काळांमध्ये विभागले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही.\nमराठी भाषेत नर्मदे परिक्रमेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. गो.नी. दांडेकरांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' व 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा', धृव भट्ट यांनी लिहिलेले 'तत्वमसि', जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर', रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांचे 'नर्मदे हर'. ह्या पैकी जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर' वाचणे म्हणजे निव्वळ परिक्रमा करण्याचा मिळणारा अनुभव.\nजगन्नाथ कुंटे ह्यांची लिखाणशैली वाचकाला नर्मदा परिक्रमेवर घेऊन जाते. त्यांचे अनुभव, त्यांना दिसणारी दृश्ये हि अक्षरशः वाचकाला दिसू लागतात. त्यांची लिखाणातील म्हणा किंवा मूळ स्वभावातील म्हणा विनोदी आणि मनमौजी छटा अध्यात्माचे रटाळ किंवा कोरडे फटके न वाटता प्रेमळ अनुभव देतो. त्यांची आपल्या सद्गुरु वरील श्रद्धा आणि नर्मदा माते वरील भक्ती आणि ह्या जोरावर पूर्ण केलेली खडतर परिक्रमा व त्यात आलेले अनन्यसाधारण अनुभव म्हणजे त्यांचे पुस्तक 'नर्मदे ऽऽ हर हर'.\nपुस्तकाची सुरवात हि रटाळ प्रस्तावनेने न होता परिक्रमेच्या मजेदार अनुभव साराशांने होते, जसे परिक्रमा चालू केल्यावर लेखकाला समजलेल्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या आहेत \" परिक्रमेत मीठ ह्या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात; चावलराम; दालराम; सब्जीराम; चपातीराम अशी जेवण्याच्या पदार्थाला 'राम' लावण्याची पध्दत.… \". पायी परिक्रमा करणाऱ्या लेखकाचा काटकपण��, अगदी कमी आहार, पराकोटीची सहनशीलता, त्यांची चालण्याची गती ह्या साऱ्या वर्णनात वाचक गुंतून, गुंगून समरस होऊन जातो. मनातल्या क्षणिक इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग वाचताना अचंबित व्हायला होते. नर्मदा परिसर, त्या काठावरचे भिल्ल - आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून सुंदर मांडली आहे. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयंकर जंगलातून लेखकाने केलेला प्रवास व त्यातले अनुभव विलक्षण आहेत. दिंडोरी वरून एका विराण ठिकाणावर अचानक दिसलेली दगडी वास्तू , त्यातील तीन साधू , त्यांनी दिलेला वाफाळलेला चहा आणि तो डोळे मिटून पिताना क्षणार्धात सर्व अदृश्य होणे आणि हातात फक्त चहाचा रिकामा ग्लास; नर्मदेच्या प्रवाहातून पुजेची पोहोच म्हणून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्य होणे यासारखे अनेक अद्भुत अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात.\nजगन्नाथ कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत, घडलेल्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर खरच अतर्कनीय आणि अचंभित अवस्थेत वाचक जातो. उदाहरणार्थ, 'तिसर्या परिक्रमेत त्यांना झालेले अश्वस्थामाचे दर्शन', 'एकदा नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईने दिलेले दर्शन'. तसेच, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा आणि नर्मदा मातेने पूजा स्वीकारल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.\nपुस्तका मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगलेल्या आहेत, तरी त्यात मनाला भावणारी व्यक्ती म्हणजे कुंतल चटर्जी. जगन्नाथाजी यांच्या प्रवासात बरच काळ कुंतल या बंगाली तरुण साधूने सोबत केलेली आहे. सधन घरातला एकुलता एक लाडात वाढलेला उच्चशिक्षित पण शांतीच्या शोधात सर्वत्याग करून घराबाहेर पडलेला कुंतल वाचताना खूप भावतो व आपण किती क्षुद्र वासनेच्या आहारी आहोत ह्याची जाणीव करून देतो.\nशूलपाणीच्या जंगलातील अनुभव वर्णन फार सुंदर आहे. हे जंगल मामांकडून लुटले जाण्यासाठी प्रसिध्द आहे. हे मामा म्हणजे काय ते लेखकानेच पुस्तकात फार सुंदर शब्दात सांगितले आहे \" शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. 'नर्मदापुराणा'त त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात आणि आपण लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान. सुखी जीव.\" पहिल्या परिक्रमेतला लेखकाचा शूलपाणी मधला अनुभव रोमांचकारी आणि विनोदी दोन्ही आहे. मामांनी लुटल्यावर जगन्नाथजी ह्यांच्या कडे देव आणि अंगावर लंगोट एवढेच राहिले होते.\nलेखकाने शक्तीपाताची दीक्षा घेतलेली असल्याने साधना करताना कुंडलिनीच्या क्रिया व त्या मुळे होणारी योगासने व ती पाहून अनेक लोकांनी त्यांच्या कडून दीक्षा मिळवण्या साठी केलेला खटाटोप. भावनेच्या भरात दुष्काळी गावाला दिलेला पावसाचा आशीर्वाद खरा होणे व त्यामुळे लोकांची झालेली वाचासिद्धीची समजूत. अश्या अनेक चमत्कारीत गोष्टी वाचताना आश्चर्य वाटते पण तरी लेखक त्यात स्वतःला काहीही लौकिक देत नाही.\nलेखक जगन्नाथ कुंटे हे लहानपाणा पासून अध्यात्मिक प्रवृत्तीचे. वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा सर्वसाधारण मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा हे हिमालयात निघून घेले होते. संसारात असतानाही साधने साठी ह्यांची भटकंती चालू. साधनेत असताना किंवा परिक्रमेत असताना घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही असे व्यक्तिमत्व. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती पुस्तकातील वाक्यागणिक दिसून येते.\nलेखका इतकच कौतुक वाटावं ते त्यांच्या पत्नी सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून कधीही उठतो आणि ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात किंवा नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. तरी ह्या माऊलीची ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही कि कटकट नाही. संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ह्या मातेनी संसारात राहून केलेली 'साधना' खरोखर महान आहे. हि तीच माता जिने भटकंती करणारा संन्यासी प्रवृत्तीचा नवरा असताना 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे अप्रतिम पुस्तक लिहिणारा लेखक घडवला.\n'नर्मदे ऽऽ हर हर' हे पुस्तक म्हणजे धार्मिकतेचा किंव�� अध्यात्मिकतेचा बाऊ करणारे नसून धर्माची दुकानदारी आणि बुवाबाजीची फसवेगिरी ह्यावर फटकेबाजी करणारे सुध्दा आहे. ह्या पुस्तकाचे लिखाण एकसुरी नसून बहुमितीय आहे. ह्या पुस्तकात मेधाताई पाटकरांच्या कार्याबद्दल देखील तळमळीने लिहिले आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणाऱ्या तामसी प्रवृत्तीच्या लोकांवर कोरडे ओढले आहेत आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभव सहजतेने सांगितले आहेत. एका झपाटलेल्या नर्मदा परीक्रमेचे हे कथन नक्कीच वाचनीय आणि संग्रहित करण्यायोग्य आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, मार्च ०१, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nनर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:31:30Z", "digest": "sha1:PDKWSXJICDBXWXE3Q5IQMI5ONMCGDBHD", "length": 8921, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्��ी\nश्रीगोंदे- श्रीगोंदे पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने एकात्मतेचा संदेश दिला.\nसालाबादप्रमाणे पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. मात्र, यावेळेस या इफ्तार पार्टीत मोठा उत्साह व आनंद पाहायला मिळाला. तसेच, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे आदींनी मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.\nमुस्लीम धर्मगुरू मौलाना मोहिनुद्दीन अत्तार, मौलाना शमीम यांसह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. तुकाराम दरेकर, प्रशांत दरेकर, केशव मगर, सतीश पोखरणा, नंदकुमार ताडे, संतोष क्षीरसागर, संतोष खेतमाळीस, भाऊसाहेब गोरे, सतीश मखरे, अरविंद कापसे, प्रा. सुनील माने, राजेंद्र उकांडे, चांगदेव पाचपुते यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाडही\nNext articleकल्याण-डोंबिवली पालिकेचे उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसो��त लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-agriculture-58028", "date_download": "2018-12-15T17:13:55Z", "digest": "sha1:4UOQJ7B6DRM7GO6VTAU3M6OIB3YCFCVT", "length": 18131, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news agriculture पिकांमध्ये जलसंधारणासाठी सरी आवश्यक | eSakal", "raw_content": "\nपिकांमध्ये जलसंधारणासाठी सरी आवश्यक\nडॉ. भगवान आसेवार डॉ. आनंद गोरे\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nउभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.\nया वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होऊन जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाला, परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या परिस्थतीचा विचार केला, तर ५० ते ६० टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पावसाच्या वितरणामध्ये तफावत दिसून येत आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेमध्ये असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे.\nकापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांमध्ये हलकी कोळपणी करावी. त्यामुळे मातीचे जमिनीवर अाच्छादन तयार होते. पिकातील माती खालीवर करून जमिनीतून उडून जाणारा ओलावा थांबवणे, ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या बुजविणे आवश्यक आहे. या माध्यमातून पिकाला मातीची भर द्यावी.\nसोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना संरक्षित सिंचन द्यावे. यासाठी शेततळे, विहीर, नालाबांधातील साठविलेल्या पाण्याचा वापर करावा. पाणी बचतीसाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. या वर्षी जूनमध्ये सुरवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे.\nज्या ठिकाणी खरीप पिकांचे क्षेत्र कमी आहे, त्या ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. वाळलेले गवत लाकडी भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, सोयाबीन भुसा किंवा गिरिपुष्प, सुबाभूळ याचा पाला ३ ते ५ टन प्रतिहेक्टर वापरावा.\nवाऱ्याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. बाष्पीभवन कमी होईल याची काळजी घ्यावी. पिकाला एक सरी आड एक सरी पाणी द्यावे. पाण्याच्या चाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.\nउसामध्ये ��ाचट अच्छादन करावे. प्रतिटन पाचट कुजविण्यासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणारे जिवाणूसंवर्धक पाचटावर पसरून द्यावे.\nअन्नद्रव्ये व ओलावा यासाठी पिकाशी स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण करावे. विशेषत: जिरायती शेतीमध्ये तणांचे वेळीच नियंत्रण करावे. सोयाबीन, ज्वारी या पिकांत १५ ते ४५ दिवस, बाजरी, मूग, उडीद १५ ते ३० दिवस आणि कपाशी ६० ते ७० दिवस हा पीक- तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे.\nजिरायती शेतीमध्ये हेक्टरी योग्य झाडांची संख्या राखणे महत्त्वाचे आहे.\nपिकाच्या अवस्थेनुसार जमिनीतील ओलावा कमी झाल्यास अन्नद्रव्यांची मात्रा फवारणीतून द्यावी. यामध्ये पीक ३० दिवसांपर्यंत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.\nमूग, उडीद, खरीप ज्वारी यांची पेरणी ७ जुलै पर्यंत करणे शक्य आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करणे शक्य आहे.\nउभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.\nपेरणीनंतर सुरवातीस आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यावर दोन पिकांच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर जलसंधारण सरी काढावी. या सरीमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो.\nज्या ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही अशा ठिकाणी रुंद वंरबा सरी यंत्राचा वापर करून रुंद वरंब्यावर पिकाची पेरणी करावी. भारी, खोल काळ्या जमिनीमध्ये ही अतिशय उपयुक्त लागवड पद्धती आहे. यामध्ये १२० ते १८० से.मी. रुंदीचे वरंबे आणि १५ ते ३० सें.मी. खोलीच्या सऱ्या केल्या जातात. या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त कालावधीसाठी राहते व मुरते. त्याच प्रमाणे पिकाची लागवड रुंद वरंब्यावर असल्याने जास्त पाऊस झाला तरी त्याचा पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होत नाही. जास्त झालेल्या पावसाचे पाणी सऱ्यांवाटे निघून जाते.\nडॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९\n(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी\nकेळीच्या विलियम्स वाणा���ा आश्वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nदीडशे एकरांवर देशमुख यांची करार शेती\nशिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन् जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन् जनावरेही\nजळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-solar-power-rotating-trolley-58579", "date_download": "2018-12-15T16:35:22Z", "digest": "sha1:MK4M3WAP5HF4F42QLWKOTYWKPZYHHHVL", "length": 17926, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Solar Power Rotating Trolley फ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती | eSakal", "raw_content": "\nफ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती\nसोमवार, 10 जुलै 2017\nग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे शेतातील पंपासाठी वीजपुरवठा असो किंवा घरगुती वापरासाठी चोवीस तास विजेची उपलब्धता या तंत्रज्ञानाच्या मार्फत होते, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर यांनी दिली.\nग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे शेतातील पंपासाठी वीजपुरवठा असो किंवा घरगुती वापरासाठी चोवीस तास विजेची उपलब्धता या तंत्रज्ञानाच्या मार्फत होते, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर यांनी दिली.\nया तंत्रज्ञानाबाबत सिद्धार्थ मयूर म्हणाले की, सध्या ग्रामीण भागात विजेच्या उपलब्धतेसाठी विविध प्रकारे संशोधन होत आहे. यातून जैव ऊर्जा, सौर ऊर्जेचा वापर वाढतो आहे. परंतु, यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन आम्ही सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचा एकत्रित वापर करून गरजेनुसार शेतीपंप तसेच घरगुती वापरासाठी वीज निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आम्हाला जर्मनीमधील फ्राउहोफर इन्स्टिट्यूटची मदत झाली आहे. याचे आम्ही पेटंट घेतले आहे. हे तंत्रज्ञान पर्यावरण पूरक, व्यवस्थापन खर्चात बचत करणारे आणि २४ तास विजेची गरजेनुसार उपलब्धता करून देणारे आहे. यामध्ये जैव इंधन म्हणून इथेनॉल, बायोगॅस किंवा सीएनजीचा वापर करता येतो. याचबरोबरीने या तंत्रज्ञानामध्ये सोलर पॅनलची जोड देण्यात आली आहे. जेव्हा चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा ही यंत्रणा सोलर पॅनेलद्वारे वीज निर्मिती करते. जेव्हा पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तेव्हा सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानावर वीज निर्मिती केली जाते. या तंत्रामध्ये रासायनिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत बदलली ज��ते.\nकंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अमरनाथ चक्रदेव म्हणाले की, आम्ही ग्रामीण भाग आणि शेतीपंपासाठी विजेची गरज लक्षात घेऊन अर्धा एपी ते पाच एची पंप चालू शकेल एेवढी ऊर्जा निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानमध्ये आम्ही ५०० वॉट फ्यूएल सेल आणि ६०० वॉट सोलर सिस्टिम बसविलेली आहे. या माध्यमातून १० ते ११ युनिट वीज प्रति दिन तयार होते. आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करून याची वीजनिर्मिती क्षमता वाढविता येते. सध्या आम्ही यामध्ये बायोगॅस सिलिंडरमध्ये भरून फ्यूएल सेलला जोडलेला आहे. त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन त्यापासून वीजनिर्मिती होते. ‘मायक्रो कंबाईन हिट आणि पॉवर सिस्टिम` असे तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे.\nयंत्रणेच्या वापराबाबत माहिती देताना सिद्धार्थ मयूर म्हणाले की, आम्ही विकसित केलेली यंत्रणा एका लहान ट्रॉलीवर बसविली आहे. त्यामुळे शेतात गरज असेल तेथे लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोठेही हालविता येते. या तंत्रज्ञानामुळे शेती पंप, घर, डेअरी, कुक्कुटपालन शेड, लहानसे साठवणगृह यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविणे शक्य आहे.तसेच भाडेतत्त्वावरदेखील ही यंत्रणा आपण परिसरातील शेतकऱ्यांना देऊ शकतो. यंत्रणेमध्ये आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा देखील वापर केला आहे. या युनिटमध्ये आम्ही टॅब बसविलेला आहे. या माध्यमातून इंटरनेटद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा हवामान अंदाज, बाजारपेठ इत्यादी माहिती मिळू शकते. या यंत्रणेचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. सध्या राज्यातील निवडक संशोधन प्रक्षेत्रावर याच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण होताच ग्रामीण भागासाठी आम्ही हे तंत्रज्ञान उपलब्ध करू देणार आहोत.\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nवीज कनेक्शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोख��्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nप्रकल्पाच्या घोषणा अन् अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन् एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/amit-gaikwad-appointment-president-bahujan-mahasangh-124468", "date_download": "2018-12-15T16:18:51Z", "digest": "sha1:46PCSFC3UAR46D2KTEWWEF27NXL424KT", "length": 14106, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amit Gaikwad Appointment as a President of Bahujan Mahasangh अमित गायकवाड यांची सुधागड तालुका भा. रि. प. बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती | eSakal", "raw_content": "\nअमित गायकवाड यांची सुधागड तालुका भा. रि. प. बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nसोमवार, 18 जून 2018\nरि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.\nपाली (जि. रायगड) - भा. रि. प. बहुजन महासंघाच्या सुधागड तालुकाध्यक्षपदी अमित गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.\nरि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्��क्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. सुधागड तालुक्यातील आसरे येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदिप गायकवाड, स्वप्निल गायकवाड, अमृत गायकवाड, नितीन गायकवाड, सतिष गायकवाड, गणेश शिंदे, प्रविण गायकवाड, प्रशांत जाधव, समिर जाधव, अमित जाधव आदिंसह आसरे, वाघोशी, घोटवडे गावातील तरुणांनी भा.रि.प बहुजन महासंघात जाहीर प्रवेश केला.\nआगामी काळात भा. रि. प. बहुजन महासंघ स्वबळावर राजकीय सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल असल्याचे मोरे म्हणाले. अमित गायकवाड यांनी सुधागड तालुक्यात भा. रि. प. बहुजन महासंघाचे मजबुत व बलाढ्य संघटन उभे करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, जिल्हा युवक सरचिटणीस गोपीनाथ सोनावणे, जिल्हा सचिव रमेश पवार, जिल्हा संघटक सचिन जाधव, अमोल साळुंके, नारायण जाधव, सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, सुधागड तालुका युवक अध्यक्ष रितेश देशमुख, सुधागड तालुका उपाध्यक्ष दगडू वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, जांभुळपाडा जि. प. गण अध्यक्ष प्रशांत गायकवाड, आनंद जाधव, नरेश गायकवाड आदिंसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nपालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार\nपाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उ���्लंघन...\nसुधागड तालुक्यात वाघ नखे विकणारे दोन तस्कर पकडले\nपाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्या दोघा जनांना...\nसुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीवरोधात ग्रामस्त आक्रमक\nपाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेविरोधात विडसई व वाफेघर ग्रामस्त मागील चार ते पाच वर्षापासून लढा देत आहेत. या...\nपालीत चार हजार ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखल्यांचे वाटप\nपाली - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने मंगळवारी (ता.4) जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांचे सहकार्याने ज्येष्ठ नागरीकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-temple-trust-committee-kolhapur-66645", "date_download": "2018-12-15T17:17:02Z", "digest": "sha1:3KJGMEGPOEPXAWX4HFBAQZ23XZC6GWYB", "length": 14931, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news temple trust committee in kolhapur पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव | eSakal", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव\nबुधवार, 16 ऑगस्ट 2017\nकार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग\nएकूण देवस्थाने - 3066\nदेवस्थानची जमीन - 10, 492 हेक्टर\nसंचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य\nसचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी\nकोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची तर खजानिसपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.\nकोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद 2010 पासून रिक्त होते. त्या���िवाय समितीचे खजीनीसपदही रिक्त होते. तोपर्यंत या पदावर ऍड. गुलाबराव घोरपडे कार्यरत होते. मात्र, गेल्या सात वर्षापासून या पदावर नियुक्तीच झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजाराम माने, अमित सैनी आणि त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यावर अध्यक्षदाची जबाबदारी होती.\nराज्यात भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची नांवे या पदासाठी चर्चेत होती, प्रत्यक्षात कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर \"शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात केल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये पुणे- म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर पुन्हा देवस्थान समिती अध्यक्ष आणि खजानीस पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काल या दोन्ही निवडींची घोषणा झाली. विद्यमान संचालकांची मुदत संपल्यानंतर तेथे नवीन संचालकांच्या निवडी होतील.\nकार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग\nएकूण देवस्थाने - 3066\nदेवस्थानची जमीन - 10, 492 हेक्टर\nसंचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य\nसचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nबोअरवेलमधून 2 वर्षांच्या मुलाला काढले सुखरुप बाहेर\nबिहारमध्ये पूरस्थिती गंभीर; देशभरात पावसाचे 90 बळी\nकाश्मीरमध्ये एनआयएकडून 12 ठिकाणी छापे\nसैनिकांनो, बंदूका मोडा; शिवसेनेची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका\nहिरव्या पावसानंतर आता निळी कुत्री; पनवेलमध्ये प्रदूषणाचा घातक विळखा\n'ब्ल्यू व्हेल'च्या लिंक्स हटवा; केंद्र सरकारचे गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रॅमला आदेश\nविकासाची नवी वाट नवी दिशा\nसावंतवाडीत रिक्षा चालकांचे भजन आंदोलन\nअकोला: स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्तथरारक 'तिरंगी एअर शो'\n'एक मराठा' देणार 'लाख मराठा' तरुणांना सैन्य दलाचे प्रशिक्षण\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/india-have-bowled-windies-out-for-127-and-they-now-need-72-runs-to-win/", "date_download": "2018-12-15T16:09:58Z", "digest": "sha1:RMRFXMK32EMLXR4CWG7FPPCGILP34TDK", "length": 9136, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान", "raw_content": "\nहैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान\nहैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान\n भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोची सामन्यात विंडिजचा दुसरा डाव 127 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 72 धावांचे आव्हान आहे. भारताकडून या डावात उमेश यादवने 4 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.\nविंडिज दुसऱ्या डावात 56 धावांनी पिछाडीवर होते. त्यानंतरही त्यांची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सल���मीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल हे दोघेही भोपळाही न फोडता बाद झाले.\nमात्र त्यानंतर शिमरॉन हेटमेयर(17) आणि शाय होपने(28) डाव सांभाळला होता. परंतू हे दोघेही 39 धावांची भागीदारी करुन अनुक्रमे 13 आणि 14 व्या षटकात बाद झाले. यानंतर मात्र विंडिजच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या.\nहेटमेयर आणि होप व्यतिरिक्त सुनील अँब्रीस(38), कर्णधार जेसन होल्डर(19) आणि देवेंद्र बिशू(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.\nया डावात भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 45 धावांत 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी रविंद्र जडेजा(3/12), कुलदीप यादव(1/45) आणि आर अश्विन(2/24) यांनी विकेट घेतल्या.\nतत्पूर्वी भारताने तिसऱ्या दिवसाची पहिल्या डावातील 4 बाद 308 धावांपासून सुरुवात केली मात्र भारताला यात फक्त 59 धावांची भर घालता आली. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेले रिषभ पंत(92) आणि अजिंक्य रहाणे(80) तिसऱ्या दिवशी लवकर बाद झाले. या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.\nभारताने पहिल्या डावात सर्वबाद 367 धावा केल्या. विंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने या डावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.\n–उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…\n–भारताच्या या दिग्गजाने रिषभ पंतची गिलख्रिस्टशी केली तुलना\n क्रिकेट खेळण्यासाठी गेलने केला तब्बल २० लाख किलोमीटरचा प्रवास\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी क���्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/15.html", "date_download": "2018-12-15T17:00:17Z", "digest": "sha1:A4GOQ5PSEPVBGV5KL3GWKXNF6EBCINWQ", "length": 5543, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअशोक लांडे खून प्रकरणातील आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या सुटकेला आव्हान.\nअकोल्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयात विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न.\nआठ दिवसांत भारनियमन बंद करा; अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन.\nअवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांत हाणामारी ,नागरिकांची पळापळ.\nआम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे.\nशेवगावमध्ये कुंटणखान्यावर छापा,२ अल्पवयीन मुलीना पोलिसांनी घेतले ताब्यात.\nसर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलन - आ. जगताप.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/11/blog-post_81.html", "date_download": "2018-12-15T17:22:13Z", "digest": "sha1:GZAZLTLYMQS5VG3I3M2Z5ILCGYWYOEQR", "length": 5260, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - आ-रक्षण ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nअन् संघर्षही केला आहे\nपण ना इथेच थांबायचंय\nअजुनही दक्ष रहावे लागेल\nहाती भेटलेले हे आरक्षण\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-550d-dslr-kit-ef-s18-55mm-is-black-price-pabfj.html", "date_download": "2018-12-15T16:12:19Z", "digest": "sha1:3EI2QM2O4INP3A2HY4RPV4UST4OVNZGF", "length": 17313, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरस��द्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ५५०ड दसलर\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 13,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1040000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nविडिओ फॉरमॅट H.264, MOV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nएक्सटेर्नल मेमरी Yes; Up to 4 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 3138 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1436 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\n5/5 (3 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://www.amitkarpe.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:30:44Z", "digest": "sha1:SLKDK7FWMYKJR5UIA6YQEA5JIE2OU6RQ", "length": 14250, "nlines": 142, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे", "raw_content": "\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होते, म्हणून दुर्लक्ष करता येऊ शकते. माझ्या अनेक मित्रांना देखील संघाच्या कामाविषयी माहिती कमी आहे, म्हणून हा लेख \nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे, आणि यातूनच भारताच्या सर्व अडचणी दूर होतील आणि भारत परत एकदा वैभवशाली होईल. पण मग शाखा या माध्यमातून काय साधणार आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा जा अभ्यास केला तर अनेक गोष्टी लक्ष्यात येतील. आणि हाच दृष्टीकोन ठेऊन कोणत्याही देशाचा अभ्यास केला तर याच गोष्टी लक्ष्यात येतील. जेव्हा जेव्हा भारतीयांमध्ये राष्ट्रीय विचारांची कमतरता उदभवली, राष्ट्रीय विचार क्षीण झाले, तेव्हा तेव्हा भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. किवां जेव्हा जेव्हा अराष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढत गेला तेव्हा तेव्हा अप्रत्यक्ष भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. आत्ता गुलामगिरी म्हणजे काय याचे वेगवेगळे अर्थ, दृष्टीकोन असू शकतात. पण अश्या प्रकारे आपल्या देशावर गुलामगिरी परत कधीच येऊ नये यासाठी सतत राष्ट्रीय विचारांचा जागर केला गेला पाहिजे. जर राष्ट्रीय काय आणि अराष्ट्रीय काय हाच जर प्रश्न असेल तर फार अवघड आहे. पण जसे बिसिनेस ची सोपी व्याख्या आहे, कि फायद्यासाठी स्थापन केलीली संस्था. तसेच ज्या ज्या गोष्टीने देशाला (राष���ट्राला) दीर्घ काळापर्यंत फायदा होईल असी गोष्ट.\nमग संघ देशाला पैसे मिळून देणारी एखादी संस्था आहे का नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा काय असते हि शाखा काय असते हि शाखा सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते हो मुख म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला एकत्र यायला आवडते, तो सतत इतरांकडून शिकत असतो. त्याच्या वर सतत आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव पडत असतो. A man is known by the company he keeps. हे संस्कार, हा प्रभाव घरी बसून आणि खूप सारी पुस्तक वाचून होईल या बाबतीत शंका आहे. म्हणून खेळ, व्यायाम, सहल, गप्पा गोष्टी, सह भोजन, वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून हे संस्कार करण्याची सोय, जागा, कार्यक्रम म्हणजे शाखा. हे खेळ team-work, सांघिक भावना, विजीगुषु वृत्ती, निर्णय क्षमता, नेतृत्व, प्रसंगावधान, शिस्त, सकारात्मकता, संवाद कौशल्य, नियोजकता अश्या अनेक गुणांच्या विकासाचे काम करतात. मी अनेक पुस्तकात या खेळांचे महत्व वाचले आहे. Stephen Covey यांच्या 7 Habits of Highly Effective People पुस्तकात देखील \"मी\" पेक्षा \"आपला\" विचार करावयास शिकवणारे खेळ, हे कसे उपयुक्त असतात हे स्पष्ट सांगितले आहे. आज अनेक सामाजी आणि आर्थिक अडचणी या \"स्वार्थी\" मानसिकतेमुळे वाढत आहे. आज अनेक संस्थामध्ये H R Games आणि नाट्य प्रशिक्षणात खेळ हे माध्यम वापरले जाते. मी स्वतः पीडीए ची नाट्य-शिक्षण शिबिरांत अशे खेळ खेळलो आहे. थोडक्यात खेळ हे व्यक्तिमत्व विकासाचे मधम आहे, आणि ते शाखेल वापरले जाते.\nतुम्ही कधी शाखेत गेलेले आहेत का तुमच्या काही शंका आहेत का तुमच्या काही शंका आहेत का संघा विषयी अजू��� माहिती जाणून घ्यायची आहे का संघा विषयी अजून माहिती जाणून घ्यायची आहे का लेख कसा वाटला कळवा \nLabels: marathi, RSS, खेळ, चारित्र, भारत, राष्ट्रीय, शाखा, शिबीर, संघ, स्वयंसेवक\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z130712053936/view", "date_download": "2018-12-15T17:18:31Z", "digest": "sha1:PYWARDE3ZQLUZZYL6356CGGK5LH4ISUE", "length": 11718, "nlines": 175, "source_domain": "www.transliteral.org", "title": "माधवनिदान - शीतपित्तनिदान", "raw_content": "\nमसूरिका ( देवी ) निदान\n\" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् \" अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.\nपित्तेन सह सम्भूय बहिरन्तार्विसर्पत : ॥१॥\nरोग्यास गार वारा लागला असता वात व कफ हे दोन दोष प्रकुपित होऊन पित्ताशी मिळतात व त्याच्या शरीराच्या अंतर्भागात रक्तावर व बाहेर त्वचेवर पसरतात . यास शीतपित्त अथवा उदर्द ( पित्त उठणे ) असे म्हणतात .\nपूर्वरूप . पिपासाऽरुविहल्लासदेहसादाङ्गगारवैम् ॥\nरक्तलोचनता तेषां पूर्वरूपस्य लक्षणम् ॥२॥\nशीतपित्त व्हावयाचे असता तहान , अरुचि , तोंडास पाणी सुटणे , अंग गळून जाणे व डोळयास लाली येणे या प्रकारची लक्षणे अगोदर द्दष्टीस पडतात .\nवरटीदष्टसंस्थान : शोथ : सज्जायते वहि : ॥\nउदर्दभिति तं विद्याच्छीतपित्तमथापरे ॥\nवाताधिकं शीतपित्तमुदर्दस्तु कफाधिक : ॥४॥\nगांधीलमाशी डसल्याप्रमाणे त्वचेवर सूज येणे , कंड सुटणे , वेदना होणे , ओकारी येणे व त्याचप्रमाणे ज्वर आणि दाह होणे ही लक्षणे पाहून या रोगास आपल्यात पित्त उठले असे म्हणतात , व वैद्यकांत त्यास कोणी शीतपित्त व कोणी उदर्द असे म्हणतात . तरी शीतपित्तांत वायूचे प्राधान्य असते व उदर्दांत कफाचे असते . हा या दोहोंतील ठळक भेद नीट लक्षात ठेवावा , ( व त्याचप्रमाणे ��ांत कंड कफापासून सुटते , वेदना वातापासून उद्भवतात व वांति , संताप आणि दाह हे प्रकार पित्तामुळे होतात असा नियम जाणावा .)\nउदर्दात्ता अन्य प्रकार .\nसोत्सङ्गैश्च सरागैश्च कण्डूमद्भिश्च मण्डलै : ॥\nशैशिर : कफजो व्याधिरूदर्द : परिकीर्तित : ॥५॥\nकधी कधी थंडीमुळे कफप्रकोप होऊन रोग्याच्या अंगावर मध्ये खोल व कडेला उंच अशा प्रकारची तांबडी मंडले उद्भवतात तेव्हा त्यासहि उदर्द असे समजून वैद्य त्याची निकित्सा करतात .\nकोठ व उत्कोठ म्हणजे काय \nमण्डलानि सकण्डूनि रागवन्ति बहूनि च ॥\nउत्कोठ : सानुबन्धश्च कोठ इत्यभिधीयते ॥६॥\nरोग्याने वांती होण्याकरता घेतलेले औषध जर चांगले लागू झाले नाही तर त्यामुळे कफ व पित्त हे दोन दोष व आहार घेण्याचा इच्छा हे वेग बंद केले असता त्याच्या अंगावर तांबडी व खाजणारी अशी पुष्कल मंडले उठतात . ती क्षणात उठून नाहीशी होणे या प्रकारास कोठ म्हणतात ; व नाहीशी होऊन पुन : उद्भवणे या प्रकारास उत्कोठ म्हणतात .\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T16:21:34Z", "digest": "sha1:TQLPFDKXWXRRZTKY66RB2SKUUTXAM7UD", "length": 13606, "nlines": 379, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगोलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल\nमंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) उलानबातर\n- राष्ट्रप्रमुख झाखियागीन एल्बेगदोर्ज\n- स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)\n- एकूण १५,६४,११६ किमी२ (१९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.६\n- डिसेंबर २००९ २७,३६,८००[१] (१४०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ९.३७८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक (२००७) ▲ ०.७२७[३] (मध्यम) (११५ वा)\nराष्ट्रीय चलन मंगोलियन टुगरुग\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +७/+८\nआंतरराष्ट्रीय दूर���्वनी क्रमांक ९७६\nमंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी इतकीच आहे.\nमंगोलिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nविकिव्हॉयेज वरील मंगोलिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१५ रोजी ११:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:25:46Z", "digest": "sha1:AHF5Z6I4H3SN2ZH3RCIFBHWHT4PRJSPE", "length": 20372, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्त���ंग filter\n(-) Remove शशी कपूर filter शशी कपूर\nचित्रपट (10) Apply चित्रपट filter\nअभिनेता (6) Apply अभिनेता filter\nअमिताभ बच्चन (5) Apply अमिताभ बच्चन filter\nदिग्दर्शक (5) Apply दिग्दर्शक filter\nपृथ्वीराज कपूर (4) Apply पृथ्वीराज कपूर filter\nराज कपूर (4) Apply राज कपूर filter\nअभिनेत्री (3) Apply अभिनेत्री filter\nपुरस्कार (3) Apply पुरस्कार filter\nरोटी कपडा और मकान (3) Apply रोटी कपडा और मकान filter\nगायिका (2) Apply गायिका filter\nदिलीपकुमार (2) Apply दिलीपकुमार filter\nविनोद खन्ना (2) Apply विनोद खन्ना filter\nअंधेरी (1) Apply अंधेरी filter\nइंग्रजी चित्रपट (1) Apply इंग्रजी चित्रपट filter\nऋषी कपूर (1) Apply ऋषी कपूर filter\nकिशोरकुमार (1) Apply किशोरकुमार filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nचॉकलेट (1) Apply चॉकलेट filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nनंदिता दास (1) Apply नंदिता दास filter\nपद्मभूषण (1) Apply पद्मभूषण filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nमन्ना डे (1) Apply मन्ना डे filter\nमहंमद रफी (1) Apply महंमद रफी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रीय पुरस्कार (1) Apply राष्ट्रीय पुरस्कार filter\nआर. के. स्टुडिओचा पाया कोल्हापुरातून\nकोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी...\nकितने अजीब रिश्ते हैं यहाँ के ...\nचित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......\nऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शशी कपूर आणि श्रीदेवी यांना आदरांजली\nलॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या जिवंत...\nकेंचे यांनी जागवल्या शशी कपूर यांच्या आठवणी\nसांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राज��राण्यात जन्माला आलेल्या शशी कपूर यांच्यातील माणूसपणाचा हा घट्ट धागा सांगलीतील सुभाष केंचे यांनी उलगडून दाखवला. शशी...\nशशी कपूर यांना अखेरचा निरोप\nमुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा अविस्मरणीय ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अख्खे कपूर कुटुंब तसेच हिंदी...\nकलापिनीतील नाटकवाल्यांचा शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा\nतळेगाव - जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. १९८७ मध्ये तळेगावमधील कलापिनी दशवार्षिक महोत्सवाला शशी कपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमवारी शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर कलापिनीतर्फे...\nअमिताभ म्हणतात, 'शशीजी… तुमच्या बबुआकडून…'\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. परंतु, त्यांचे आणि अमिताभ बच्चन यांचे खास असे एक नाते होते. त्यामुळे शशी कपूर यांच्या...\nशशी कपूर यांचे निधन, माझे नाही- शशी थरुर\nनवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने काल (सोमवार) निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडही हळहळले. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्रच...\nआंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहिले अभिनेते\nपुणे - भारतीय चित्रपटाला अभिनयासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान अभिनेते शशी कपूर यांना जातो.\"मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शन'च्या \"द हाऊसहोल्डर', \"शेक्सपिअरवाला', \"हिड ऍन्ड डस्ट' अशा गाजलेल्या अमेरीकन व ब्रिटिश चित्रपट कपूर यांनी आपल्या सकस अभिनयाने...\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nमुंबई - \"जब जब फुल खिले', \"कभी कभी', \"दिवार', \"सत्यम शिवम सुंदरम्', \"रोटी कपडा और मकान', \"त्रिशूल' यांसारख्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारे तसेच \"उत्सव' व \"कलियुग' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक शशी...\nयहॉं मै अजनबी हूँ...\nशशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा \"जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...\nयहॉं मै अजनबी हूँ...\nशशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा \"जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...\nतेरा मुझसे है पहले का नाता कोई...\nभारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 मध्ये ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर यांना मिळाला होता. शशी कपूर या पुरस्काराचे 46 वे मानकरी होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदी...\nयॉडली यॉडली यो हो...(सुहास किर्लोस्कर)\n प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-fadnavis-hands-over-certificates-of-the-oan-waiver-to-farmers-272256.html", "date_download": "2018-12-15T15:48:36Z", "digest": "sha1:5KSKVSOIEVKNLEPWNDNX3TOBLGB6OGV4", "length": 12296, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nकर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.\n18 आॅक्टोबर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.\nया कार्यक्रमात 15 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आज राज्यभरातील एकूण 10 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. तसंच आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान पुणे, नागपूर आणि कोल्हापुरातही कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmers wavers loanकर्जमाफीदेवेंद्र फडणवीस\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-161516.html", "date_download": "2018-12-15T16:20:32Z", "digest": "sha1:XP5IXHFAWWCKHNVZEZQYZYSXVGNCBWVC", "length": 5245, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भिंगार मध्ये अपघातात युवक ठार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nभिंगार मध्ये अपघातात युवक ठार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भिंगार येथील बेल्हेश्वर मंदिराजवळ टेम्पो धडकेत भिंगार येथील 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली, या बाबत माहिती अशी दि 14 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो नंबर एम एच 06 जी 7502 याने बेल्हेश्वर मंदीराजवळ भिंगार येथील भिमनगर येथे राहणारा मयत मयुर अशोक भिंगारदिवे हा त्याच्या गाडीवरून नगरकडून भिंगार कडे येत असतांना समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीस गंभीर दुखापत झाल्यामुळे फिर्यादीचा मृत्यु झाला. या प्रकरणी टेम्पो चालक अरूण सुरेश हजारे (रा.सारोळाबद्दी,ता.जि.अ.नगर ) याच्या विरूध्द मयत मयुर भिंगारदिवे याचा भाऊ पवन अशोक भिंगारदिवे यांने दाखल केलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-religious-place-64506", "date_download": "2018-12-15T16:37:41Z", "digest": "sha1:5Q7ZBNQWER4GVUSL7SEYF6ILF42OLPJ6", "length": 17961, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Religious place आणखी १३ धार्मिक स्थळांची पाडापाडी | eSakal", "raw_content": "\nआणखी १३ धार्मिक स्थळांची पाडापाडी\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ ��ेण्यात आला.\nऔरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ देण्यात आला.\nशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मोहीम सुरू केली आहे. दुसऱ्या आठवड्यातदेखील ही कारवाई सुरूच असून, गुरुवारी तब्बल तेरा ठिकाणी कारवाई करण्यात आली. उपअभियंता वसंत निकम यांच्या पथकाने सकाळीच मोंढा नाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा ठरणारा दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक खिंवसरा पार्क येथे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक मंदिर हटविण्यासाठी पोचले तेव्हा मंदिरात पूजा चालू होती. यापूर्वीच दोनवेळा हे मंदिर हटविण्यासाठी उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या विनंतीनुसार वेळ देण्यात आला होता. मात्र, मूर्ती काढण्यासाठी पूजा सुरू असल्याचे सांगत पथकाला कारवाईसाठी यावेळीदेखील विरोध करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह नगरसेवक नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, संजय बारवाल, अनिल लहाने व इतरांनी पथकाला अडविले. आम्ही स्वतः होऊन मंदिर हटवत असताना तुम्ही इथे येतात कशाला असा सवाल करत, मंदिराला तुम्हाला हात लावू देणार नाही, असा पवित्रा श्री. दानवे यांनी घेतला. पथकाला यावेळी शिवराळ भाषाही वापरण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने माघार घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हे मंदिर काढून घेण्यात आले.\nउपायुक्त रवींद्र निकम यांच्या पथकाने ज्युबली पार्क येथील महापालिकेच्या जागेवर असलेला दर्गा, सेंट्रल नाका येथील चार कबरी, फकीरवाडी येथील मुंजा मंदिर हटविले. उपायुक्त अयूब खान यांच्या पथकान��� पोलिस मुख्यालयाजवळील दोन दर्गा, अंबा-अप्सरा चित्रपटगृहाजवळील सादात दर्गा, पानदरिबा येथील अस्थाना हटविली. पानदरिबा येथे काही व्यापाऱ्यांनी अस्थाना हटविण्यास विरोध केला. मात्र त्याला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.\nजिल्हा न्यायालयातील दर्गा भुईसपाट\nजिल्हा न्यायालय परिसरातील दर्गा उपअभियंता एम. बी. काझी यांच्या पथकाने जमीनदोस्त केला. जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदाराने या दर्गाचे बांधकाम करून दिले होते. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली होती. तसेच या पथकाने चिकलठाणा येथे जालना रोडवर असलेला दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासाठी गेले असता, नागरिकांनी विरोध करत आम्ही स्वतः होऊन मंदिर काढून घेऊ, त्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार एक दिवसाचा वेळ देण्यात आला.\nओ माय फ्रेन्ड गणेशा...\nखिंवसरा पार्क येथील गणेशमूर्ती हटविताना उपमहापौर स्मिता घोगरे यांचा मुलगा युवराज याला रडू कोसळले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला तुझ्या बाप्पाला आम्ही घेऊन चाललो, असे म्हणताच तो रडतच पळत मूर्तीजवळ गेला. हे वातावरण पाहून सर्वच जण भावूक झाले.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जा���ीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-malkapur-women-finance-office-blasted-employees-assault-donkey-64320", "date_download": "2018-12-15T16:56:08Z", "digest": "sha1:PMDI67VXW5NJBXVT6CPJVIFGJBXNIDQV", "length": 14703, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news malkapur women Finance office blasted; Employees assault donkey साताराः फायनान्सचे कार्यालय फोडले; कर्मचाऱ्यांची गाढवारून धिंड | eSakal", "raw_content": "\nसाताराः फायनान्सचे कार्यालय फोडले; कर्मचाऱ्यांची गाढवारून धिंड\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nकऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. पोलिसांनी चाळीसवर कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.\nकऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. पोलिसांनी चाळीसवर कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.\nतालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटली आहेत. त्यात महिलांनी घेतलेल्या कर्ज वसूलीचा कंपनीने तगा��ा लावला आहे. कंपनीचे अधिकारी कर्ज वसूलीसाठी घरी येऊन आरेरावी करतात, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी केला आहे. मलकापूरच्य कार्यालयात आज सकाळी मनसेचे मनोज माळी व कार्यकर्ते महिलांचा जमाव घेवून गेले. कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. खुर्च्या उचलून टेबलावर फेकल्या. खिडक्यांच्या काचा व लॅपटॉप फोडून इतर सामानाची मोडतोड केली. अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयातून ओढत बाहेर आणले. रस्त्यावर आणून गाढवावर बसवून त्यांची धिंड काढली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी जोरजोरात घोषणा दिल्या.\nदरम्यान, या संदर्भात माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून अधिकाऱ्यांची सुटका केली. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांसह महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nआंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)\nमराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिनपोटे\nकऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nधुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार\n\"सिद्धेश्वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा\nडोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार\nनितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित\nवसतिगृहाला आगीत तीन विद्यार्थी जखमी\nमलकापूर - आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात काल (ता. 6) मध्यरात्री अचानक आग लागल्याने दोन दुचाकी, सहा सायकलींसह वायरिंग जळून खाक झाले. आग...\nउल्हासनगरात भटक्या कुत्रीने तोडले मुलांचे लचके\nउल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. ...\nमलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव\nमलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव...\n'त्या' राजकीय टोळीवर कारवाई करावी- पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड- कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज...\nमलकापूरच्या निवडणुकीत शंभर फूटी रस्त्याचा कळीचा मुद्दा\nकऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी...\nकाँग्रेस - भाजपमध्ये प्रतिष्ठेची चुरस\nमलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/4929", "date_download": "2018-12-15T16:44:23Z", "digest": "sha1:IA36YSDAJHV76DF7N3WHVNLHABEVZD5X", "length": 15693, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मम आत्मा गमला..२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /मम आत्मा गमला..२\nएकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. \"अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. \" म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.\nकधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर \"बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक \"बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक\" (\"���ांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना\" (\"चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना\") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. \"ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते\") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. \"ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते\" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.\nअण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना\nया दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.\nकारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.\nअगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत\n लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nफार नशिबवान आहेस आयटे. अशी गोड नातीगोती मिळणं लै भाग्याचं.\nमी मराठीमध्ये लिहिलेली बडबडगीतं घेवून, ती अनुवाद करून सर्वांना मोठ्या कौतुकाने ऐकवायचे आजोबा. माझी कितीतरी पत्रं जपून ठेवली होती त्यांनी..\nमीपण बालपणी फेरफटका मारून आल्ये\nआयटे, फार छान लिहीलयस.\nखुप श्रीमंत आहेस... आठवणींच्या बाबतीत..\nसगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.\nधान्य कसं पहायच >>> त्यातल्या त्यात गहू किंवा तांदळाची जात आणि पोत वैगरे हे अवघड आहे. माझे काकाही मला शिकवायच प्रयत्न करायचे.\nमस्त. आईची आठवण तिव्रतेनं जागृत केलीस....... थॅंक्स\nएमभोसले, किरु, केदार, पल्ली सगळ्यांचे धन्यवाद.\nकारवारकरांगेर गाण्याचे संस्कार सगळ्या पिढ्यांचेर जात रावतात अशे माका दिसता तुवे बरैल्या वयल्यान मगेल्या घरातय अशेच गाणे आयकतच आमी होड जाल्यात.\nआमगेल्यां लोकांक गाण्याचो मोगच भारी नी\nमस्तच दोन्ही भाग. असं बालपण आणि आठवणी मिळणं ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय\nखुप छान आठवणी आहेत. प्रत्येकालाच हा सस्नेह वाटा वा अनुभव मिळत नाही तुम्हाला भरभरुन मिळाला आणी तुम्ही तो इथे वा��ला (Share केला).. शब्दातुन का होईना आजी आजोबांचा अनुभव मला अनुभवता आला\nमस्त लिहिलंय. खुप आवडलं आणी भावलं ही.\nनात्या, लिखाण आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/bollywood/actor-salman-khan-has-expensive-things-price-will-shock-you/", "date_download": "2018-12-15T17:38:32Z", "digest": "sha1:CWFHR7K2X5LDBIVGC3QUBUVM4VQQUTZX", "length": 33068, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Actor Salman Khan Has Expensive Things Price Will Shock You | सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी या��ची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nActor Salman khan has expensive things price will shock you | सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले.\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ ���हागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nशाहरुख खान भलेही बॉलिवूडचा किंग म्हणवला जात असला तरी बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह तर सलमान खानच आहे. त्यामुळे त्याचे फ्लॉप सिनेमेही सहजपणे १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. सलमान हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले. सलमान खान खर्च करण्यातही पुढे आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतक्या महागड्या वस्तू आहेत. ज्याच्या किंमती वाचून तुमची बोलती बंद होईल.\nसलमान अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना दिसतो. सलमानच्या या सायकलची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. इतक्या रुपयात तर एक कार खरेदी करता येईल.\nकेवळ जॉन अब्राहम आणि महेंद्र सिंह धोनी यांनाच बाईकची क्रेझ नाहीये तर सलमान खानलाही बाईक खूप आवडतात. सलमानकडे चार बाईक आहेत. ज्यांची किंमत १५ ते १६ लाखांच्या दरम्यान आहे.\nसायकल आणि बाईक्ससोबतच सलमान खान हा कारचाही शौकीन आहे. सलमान खानकडे तब्बल ९ लक्झरी कार्स आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजपासून ते लॅन्ड क्रूजर, ऑडी, रेंज रोव्हर या गाड्या आहेत.\nसलमान खान याने त्याच्या ५०व्या वाढदिवसाला एक यॉट खरेदी केलं होतं. या यॉटची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे.\nशाहरुखच्या मन्नत बंगल्याप्रमाणेच सलमानचं गॅलक्सी अपार्टमेंटही खूप प्रसिद्ध आहे. आज या घराची किंमत १६ कोटी रुपये सांगितली जाते.\nसलमान खान याने वांद्रे परिसरात उबर लक्झरी अपार्टमेंटमध्ये ११वा मजला विकत घेतला आहे. याची किंमत आज ३० कोटींपेक्षा अधिक सांगितली जाते.\nपनवेलमध्ये १५० एकर परिसरात सलमानचं फार्म हाऊस आहे. यात तीन बंगले आहेत. त्यासोबतच इथे जिम ,पूल, अनेक पाळीव प्राणी ज्यात ५ घोड्यांचाही समावेश आहे. या फार्म हाऊसची आजची किंमत ८० कोटी रुपये आहे.\nसलमानने त्याच्या ५१व्या वाढदिवसाला गोराई बीचवर एक ५ बीएचके फार्म हाऊस खरेदी केला होता. याची किंमत १०० कोटी रुपये आहे.\nसलमान खान याचा बीईंद ह्युमन नावाने क्लोदिंग ब्रॅंडही आहे. याची मार्केट व्हॅल्यू २३५ कोटी रुपये आहे. तर मिळालेल्या उत्पन्नातून सलमानला ८ ते १० टक्के भाग दान करतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचित्रपट निर्माते तुलसी रा��से यांचे निधन\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nRaj Kapoor Birth Anniversary: हम-तुम एक कमरेमे बंद हो..इथेच शूट झाले\nसलमान खान बनवणार या मराठी चित्रपटाचा रिमेक\nया कारणामुळे सलमान खानला सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nPriyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-निक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nIsha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मो���्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-oppose-vande-mataram-as-compultion-267020.html", "date_download": "2018-12-15T16:08:57Z", "digest": "sha1:SBQS5NUHRBF6WWV2RERZUAFRLC6AXRAR", "length": 12280, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना वि���िरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nवंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान\nमुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.\n11 आॅगस्ट : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. मनसेनं खिल्ली उडवलीये. विद्यार्थ्यांचे टॅब बंद आहेत तरी वंदे मातरम, शालेय वस्तू घोटाळा होतो तरी वंदे मातरम,शाळांचे छप्पर गळतायत तरी वंदे मातरम,असं ट्विट करुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाची खिल्ली उडवलीये.\nशिक्षणाचा दर्जा खालवतोय तरीही वंदे मातरम\nविद्यर्थ्यांचे टॅब बंद आहेत तरीही वंदे मातरम\nसमाजवादी पार्टीचे नगरसेवक वगळता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. सपाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध करत सभात्या��� केला, तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/2182-indians-can-stay-for-up-to-60-days-in-qatar", "date_download": "2018-12-15T15:47:52Z", "digest": "sha1:DKBY6LKQOO6GSFL7W2XW5QQIFTXXKSER", "length": 5205, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भारतीयांना आता 'त्या' आखाती देशात मिळणार विसाशिवाय प्रवेश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीयांना आता 'त्या' आखाती देशात मिळणार विसाशिवाय प्रवेश\nकतारमध्ये आता भारतासह इतर 80 देशांच्या नागरिकांना विसा शिवाय प्रवेश मिळणार आहे. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक महत्वाच्या देशांचा समावेश आहे.\nमात्र, या देशांच्या यादीत पाकिस्तानला स्थान देण्यात आलं नाही. तसंच या देशातील लोकांना कोणताही पर्यटन कर आकारला जाणार नसून अनेक सवलतीही देण्यात येणार आहेत.\nकुलभूषण जाधव लवकरच घेणार कुटुंबियांची भेट\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-12-15T16:29:20Z", "digest": "sha1:PR4BO33GK6JDRRXQBS5LUSJPZA2IYVY5", "length": 4596, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:विंडोज लाइव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nखाते · व्यवस्थापन केंद्र · दिनदर्शिका · संपर्क · डिव्हाइसेस · गॅलरी · संघ · सदन · हॉटमेल · आयडी · ऑफिस · वनकेअर सेफ्टी स्कॅनर · छायाचित्रे · प्रोफाइल · स्कायड्राइव्ह\nएसेन्शल्स · Family Safety · मेल · मेश · मेसेंजर · चलचित्र निर्माता · फोटो गॅलरी · रायटर\nविंडोज फोन लाइव्ह · संदेशवाहक\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०११ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/word", "date_download": "2018-12-15T16:29:40Z", "digest": "sha1:2R7UM5VDOLXXBAIENQ4SKZKVEZSY3SOQ", "length": 11644, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - बालाजी", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nश्री बाला जी - जय हनुमत बीरा, बाबा जय हन...\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग २\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ४\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ५\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ६\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ७\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ८\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ९\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १०\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ११\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्या��े अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/vvs-laxman-selects-his-best-indian-test-xi-of-the-last-25-years/", "date_download": "2018-12-15T17:08:48Z", "digest": "sha1:64E5VQP7VCAB2XATUQTSEA436S5X7GXM", "length": 8383, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे", "raw_content": "\nलक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे\nलक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे\nभारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने आपली गेल्या २५ वर्षातील ड्रीम ११ टीम इंडियाची निवड केली आहे.\nलक्ष्मणने ही ड्रीम टीम गेल्या २५वर्षातील कामगिरीच्या आधारे तयार केली आहे. याच काळात काही दिग्गज खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्याने एका जबरदस्त संघाची निवड केली आहे.\nयावेळी त्याने कसोटी संघाचे सलामीवीर म्हणुन एकवेळचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयला संधी दिली आहे.\nतिसऱ्या स्थानावर अपेक्षेप्रमाणे राहुल द्रविडला संधी देत चौथ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर तर पाचव्य��� स्थानावर विराट कोहलीला स्थान दिले आहे. स्वत: व्हीव्हीएस ज्या जागी खेळत होता त्या जागी सध्याचा कर्णधार कोहलीला त्याने संधी दिली आहे.\nया संघाचे कर्णधारपद सौरव गांगुलीकडे देताना त्याला संघात ६वे तर यष्टीरक्षक म्हणुन एमएस धोनीची निवड केली आहे.\nत्याच्या गोलंदाजीच्या ताफ्यात अनिल कुंबळे हा एकमेव फिरकीपटू असुन जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.\nव्हीव्हीएस लक्ष्मणची ड्रीम ११ कसोटी टीम-\nविरेंद्र सेहवाग, मुरली विजय, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सौरव गांगुली (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, भुवनेश्वर कुमार, जवागल श्रीनाथ, झहीर खान\n-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड\n– एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक\n– भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगि���ी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1708.html", "date_download": "2018-12-15T15:33:45Z", "digest": "sha1:QLKHW34EOCPJCO73IQGDNWPSXEKOPZ3T", "length": 5452, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पिचड साहेब लवकर बरे व्हा ! छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\n छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nपिचड साहेब लवकर बरे व्हा छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज आवर्जून लिलावती हॉस्पिटल येथे भेट दिली.\nतेंव्हा ‘गेट वेल सून’ असा सल्ला देत छगन भुजबळ यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघेही फिट होऊया, असा मनोदय व्यक्त केला.\nआदिवासी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पिचड झारखंड येथे गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आ. हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे व इतर नेत्यांनी पिचड यांची काल भेट घेतली होती. लवकर बरे व्हावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज भुजबळ यांनी लीलावती रुग्णालयात पिचड यांची भेट घेतली. माजी खासदार समीर भुजबळ यावेळी आवर्जून उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपिचड साहेब लवकर बरे व्हा छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=vyavasAya", "date_download": "2018-12-15T16:28:35Z", "digest": "sha1:ETZ2G35576HR56H2KW6NCDZOXKTET6TB", "length": 4538, "nlines": 69, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category vyavasAya", "raw_content": "\nकायझेन by विश्वास फडतरे Add to Cart\nई-सकाळ ३० मार्च २०१४कायझेन हा जपानी शब्द आहे. कायझेन या शब्दाच ...\nशब्दार्थ एका कॉपीरायटरचा प्रवास by शरद मु. देशपांडे Add to Cart\n\"देशपांडे यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे आहे. त्यामुळेच त्यातून भावार्त ...\nविधीलिखित फौजदारी by वसंत गि. ढुमणे Add to Cart\nई-सकाळ रविवार ११ डीसेंबर २००५अनुभवविश्व समृद्ध करणारा ठेव ...\n by गिरीश जाखोटिया Add to Cart\nमराठी तरुणांनी, उद्योग-व्यवसायात शिरावे याच ध्येयाने लिहिलेले हे अस ...\nकालातीत व्यवस्थापन तत्त्वे by निनाद बेडेकर Add to Cart\n२०१५ आवृत्तीछत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले पेशवे बाजीराव यांन ...\nमनपसंत नोकरी मिळवण्यासाठी... by सुहास जोशी Add to Cart\nप्रकाशन व्यवसाय परिचय by शरद गोगटे Add to Cart\nपत्रवृत्तांत by अशोक बेंडखळे Add to Cart\nउद्योजकांची तपश्चर्या by श्वेता गानू Add to Cart\nनोकरी - व्यवसाय : नव्या दिशा नव्या वाटा by सुहास जोशी Add to Cart\nउत्पादकता वाढ तंत्र आणि मंत्र भाग १-३ by वसंत अंबाडे Add to Cart\nपंचतारांकित दुनियेत by नीलिमा बोरवणकर Add to Cart\nसैनिक व सेनाधिकारी सेवा संधी by रविकांत जाधव Add to Cart\nयशस्वी होण्यासाठी by सुहास जोशी Add to Cart\n१, विजयपथ by अविनाश धर्माधिकारी Add to Cart\nस्पर्धा-परिक्षा, करिअर आणि व्यक्तिमत्व विकसन यांची चर्चा करणारं आण ...\nटेलरिंग कोर्ससहित शिवणकला: छंद व व्यवसाय by सदाशिव घाणेकर Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T17:08:54Z", "digest": "sha1:77R6RCALAT34CPY5O2J33PUETU5X5LZI", "length": 10059, "nlines": 97, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nमॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nनिगडी – जागृतपणे मतदान करावे, यासाठी यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात जनजागृती फेरी काढली. मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्टोबर मतदार नोंदणी अभियान चालू आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी फेरीत भाग घेतला. मतदार यादीत नाव नोंदवा, आपले मत आपले भविष्य, लोकतंत्र हम सें, वोट करो गर्व सें, निर्भयपणे मतदान करा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोड दो सब सें पहले वोट दो अशा घोषणा देत विद्यार्थी संदेश दिला. हवेलीच्या नायब तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य सतीश गवळी, उपकार्यवाह शरद इनामदार, मतदान पर्यवेक्षक हनुमंत सुतार, सुरेखा कामथे, निवडणूक विभाग कर्मचारी प्रशांत पाडळे, बबन उगले यावेळी सहभागी झाले. मतदार नोंदणी अधिकारी मॉडर्नचे शिक्षक शिवाजी अंबिके, मनीषा बोत्रे, सुनंदा खेडेकर, जयश्री चव्हाण, विजय गायकवाड यांनी फेरीचे नियोजन केले. कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.\nमुख्याध्यापक संघाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार\nभोसरीत रिक्षा चालकाचा खून\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-centrals-squad-visit-drought-pron-parali-bid-14416?tid=3", "date_download": "2018-12-15T16:57:36Z", "digest": "sha1:EJM3N5T7BWFYR5OFOTPK4FSIAURVOIA4", "length": 17079, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, centrals squad visit drought pron parali, Bid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\nजिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली.\nरेवलीतील शेतकऱ्यांबरोबर केंद्रीय पथकाचा संवाद (video)\nगावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली.\nदरम्यान, पथकाच्या दौऱ्यात चार गावांत पाहणी होती. यामध्ये रेवली (ता. परळी) नंतर खडकी (ता. वडवणी) गावाचा समावेश होता. त्यानंतर पथक बीड तालुक्यात येणार होते. मात्र, खडकी रद्द करुन पथकाने परळीत जाऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर पथक जरुडला पोचले. जरुडनंतर असलेले कांबी गावही रद्द केले.\nबीड beed दुष्काळ शेती farming उत्पन्न सरपंच प्रशासन administrations video सिंह निती आयोग मंत्रालय विकास विभाग sections कृषी विभाग agriculture department कृषी आयुक्त agriculture commissioner पुनर्वसन\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक���्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2017/10/Solapur-Lal.html", "date_download": "2018-12-15T16:46:44Z", "digest": "sha1:JC5QDEJ62UY5KB5X6QTJCBKQRG6Q7KJF", "length": 9016, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "भगव्याला देणार लाल डाळिंब टक्कर..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nभगव्याला देणार लाल डाळिंब टक्कर..\nसोलापूर | विशेष प्रतिनिधी\nडाळिंबात सध्या भगवा जातीची विशेष क्रेज आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन केंद्राने नव्याने विकसीत केलेल्या सोलापूर लाल या जातीशी आता भगव्याची टक्कर होणार आहे. यातून 'लाल'ची सरशी होणार की भगवा अस्तित्व टिकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदेशाच्या राजकारणातही लाल विरुद्ध भगवा हेच चित्र आहे. हेच चित्र डाळिंबातही दिसणार असल्याने अनेकांना आयसीएआर संस्थेचेही आश्चर्य वाटत आहे. या नव्या लाल जातीबाबत कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनीही व्टिटरवर माहिती दिली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फ��का\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://meghraajpatil.com/2012/03/22/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T17:06:01Z", "digest": "sha1:IHC3UQKMBGHN46QPTNFMFAMEYEWZJ6ME", "length": 29506, "nlines": 143, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते… | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nफेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तश�� बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.\n{दैनिक कृषिवल (अलिबाग) मंगळवार, दिनांक 20 मार्च 2012}\nमंगळवारसाठीच्या लेखाचा विषय शोधत असताना अचानक फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्या बातमीकडे… कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये इंटरनेट क्रांती संदर्भातील आपले विचार स्पष्ट केले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचं हे अकरावं वर्ष आहे. देशविदेशातले तज्ज्ञ-जाणकार यासाठी भारतात जमतात. आपापल्या विषयावर चर्चासत्रे होतात. तर या कॉन्क्लेव्हमधील माझं लक्ष वेधून घेणारी बातमी होती, इंटरनेट आणि जीडीपी… म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाची… यावर्षी आपला जीडीपी चांगलाच घसरलाय. अनेक अर्थतज्ज्ञांसाठी त्यासाठी काळजी व्यक्त केलीय. एक श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी लवकरच आपला जीडीपी पुन्हा पहिल्या स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तर माझ्या नजरेस पडलेल्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारताच्या एकूण जीडीपीपैकी 3.2 टक्के हा इंटरनेटमुळे येतो. बातमीतला अंदाज म्हणा की आकडेवारी म्हणा ही गूगलची म्हणजे गूगलच्या भारतातील प्रमुखांनी दिलेली होती. राजन आनंदन हे भारतातील गूगलचे प्रमुख. भारतात गूगलचं कार्यालय प्रामुख्याने त्याचं मार्केटिग सेक्शन सांभाळतं. त्यामुळे भारतातल्या व्यापारविषयक संधीविषयी केलेल्या अभ्यासातूनच ही आकडेवारी आलेली असणार… म्हणून मी उत्सुकतेनं वाचायला घेतली. त्यामध्येच फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्याविषयी माहिती मिळाली. कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमधल्या आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच भारतासारख्या देशात फेसबुक काय काय करू शकतो, याचा तपशील देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगलीच्या शेतकऱ्यांची गोष्ट सांगितली.\nतेव्हाच मला माझ्या लेखाचा विषय सापडला. आणि सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या अभिनव आंदोलनाचा शोध घ्यायला सुरूवात केली. सांगलीच्या शेतकऱ्यांनी एवढं सक्षम आंदोलन केलं, मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांच्या मुजोरीला न जुमानता शेतकऱ्यांचा बहिष्���ार यशस्वी करून दाखवला आणि आपल्याला अगदी तासन्तास फेसबुकवर पडीक असूनही कल्पना नाही, याचं वैषम्य वाटलं. जगभरातल्या टेक्नॉलॉजी साईट्सनी ही बातमी पब्लिश केली होती. पण मला मात्र त्याचा गंधही नव्हता.\nचला जरा उशीराने का होईना, माहिती तर मिळाली… त्यातच समाधान मानून पुढे अधिक माहिती घ्यायला सुरूवात केली.\nफेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतात तब्बल फेसबुकचे पाच कोटी यूजर्स आहेत. या पाच कोटींपैकी अनेकजण तुमच्या-माझ्यासारखे तरूण असलो आणि शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात राहत असलो तरी निमशहरे आणि ग्रामीण भागातही फेसबुकने केलेली संपर्कक्रांती काही अगदीच दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाहीय. आज फेसबुक खेडोपाडीही पोहचलं आहे, तसंच सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून ते फेसबुक अक्सेस करतात. सांगलीचा अतुल साळुंखे हा शेतकरीही त्यापैकीच एक.\nमी फेसबुकवर सांगलीच्या अतुल सांळुखेचा शोध घेतला तर अतुल साळुंखे या नावाचे बरेचजण सापडले. आपल्याला हवा असलेला कोण तो शोध घेऊनही सापडला नाही. पण यासंदर्भातल्या अनेक बातम्यांमध्ये त्याचा एकच कोट आहे, वय वर्षे फक्त 31 असलेला आपल्या फोनमधून फेसबुक वापरतो. जानेवारी महिन्यात सांगली परिसरात हळदीचं भरघोस उत्पादन आलं. इतकं की आवक जास्त झाल्यामुळे हळदीचे भाव लगेचच जमिनीवर आले. शेतकऱ्यांकडे माल येतो तेव्हा त्याच्या भावांनी जमिनीवर येणं आणि शेतकऱ्यांकडून माल व्यापाऱ्यांकडे आला की पुन्हा भावांनी आकाशात जाऊन बसणं हे तसं काही आपल्याला नवीन नाही. पण शेतकरी यावर मार्ग कसा काढणार. शेतकऱ्यांना शेतात तयार झालेला माल फार दिवस घरात ठेवता येत नाही. या समस्येवर अनेकांनी पीएचड्या मिळवल्या आहेत, पण उपाय मात्र कुणालाही सांगता आलेला नाही. अतुल साळुखे या तरूण शेतकऱ्यांने मग सर्व शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या संपर्कात असलेल्या भारतभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित केलं, आणि त्यांना काही दिवसांसाठी हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. अर्थात हा बहिष्कार फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता पूर्ण देशव्यापी असेल, तरच त्याचा काहीतरी परिणाम होईल… असंही त्याने पाहिलं. भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्याचं फेसबुकवर एक पेजही आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र आणि तामिळनाडूचे शेतकरी आहेत. ते नियमितपणे हळदीसंदर्भातील माहिती आणि बातम्या अपडेट करतात. त्याचाही वापर अतुलने करून घेतला.\nआणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्केटमधील हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकायची योजनेच्या तयारीला सुरूवात झाली. भारतभरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या हळद उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांशी फेसबुक, ट्वीटर, मोबाईल फोन यामाध्यमातून संपर्क सुरू झाला. अनेक छोट्या शेतकऱ्यांच्या शंकांना योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन जास्त चिघळलं तर काय करायचं यावरही चर्चा झाली. बाजारातली हळदीची आवक कमी झाली तर आपोआपच भाव वाढतील, असा साधा हिशेब त्यामागे होता, तशी सर्वांनी होकार दिला तरी कितीजण प्रत्यक्षात या आंदोलनात सहभागी होतील, याचा निश्चित आकडा नव्हता कारण फेसबुकमुळे सर्वच व्हर्चुअल. आणि दोन शेतकऱ्यांमध्ये कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर… संपर्काचं माध्यम फक्त फेसबुक… तरीही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस-तेवीस तारखेच्या आठवड्यात सांगलीच्या हळद बाजारात हळदीचं एकही खांड आलं नाही.\nआपल्या अनुभवाबद्धल अतुल साळुंखे सांगतो, बाजारात सातत्याने हळदीचे भाव कोसळत होते, मग काय करायचं, सगळ्यांनाच प्रश्न सतावत होता, पण कोणाकडेच उत्तर नव्हतं. तसं जुन्या शालेय मित्रांचा शोध घेण्यासाठी फेसबुक आलेल्या अतुलने आपल्या माहितीतल्या आंध्रातल्या आणि तामिळनाडूतल्या तसंच फेसबुकवर असलेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क केला. सातत्याने ढासळणारी हळदीची भाववाढ रोखायची कशी यावर अनेकांची मते जाणून घेतली. एक पर्याय पुढे आला. काही दिवस मार्केटमध्ये येणारी हळदीची आवक थांबवायची. पुन्हा हे फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरतं करून भागणार नव्हतं तर तामिळनाडू आणि आंध्रातल्या शेतकऱ्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. कारण हळदीच्या भावात सुधारणा होण्यासाठी संबंध भारतातून येणारी आवक काही काळासाठी थांबवणं गरजेचं होतं. फेसबुकच्याच माध्यमातून सुरूवात झाल्यावर अतुलने आटपाड���तल्या आपल्या सहकारी शेतकरी मित्रांशी चर्चा केली. सर्वांना कल्पना तर आवडली, पण मार्ग लगेच स्वीकारण्याजोगा नव्हता. कारण हळद मार्केटला नेली नाही तर रोजचा खर्च कसा भागणार… तरीही काही शेतकऱ्यांनी अतुलच्या कल्पनेला संमती दिली. साधारण आठवडाभरात सांगली जिल्ह्यातल्या तब्बल 25 हजार हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला गेला. त्यासाठीही फेसबुकचाच वापर झाला. फक्त सांगलीच नाही तर दक्षिणेतल्या शेतकऱ्यांनाही सौद्यांवर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात सहभागी करून घेतलं. आणि त्यानंतर उजाडलेल्या 22 जानेवारीला सांगलीच्या हळद बाजारातील हळदीचे सौदे ठप्प झाले. फेसबुकवरील संपर्क क्रांतीने हे यशस्वी करून दाखवलं होतं.\nआवक वाढली मागणीचं प्रमाण लक्षात न घेता, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडणं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद बाजारावर संघटीतपणे सौद्यांवर बहिष्कार टाकणं सांगलीला काही नवीन नाही. व्यापाऱ्यांच्या लबाडीवर यापूर्वीही शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढा दिला आहे. पण त्यासाठीच्या तयारीला कित्येक महिन्यांचा काळ जावा लागायचा. पण इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर आणि मोबाईल फोन यासारख्या संपर्कक्रांतीमुळे हे शक्य झालं फक्त दहा दिवसांमध्ये…\nत्यानंतर पुन्हा फेसबुकवरच सल्लामसलत करून आणि सर्वांच्या विचार विनिमयाने पुन्हा हळद बाजारात आणली गेली तेव्हा हळदीचा भाव चार रूपये किलोवरून चांगला आठ रूपये किलोपर्यंत पोहोचला. म्हणजे शेतकऱ्यांच्या बहिष्कारामुळे त्यामध्ये दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांच्या बहिष्काराचा हेतू सफलसुफळ झाला होता. याच आंदोलनाचा उल्लेख करून फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी फेसबुक शेतकऱ्यांनाही कसं लाभदायक ठरतंय, हे इंडिया कॉन्क्लेव्हसाठी आलेल्या जगभरातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या सक्सेस स्टोरी पाहायच्या हजारोंनी सापडतील, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, लढ्यासाठी इतक्या समर्पकपणे त्याचा वापर होणारी उदाहरणे विरळच म्हणावी लागतील.\nफेसबुकच्या मदतीने अतुल सांळुखे आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनाही अप्रुप वाटतं. शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक लढे दिलेत. त्यांनाही या आंदोलनातून बरंच काही नवं श��कायला मिळालं.\nकोणत्याही यशस्वी आंदोलनाच्या मुळाशी असतो तो संपर्क… माहितीची योग्य पद्धतीने होणारी देवाणघेवाण… आणि त्याचं नियोजन… केवळ माहितीचा अभाव किंवा योग्य निर्णय योग्य वेळेत योग्य ठिकाणी न पोहोचल्यामुळे कितीतरी आंदोलने फसलेली आहेत, नेमकी हीच उणीव इंटरननेटने भरून काढलीय. मग फक्त आंदोलनेच कशाला हवीत, शेतकऱ्यांना हवी असलेली माहिती, हवामानाचे अंदाज, नवनवे प्रयोग यासर्वांच्या बाबतीत सोशल नेटवर्किंग एक प्रभावी भूमिका बजावणार आहे. सांगलीच उदाहरण ही तर त्याचीच नांदी आहे.\nPosted by मेघराज पाटील in अन्यत्र प्रकाशित\n2 thoughts on “जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…”\nअतिशय सुंदर लेख .. दुर्दैवाने म्हणावं लागतं की हा लेख वाचेपर्यंत मलाही या आंदोलनाची कल्पना नव्हती आणि मी फ़ेबुवर पडीक असतो. फ़ालतू बातम्या शेअर होत रोज फ़ेबुच्या भिंतीवर चिकटल्या असतात मात्र या अभिनव आंदोलनाला कोणीच शेअर केलं नाही याचं वाईट वाटतं . जालीय ताकतीची मला पूर्ण कल्पना आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर आंतरजाल क्रांतीकारी भूमिका वठवू शकते हे पुन्हा या आंदोलनाने अधोरेखित केले. हा लेख मी फ़ेबुवर शेअर करतोय.\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-bcci-supreme-court-69102", "date_download": "2018-12-15T16:49:45Z", "digest": "sha1:QXGBJD7J223PX4QN6SOY4LEAFW7F6SU7", "length": 14002, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news BCCI Supreme Court ई-लिलावास सर्वोच्च न्यायालयाचा नकार | eSakal", "raw_content": "\nई-लिलावास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच निकालात बीसीसीआयला बॅकफूटवर टाकले. मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या आयपीएलच्या नव्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआय ई-लिलावासाठी उत्सुक होते; परंतु मिश्रा यांच्या खंडपिठाने त्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा ���ांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच निकालात बीसीसीआयला बॅकफूटवर टाकले. मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या आयपीएलच्या नव्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआय ई-लिलावासाठी उत्सुक होते; परंतु मिश्रा यांच्या खंडपिठाने त्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर बीसीसीआयच्या या ई-प्रसारण हक्काच्या निविदांची सुनावणी झाली. बीसीसीआयचे वकील आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बाजू मांडताना या प्रसारण हक्कांसाठी ई- निविदा प्रक्रियेची मागणी केली होती. आयपीएल प्रसारण हक्कांचा पहिला दहा वर्षांचा करार संपला असून आता पुढील पाच वर्षांसाठी नव्याने करार करण्यात येणार आहे.\nवरिष्ठ वकील पराग त्रिपाठी यांनी सर्वोच्य न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडून बाजू मांडली. सध्याची निविदा प्रकिया चांगली असून सर्व इच्छुकांना बंद लिफाफ्यात बिनधास्तपणे आपल्या निविदा रक्कमेचा उल्लेख करता येतो, असे त्रिपाठी यांनी म्हटले. याला उत्तर देताना स्वामी यांनी सांगितले की, हे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही कंपन्यांच्या स्वतःच्या वृत्त वाहिन्या आहेत त्यामुळे परस्पर हितसंबंधांचा प्रश्न उद्भवू शकतो.\nप्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निविदा प्रक्रिया कशी असावी, हे सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. हे हक्क पुढील पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचे वितरण होताना पारदर्शकता रहावी, यासाठी ई-निविदा प्रक्रिया अवलंबावी अशी मागणी स्वामी यांनी २८ जुलैलाच केली होती. त्याचबरोबर त्यांनी या याचिकेची लवकर सुनावणी करावी, अशीही मागणी स्वामी यांनी केली होती.\nसाधारणतः ३० हजार कोटींची उलाढाल होणार असल्याने निविदांच्या या प्रक्रियेत कोठेही कोणाचेही हितसंबंध असू नये, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nराफेलप्रकरणी न्यायालयात दिलेली माहिती चुकीची : शरद पवार\nमुंबई : महालेखापाल (कॅग) आणि लोकलेखा समितीने करारातील किमतीचा दिलेला हा तपशील तपासला होता, असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. मात्र, ही माहिती...\nसरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटं सांगितलं : काँग्रेस\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. राफेल करारावर याचप्रकारे निर्णय आला आहे. जर हा...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reserve-bank-india-non-banking-companies-154411", "date_download": "2018-12-15T17:08:46Z", "digest": "sha1:IVEMBCJHZJU4PZX64SLXMCZRFDR6H3P5", "length": 11605, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reserve Bank of India on non-banking companies बिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा | eSakal", "raw_content": "\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.\nबॅंकेने 31 \"एनबीएफसी'ची नोंदणी रद्द केली असून यातील सर्वाधिक 27 कंपन्या पश्चिम बंगालमधील आहेत. देशभरात जवळपास 12 हजार एनबीएफसी कंपन्या आहेत. विविध योजनांमधून या कंपन्या ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात; मात्र गेल्या काही वर्षांत गुंतवणूक योजनांमधून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून या कंपन्यांचा ठराविक कालावधीत आढावा घेतला जातो. नुकतीच रिझर्व्ह बॅंकेने 31 कंपन्यांची नोंदणी रद्द केली. यातील 27 कंपन्या पश्चिम बंगाल आणि चार कंपन्या उत्तर प्रदेशातील आहेत. \"आयएल अँड एफएस' या सरकारी कंपनीच्या आर्थिक संकटानंतर एनबीएफसी क्षेत्रात रोकडटंचाई तीव्र झाली आहे. या छोट्या कंपन्यांना पतपुरवठा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून प्रयत्न केले जात आहेत.\nनाशिक - नाशिकमध्ये स्वप्नातील गृहखरेदीची संधी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, 21 ते 23 डिसेंबरपासून गंगापूर...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही...\nऑक्सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nऑक्सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स दिल्याने नागपूरकर...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nउच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्न दिसून येतात....\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ब���तम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/author/press-release/page/2/", "date_download": "2018-12-15T15:59:12Z", "digest": "sha1:HD6FVA6Z3XELN7SKN5LQWVBSTR4QC67F", "length": 12383, "nlines": 113, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Press Release, Author at Maha Sports · Page 2 of 23", "raw_content": "\nसृजन करंडक स्पर्धेत आर्य स्पोर्टस्, प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघांची आगेकुच\nपुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत आर्य स्पोर्टस् संघाने …\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर…\n साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर…\nसृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय\nपुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे संघाने…\n18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत याशीना …\nपुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व…\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी सृजन करंडक आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nपुणे: छोट्या छोट्या गावातील आणि विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी सृजन करंडकासारख्या…\nपुणे आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हरबिंगर, सिमेन्स संघांचे विजय\n हरबिंगर आणि सिमेन्स या संघांनी आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.…\nISL 2018: दिल्लीला पराभूत करत जमशेदपूर चौथ्या स्थानी\n जमशेदपूर एफसीने आज (12 डिसेंबर) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात महत्त्वपूर्ण विजय…\nISL 2018: दिल्लीविरुद्ध जमशेदपूरला सावध राहण्याची गरज\nजमशेदपूर| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएलएल) जमशेदपूरची आज (12 डिसेंबर) दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध लढत होणार आहे.…\nISL 2018: एफसी गोवा संघाला पुणे सिटीचा धक्का\n हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तळात असलेल्या एफसी पुणे…\nISL 2018: पुण्याची गोव्याविरुद्ध लागणार कसोटी\n एफसी पुणे सिटीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये आज (10 डिसेंबर) एफसी गोवा संघाशी लढत होणार आहे. मागील सामन्यात…\nएनआरएमची दुसरी वर्षपूर्ती; सायकलिस्टला मिळाले 4 प्लॅटिनम रायडर्स\nनाशिक: नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उद्यमी उपक्रम असलेल्या एनआरएम सायकलिंग अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या…\nकुमार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची निवड चाचणी सेलू परभणी येथे सुरु\nपरभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित \" ४५व्या…\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर …\nपुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर …\nसृजन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या चौथ्या सत्रास ११ डिसेंबर पासून प्रारंभ\nपुणे: जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य…\nअंकुर स्पोर्ट्स क्लब (पुरुष गट ) व राजमाता जिजाऊ संघाने (महिला गट ) पटकावला नामदार…\n अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत (नामदार चषक )…\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआ���एफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:17:21Z", "digest": "sha1:2JKF5CGNARU7MVSSNNEUDHCWVGDDYM5J", "length": 11266, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "समलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news समलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या\nसमलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या\nनवी दिल्ली– दिल्लीस्थित आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवीन दासच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. चार ऑक्टोंबरच्या रात्री साहिबाबादमधील तीला मोर-भोपूरा रस्त्यावर नवीनच्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन दासचे तय्यब नावाच्या व्यक��तिसोबत समलैंगिक संबंध होते. तय्यब (25) या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.\nत्याने तय्यबचे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले होते. लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी मान्य केली नाही तर सर्व व्हिडिओ सार्वजनिक करेन, अशी दासने तय्यबला धमकी दिली होती. मुरादनगर येथे राहाणारा तय्यब एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करतो. नवीन दासपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने भाऊ तालीब आणि मित्र समर खानसोबत मिळून दासला लुटण्याचा आणि त्याच्या हत्येचा कट रचला.\nतिन्ही आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने नवीन दासची हत्या केली. त्यांनी नवीनला त्याच्या गाडीत जिवंत जाळले. हा फक्त हत्येचा गुन्हा नसून यामध्ये अपहरण आणि लुटीचा सुद्धा समावेश आहे असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. दास आणि तय्यबमध्ये मागच्या दोन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. समलैंगिकांच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.\nमैत्री झाल्यानंतर दोघांनी दिल्लीमध्ये समलैंगिकांसाठी पार्टी आयोजित करायला सुरुवात केली. नवीन दास छत्तरपूर येथे आलिशान फ्लॅटमध्ये राहायचा तो तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपसाठी दबाव टाकत होता. तय्यब ऐकत नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे तय्यबने अखेर नवीन दासच्या हत्येचा कट रचला.\nकोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम\nशबरीमलाप्रमाणे मशिदीतही महिलांना प्रवेशाची याचिका फेटाळली\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये ���ैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_80.html", "date_download": "2018-12-15T16:58:33Z", "digest": "sha1:GNAZJZEE345KOL4ELP7NTH46BCRC2GBL", "length": 10793, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nपुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nराज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह संघटक , कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मागदर्शक ,महिला मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.\nसन 2017-18 या वर्षासाठी संघटक/कार्यकर्ते या पुरस्कारासाठीच्या संबंधित अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज 25 नोव्हेंबर 2018 पर्यत व आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह क्रीडा मागदर्शक यांच्यासाठी 5 डिसेंबर 2018 पर्यत सादर करावेत. संबंधित ऑनलाईन पध्दतीने आपल्या कामगिरीचा तपशीलासह विहित नमुन्यातील अर्ज www.mumbaidivsports.com या संकेतस्थळतील लिंकवर उपलब्ध आहेत. दिनांक 25 नोव्हेंबर 2018 पूर्वी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावेत तसेच ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी.\nतसेच अधिक माहितीसाठी जिल्ह�� क्रीडा कार्यालय, वाडिया पार्क ,टिळक रोड, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय ���ेता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-kalyan-dombivali-rikshaw-and-rto-action-64351", "date_download": "2018-12-15T16:33:56Z", "digest": "sha1:ITXTFDLYHYJG7P64O6JXLFB3F4C2CQZV", "length": 17741, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news kalyan dombivali rikshaw and rto action डोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी रिक्षाविरोधात धडक कारवाई | eSakal", "raw_content": "\nडोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी रिक्षाविरोधात धडक कारवाई\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nकल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.\nकल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.\n16 वर्ष पूर्ण झाल्यावर रिक्षा भंगारात टाकणे कायदयाने बंधनकारक आहे. मात्र, अनेक रिक्षा चालक त्या रिक्षाची डागडुजी करून रस्त्यावर काढत असल्याने प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मागील आठवड्यात पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. यात आरटीओ अधिकारी संजय ससाणे, पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे आणि वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड आदी सहभाग झाले होते. वाहतूक कोंडी आणि बेशिस्त रिक्षावाले याविषयावर साधक बाधक चर्चा झाली होती. त्यानुसार बुधवार ता 2 ऑगस्ट रोजी बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात धड़क कारवाई सुरु करण्यात आली. यामुळे बेकायदा रिक्षा चालविणाऱ्याचे धाबे दणानले आहेत.\nडोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलिस उपनिरीक्षक पाटील, आरटीओचे पोलिस निरीक्षक शिंदे, शिंपी, पोलिस उपनिरीक्षक देवरे आदीच्���ा पथकाने डोंबिवली मध्ये बेशिस्त रिक्षा चालकांचे कंबरडे मोडून काढले. दोन दिवसात 1 हजार 96 रिक्षाची तपासणी करण्यात आली, त्यात 116 रिक्षा दोषी सापडल्या तर 16 वर्ष पूर्ण झाल्याने 22 रिक्षा जप्त केल्या आहेत. यामुळे पुन्हा भंगार रिक्षाचा प्रश्न समोर आला आहे.\nहे नंबर बंद झालेत\n6 वर्ष पूर्ण झाले की रिक्षा स्क्रॅप करणे गरजेचे आहे मात्र काही रिक्षा चालक त्या रिक्षांची डागडुजी करत रस्तावर प्रवासी वाहतूक करतात यामुळे प्रवाश्याचे जीवाला धोका आहे.\nकल्याण आरटीओ अंतर्गत शहरात येणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्यांचे नंबर mh05 ने सुरुवात होते तर पुढील नंबर हे 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद झाले आहेत.\n31 जुलै 2017 पर्यंतची माहिती\nB T L, M T T, MWT, MWT, MCT या सिरीज मधील रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.\nMH05 - D - 1 ते 9999 ह्या नंबरच्या रिक्षा 16 वर्ष पूर्ण झाल्याने स्क्रॅप झाली आहे.\nMH 05 - S - 5001 ते 9999 या सिरीज मधील Mh05 - S - 6965 हे नंबर 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद करण्यात आले आहे. आरटीओ विभागाने हे नंबर बंद केले असल्याने या भंगार रिक्षाची शोध मोहिम सुरु झाली आहे.\nसलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरु आहे. डोंबिवली वर आम्ही फोकस केल्याने भंगार रिक्षा ही सापडल्या आहेत. 16 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा त्वरित स्क्रॅप करा अन्यथा कठोर कारवाई करू. डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात ही आरटीओ सोबत बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात कारवाईचे संकेत कल्याण वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिले आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nआंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)\nमराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिनपोटे\nकऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nधुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार\n\"सिद्धेश्वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा\nडोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार\nनितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफ���फाई...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\n27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने...\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_55.html", "date_download": "2018-12-15T15:52:16Z", "digest": "sha1:NAZYNPEDJX43KFWCLFXHPXFXVMBH6JWC", "length": 11743, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "आपला गणपती बनवा स्पर्धा उत्साहात | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nआपला गणपती बनवा स्पर्धा उत्साहात\nपर्यावरण रक्षणाचा संदेश देत, महिलांनी आकर्षक इकोफ्रेंडली गणेश मुर्त्या साकारल्या. निमित्त होते प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप, लायनेस व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे. या स्पर्धेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिला स्वत: बनवलेल्या या शाडू मातीच्या गणपती मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापणा घरोघरी करणार आहेत.\nपर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या महिलांनी बाळपणाच्या विश्वात रममाण होऊन गणपती बनविण्याचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून लुटला. मातीच्या गोळ्याला आकार देत मुर्तीकार विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आपल्या लाडक्या बाप्पांची इकोफ्रेंडली गणेश मुर्ती साकारली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानी बागडे, शरयू बागडे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे, प्रयासच्या अध्यक्षा अलका मुंदडा, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा प्रविणाताई घैसास, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे, निलम परदेशी, छाया राजपूत, राजश्री शितोळे, नसरीन शेख, लतिका पवार, हेमलता बरमेचा, मधू बोरा, विद्या बडवे, शोभना गट्टाणी, पुष्पा कटारिया, अश्विनी भंडारे, शर्मिला कदम, सविता जोशी, अजिता एडके, स्वाती गुंदेचा, मधू बोरा, राखी पेटकर, प्रियंका ठुबे, दिपा मालू, शिला गुगळे, डॉ.मंगल सुपेकर, अॅड.ज्योत्सना कुलकर्णी, मंगल भुजबळ आदि उपस्थित होत्या.\nघेण्यात आलेल्या आपला गणपती बनवा स्पर्धेत प्रथम-राखी पेटकर, द्वितीय-दिप्ती मुंदडा, तृतीय- शारदा लड्डा, उत्तेजनार्थ- सोनल लखारा, माधवी मांढरे, अंजली गायकवाड या विजेत्यांना शिवानी बागडे व शरयू बागडे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच रा���्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-railway-63606", "date_download": "2018-12-15T17:05:08Z", "digest": "sha1:VBRSEB54TVFWKVZD6KAT5QJBUWMDQXEI", "length": 20099, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news railway औरंगाबाद-नगर रेल्वे ठरू शकते उद्योगवृद्धीचा मार्ग | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद-नगर रेल्वे ठरू शकते उद्योगवृद्धीचा मार्ग\nसोमवार, 31 जुलै 2017\nऔरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्रातील माल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.\nऔरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्राती�� माल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.\nऔरंगाबाद आणि जालना या दोन शहरांमध्ये असलेल्या उद्योग वसाहतींची आणि त्यातील चालू कारखान्यांची संख्या राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींपेक्षा अधिक आहे. या लोहमार्गाने मराठवाडा आणि अहमदनगर या भागांतील औद्योगिक वसाहतींना अवागमन करण्यासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ शकतो. औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान इंटरसिटी रेल्वेचे जाळे या लोहमार्गावर उभारणे शक्य आहे. यातून औरंगाबाद-पुणे प्रवास अधिक सोपा, सोयीचा आणि स्वस्त होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जालन्यापासून सुरू होणारा हा मार्ग उद्योगांसाठी आणि रेल्वेसाठीही फायद्याचा ठरू शकतो. जालन्यातील स्टील, बियाणे उद्योग वसाहती; तर औरंगाबादेतील नव्याने उभारण्यात येत असलेले करमाड येथील ड्रायपोर्ट, मेडिसीन हब या रेल्वेलाइनवर आहेत. त्यामुळे दळणवळण सोपे व्हायला मदत होणार आहे. याशिवाय औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित वसाहत, चिकलठाणा, औरंगाबाद एमआयडीसी, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्र या रेल्वे ट्रॅकवर येणार आहेत. नगर जिल्ह्यातील पांढरी पूल आणि अहमदनगर या औद्योगिक वसाहती या ट्रॅकवर येऊ शकतात. याशिवाय थेट पुण्याकडे रेल्वेमार्ग गेल्यास रांजणगावसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी दळणवळणाचे साधन तयार होईल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून निघणारा नफा आणि त्याच्या साथीला औद्योगिक क्षेत्राच्या नफ्याचा रतिब किती मिळतो, याची तपासणी व्हायला हवी आणि या मार्गाचा अभ्यास व्हायला हवा. पुण्याच्या पुढेही विस्तृत जाळे असल्याने औरंगाबादेतील उद्योगांना जेएनपीटी किंवा अन्य बंदरांपर्यंत जाण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.\nऔरंगाबाद आणि पुण्यादरम्यान रेल्वेलाइन व्हावी, यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे सलग दोन वर्षांपासून पत्रव्यहार सुरू आहे. शनिशिंगणापूरला केवळ धार्मिक महत्त्व आहे; पण औरंगाबाद धार्मिक, पर्यटन आणि उद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शिवाय शनिशिंगणापूरपेक्षा हे शहर मोठे आहे. त्यामुळे येथून रेल्वेला मोठा फायदा मिळू शकतो. याशिवाय दक्��िणेत जाण्यासाठीचा हा मार्ग मराठवाड्याला फायद्याचा ठरेल.\n- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआय.\nपुण्याकडे जाण्यासाठी आजही आपण रस्त्यांचा वापर करतो. त्यामुळे उद्योगांचा मोठा पैसा खर्च होत आहे. हा लोहमार्ग झाल्यास हा पैसा वाचेल आणि सुरक्षित प्रवासही करता येईल. दौंड मार्गानेही जायचे झाल्यास तो औरंगाबादला सोयीचा मार्ग आहे. दाक्षिणात्य कंपन्यांशी संपर्क वाढेल. त्यामुळे येथे नवे उद्योग यायाला चालना मिळेल. आज कंटेनरची रस्त्यावरून होणारी वाहतूक रुळावरून गेली तर रेल्वेला त्याचा फायदाच होणार आहे.\n- उमेश दाशरथी, अद्योजक.\nऔरंगाबादेत आजही निझामकालीन छावणी कार्यरत आहे. येथील शूरवीरांनी अनेक प्रसंगांमध्ये देशासाठी रणांगण गाजविले आहे. आधुनिकतेची कास धरायची झाली; तर संपर्काच्या नवनव्या साधनांची कासही धरायलाच हवी. छावण्यांदरम्यानचे संपर्क आज एखाद्यावेळी गरजेचे वाटत नाही; पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कधी काय गरज पडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरपर्यंत न थांबता या रेल्वे लाईनचा अभ्यास औरंगाबादपर्यंत व्हायला हवा.\n- सुरेंद्र सुर्वे, निवृत्त कॅप्टन\nऔरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. आजघडीला शिर्डी आणि औरंगाबादेत येणारे पर्यटक अजिंठा, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर, देवगिरी किल्ला, औरंगाबाद बीबीका मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला भेट दिल्याशिवाय पर्यटक माघारी फिरत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या औरंगाबाद- सिकंदराबाद रेल्वे लाईनमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पर्यटकांची संख्या मोठी आहे; पण अशीच रेल्वेलाईन औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान अस्तित्वात आली; तर कर्नाटक आणि केरळ येथील भूभागही औरंगाबादशी थेट जोडला जाऊ शकतो. त्यामुळे तेथील पर्यटकांचाही औरंगाबादेत येण्याचा राबता वाढेल.\nऔरंगाबादेत असलेले टुरिझम पोटेंशियल पूर्णपणे वापरले जात नाही. येथे अधिकाधिक पर्यटक यावेत, यासाठी नव्या मार्गांची आवश्यकता आहे. औरंगाबाद - शनिशिंगणापूर आणि अहमदनगर रेल्वेलाईन औरंगाबादच्या पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकते. सध्या दोन ते तीन लाख पर्यटक दक्षिण भारतातून येतात; पण हा लोहमार्ग झाला तर ही संख्या दुपटीने वाढेल.\n- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम गिल्ड, औरंगाबाद.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/plastic-carry-bag-use-beed-district-125846", "date_download": "2018-12-15T16:24:37Z", "digest": "sha1:NP4LSRXSUX4MV4R65UB4TJMYCD4MOAKW", "length": 12963, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic carry bag use in beed district बीड जिल्ह्यात सर्रास कॅरिबॅगचा वापर | eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यात सर्रास कॅरिबॅगचा वापर\nरविवार, 24 जून 2018\nबीड - प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात प्लॅ��्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर आढळून आला. बीड पालिकेने काही व्यापाऱ्यांना नाममात्र दंड केल्यामुळे अन्य व्यापाऱ्यांत भीती बसेल अशी सुतराम शक्यता नाही.\nपर्यावरण विभागाने शनिवारपासून प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. प्लॅस्टिकबंदी, त्याचे दुष्परिणाम, त्यावर पर्याय आणि वापर झाल्यास दंड याबाबत कुठेही जनजागृती झाली नाही, हे विशेष.\nबीड - प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात प्लॅस्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर आढळून आला. बीड पालिकेने काही व्यापाऱ्यांना नाममात्र दंड केल्यामुळे अन्य व्यापाऱ्यांत भीती बसेल अशी सुतराम शक्यता नाही.\nपर्यावरण विभागाने शनिवारपासून प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. प्लॅस्टिकबंदी, त्याचे दुष्परिणाम, त्यावर पर्याय आणि वापर झाल्यास दंड याबाबत कुठेही जनजागृती झाली नाही, हे विशेष.\nप्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांच्या माहितीवरून काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरी हे प्रमाण तुरळक होते. भाजीबाजार, खाद्यपदार्थांची दुकाने, फळविक्रेते आणि स्टेशनरी दुकानांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शनिवारी सर्रास वापर होताना दिसला. यातून कारवाईचा धाक नसल्याचे स्पष्ट झाले.\nदरम्यान, बीड पालिकेने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांना दंड केला असला तरी हा दंड अगदीच नगण्य होता. प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणारा पहिल्यांदा आढळल्यानंतर पाच हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद असताना बीडमध्ये ५० रुपयांप्रमाणे दंड घेतला. एकूणच दंडाच्या रकमेतून पालिकेच्या पथकाने दोन शून्यच वगळले. यामुळे पहिल्याच दिवशी प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडाला.\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nप्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार\nमुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या...\nप्लॅस्टिकच्या ८५ कंपन्यांना टाळे\nपुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये...\nपिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nसमुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod19_LimbuVadi.html", "date_download": "2018-12-15T16:55:46Z", "digest": "sha1:TH6736WUUGOLEUGZH77EKF6A2O7L4GZ3", "length": 3268, "nlines": 73, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nलिंबूच्या सालीचे फायदे :\n* लिंबाच्या रसापेक्षा ५ ते १० पट जास्त व्हिटॅमिन सी.\n* आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत.\n* रक्तदाब नियमीत करते.\n* प्रवासात लिंबू वडी खाल्यास मळमळचा त्रास कमी होतो.\n* शरीरात पाण्याचे प्रमाण समान ठेवतो.\n* सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.\n* केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल १०,००० पट जास्त प्रभावी आहे.\nस्पेशल A2 दुध तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-production-fur-coat-should-be-avoided-break-bond-life-cycle-shinde-13715", "date_download": "2018-12-15T16:56:57Z", "digest": "sha1:SAEX44GGPY3P3F77HGFRXRE6BJZOYHY4", "length": 15781, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The production of fur coat should be avoided to break the bond life cycle: Shinde | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nतरोडा (ता. जि. परभणी) येथील शेतकरी सूर्यभान कदम यांच्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. बोंडे फोडून पाहिली असता त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बोंडांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. कदम यांनी याबाबत कृषी विभागास माहिती दिली. त्यानंतर बुधवारी (ता. १४) शिंदे, तालु���ा कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ अधिकारी एम. जी. गायकवाड, कृषी सहायक उद्धवराव शेळके, रवी कुरंगळ, क्राॅपसॅपचे पर्यवेक्षक सय्यद रहीम यांनी कदम यांच्या शेतावर भेट देऊन बोंड अळीगस्त कपाशीच्या पिकांची पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर..\nतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कदम यांच्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शिंदे यांनी स्वतः रोटाव्हेटर चालवून काढून टाकण्याची सुरवात केली.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे ��ुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/players-with-300-odis/", "date_download": "2018-12-15T16:01:00Z", "digest": "sha1:MXNQDOBP6YXUWKU2UWMGF4XBICGDLWIR", "length": 8314, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू", "raw_content": "\nटाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू\nटाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू\nगेल्यावर्षी ३० आॅक्टोबर रोजी एमएस धोनी ३००वा वन-डे सामना खेळला. सध्या धोनीच्या नावावर ३२७ सामने आहेत.\nजगात केवळ २० खेळाूडूंना वन-डेत ३०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली.\nत्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थात ४६३, माहेला जयवर्धने (४४८), सनथ जयसुर्या (४४५) आणि कुमार संगकारने ४०४ वन-डे सामने खेळले. अन्य कोणत्याही खेळाडूला ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळता आले नाहीत.\nयाचाच अर्थ श्रीलंकेच्या तब्बल ३ खेळाडूंनी ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत.\nभारताकडून ३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणारा युवराज ५वा तर धोनी ६वा खेळाडू होता. या यादीत सचिन ४६३, द्रविड ३४४, अझरउद्दीन ३३४, एमएस धोनी ३२७, गांगुली ३११ आणि युवराज सिंग ३०४ हे भारतीय खेळाडू आहेत.\n३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशांची यादी-\n४. दक्षिण आफ्रिका २\nया खेळाडूंची ३०० वन-डे सामने खेळण्याची संधी हुकली-\nया खेळाडूंना आहे वन-डेत ३०० सामने खेळण्याची संधी-\nपाकिस्तानला एकही रुपया देणार नाही;- अनुराग ठाकूर\nया कारणामुळे सौरव गांगुली निवडसमितीवर नाराज\nअशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग��न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1403.html", "date_download": "2018-12-15T16:32:36Z", "digest": "sha1:NXAWUBY4X46Y36MAHJV5FUDH3OGFCMBE", "length": 6377, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रस्तालूट करणारे दोघे आरोपी जेरबंद. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nरस्तालूट करणारे दोघे आरोपी जेरबंद.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्ता लूटसह अन्य गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. जिल्हा पोलिसप्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआदि उर्फ आदीनाथ लक्ष्मण कर्डिले (वय २५, रा.वडझिरे) व पप्पी उर्फ मनीषा अशोक सांगळे (वय २९, रा.शहांजापूर, पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना सुपा एमआयडीसी येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.\nरेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता कोणता अशी विचारणा फिर्यादीने आरोपींकडे केली होती. त्याचा फायदा उचलत आरोपींनी फिर्यादीला रेल्वे ब्रिजखाली नेवून मारहाण केली. त्याचप्रमाणे फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nयाबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येतील, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निव��णूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/india-lose-canada-2-3-hockey-world-league-55133", "date_download": "2018-12-15T16:39:19Z", "digest": "sha1:7PVHRFB3FLGNTLV7FZ3VXTI3PGYLAZDW", "length": 10803, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "India lose to Canada 2-3 in Hockey World League जागतिक हॉकी लीग: भारत कॅनडाकडून पराभूत | eSakal", "raw_content": "\nजागतिक हॉकी लीग: भारत कॅनडाकडून पराभूत\nरविवार, 25 जून 2017\nकॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट \"सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.\nलंडन - जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज (रविवार) भारतास कॅनडाकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतास या स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.\nभारताकडून हरमनप्रीत सिंग याने सामन्याच्या 7 व्या व 22 व्या मिनिटांस मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. कॅनडाकडूनही गॉर्डन जॉन्स्टन याने सामन्याच्या 3 ऱ्या व 44 व्या मिनिटास गोल केले. याचबरोबर, केगन परेरा याने सामन्याच्या 40 व्या मिनिटास गोल केला. कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट \"सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.\nया विजयाबरोबरच कॅनडाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वकरंडकासाठीही स्थान निश्चित केले आहे. हा विश्वकरंडक भारतामध्येच होणार आहे.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sarkarnama-news-bulletin-55395", "date_download": "2018-12-15T16:38:08Z", "digest": "sha1:GIZIYJOAYKX7PPPBIWTASWNQVEXKWTPL", "length": 14198, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sarkarnama news bulletin sarkarnama.in : विशेष बातम्या | eSakal", "raw_content": "\nsarkarnama.in : विशेष बातम्या\nसोमवार, 26 जून 2017\nsarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील.\nकुणाचे थडगे बांधून समृध्दी नको - उध्दव ठाकरे\nसमृध्दी महामार्गात संपुर्ण अडीच एकर सुपीक जमीन जाणाऱ्या उत्तम पल्लाळ या शेतकऱ्याला रडू कोसळले. उध्दव ठाकरे यांनी त्याला धीर देत बोलते केले, तेव्हा दोन वर्षापुर्वी बागायती असलेली आमची जमीन महसुल विभागाने जिरायती दाखवल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. तसेच धनदांडग्यांची इंग्रजी शाळा वाचवण्यासाठी हा रस्ता वळवून आमच्या शेतातून घातल्याचे सांगितले.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nअजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट\nराष्ट्रवादी काॅंग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना अजित पवार हे दर पाच दिवसांनी या शहरात यायचे. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी या शहराचे नावच टाकले. त्यांनी पालिका निवडणूक प्रचारात भाग घेतला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर ते आता पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जुलै रोजी येणार आहेत.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nसदाभाऊंच्या सत्काराचा \" फ्लॉप शो'\nनगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री सदाभाऊ या आघाडीचे प्रमुख नेते आहेत. शिवसेना या आघाडीचा घटकपक्ष असून त्यांचे पाच नगरसेवक आहेत. असे असताना आरपीआयच्या कोमल बनसोडे आणि नगराध्यक्ष व पक्षप्रतोद वगळता कुणीही नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nराज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख रविवारी (ता. 25) येथे एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना पाय घसरून पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते सोलापूरला रवाना झाले.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nभाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठाकरेंचा आसूड\nभारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कोणत्याही पक्षांनी कर्जमाफीचे श्रेय घेऊ नये. कारण ते श्रेय संपकरी शेतकऱ्यांचेच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आसूड ओढला.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nअजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट https://t.co/sS2g3Zija2 pic.twitter.com/T25lSFzC8X\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\n��रक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-extension-came-project-nagpur-maharashtra-14372?tid=3", "date_download": "2018-12-15T17:01:42Z", "digest": "sha1:DZ4GK2ZPVE6WKZJPGN6HZ4WCDACWSDBH", "length": 16409, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, demand for extension for came project, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव\nकेम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nप्रकल्पातील काही कामे प्रलंबित असल्याने ती पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडे प्रकल्पाला सहा महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.\n- पीयूष सिंह, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग.\nअमरावती ः मर्जीतील शेतकरी वगळता इतरांच्या जीवनात तसूभरही परिवर्तन घडविण्यात अपयशी ठरलेल्या कृषी समृद्धी प्रकल्पाकरिता (केम) पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. मुदतवाढीचा चेंडू सध्या केंद्र सरकारच्या कोर्टात असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nविदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या उद्देशाने २००८-०९ मध्ये कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. तब्बल ८०० कोटी रुपयांचा निधी याकरिता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (इफाड) कडून मंजूर करण्यात आला. मात्र, मर्जीतील काही शेतकऱ्यांच्या प्रकल्पांन�� अनुदानाची खैरात; तसेच त्यांच्या माध्यमातूनच संत्रा विक्री करण्यापलीकडे प्रकल्पातून फार काही साध्य झाले नाही, असा आरोप आहे.\nआर्थिक अनियमिततेच्या आरोप-प्रत्यारोपांनीदेखील हा प्रकल्प गाजला. परिणामी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला खीळ बसून मंजूर निधीदेखील खर्च झाला नाही. २०१७ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या मुदतवाढीची मागणी झाली. त्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. प्रकल्पाचा कालावधी संपण्यास आता काही दिवस उरले असतानाच आता पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी तसेच टाटा ट्रस्ट या दोघांकडून या प्रकल्पाकरिता सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रकल्पातील लाभार्थ्यांची निवड तत्कालीन पंतप्रधान पॅकेजसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे झाली. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा हे अमरावती विभागातील तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा यात समावेश आहे.\nया सहा जिल्ह्यांतील १६०६ गावे, २ लाख ८९ हजार लाभार्थी आहेत. नैराश्यग्रस्त, महिला, अल्पभूधारक आणि अती अल्पभूधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. अनुदान स्वरूपात मदत करण्याऐवजी बॅंकेचे कर्ज, दुधाळ जनावर खरेदी केल्यानंतर प्रकल्पातून एकूण रकमेच्या ३० टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.\nअमरावती वन विदर्भ वाशीम यवतमाळ नागपूर कर्ज\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्ज���ाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2011/07/29/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:32:02Z", "digest": "sha1:N6JHUAI3MI3Z2UK336CNA5JHFYA7QCM7", "length": 57905, "nlines": 528, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कट्टा.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमटाबाबा डॉट कॉम →\n अगदी सोपा आणि साधा प्रश्न पण उत्तर नाही इतकं सोपं नाही ते. आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत नाही. पूर्वी एक लेख लिहिला होता सखी नावाने, पण तो केवळ पत्नी या विषयावर होता.\nशाळेतले मित्र वेगळे असायचे. एकदा शाळेतून घरी आलो, की आपलं दप्तर ( स्कुल बॅग नाही) कोपऱ्यात फेकले, आणि आईने जे काही खायला दिलं ते खाऊन सरळ बाहेर खेळायला पळायचो. खेळणं झाल्यावर शाखेत जाऊन पुन्हा खेळणं सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो. आज सहज विचार केला की त्या पैकी किती मित्रांची नावं आठवतात सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो. आज सहज विचार केला की त्या पैकी किती मित्रांची नावं आठवतात – तर उत्तर फारच डिप्रेसिंग आहे. 😦\nकॉलेजच्या दिवसातली मैत्री ही केवळ मनातलं कोणाला तरी सांगता यावं म्हणून असायची असे नेहेमी वाटते. कारण तेव्हाची मैत्री ही शाळेतल्या मैत्री प्रमाणे निर्वाज्य नव्हती. त्या मधे माझं गुपित तू सांभाळ तुझं मी.. अशी काहीतरी भावना असायची. एखादाच मित्र असा असायचा की ज्याच्याकडे मनातलं सगळं बोललं जायचं, ( कोण मुलगी आवडते, तिच्याशी कधी कुठे काय बोललो, काय काय केलंकिंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे.. ) या शिवाय पण तोंडी लावायला म्हणून सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे. तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे काकिंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे.. ) या शिवाय पण तोंडी लावायला म्हणून सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे. तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे का बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही अशा पैकी कुठलाही विषय कधीही चालायचा.\nकॉलेजच्या दिवसातल्या कट़्ट्याची एक वेगळी मजा असायची, तेंव्हा खिशामधे फारसे पैसे नसायचे, त्यामुळे एक कटींग चहा आ���ि चौघांमधे पेटवलेली एक सिगरेट, इतकं जरी असलं तरीही दिड तास सहज पार व्हायचा. एकच सिगरेट आळीपाळीने ओढण्यातली मजा वेगळीच मग एखादा मित्र फिल्टर ओलं करतो म्हणून सगळ्यात शेवटी लहानसं थोटूक उरेपर्यंत त्याला द्यायची नाही. ते दिवस वेगळेच होते.\nहोता होता कॉलेज संपतं, आणि नोकरी लागली आणि ऑफिस सुरु झालं, आणि मित्रांचा संच आपोआपच बदलला जातो. मित्रांमधे नोकरी करणारे, आणि इतर ( पिजी करणारे वगैरे ऍकॅडमीक किडे म्हणतात त्यांना..) असे सरळ सरळ गट पडायचे. अभ्यासु गृप हा फार वेळ बसत नसे कट़्ट्यावर. अभ्यासामुळे त्यांना तास अन तास कट्ट्यावर बसणे शक्य व्हायचे नाही, आणि त्यामुळे हळू हळू त्यांचे येणे पण कमी व्हायचे. इतर नोकरी करणारे मात्र नियमीत कट्ट्यावर पडीक असायचे \n२५ एक वर्षापूर्वी म्हणजे लग्नापूर्वी मित्रांसोबत संध्याकाळी शंकर नगरच्या कट्ट्यावर आम्ही लोकं पडीक असायचो.कटींग चहा आणि सिगरेट्स चा धूर काढत आणि नसलेल्या मुद्यांवर चर्चा करत कसा वेळ जायचा ते समजायच पण नाही . संध्याकाळी ऑफिस संपलं की घरी न जाता कट़्ट्यावर दिड तास तरी पक्का जायचातेव्हाची जी मैत्री होती, ती जरा वेगळी होती. सगळे जण नोकरी करणारे, त्यामूळे अभ्यासाचं टेन्शन नाही, की पैशाची कमतरता नाही -त्या मुळे तिथे कितीही वेळ बसता यायचं.\nदर शनिवारी रात्री मात्र मोहनसेठच्या प्रितम हॉटेलवर न चुकता हा ओल्ड मंकचा कट़्टा रमायचा. रात्री दहा साडे दहा वाजले तरीही घरी जाण्याची कोणालाच घाई नसायची. सगळेच बॅचलर्स, त्यामूळे विचारणारे कोणीच नाही काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम धमाल असायची . कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीच धमाल असायची . कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीचमग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉसमग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉस आणि सगळ्यांना ओल्ड मॉंक ची पार्टी द्यायचा.\nहोता होता आमच्या कट़्ट्या वरचा एक एक मेंबर शहीद व्हायला लागला. एखाद्याचं लग्नं ठरलं की तो दर शनिवारी होणाऱ्या बायको सोबत फिरायला जाणे जास्त प्रिफर करु लागला.. पण अगदीच मित्रांनी बाईल वेडा म्हणून चिडवू नये म्हणून कट़्ट्यावर पण कधी तरी हजेरी पण लावायचा. नेहेमी चार पेग खेचणारा एकदम फ्रेश लाईम सोडावर यायचा . होणाऱ्या बायकोला’ वास ’आवडत नाही म्हणून पित नाही हे न सांगता , ऍसिडीटीचा त्रास सुरु झालाय असे कारण द्यायचा.\nफक्त सोडा आणि चकन्या बरोबर टाइमपास करतांना त्याला पाहिलं की तो खरंच शहिद झाला म्हणून दुःख व्यक्त करावेसे वाटून त्याच्या नावे एक बॉटम्स अप – वन फॉर द रोड घेऊन त्याला श्रध्दांजली देण्याची प्रथा होती .एकदाचं लग्न झालं, की मग तर तो मित्र अगदी पूर्णपणे येणे बंद करायचा .\nएखाद्याचं लग्न ठरलं किंवा झाली की काही दिवसात एक मेंबर गळला आपल्या कट़्ट्यावरचा हे जाणवायचं. तो मित्र मग मॅरीड गृप मधे जायचा. त्या मधे आमच्यातलेच ज्यांचं लग्न झालं होतं, ते सहकुटुंब बाहेर भेटायचे – पाव भाजी वगैरे पार्टी (\nही सगळी लग्न झालेली मंडळी चक्क सिनेमाला किंवा बगिचात वगैरे पण जायची एकत्र. चार पाच मित्र आणि त्यांच्या बायका. आम्हा इतर लग्न न झालेल्या मित्रांच्या मते, सगळा चार्मच गेला असायचा बॉस ’त्या लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यातला . अरे काय हे लाईफ आहे असे वाटायचे त्यांना आणि आपोआपच असा एक नवीन ’कट़्टा..लग्न झालेल्यांचा’ सुरु व्हायचा.हे सगळं आपोआप होत असतं. कुठलीही मैत्री ही अशीच आपोआप होत असते. सगळी मैत्री ही बहूतेक आवडीवर अवलंबुन असते. आवडी जुळल्या की मैत्री ही सह्ज होते.\nलग्न होण्यापूर्वी फक्त टाइमपास हा एकच मुद्दा असायचा, पण नंतर मात्र केवळ टाइमपास नाही, तर बायकोची जबाबदारी आणि तिला पण बोअर होऊ नये हा एक मुद्दा असल्यानेच कट्टा सुटायचा मित्रांचा . मंगळागौरीच्या रात्री बायको माहेरी गेली की मग हे सगळे मित्र पुन्हा एकदा आमच्या बॅचलर कट़्टयावर यायचे 🙂 .किंवा- आणि त्याचं पुन्हा दर्शन व्हायचं ते बायकोला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठवल्यावर \nऑफिस मधे सकाळी दहाची वेळ, ऑफिस मधे चहा पिऊन झाला की ऑफिस मधले काही लोकं एकमेकांना खुणा करतात, आणि एक शब्दही न बोलता सगळे बाहेर पडतात- सिगरेट ओढायला. हल्ली जवळपास सगळीच ऑफिसेस नो स्मोकिंग झालेली आहेत, त्यामुळे सिगरेट साठी बाहेर जाणे आलेच. चहा झाला, की ह्या स्मोकर्स बरोबर फक्त इतर स्मोकर्सच बाहेर जातात. मी स्वतः सिगरेट ओढत नाही, त्यामूळे मी त्यांच्यात कधीच नसतो.एखाद्याने ड्रिंक्स सोडले किंवा नॉनव्हेज सोडले की मग मात्र त्याचे कट़्ट्यावर येणे कमी होते हे नक्की. अहो फक्त चखणा आणि सोडा पित कोण वेळ घालवेल\nमैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.होय ब्लॉगिंग हे पण एक असंच व्यसन आहे .एकदा जडलं की मग सुटणे सहज शक्य नाही . स्वानुभवाचे बोल आहेत हे. एका ब्लॉगरची दुसऱ्या ब्लॉगर बरोबर मैत्री फार लवकर होते. मग तो जगाच्या दुसऱ्या कोपर्यात असला तरी सुद्धा. मग ब्लॉगर्सचे, ट्रेकर्स चे, खादाडी प्रेमींचे पण असेच कट़्टे भरतात, व्हर्च्युअल भेटी मधून सुरु झालेले असे कट़्टे , नंतर कधी खरोखरच्या भेटी मधे परीवर्तित होतात ते समजतच नाही.\nशेवटी एक झालंय. हल्ली हे सगळं कट़्टा कल्चर बरंच कमी झालेले आहे. खरोखरचा नाही , तरी व्हर्च्युअल कट़्टा हा नेहेमीच सुरु असतो. मग तो फेसबुक वर असो की बझ वर असो. आपण शेवटी सोशल आहोतच. आपल्याला एकटेपणा नकोसा होतो. अगदी जुनी सेकंडहॅंड फियाट जरी विकत घेतली आणि त्याचं कौतुक करायला मित्र मैत्रिणी, आई वडील असले की कसं भरून पावतो आपण नाही का वडील गाडीत बसल्यावर, ही माझ्या मुलाची कार म्हणून अभिमानाने दाखवतात तेंव्हा त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त आनंद होत असतो.\nकट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा कट़्ट्याला काही पर्याय नाही\nमटाबाबा डॉट कॉम →\nशब्द न शब्द खरा आहे….\nअगदी “आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो”. हे सुद्धा.\nअनुभव घेतलाय त्याचा पण\nखरच कट़्ट्याला काही पर्याय नाही….\nशाळेतल्या अन कॉलेजातल्या अनेकांना विसरलो होतो पण ऑर्कुटमुळे (फेसबुकच फॅड आताच ) त्यातल्या बरयाचजणाशी परत संपर्क झाला,त्यानंतर अनेकांना प्रत्यक्षही भेटलो…खुपच छान वाटलं त्याना भेटून अनेक जुन्या आठवणी वैगेरे निघाल्या ..मस्तच…ऑर्कुटवरील तुमच्यासारख्या मित्रामुळे ह्या ब्लॉगिंगच्या जगात आलो आणि खूप रमलो….नाहीतर अस कधी लिहू शकलो असतो कि नाही कोणास ठाऊक….\nतरी अगदी तीन चार वर्षा आधीपर्यंत अगदी खास असलेले आम्ही लहानपणापासूनचे सहा मित्र ….नेहमीच अनेक कट्टे,पिकनिक,सिनेमा …वैगेरे गाजवत आलो …पण आता कोणी नोकरीनिमित्त बाहेर तर कोणी संसारात मग्न …कधीतरी भेट होते ‘हायबाय’ होते पण ‘तस ‘ भेटण होतच नाही… त्याबद्दल खूप वाईट वाटते 😦\nपण आता नवीन मिळालेले ब्लॉगमित्र ,ट्रेकमित्र ,बझमित्रहे काही वाईट नाहीत,त्यांच्याबरोबरच्या वर्च्युअल कट्ट्यात ती बात नसली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात ते आपल ‘सोशल’ जीवन परिपूर्ण करतात …. 🙂\nखूप आठवणीना उजाळा मिळाला ह्या लेखामुळे धन्स …\nव्हर्च्युअल कट्ट्यावरून पण जर खरोखरचे रिअलटाईम मधले मित्र मिळत असतील तर काय हरकत आहे प्रत्येकामधेच एक लेखक दडलेला असतो. फक्त तो योग्य वेळ यावी लागते तो लेखक बाहेर पडायला. माझ्यासाठी ऑर्कुट बंद करणं हे निमित्य झालं\nजबरदस्त आणि एकदम मनातलं…\nगेला एक महिना झाला, बझ, फेसबुक सगळी कडला वावर अगदी नगण्यच झालेला आहे. कामाच्या व्यापात वेळ काढता आला नाही, आणि मग हा लेख लिहिला .\nअगदी खरे लिहिले आहे. सगळ्यानांच कुठल न कुठला तरी कट्टा लागतो, ज्याला तो केव्हा ना केव्हा मिळतो तो भाग्यावान. पण आता नेटमुळे छान सोय झाली आहे. हा पण एक कट्टाच की\nनेटमुळे थोडा एकटेपणा कमी होतो, पण तरीही खरोखरच्या कट्ट्याची मजा वेगळीच.\nजबरी… माझं अगदी इंजिनिरिंग पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीलाच झाल्याने कॉलेज जीवनात कधी कट्टा वैगरे फार अनुभवता आला नाही पण रत्नागिरी सोडल्यावर मात्र जिथे जिथे राहिलो तिथे ओळखी आणि मग कट्टे जमले. जास्त आठवणी PGमध्ये रहायचो तिथल्या आहेत. चार वर्षे धमाल केली. भटकलो. शुक्रवार आणि शनिवार रात्री २-३ वाजेपर्यंत गप्पा टप्पा सुरु असायच्या. नाना प्रकारची व्यक्तीमत्व भेटली. मग हळूहळू सगळ्यांची लग्ने झाली. वर्षभरापूर्वी आमचा पण नंबर लागला. आत्ता दोन महिन्यातून एका एका मित्राकडे जेवण्याचा कार्यक्रम असतो. खरा कट्टा आत्ता केवळ बझ्झ वर अनुभवायला मिळतो अगदी २४x७.\nकट्टा हा फक्त बझवरच अनुभवायला मिळतो +११११\nमित्र बरेच दूर गेलेले आहेत, स्वतःच्याच विश्वात रममाण झालेले. त्यामुळे फक्त शनीवार, रवीवार, मुलांना वेळ असेल तर कुठल्यातरी आते, मामे भावाकडे चक्कर असते. बाकी कट्टा वगैरे बंदच झालाय.\n आता उरल्या त्या फक्त आठवणी. अजूनही कॉम्प्लेक्स मधे खाली टेनिस कोर्ट वर मुलं एकत्र बसतात.. कट्टा आहेच, थोडं स्वरूप बदललंय. थोडं व्हर्च्युअल झालंय..\nमराठी टाईप करायला मी बरहा वापरतो..http://baraha.com\nआलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुत: धनम\nअधनस्य कुत: मित्रम अमित्रस्य कुत: सुखम॥\nशेवटी.. पैसा असला की सगळॆ असतात..सबसे बडा रुपय्या. 🙂 आभार.\nब्लॉग वर स्वागत. सगळे लेख वाचले म्हणून आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या असतात, लेखनासाठी उत्साहित करणाऱ्या\nपण एक आहे, लग्न होई पर्यंत तरी कट्टा सुरु राहू शकतोच. सगळे लिमिटेशन्स येतात ते लग्नानंतर. इतर जबाबदाऱ्या येतात, आणि मित्र, कट्टा बाजूला पडतो. शनिवार- रविवारी तर घरची कामं इतकी असतात, की इतर कुठे जाणं इच्छा असलं तरी शक्यच होत नाही. मग उरतो तो फक्त व्हर्चुअल कट्टा..\nआमचा पण एक कट्टा होता नाव होत “आवली कट्टा” आता सगळ्यांची लग्न झाल्या पासून कट्टा एकदम उदास झाला.\nमाझ्या कट्ट्यावरच्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेचा\nब्लॉग वर स्वागत.. मी आहेच वऱ्हाडातला. सगळं लहानपण तिकडेच गेलं. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार..\nब्लॉग वर स्वागत.. कट्टा सुटला, पण हल्ली बझ कट्टा, फेसबुक वगैरे सुरु आहे. सुरुवातीला व्हर्च्युअल असलेले रिलेशन्स आता खरोखरच्या मैत्री मधे प्रस्थापित झाले आहेत.\nतुम्ही जे म्हणता, की वय वगैरे आड येत नाही हे खरं आहे. आम्ही ब्लॉगर्स पण मुंबईला बरेचदा भेटतो. वय वर्षे १६ वर्षाची मै्थिली ते ते ८८ वर्षाचे प्रधान काका सगळे लोकं एकत्र येतात. नेहेमी शक्य होत नाही, पण एखादं प्रदर्शन वगैरे असलं की आम्ही सगळे एकदम तिकडे जातो . पण नेहेमी हे शक्य होत नाही.\nकट्ट्याची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न् आहे हा .\nआमच्या वेळ चा कट्टा अगदी वर दिलेल्या प्रमाणे असायचा. लहान पणी शाखेत जायचो , दररोज न चुकता.– त्याला कट्टा म्हणता येत नाही, पण तसाच प्रकार..\nमला माझ्या शाळेतल्या अन कॉलेजच्या मित्रांची नावं आठवतात.. आणि ते माझे अजुनही मित्र आहेत 🙂\nकट्टा मिसायचो पण ब्लॉग अन बझचे व्यसन लागल्यावर आता रोजंच कट्टा असतो 🙂\nनशिबवान आहात. माझे तर बहुतेक मित्र विसरलो मी. तसे काही माहिती आहेत, आणि आता नुकतेच भेटले सुद्धा.. फेसबुक मुळे.. 🙂\nमजा करा.. 🙂 कट्ट्याचे दिवस नंतर मग असेच कधीतरी आठवतील.\nकाका, खरच… आयुष्यातल्या पर्त्येक टप्प्या वर वेग-वेगळ्या कट्ट्यांचे अनुभव छानच रंगवलेत…\nBTW, जर तुम्ही नागपूरच्या शंकर नगर च्या कट्ट्या बद्दल बोलत असाल, तर टपरी कट्ट्याचे आम्ही पण सभासद होतो बर का.. 🙂\nहोय, नागपूरचाच शंकर नगरचा म्हणतोय मी.तिथे, आणि नंतर मग लक्ष्मीनगरच्या चौकात पण बरेचदा असायचो मी.\nकाल परवाच मेल वर ही कविता कुणी तरी पाठवली.. मूळ लेखक माहित नाहीं.. पण या लेखाशी संबंधितच आहे म्हणून पोस्ट करतोय..\nमित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..\nकुणी ‘orkut’ वर तर कुणी ‘Facebook’ वर जमतात..\n…प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..\nकारण सगळे विषय ‘chat’ वरच संपलेले असतात..\nमग ‘chat’ वर भेटूच ” याचं Promise होतं..\nआणि संभाषणातून ‘Sign out’ के लं जातं. ..\n‘लाल’ ‘हिरव्या ‘ दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं…\nघट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..\nप्रतेकाचा status घुटमळत राहतो…\nआपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता\n‘Invisible’चा आडोसा घेतला जातो..\nताप आल्याच आजकाल आईच्या आधी ‘Facebook’ ला कळत..\nऔषध पेक्षा ‘Take Care’ च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..\nमनातलं सगळं ‘Facebook’ वर ओकायची\nमैत्रीत गरजच का असावी\n‘Net”ची जाळीच का असावी\nकधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..\n‘chat’ ला गप्पानी आणि ‘Smile’ ना हस्यानी replace करावं..\nशब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं\nमैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं….\nचला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,\nमैत्रीला technology पासून जपून ठेवुया ……\nही कविता वाचूनच तर लेख लिहावासा वाटला. बरेच दिवसापूर्वी मेल मधे आली होती, आणि हा विषय सुचला लिहायला.\nजबरदस्त सुंदर,छान, आवडला,,खर आहे,चार दिवस मित्राचे ,(चौक नाका किंवा कट्टाआठवतो)\nप्रत्येकाच्याच जिवनातला अविभाज्य अंग असतो तो कट्टा..\nखरच, ह्या कट्टयाची बातच न्यारी. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले कट्टे बदलत असतात. वाचुन माठयाची पायरी, शैलेन्द्र नगरचा थल्ला…… सगळे जुने कट्टे आठवले. खुपच छान\n अगदी शब्द न शब्द खरा आहे मी पण लग्नापूर्वी असाच कट्ट्यावर पडीक असायचो. आता बहुतेक मित्रांची लग्न झालीत आणि कट्ट्यावर येणं कमी कमी होत गेलं. अजूनही कट्ट्याच्या समोरुन गेलं आणि तिथे ओळखीचं कुणीच दिसलं नाही की कसलीतरी एक हुरहुर लागते. आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिस करतोय हे जाणवून मन उदास उदास होत जातं. कुणाचा नविन जॉब, ठरलेलं लग्न असे आनंदाचे क्षण आणि कुणाची सुटलेली नोकरी, त्याची काढलेली समजूत याच कट्ट्याच्या साक्षीने काढलेली असते. आज आम्ही कुणीच तिथे नसलो तरी कट्टा अजूनही तसाच आहे. असं वाटतं कधीकधी की सगळ्यांना ओरडून ओरडून तिथे बोलवावं आणि मनसोक्त गोंधळ घालावा मी पण लग्नापूर्वी असा��� कट्ट्यावर पडीक असायचो. आता बहुतेक मित्रांची लग्न झालीत आणि कट्ट्यावर येणं कमी कमी होत गेलं. अजूनही कट्ट्याच्या समोरुन गेलं आणि तिथे ओळखीचं कुणीच दिसलं नाही की कसलीतरी एक हुरहुर लागते. आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिस करतोय हे जाणवून मन उदास उदास होत जातं. कुणाचा नविन जॉब, ठरलेलं लग्न असे आनंदाचे क्षण आणि कुणाची सुटलेली नोकरी, त्याची काढलेली समजूत याच कट्ट्याच्या साक्षीने काढलेली असते. आज आम्ही कुणीच तिथे नसलो तरी कट्टा अजूनही तसाच आहे. असं वाटतं कधीकधी की सगळ्यांना ओरडून ओरडून तिथे बोलवावं आणि मनसोक्त गोंधळ घालावा खरंच, ऑनलाईन कट्ट्यांमधे ती मजाच नाहीये जी तिथे अनुभवली. कट्टा म्हणजे एक शाळा होती जिने आम्हाला जगणं शिकवलं. जे शिक्षण जगाच्या कुठल्याही शाळेत मिळत नाही, जगात टिकून राहण्याचं, ते आम्हाला कट्ट्याने दिलं.\nतुमच्या लेखाने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या\nअजूनही कधी त्या कट्ट्याकडे लक्ष गेलं, आणि तिथे काही वेगळे चेहेरे दिसले की आपले दिवस आठवतात. सुंदर प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂\nलय लय भारी लेख, हसत हसत कधी अंतर्मुख झालो कळले पण नाही हो, हसत हसत कधी अंतर्मुख झालो कळले पण नाही हो…… ब्याचलर्स चे वर्णन स्वतःला शोधावे असले नमरी आहे राव…… ब्याचलर्स चे वर्णन स्वतःला शोधावे असले नमरी आहे राव……… मी स्वतः आजकाल तेच करतो आहे, मैत्री आवडींनुसार होते……… मी स्वतः आजकाल तेच करतो आहे, मैत्री आवडींनुसार होते सो ट्रु…. आधी आमचे पण खुप खुप कट्टॆ होते सर्वात भारी म्हणजे पि.डी.के.व्ही चे ग्राऊंड सर्वात भारी म्हणजे पि.डी.के.व्ही चे ग्राऊंड तिकडे आकाशाला लाखो भोकं पडल्यागत जेव्हा तारे दिसत अश्यावेळी ५ बियर ५ मित्र अन ५ कोटी स्वप्नं घेऊन बसायचो आम्ही तिकडे आकाशाला लाखो भोकं पडल्यागत जेव्हा तारे दिसत अश्यावेळी ५ बियर ५ मित्र अन ५ कोटी स्वप्नं घेऊन बसायचो आम्ही…. , शहीद होणे पण झाले एखाद दोन मित्रांचे…. , शहीद होणे पण झाले एखाद दोन मित्रांचे….. स्मॄती चाळवतच वाचणे झाले हा लेख….. स्मॄती चाळवतच वाचणे झाले हा लेख नेहमी प्रमाणे मजा आली\nकाही आठवणींचे कप्पे उघडले सगळ्यांसमोर.. 🙂 आभार.\nमस्त लेख आहे. मी पण यांत्रिकी अभियांत्रिकी केला आहे.\ndiploma आणि इंजिनीरिंग मेकानिकल मध्ये. खूप मित्र आहेत.\nइंजिनीरिंग बाहेर केल्यामुळे बारा गावाचे मित्र भरपूर मज्जा तास न तास गप��पा चा फड जमायचा साथीला सिगरेटी पण.\nवेळ कसा जायचा तेच कळायचा नाही. सबमिशन च्या वेळेस तर अक्षरशः पावनखिंड लढवल्यासारखी रात्री जागवल्या आहेत.\nआमचा कट्टा म्हणजे चहा काम मिसळ पाव (पौष्टिक खाद्य) ची टपरी. समोरच आमचं वानखेडे आणि पाच मिनिटावर लॉर्डस.\nक्रिकेट म्हणजे प्राणाहून प्रिय. २००७ च्या world cup ला तर परीक्षा सुरु असताना देखील म्याचेस बघितल्या आहेत.\nआजून तरी एकत्र भेटतोय पण कट्टा सुटलाय. पुण्यात परत आलोय आता पुण्यात भेटी होतात पण कट्टा नाही आणि क्रिकेट नाही आणि गप्पा देखील तुटक तुटक.\nआता डिसेंबर मध्ये पुह्ना एकदा कट्ट्यावर भेटायचा ठरवलंय बघू काय होता ते.\nचांगल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला पुन्हा एकदा उशीर करण्याची चूक करतोय.. पण ब्लॉगमित्र/बझ कट्टेकरी असल्याने समजून घ्यालच :))\nखरंच बझकट्ट्याने पुन्हा एकदा ते शाळा/कॉलेजमधले दिवस नव्याने दाखवले.. धम्माल नुसती :))\nबझ कट्ट्यावरची धमाल तर जुने दिवस आठवण करुन देते. बझ कट्टा रॉक्स पण हल्ली सारखा प्रवास सुरु असल्याने दिवसभर लॉग इन करताच येत नाही बझ कट्ट्यावर.. 🙂\nकट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा कट़्ट्याला काही पर्याय नाही\nपर्फेक्ट बॉस. आपला कट्टा राहीलाय अधुरा गेल्यावेळी आता आले की पुरा करायचा रे. 🙂 बाकी बझकट्टा भारीच चहकत असतो की… :D:D\nमहेंद्र … काका मामा काही लिहित नाही कारण मला माहित नाही तुमचे वय काय आहे. मी तुमचे ब्लॉग्स नियमित वाचतो … मस्त असतात … कट्टा हा ब्लॉग पण खुप आवडला. अजूनही कट्टे आहेत … आजकालच्या मुलांना हि कट्टा आवडतो … पुण्यात दुर्गा कॉफ्फी, वैशाली, रुपाली, डेक्कन, कॉल्लेगेस मध्ये कट्टे चालू आहेत …\nमी पण माझा कट्टा खूप मिस करतो .. सगळे जण आता गायब झाले आहेत. लग्नानंतर खूप लोक गायबच झाले. पण अधून मधून आम्ही भेटतो. मजा येते. माझ्या मते ते एक वय असते प्रत्येकाच्या आयुष्यात कट्टा जमवायचे. एकदा संसार चालू झाला कि विसरले जाते. पण माझ्या मते वेगळे कट्टे चालू होतात. बायका मुलांचे. त्यात हि वेगळीच मजा असते. कुटुंब कट्टा म्हणा त्याला. आपल्या नातेवाईकां बरोबर हि तुम्ही कट्टा जमवू शकता तुम्ही. चुलत मावस भवन बरोबर पण. नशिबाने माझे असे बरेच कट्टे आहेत. त्यात आम्ही खूप धमाल करतो. तो मग घरी असो किंवा बाहेर. कधी ट्रीप ला. मस्त मजा येते. त्याने माणूस एकदम ताजा तवाना होतो. नेट वरच्या कट्ट्याला ती मजा अजिबात नाही. हे माझे मत आहे, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.\nपुन्हा एकदा धन्यवाद. असेच किहीत राहा.\nब्लॉग वर स्वागत.. कट्ट्यांची मजा ती वेगळी – अजूनही मिस करतो . एखाद्या वेळेस कट्टेकऱ्यांना बोलवायचे म्हंटले तर काही तरी कारण निघतं आणि सगळे मित्र काही एकदम येऊ शकत नाहीत. पण जेंव्हा कधी भेटतो, तेंव्हा नुसती धमाल असते, वय, हुद्दा वगैरे सगळं काही विसरून.\nमैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.\n तुमचा लेख वाचला आणि माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा चहाच्या कटिंग चे पैसे नसायचे आणि आज पैसे आहेत तर सगळ्याना एकत्र जमण्यास वेळ मिळत नाही.\nअगदॊ अगदी… ते दिवस कसे मस्त असायचे नां पैसा कमी पण समाधान, जास्त पैसा कमी पण समाधान, जास्त खरंच की, यावर एक मस्त लेख होऊ शकेल. सुख , समाधान आणि आनंद…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/narayan-rane-to-join-bjp-devendra-fadnavis-and-amit-shah-discussed-this-in-ahmedabad-258186.html", "date_download": "2018-12-15T16:16:57Z", "digest": "sha1:SPMKZI6PY6YTTETHZBEYEBO7V3WCCFSY", "length": 13403, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शा���रुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा\n13 एप्रिल : नारायण राणेंच्या भाजप प्र���ेशाबद्दल हालचालींना वेग आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून दोघांमध्ये एक तासभर राणेंबद्दलच चर्चा झाल्याचं समजतंय. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये असल्याने चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे.\nनारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र नारायण राणे यांनी मीडियाशी कोणतीही चर्चा न करता अहमदाबादमधून रवाना झाले आहेत.\nनारायण राणे दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत.\nदरम्यान, काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवल्याचा आरोप करत, मी पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असल्याच राणेंनी स्पष्ट केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल त��� या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T16:18:50Z", "digest": "sha1:EQ2E3T6OZYJZGFIWS7ARZOMHJF4TFVHZ", "length": 6560, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काकड आरतीमुळे उरूळी कांचन भक्तीरसात चिंब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाकड आरतीमुळे उरूळी कांचन भक्तीरसात चिंब\nउरुळी कांचन- उरुळी कांचन परिसरात दररोज होणाऱ्या काकड आरतीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण आहे. उरुळी कांचन येथील श्रीराम मंदिरात तर सोरतापवाडी येथील हनुमान मंदिरात दररोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी भूपाळी अंधाळेनंतर गवळणसह विविध अंभगाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महादेव कांचन यांनी दिली. गणपतीची आरतीनंतर शंकर, दत्तगुरू यांच्यासह सर्व देवीच्या आरती घेऊन शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता होती, अशी माहिती मनीषा तुपे व अजिंक्य कांचन यांनी दिली. यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते नाष्ट्याचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मिलिंद कांचन व अविनाश तुपे यांनी दिली. उरुळी कांचन येथील उरुळी कांचनमध्ये स्वच्छता अभियानाच्या वतीने सलग तीन वर्ष दिवाळीनिमित्त “दिवाळी पहाट’ हनुमान मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, श्रीकृष्ण मंदिरात दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती संतोष चौधरी व किरण वांझे यांनी दिली. सामाजिक उपक्रमाचा आदर्श स्वयंसेवी संस्थांनी घ्यावा, असे मत अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपदवीधर संघटना शिक्षकांचे हित जपणारी\nNext article‘राफेल की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ – राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_134.html", "date_download": "2018-12-15T15:52:21Z", "digest": "sha1:QM7TIY33BFREVI7XQOWNW4UO4J2BEWY2", "length": 9553, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "गाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nगाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम\nदुष्काळ जाहीर केलेल्या भागात 1 कोटी 80 लाख पशुधन आहे. या भागासाठी पुढील सहा महिन्यांसाठी 116.27 लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणा��� आहे. चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.\nसध्या 99 लाख मे. टन उपलब्ध असून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादन घेतले जाणार आहे. याशिवाय गाळपेर क्षेत्रामध्ये चारा उत्पादनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुमारे 2 हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. आवश्यकतेप्रमाणे चारा छावण्यादेखील सुरु केल्या जातील.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्��े लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/gorakhpur-tragedy-uttar-pradesh-66458", "date_download": "2018-12-15T16:43:38Z", "digest": "sha1:HYAGEYDY2QEICA4Y3LR6S75MRN6CO663", "length": 12195, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "gorakhpur tragedy uttar pradesh डॉक्टरला बळीचा बकरा बनविले: एम्स डॉक्टरांचा आरोप | eSakal", "raw_content": "\nडॉक्टरला बळीचा बकरा बनविले: एम्स डॉक्टरांचा आरोप\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nजर रुग्णालयात ऑक्सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध खराब करू नयेत\nनवी दिल्ली/गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या मृत्युप्रकरणी डॉ. कफील खान यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर एम्सच्या डॉक्टरांनी टीका केली आहे. 48 तासांत रुग्णालयात 30 बालकांच्या मृत्यूप्रकरणी खान यांना बळीचा बकरा बनवल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.\nविशेष म्हणजे रुग्णालयाच्या संकटकाळात खिशातून पैसे खर्च करून डॉ. खान यांनी ऑक्सिजनचे सिलिंडर आणले होते तेव्हा त्यांचे कौतुक झाले होते. यासंदर्भात एम्सच्या निवासी डॉक्टर संघाचे अध्यक्ष डॉ. हरजितसिंह भट्टी म्हणाले की, सरकारी यंत्रणातील उणिवा आणि दोष झाकण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टरला बळीचा बकरा बनविले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे उत्तर प्रदेश सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचाही आरोप डॉ.भट्टी यांनी केला आहे. जर रुग्णालयात ऑक्सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्या��ील संबंध खराब करू नयेत, असे आवाहन त्यांनी राजकीय नेत्यांना केले आहे.\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nसहकारी संस्थांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सदोष : शरद पवार\nउरुळी कांचन (पुणे) : विद्यमान राज्य सरकारचा सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:05:51Z", "digest": "sha1:VUKGX23CVMCITVIFUZP23PAZLGABASTY", "length": 9662, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहावीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क वीसपट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहावीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क वीसपट\nदुष्काळी स्थिती असताना विद्यार्थी, पालक होरपळले\nलोणी काळभोर- राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने शासन एकीकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे 10 वी च्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क 20 रुपये असताना 400 रूपये आकारण्याचा आदेश देते. ही शुल्क वीस पट असल्यामुळे विद्यार्थी, पालक होरपळून गेले आहेत. दरम्यान, या वाढीव शुल्काचे आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा शुल्क आकारले जावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एन. ए. जमादार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र जमादार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्षा अश्विनी काळे, सह सचिव डॉ. सुर्वणा खरात, संबंधित मंत्र्यांना दिले आहे.\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पूर्व व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून 2019 पासून 400 रुपये शुल्क आकारण्यात यावेत, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिला आहे. या आदेशामुळे दुष्काळात अगोदरच अडचणीत आलेल्या पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.\nेंया परीक्षेसाठी पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. गतवर्षापर्यंत या अभ्यासक्रमासाठी व्ही-1, व्ही-2, व्ही-3, व्ही-4 या विषयासाठी प्रतीविषय 20 रूपये शुल्क आकारले जात होते. परंतू शिक्षण मंडळाच्या नवीन आदेशानुसार या वर्षापासून प्रतीविषय 400 रूपये शुल्क आकारले जावे, असे शासनाने राज्य मंडळांना कळवले आहे. त्यानुसार मार्च 2019 पासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कौशल्य चाचणी शुल्क म्हणून 400 रूपये आकारण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. राज्य मंडळांद्वारे आदेशासोबत संबंधित विषय घेतलेल्या शाळांची यादी विभागीय मंडळाकडे पाठवली आहे. संबंधित शाळांकडून प्रात्यक्षिक शुल्क चलनाद्वारे स्वीकारून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे पाठवण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nपालक व विद्यार्थ्याना दिलासा मिळण्यासाठी परीक्षा शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, याकरीता ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. यावेळी बाजारभावाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेपोटी येणाऱ्या रॉ मटेरीयल खर्चाचा चार्ट देण्यात आला. तसेच फी वाढ कशी कमी करता येऊ शकेल याविषयी चर्चा करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरकुंभ येथे श्री फिरंगाई क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू\nNext article#PAKvNZ : अखेरच्या कसोटीत न्यूझीलंडचा पाकवर विजय, 2-1 ने मालिका विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/rishabh-is-the-2nd-man-after-dhonr-to-do-this/", "date_download": "2018-12-15T16:23:22Z", "digest": "sha1:SSZGQPIDW37UO5TZVLBAPQWQG3XMZ4FB", "length": 8467, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं", "raw_content": "\nधोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं\nधोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं\nभारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हैद्राबाद येथे चालू आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रथमत: रहाणेला जेसन होल्डरने बाद केले. त्याच षटकात होल्डरने जडेजाला पायचित पकडले.\nत्यानंतर गॅब्रियलने रिषभ पंतला हेटमायरकडे झेल देण्यास भाग पाडले. रिषभने 92 धावा केल्या.\nरिषभला सलग दुसऱ्या डावात शतकाने हुलकावणी दिली आहे. रिषभने मागील तीन डावांत 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघाच्या इंग्लड दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत रिषभने शतकी खेळी केली होती. त्यानंतर विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली होती. सध्या चालू असलेल्या कसोटीत तो 92 धावांवर बाद झाला आहे.\nसलग दोन डावात नव्वदीत बाद होणार रिषभ पंत हा राहुल द्रविडनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविडने 1197 मध्ये श्रीलंकेविरूद्ध सलग दोन डावात नव्वदीत (92, 93)बाद झाला होता.\nरिषभ हा कसोटीत दोनदा 92 धावांवर बाद होणारा महेद्रसिंग धोनीनतंर दुसराच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.\nतिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय संघाच्या 8 बाद 339 धावा झाल्या आहेत. आर अश्विन (11) आणि उमेश यादव(2) धावांवर खेळत आहेत. भारताकडे सध्या 28 धावांची नाममात्र आघाडी आहे.\nकसोटी सामना सुरु असतानाच रोहित शर्माचे नाव या संघाच्या प्लेयिंग ११ मध्ये\nदुसऱ्या टी-२० ���ामन्यात विजयासह दक्षिण अफ्रिकेची मोठ्या क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी\nबर्थडे बाॅय गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना झाप- झाप झापले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T17:17:16Z", "digest": "sha1:3Q7ZTXURIUPH37FF6TCBGU757YPZ6MW6", "length": 15244, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन\nघटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन\nपिंपरी: भारताच्या तिरंगा झेंड्यास आरएसएसचा प्रथम पासूनच विरोध होता. भारताचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा ही आरएसएसची इच्छा होती. परंतु घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आरएसएसचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे ही आरएसएसची इच्छा धुळीस मिळाली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच बहुमताने भाजपच्या नावाखाली आरएसएस सत्तेवर आली आहे. त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा संविधानात बदल केल्याशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या भारतातील सज्ञान जनता हे कदापी होऊ देणार नाही. भाजपाने संविधानात बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस त्याला तीव्र विरोध करेल. आरएसएसचा व भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा भारतात कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शुक्रवारी केले.\nपिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव लोकतंत्र बचाव’ या मूकमोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रे��चे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, माजी अध्यक्ष भाऊसाहेब मुगूटमल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तारीक रिझवी, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nडॉ. महाजन पुढे म्हणाले की, काँग्रेसने राज्यात संविधान बचाव रॅली काढली आहे. जो भाजप तिरंग्यास विरोध करतो तेच ‘तिरंगा बचाव’ यात्रा काढत आहेत. ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. सरकार असे उद्योग करुन समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना देखील फसवी आहे. शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसून जनतेच्या कष्टाचा पैसा उद्योगपतींना कर्जमाफी देऊन जनतेची क्रुर थट्टा केली आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी फसव्या घोषणा केल्या. त्यातील एकही घोषणा अद्यापही पूर्ण झाली नाही. काँग्रेसने आग्रह धरला म्हणूनच शेतक-यांना एवढी तरी कर्जमाफी मिळाली, असे डॉ. महाजन यांनी सांगितले,\nप्रास्ताविकात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. सत्ताधारी पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत आहे. भाजप दरोडेखोर आहे आणि त्यांना साथ देणारी शिवसेना वॉचमनचे काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रारंभी चिंचवड येथील चापेकर चौकात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूकमोर्चास सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता होऊन तेथे सभा घेण्यात आली.\nIPL: ‘यांची लायकी नाही, यांच्याकडून टॅक्स घ्या’\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्��’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T17:21:28Z", "digest": "sha1:ORB7NY2BFXFPRARYN5RH2FCYAIPTCKJQ", "length": 13755, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्��ा\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या\nहोर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या\nपिंपरी – रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडून मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबियांतील एकाला भारतीय रेल्वे सेवेत तातडीने नोकरीत घ्यावे. कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.\nपुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडल्याने शुक्रवारी (दि. 5) चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील रहिवासी असलेले जावेद खान यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने तोकडी मदत केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊसकर यांची भेट घेतली. त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ऍड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार तसेच खान यांचे कुटुंब शिष्टमंडळात होते.\nगजानन चिंचवडे म्हणाले, रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चार जणांचा हकनाक बळी गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने केलेली आर्थिक मदत अतिशय तोकडी आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. त्यांना उपजिवीकेचे दुसरे काहीच साधन नाही. मुलींची लग्ने व्हायची आहेत. मुलांचे शिक्षण चालू आहेत. त्यातच कर्त्या पुरुषाचे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाची आर्थिक घडी मोडली आहे. जगण्यासाठी काय करायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला आहे. कोणतीही चूक नसताना त्यांना संकटातून जावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी.\nहोर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे\nपुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा पर्यंत असलेल्या होर्डिंगचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. अनधिकृत होर्डिंग काढावेत. सर्व होर्डिंगवर साईज, लांबी रुंदी, होर्डिंग मालकाचे नाव व मुदत नमूद करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, रेल्वे विभागाने चिंचवड, नागसेननगर झोपडपट्टीच्या भागात रेल्वेच्या दोन्ही बाजूने सीमाभिंत बांधावी. चार दिवसांपूर्वी नागसेननगर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्वेवी घटना घडली आहे. तसेच या ठिकाणी टवाळखोर जुगार, मटका, दारु पित बसलेले असतात. गुंडगिरी करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सिमाभिंत बांधावी. जेणेकरुन नागरिकांना त्रास कमी होईल, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.\nभाजप हीच ‘लक्ष्मण रेषा’\nपुण्यात अभियंता तरुणीचा संशयास्पद मृत्यू\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-15T16:51:49Z", "digest": "sha1:QEUNR7G4ZKQ2N4ERWLMNFBSSZ23DE6M3", "length": 10412, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nअमृतसरमध्ये 3 ठार 10 जखमी : संपूर्ण राज्यात नाकाबंदी\nअमृतसर: पंजाबमधील अमृतसरजवळच्या राजासांसी गावामधल्या निरंकारी भवनावर आज दोन अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. दुचाकीवर स्वार दोन अज्ञात लोक निरंकारी भवनाजवळ आले व त्यांनी त्यांच्याकडचे ग्रेनेड निरंकारी भवनाच्या आत फेकले. ग्रेनेडच्या स्फोटांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.\nराजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवनात आज सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. याप्रसंगी येथे सुमारे 200हून अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nघटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता. तसेच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता पंजाब पोलिसांनी वर्तविली आहे. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nयाशिवाय काश्मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने यापूर्वीच दिल्ली पोलिसांना दिली होती. तसेच जैश-ए-मोहम्मदचे 6-7 अतिरेकी फिरोजपूरला आले असून ते हल्ल्याचे षडयंत्र रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.\nदरम्यान, या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, पंजाबमधील शांततेचे वातावरण भंग करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधावा आणि सज्ज राहावे, असेही जाखड म्हणाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत आमने-सामने\nNext articleलायन्स् प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा: ढोमसे टायगर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/uday-gan-ambe-udde-today-fourth-mal-inauspicious-time-hence-lalita-panchami/", "date_download": "2018-12-15T17:38:35Z", "digest": "sha1:UJFOLW6JAQBS5GOFCHPXJHZXBIGU2PT2", "length": 30855, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uday Gan Ambe Udde: Today, The Fourth Mal Is In The Inauspicious Time, Hence Lalita Panchami | उदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थ���ट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर ���ोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nउदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी\nआज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.\nमित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.\nउपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.\nपरंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का तू नीतिमान आहेस का तू नीतिमान आहेस का तू निर्व्यसनी आहेस का तू निर्व्यसनी आहेस का तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का तू महिलांचा आदर करतोस का तू महिलांचा आदर करतोस का तू राष्ट्रभक्त आहेस का तू राष्ट्रभक्त आहेस का तू सकाळी लवकर उठतोस का तू सकाळी लवकर उठतोस का तू आर्थिक बचत करतोस का तू आर्थिक बचत करतोस का असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.\nभक्त जसे बोलतो, तसे करतो का हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप���तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.\nआज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.\nनवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.\nदेवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो\nया देवी सर्व भूतेषु,\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापुरातील शाही दसरा सोहळ्याचा उत्साह\nदुर्गाविसर्जनाच्या दिवशी होणारा खास कार्यक्रम 'सिंदूर खेला'\nसीमोल्लंघनाला रथातून निघाली आदिशक्ती\nठाण्याच्या पार पडला 'सिंदूर खेला'\nनाशिकमधील पोलीस आयुक्तालयात शस्त्रांची पूजा\nवाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक\nमनः शांती - सुखी जीवनाचे रहस्य : भावनांना वाट द्या..\nभेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्��ाय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1510.html", "date_download": "2018-12-15T15:33:42Z", "digest": "sha1:W4XJ4IW3UAGDBBBWNEFXULO4VBRZ4Q2M", "length": 5860, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनपा निवडणुकीच्या बैठकीलाच विखे - थोरातांची दांडी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमनपा निवडणुकीच्या बैठकीलाच विखे - थोरातांची दांडी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहे��� थोरात यांनी दांडी मारली.\nया बैठकीत चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित असून, येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अद्याप झाली नसली, तरी दोन्ही पक्ष या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोडे अडले असून, ती अडचणही दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दांडी मारली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:50:12Z", "digest": "sha1:VDCK2YVCLX7QHICES6WFNHDGWHNHSGLN", "length": 8448, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – लोणावळा-कर्जत दरम्यान रेल्वेचे विशेष पथक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – लोणावळा-कर्जत दरम्यान रेल्वेचे विशेष पथक\nपुणे – पावसाळ्यामध्ये रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच घाट मार्ग असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवावे लागते. या पार्श्वभूमिवर मध्य रेल्वेच्यावतीने लोणावळा ते कर्जत या घाट मार्गाच्या पाहणीसाठी विशेष टीम नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 गॅगमनची ही टीम पूर्ण पावसाळ्यात घाटमार्गावरील देखरेख करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nलोणा��ळा ते कर्जत या 29 किलोमिटच्या घाट क्षेत्रात गॅगमनकडून लक्ष ठेवले जाणार आहे. हा मार्ग डोंगरी भाग आहे. यामुळे अनेकदा रेल्वे रुळावर दरड कोसळण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, तसेच रुळाचेदेखील नुकसान होते. या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. मागील वर्षी रेल्वेने ड्रोनद्वारे लोणावळा घाटाचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये घाटातील दरड प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. त्याच्या आधारेच 32 ट्रॅक मेंन्टेनन्स एक्स्पर्टस्ची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जत घाट मार्गात साधारणपणे 370 कर्मचारी कार्यरत असतात. या व्यतिरिक्त आता 32 गॅंगमन कार्यरत असतील. हे गॅंगमन शिफ्टमध्ये 24 तास उपलब्ध असणार असून, सातत्याने मार्गाची पाहणी करणार आहेत. तसेच, कोठे अडथळा असल्यास तातडीने दुरुस्त करतील.\nलोणावळा ते कर्जत या दरम्यानच्या अप आणि डाऊन लाईन जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अप किंवा डाऊन लाईनवर काही अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक थांबणार नाही. दोन्ही मार्ग जोडण्यासाठी टाकलेल्या रुळांवरून रेल्वे गाड्या मार्गस्थ होऊ शकतात असे सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटपऱ्यांवर कारवाई केल्यास आंदोलन – डॉ. बाबा आढाव\nNext articleवेट ट्रेनिंग…स्त्रियांसाठी अत्यावश्यक\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्के रक्कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2017/10/Shetakari-sanghatana.html", "date_download": "2018-12-15T15:52:13Z", "digest": "sha1:DCZEO3Z4P7KWRT5FERXIPX6I44SPSLUM", "length": 10345, "nlines": 141, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कीटकनाशकप्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nकीटकनाशकप्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक\nनगर | विदर्भासह खानदेश भागात आतापर्यंत सुमारे 35 शेतकऱ्यांच्या बळी गेल्यानंतरही राज्य सरकार व कृषी विभाग निद्रिस्त असल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे��. त्यामुळेच दिवाळीपूर्वी सरकारला या प्रकरणाची धग जाणवणार आहे.\n35 शेतकऱ्यांची बळी गेल्यानंतरही कृषी विभागाने धडक कारवाई करण्याचे टाळले आहे. त्यामुळेच या विभागाच्या धुरिणांवरच संशय व्यक्त केला जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. तरीही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले नाही. या प्रकरणी नेमक्या कोणत्या कंपन्यांवर कारवाई होणार, याबाबतही सरकारने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या प्रकरणाची झळ कृषी विभागातील अधिकाऱ्यांना बसणार असल्याची शंका शेतकऱ्यांना आहे. या शंकेचं निरसन करण्यात सरकारला यश न आल्याने आता कीटकनाशक फवारणीप्रकरणी सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शेतकरी संघटनांनी केली आहे. त्याची पुढील दिशा याच आठवड्यात स्पष्ट होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय ���ा..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://meghraajpatil.com/tag/anna-hajare/", "date_download": "2018-12-15T17:06:13Z", "digest": "sha1:LWDAZQ722BUGMRVINPCXHUWNVXDW5Z5J", "length": 19200, "nlines": 231, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "ANNA HAJARE | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णांचं आंदोलन आणि बार्शी\nमाझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट\nअण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…\nसंसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि सोनिया गांधींच्या मर्जीतील असल्यामुळे तसं माजी आयएएस आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अशी कवच कुंडले असल्यामुळे त्यांना सरकार दरबारी सुरवातीला रामदेवबाबांना मिळाला, त्यापेक्षाही जास्त मान मिळणार आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल\nअण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय होता. आपापल्या मंत्रालयात बसून किंवा घरातून टीव्हीवर अण्णांच्या रॅलीचं चित्रण पाहत असलेल्या राजकारण्यांना ही गर्दी पाहूनच धडकी भरली असेल.\nPosted in स्वतंत्र लिखाण\n…म्हणे निवडणूक लढवून दाखवा\nअण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय.\nअण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी असा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, त्यामुळे पायाखालची जमीन हललेले सर्वच नेते आता भानावर येऊ लागलेत.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nका उभा राहिला देश अण्णांच्या मागे\nअण्णांनी उपोषण सोडलं. अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न करणारांनाही आता हायसं वाटलं असेल. उपोषण सोडल्यानंतर अण्णांनीही जाहीर केलंय की ही तर फक्त\nएक लढाई होती, म्हणजे सरकारला जनलोकपालासाठीच्या मसुदा समितीसाठी राजी करणं ही साधी बाब नाही. पण आता जन लोकपालचा मसुदा तयार होताना\nसमितीतल्या सर्वांनाच जागरूक रहावं लागणार आहे, या समितीत सर्वच जण थोर जाणते आणि कार्यकर्ते असल्यामुळे ते होईलच, पण सरकारी बाबू आपले प्रयत्न\nथांबवणार नाही. हा सर्व नंतरचा भाग…\nमला सर्वात महत्वाचं वाटतं ते अण्णांना मिळालेला पाठिंबा, हा पाठिंबा अभूतपूर्व होता, माझ्या पिढीने जेपीचं आंदोलन पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना जनआंदोलनाच्या\nरेट्याची कल्पना नसणारच… पण आताच्या पिढीला देशविदेशात झालेली आंदोलने माहिती आहेत, ती त्यांच्यापर्यंत इंटरनेटने पोहोचवली आहेत.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.\nरात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.\nआज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.\nPosted in स्वतंत्र लि��ाण\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:42:17Z", "digest": "sha1:5ELDEBCWWORABV2RZ6XDPSONBIEXANI5", "length": 12711, "nlines": 330, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कन्नड भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कानडी भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कन्नड (निःसंदिग्धीकरण).\nकर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश\nइसवी सनाच्या सहाव्या शतकात बदामी येथील मंदिरामध्ये लिहिला गेलेला कन्नड मजकूर\nकन्नड (किंवा कानडी) ही भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो.\n५ हे सुद्धा पहा\nकन्नड किंवा कानडी भाषा (ಕನ್ನಡ) ही कर्नाटक राज्याची राजभाषा आहे ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे.\nमराठी अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ए ऎ ऐ ओ ऒ औ अं अः\nक ख ग घ ङ\nच छ ज झ ञ\nट ठ ड ढ ण\nत थ द ध न\nप फ ब भ म\nय र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nकानडी अंक कन्नड लिखाण कानडी उच्चार (देवनागरी लिपीमधे) मराठीतील अंक\n೪ ನಾಲ್ಕು नाल्कु ४\n೯ ಒಂಭತ್ತು ओंबत्तु ९\n೧೦ ಹತ್ತು हत्तु १०\n೦ ಸೊನ್ನೆ सोन्ने ०\n೨೦ ಇಪ್ಪತ್ತು इप्पत्तु २०\n೩೦ ಮೂವತ್ತು मूवत्तु ३०\n೪೦ ಮೂವತ್ತು नल्वत्तु ४०\n೫೦ ಐವತ್ತು ऐवत्तु ५०\n೬೦ ಅರವತ್ತು अरवत्तु ६०\n೭೦ ಎಪ್ಪತ್ತು एप्पत्तु ७०\n೮೦ ಎಂಬತ್ತು एम्बत्तु ८०\n೯೦ ತೊಂಬತ್ತು तोंबत्तु ९०\n೧೦೦ ನೂರು नूरु १००\n೧೦೦೦ ಸಾವಿರ साविर १०००\nಕನ್ನಡ ಶಬ್ದ(कन्नड शब्द) कन्नड शब्दाचा उच्चार ಮರಾಠೀ ಅರ್ಥ(मराठी अर्थवाचक शब्दाचे कन्नड लिपीत लिखाण) मराठीत अर्थ\nಮಾಡು माडु ಕರಾ करा\nಮೇಳ मेळा ಮೇಳ मेळा\nಕೆಳಗೆ केळगे ಖಾಲೀ खाली\nಪ್ರಾಣ प्राण ಜೀವ್ जीव\nಮೊಸರು मोसरु ದಹಿ दही\nಬೆಣ್ಣೆ बेण्णे ಲೋಣಿ लोणी\nತುಪ್ಪ तुप्पा ತೂಪ್ तूप\nನೀರು नीरु ಪಾಣಿ पाणी\nಅಂಗಡಿ अंगडी ದುಕಾನ್ दु्कान\nಸಂತೆ संते ಬಾಜಾರ್ बाजार\nತಾಯಿ तायि ಆಈ आई\nಅಣ್ಣ अण्णा ದಾದಾ दादा\nಅಪ್ಪ अप्पा ಬಾಬಾ बाबा\nತಲೆ तले ಡೊಕ डोके\nಕಣ್ಣುಗಳು कण्णुगळु ಡೊಳೆ डोळे\nಕಾಲು ���ालु ಪಾಯ पाय\nಅನ್ನ अन्ना ಭಾತ್ भात\nಅಕ್ಕಿ अक्की ತಾಂದುಳ್ तांदूळ\nತೊಂದರೆ/ಸಂಕಟ तोंदरे/संकटा ಸಂಕಟ್ संकट\nನಾಳೆ नाळे ಉದ್ಯಾ उद्या\nನಿನ್ನೆ निन्ने ಕಾಲ್ काल\nಆಮೇಲೆ/ನಂತರ आमेले/नंतरा ನಂತರ್ नंतर\nಅವಲಕ್ಕಿ अवलक्कि ಪೋಹೆ पोहे\nಜೋಳ जोळा ಜೊಂಧಳೆ जोंधळे\nಗೋಧಿ गोधि ಗಹು गहू\nತೊಗರಿ ಬೇಳೆ तोगरी बेळे ತುರಿಚಿ ಡಾಳ್ तुरीची डाळ\nಹೆಸರು ಬೇಳೆ हेसरु बेळे ಮುಗಾಚಿ ಡಾಳ್ मुगाचि डाळ्\nಉದ್ದಿನ ಬೇಳೆ उद्दिन बेळे ಉಡದಾಚಿ ಡಾಳ್ उडदाची डाळ\nಕಡಲೇ ಬೇಳೆ कडले बेळे ಚಣ್ಯಾಚಿ ಡಾಳ್ चण्याची डाळ\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१८ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=%2B9hcgglWvU79BYUvUCJ4ig%3D%3D&subdistrictid=w92scLz3CXUvKganhfjCZQ%3D%3D", "date_download": "2018-12-15T15:59:53Z", "digest": "sha1:HJVM72GYJW5QFE3IRMMKLYFNIYOU35T7", "length": 8922, "nlines": 230, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Sadak-Arjuni District Gondiya ( तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - गोंदिया\nतालुका / तहसील - सडक अर्जुनी\nबाम्हणी (538095) गाव नकाशा\nबाम्हणी (538156) गाव नकाशा\nबौद्ध नगर गाव नकाशा\nडोंगरगाव (538126) गाव नकाशा\nडोंगरगाव (538157) गाव नकाशा\nघाटबोरी के. गाव नकाशा\nघाटबोरी तेली गाव नकाशा\nहेटी गीरोला गाव नकाशा\nकणेरी राम गाव नकाशा\nखारी हमेश रिठी गाव नकाशा\nकोहळीटोला (538119) गाव नकाशा\nकोहळीटोला (538152) गाव नकाशा\nकोकना गोसाई गाव नकाशा\nकोकना जे. गाव नकाशा\nमुंडीपार (538075) गाव नकाशा\nमुंडीपार (538087) गाव नकाशा\nमूरपार (538068 गाव नकाशा\nमूरपार (538112) गाव नकाशा\nनीशाणी (रिठी) गाव नकाशा\nपळसगाव (538096) गाव नकाशा\nपळसगाव (538111) गाव नकाशा\nपांढरवाणी (538135) गाव नकाशा\nपांढरवाणी (538135) गाव नकाशा\nपिंडकेपार रिठी गाव नकाशा\nरेंगेपार (538101) गाव नकाशा\nरेंगेपार (538132) गाव नकाशा\nसडक अर्जुनी गाव नकाशा\nधाडेझरी (538080) गाव नकाशा\nझंकार गोंदी गाव नकाशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/rassa-patodi_8.html", "date_download": "2018-12-15T17:15:46Z", "digest": "sha1:CUKYPODSB5XJ6QHDXMMDU5L5ET7KW4FO", "length": 8920, "nlines": 184, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Patodi Rassa Bhaji Recipe | Patvadi Curry | पातोडी रस्सा | | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nपातोडी बनवण्यासाठी लागणार साहित्य:\n१) १ वाटी बेसण\n२) १ छोटा चमचा जिरे\n३) १ छोटा चमचा पांढरे तीळ\n४) २ छोटे चमचे लाल मिरची पूड\n५) २ छोटे चमचे धणे पूड\n६) १ चीमुठ हींग\n९) १ छोटा चमचा तेल\nरस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य:\n२) १/२ वाटी सुख खोबर\n३) १ इंच आल्याचा तुकडा\n४) ८-१० लसणाच्या पाकळ्या\n६) १ छोटा चमचा खसखस\n७) १ चक्री फूल\n८) १/२ छोटा चमचा जिरे\n९) १ छोटी काडी दालचीनीची\n१०) ४-५ काळी मिरी\n१२) १ मोठी वेलची\n१३) २-३ हिरव्या वेलच्या\n२) कोथिंबीर बारिक चिरलेली\nएका भांडयात तेल गरम त्यात जिरे, तीळ, हींग, लाल मिरची पूड व धणे पूड घालून चांगली परतून घ्या.\nपरतून झाल की लगेचच २ वाटया पाणी घालून उकळी येवू दयावी.\nबेसण व मीठ घालून ढवळावे.\nझाकण ठेवून ५ मिनिटे शिजू दयावे.\nगॅस बंद करून एका प्लेटवर तेल पसरून शिजलेले बेसण त्यावर घालून पसरावे.\nथंड झाल्यावर तुकडे पाडून बाजूला करून ठेवावे.\nरस्सा बनवण्यासाठी एका भांडयात थोडस तेल घालून त्यात बारीक़ चिरलेला कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतावा.\nकांदा परतला की लगेचच खसखस, चक्रीफूल, जिरे, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, वेलची घालून परतून घ्या.\nसर्वात शेवटी किसलेल सुख खोबर घालून वाटण करून घ्यावे.\nथंड झाले की त्यात आंल लसूण व थोडी कोथींबीर मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यावी व बाजूला करून ठेवावी.\nउरलेल तेल गरम करून त्यात वरील पेस्ट घालावी सतत ढवळत राहावे व भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.\nतेल सुटू लागले की लाल मिरची पूड, धणे पूड, मीठ घालून साधारण २-३ मिनिटे परतावे.\n२ वाटया पाणी घालावे.\nचांगली उकळी येवू दयावी.\nथोडीशी घट्ट झाली की लगेचच कापून ठेवलेल्या पातोडया घालाव्या व मध्यम आचेवर पुढची ५ मिनिटे उकळी येवू दया.\nथोडीशी बारीक़ चिरलेली क���थींबिर घालून चपातीसोबत गरमच सर्व्ह करा.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1231.html", "date_download": "2018-12-15T15:57:03Z", "digest": "sha1:LI64NPDUHT2A4L7A7BBJOZGTOD5GIMBL", "length": 6878, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डीत एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nपाथर्डीत एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातचोंडी (शिराळ) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे मात्र चिचोंडीमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून, या चोरीच्या घटनेत सुमारे पस्तीस हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.\nयाबाबतची सविस्तर माहिती अशी की, चिचोंडी येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आठ ठिकाणी चोरी केली. यामध्ये सोमनाथ पालवे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करत घरातील कपाटाची उचकापाचक करून, पंचवीस हजार रुपये रोख चोरून नेले आहेत.\nतर गोविंद नजन यांच्यादेखील घराचा कडीकोंडा तोडून घरातील रोख आठ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. मधुकर पावसे यांच्या घरातील दीड हजार रुपये चोरून नेले आहेत. चंद्रकांत इपरकर, पंडित सराफ, संजय कांबळे, मधुकर पावसे, शहादेव गीते यांच्या घरात व दुकानात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला.\nकैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये तब्बल तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिराळ येथील दिलीप गुगळे, अर्जुन गायकवाड, यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. कैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले सुटाबुटातील पाच तरुण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहेत.\nआव्हाड यांच्या मेडिकलमध्ये काहीच मिळून न आल्याने तेथील कॅटबरी चॉकलेट घेवून चोरटे पसार झाले. चिचोंडी येथे एकाच रात्री आठ ठिकाणी तर शिराळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली असून, या चोरीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत चि��ोंडी गावामध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-pm-narendra-modi-missing-poster-varanasi-67172", "date_download": "2018-12-15T17:22:49Z", "digest": "sha1:WSBHQEIJJC6M3OPV3A2FLEU5TFL2YQQU", "length": 13451, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uttar Pradesh pm Narendra Modi missing poster in Varanasi 'जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए'; वाराणसीत मोदींबाबत पोस्टर्स | eSakal", "raw_content": "\n'जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए'; वाराणसीत मोदींबाबत पोस्टर्स\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nवाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहां तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे.\nवाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये मोदी हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले. पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.\nवाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले याबाबत काही कळले नाही.\nया पोस्टर्सवर मोदीजी सापडले नाही तर पोलिसात त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवली जाईल, असेही या लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स लागल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि हे पोस्टर्स हटवण्यात आले. यापूर्वी अमेठीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष रा��ुल गांधी हरविल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 4 ते 6 मार्च या काळात आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुका सुरु होत्या. त्यापूर्वी ते गेल्या वर्षी 22 डिसेंबरला आले होते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nशिक्षणमंत्री तावडेंना पत्र लिहून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nनागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; तीन तास विक्रमी पाऊस\nवर्धा : विजेच्या झटक्याने आईसह चिमुकलीचा मृत्यू\nकशी आहे पन्नास रुपयांची नवी नोट पाहा\nकऱ्हाड: पालकांनी मुख्याध्यापक कार्यालयाला ठोकले टाळे\nनाशिक: विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांना अटक\nविनोद तावडेंवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा: आदित्य ठाकरे\nचाळीसगाव: पुन्हा बिबट्याचा हल्ला; तरुण बचावला\nसावंतवाडी: खासगी बसचालकांविरोधात शिवसेनेचे आंदोलन\nदिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार 180 किमी वेगाने रेल्वे\nनवी दिल्ली : भारतातील पहिली इंजिनविरहित रेल्वेगाडी टी-18ची चाचणी रविवारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता ही रेल्वे 25 डिसेंबरपासून दिल्ली ते...\n#MeToo ला माझा पाठिंबा : रजनीकांत\nचेन्नई : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना #MeToo या मोहिमेंतर्गत समोर येत आहेत. त्यानंतर आता #MeToo या मोहिमेला दाक्षिणात्य सुपरस्टार आणि...\nरायबरेलीजवळ एक्स्प्रेसचे पाच डबे घसरले; 7 जणांचा मृत्यू\nरायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील हरचंदपूर स्टेशनजवळ आज (बुधवार) सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेसचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत...\nतुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान\nवाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती...\nअयोध्येत नवी प्रतिके दिसतील : भय्याजी जोशी\nमुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...\nयशसाठी सरसावले मदतीचे हात\nमुंबई - विल्सन आजारामुळे वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आलेल्या यश सिंह या 17 वर्षीय मुलासाठी आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/04/", "date_download": "2018-12-15T16:16:56Z", "digest": "sha1:VHI7SORFI247HOFAG6ITDIZKYZH7SQJ3", "length": 6958, "nlines": 116, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: April 2012", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, २३ एप्रिल, २०१२\nगुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी \nरविवारी भल्या पहाटे ११ वजता आहमेदाबाद मधल्या हरिवंश सिंह सिसोदियाचा फोन आला ...\n\" विशुभाई क्या छो जल्दी ऑफिस आना \nमी : \" गांडा क्या हुआ सुबह सुबह परेशान कर राहा है सुबह सुबह परेशान कर राहा है \nतो : \" विशुभाई मैने होडी ली वोह दिखानी है \nमी: \" अबे construction का धंदा छोडके मच्छीमार बानोगे क्या \nतो: \" मै क्यू construction का धंदा बंद करुंगा मैने होडी घुमने केलीये लिया मैने होडी घुमने केलीये लिया \nमी: \" कहा घुमोगे साबरमती मे \nतो: \" विशुभाई ... मैने होडी नही ओडी लिया है .... वोह चार कंगन वाली गाडी \nमी: \" यडझव्या .... ऑडी बोलते है रे उसको .... \nपुलंचा डायलॉग आठवला तेव्हा .... \" मला फक्त नीट बोलता येत होतं... त्याला ती विकात घेऊन चालवता येत होती \nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, एप्रिल २३, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nगुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी \n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्��ा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1130.html", "date_download": "2018-12-15T15:35:53Z", "digest": "sha1:Z2LVX2LDO7JFIBXU76JSL2O3ASRTC5VQ", "length": 5287, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का … - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Entertainment News India News ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का …\nईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का …\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानीचा आनंद पिरामलसोबत १२ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. उदयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या ग्रँड विवाह सोहळ्याला मनोरंजन आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.\nमात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या शाही आणि महागड्या लग्नपत्रिकेची. ईशा अंबानीची लग्नपत्रिका म्हटलं म्हणजे ती खास असणारच. या लग्नपत्रिकेची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उपलब्ध माहितीनुसार, ईशाच्या एका लग्नपत्रिकेची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे.\nकाही खास पाहुण्यासांठीच ही शाही पत्रिका तयार करण्यात आल्याचं समजतंय. पत्रिकेतील रंगसंगती, त्याचं डिझाईन याचंही नेटिझिन्सकडून कौतुक होत आहे. या रॉयल लग्नपत्रिकेचा एक व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदा�� जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/topics/chandrakant-patil/videos/", "date_download": "2018-12-15T17:36:31Z", "digest": "sha1:QX2KZFEYHQ5NZMZRS36D3GYBR2JIA5BU", "length": 24067, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free chandrakant patil Videos| Latest chandrakant patil Videos Online | Popular & Viral Video Clips of चंद्रकांत पाटील | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुर��स्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. ... Read More\nAsian Games 2018:'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAsian Games 2018: 'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट ... Read More\nRahi SarnobatAsian Games 2018chandrakant patilराही सरनोबतआशियाई स्पर्धाचंद्रकांत पाटील\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. ... Read More\nchandrakant patilShiv SenaBJPचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2017/05/22/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-12-15T15:32:48Z", "digest": "sha1:CAOQH63CMXUHYR6JIK3GVFKL65CTSEOA", "length": 15913, "nlines": 234, "source_domain": "kayvatelte.com", "title": "उबंटू. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या. →\nहे उबंटू म्हणजे नेमकं काय आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं\nसध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या मानव जाती मधे एक कॉमन बॉंड आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ह्या बॉंड मुळेच एकमेकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होत असतो.\nतर गोष्ट अशी आहे , एक ऍथ्रोपोलॉजिस्ट- म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यासक आफ्रिकेमधे मानवी स्वभावाचा अभ्यास करायला जातो. ज्या ठिकाणी अगदी बेसिक गोष्टी सुद्धा नाहीत अशा त्या एका दुर्गम भागातिल गरीब वस्ती मधे जाऊन हा अभ्यास सुरु ठेवतो. त्या भागातले लोकं अतिशय गरीब, म्हणजे आज सकाळी खायला आहे तर संध्याकाळी नाही.\nदररोज काही मुलांना समोरच्या मोकळ्या पटांगणात खेळतांना बघत असतो.अंगावर घालायला पुरेसे कपडे नाहीत, पोटभर भोजन पण नाही , पण मुलं मात्र नेहेमीच आनंदी दिसतात त्याला.त्याला आश्चर्य वाटतं हे कसं\nएकदा तो एक प्रयोग करण्याचे ठरवतो. दुसऱ्या दिवशी त्या भागात येतांना आपल्या सोबत तो एक सुंदर बास्केट घेऊन येतो. त्या बास्केट मधे भरपूर कॅंडी, फ्रुट्स असतात. ती मुलं पण समोर खेळत असतात. त्यांना तो बोलावतो आणि सांगतो, ” ह्या बास्केट मधे बराच खाऊ आहे, हा मी मधे ठेवणार, तुम्ही सगळ्यांनी दूर एकाच अंतरावर उभे रहायचे, आणि मी ” नाऊ” म्हणालो, की धावत जाऊन बास्केटला हात लावायचा, जो सर्वप्रथम बास्केट ला हात लावेल, त्याला ह्या बास्केट मधला सगळा खाऊ मिळेल”\nपटांगणात मध्य भागी ही बास्केट ठेवली जाते. सगळी मुलं सारख्याच अंतरावर उभी करायची म्हणून गोलाकार करुन मुलं उभी रहातात. मधे असलेल्या बास्केट कडे सगळ्यांचेच डोळे लागले असतात, आणि सगळे जण ” नाऊ” शब्दाची वाट बघत असतात.\nत्या ऍंथ्रोपोलॉजिस्ट ने ’नाऊ” म्हंटल्यावर जे काही होतं, ते बघुन त्याला मात्र मोठा धक्का बसला. सगळी मुलं अगदी सावकाश पणे एक एक पाऊल टाकत त्या बास्केट च्या दिशेने चालू लागली. ���गळे जण एकाच वेळी त्या बास्केटजवळ पोहोचले, आणि सगळ्यांनी आपला हात त्या बास्केटला लावला आणि त्यात असलेला खाऊ वाटुन खाल्ला.\nज्या मुलांना दररोज साध्या जेवणाचा पण प्रश्न असतो त्यांच्या कडुन असे वागणे अपेक्षित नव्हते त्या ऍन्थ्रोपोलॉजिस्टला. त्याने विचारले, हे असे तुम्ही का केले जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता आपल्या सभोवतालचे लोकं जर दुःखी असतील तर आपण कसे काय आनंदी राहु शकतो\nआय ऍम बिकॉज व्हॉट वी आर ऑल ह्या जगप्रसिद्ध वाक्यामागची ही कथा. बऱ्याच सेमिनार्स मधे सांगितली जाते, उबंटू म्हणजे मानवी व्यक्तीमत्वाचा पॉझिटीव्हनेस.तुम्ही एकटे आयसोलेशन मधे मानव म्हणुन जगुच शकत नाही.उबंटु म्हणजे पर्स्परातिल सौदार्ह्य.आपण स्वतःकडे नेहेमी एक व्यक्ती म्हणुन पहातो- इतरांपासुन वेगळा, पण खरी परिस्थिती ही असते, की तुम्ही आम्ही सगळे जोडले गेलेलो असतो, एकाने केलेल्या गोष्टीचे इतरांवर पण परीणाम होत असतात.तुम्ही जेंव्हा चांगले काही करता, तेंव्हा तेच सगळीकडे पसरते.\nउबंटू हा कन्सेप्ट नाही, तर जीवन शैली आहे \nसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्\n← इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या. →\n सुंदर कथा काका. हा फोटो अनेकदा पहिला आहे पण त्यामागचं कारण आज कळलं. खरंच छान कन्सेप्ट आहे.\nधन्यवाद, ही गोष्ट प्रत्येक सेमिनार मध्ये सांगितली जायची\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2041.html", "date_download": "2018-12-15T15:57:45Z", "digest": "sha1:QXPTVADEGDP6T7R6NXXERAUYPTCYD777", "length": 5408, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापौरपदाची जबाबदारी कर्डिलेंवर टाकण्यात आल्याचे समजते.भाजपच्या निवडणूक कोअर कमिटीत कर्डिले यांचा यंदा समावेश झालेला नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या हालचालीतून सुरुवातीला ते अलिप्त होते.\nमात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कर्डिले सक्रिय झाले. त्यानंतरच केडगावबाबतच्या हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीनेही केडगावबाबत कमालीची सावधगिरी बाळगली होती.भानुदास कोतकर समर्थकांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्याच्या घडामोडी काल दुपारपासून वेगाने सुरू झाल्या. भाजपच्या एका नेत्याने ही नवी खेळी केली.\nयाबाबत मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर या नेत्याने चर्चा केली. ‘वर्षा’वरून हिरवा कंदिल मिळताच केडगावमध्ये घडामोडींना वेग आला.त्यानंतर कोतकर समर्थकांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. महापौरपदासह चा हा प्रयत्न असून, त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज हा धक्का देण्यात आला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व ��ाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/modi-and-his-cabinet-have-worked-very-hard-reducing-corruption-narayana-murthy-154923", "date_download": "2018-12-15T17:06:54Z", "digest": "sha1:CTD45UMWY4IQYK656E4KVKIDPAB4ROVW", "length": 13367, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi and his cabinet have worked very hard in reducing corruption : Narayana Murthy मोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती | eSakal", "raw_content": "\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. जीएसटीबाबत देखील त्यांनी मोदींचे कौतुक केले असून जीएसटीमध्ये काही उणीवा असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत पाठराखण केली आहे.\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. जीएसटीबाबत देखील त्यांनी मोदींचे कौतुक केले असून जीएसटीमध्ये काही उणीवा असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत पाठराखण केली आहे.\nमोदी सरकार चांगले काम करत असून देशाची अर्थव्यव्यस्था सुधारण्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शिवाय भारत स्वच्छ अभियान आणि विकासासाठी काम करणारा नेता देशाला मिळाला असून सरकार सत्तेत आल्यापासून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुढे देखील संधी मिळाल्यास ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे मूर्ती एका इंग्रजी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. यावेळी मात्र मूर्ती यांनी राफेल करारावर बोलणे टाळले असून जो पर्यंत काही तथ्य समोर येत नाही तो पर्यंत मला काही माहिती नाही असेही ते म्हणाले.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n\"राजा उदार झाला अन् कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://dineshda.blog/2018/03/02/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T16:16:55Z", "digest": "sha1:75DSEIUFV2B6R7FI2YCWBHKGMQERDWUG", "length": 17795, "nlines": 233, "source_domain": "dineshda.blog", "title": "साखरेचे मांडे – Dineshda", "raw_content": "\n१) एक वाटी मैदा ( शीग लावून )\n२) पाऊण वाटी तांदळाचे पिठ व साखर यांचे मिश्रण ( या दोघांचे एकमेकांशी प्रमाण, तूमच्या आवडीप्रमाणे अगदी १ टेबलस्पून साखर व बाकीचे पिठ पासून १ टेबलस्पून पिठ बाकिची साखर असे कुठलेही प्रमाण घ्या. ) निम्म्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली तरी मांडे व्यवस्थित गोड होतात. याशिवाय १ टिस्पून साखर.\n५) १ टिस्पून खसखस ( ऐच्छीक )\nत्याशिवाय लाटण्यासाठी पिठी, बटरपेपर वा प्लॅस्टीकचा मोठा कागद, भाजण्यासाठी मोठा तवा लागेल.\n१) मैद्यामधे चिमूटभर मीठ आणि १ टिस्पून साखर घालून, कोमट दूधाने, पुरीला पिठ भिजवतो तितपत घट्ट भिजवून झाकून ठेवा.\n२) तांदळाचे पिठ, साखर, वेलचीचे दाणे आणि वापरत असाल तर खसखस हे कोरडेच मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या.\n३) या मिश्रणात थोडे थोडे तूप घालून चमच्याचे ढवळत रहा. एवढेच तूप घालायचे आहे जेणेकरून मिश्रण एकत्र होईल ( साधारण शिर्यासारखे दिसेपर्यंत ) त्यापेक्षा जास्त तूप घालू नका.\n४) आता मैदा तिंबायला घ्या. त्यासाठी ओट्यावर एक ताट ठेवून त्यात वरून हा गोळा जोराने फेका. मग थोडासा दूधाचा हात लावून तो गोळा दोन्ही बाजूने ओढा. पहिल्यांदा त्याचे दोन तूकडे होतील. परत परत आपटत व ओढत राहिल्यावर त्याला चांगली तार येईल म्हणजेच त्याचे दोन तूकडे न होता तो ताणला जाईल व एकसंध राहील. थोडा थोडा दूधाचा / तूपाचा हात लावला तरी चालेल. पण हा गोळा पुरणपोळीला भिजवतो तेवढा सैल व्हायला नको. नेहमीच्या चपातीला भिजवतो, तितपतच सैल असू द्या.\n५) या मैद्याचा लिंबाएवढा गोळा करून त्याची पारी करा व त्यात साखरेचे मिश्रण दाबून भरून गोळा बंद करा. ६) मंद आचेवर तवा तापत ठेवा. लोखंडी तवा असेल तर तो पालथा ठेवा पण तसा ठेवताना गॅसच्या ज्योतीला पुरेशी हवा मिळतेय याची खात्री करा.\n७) ओट्यावर बटरपेपर ठेवून त्यावर पिठी भुरभुरा व वरचा गोळा लाटायला घ्या. हा गोळा अत्यंत पातळ लाटायचा आहे. तसा लाटताना पोळी परत परत उचलण्यापेक्षा, हवा तसा बटर पेपरच फिरवून घ्या.\nमाझ्याकडे फ्लेक्सीबल चॉपिंग बोर्ड आहे. त्यावरच मी लाटलेय. या बोर्डवर एक ( कोंबडीचे ) चित्र आहे. ते चित्र पुसटसे दिसतेय, एवढी पातळ लाटलीय मी. अ���्थात तूम्ही यापेक्षा पातळ लाटू शकता. पण आकार मात्र तव्याच्या आकारापेक्षा मोठा करून चालणार नाही.\n८) आता पोळी अलगद उचलून तापलेल्या तव्यावर विस्तारून टाका. पालथा तवा असेल तर सगळीकडे पसरेल, चुण्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. सरळ तव्यात ती मधे घसरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सरळ तवा वापरायचा असेल तर शक्य तितका सपाट तवा घ्या. पालथा ठेवायचा असेल तर खोल तवा वा कढई पण चालेल.\n९) मांडा भाजायला फार वेळ लागत नाही. दोन्ही बाजूने २०/३० सेकंदातच भाजला जातो. त्याला डाग पडेपर्यंत भाजायचे नसतेच. मांडा तव्यावर असतानाच त्याची पोकळ घडी घाला. तव्यावरून उतरल्यावर तो लगेच कडक होतो, मग त्याची घडी घालता येत नाही. ( भाजताना तेल तूप अजिबात लावायचे नाही. )\n१०) बाकीचे मांडे पण असेच लाटा व भाजा.\n११) व्यवस्थित भाजलेले मांडे खुप टिकतात. घरचे साजूक तूप असेल तर स्वादही छान येतो. मांड्याचा तुकडा तोंडात टाकल्याबरोबर विरघळायला हवा, तरच तो जमला असे म्हणायचे. हा दूधासोबत खातात, नुसताही छान लागतो.\nहा पदार्थ करणे यात हौसेचा भाग खुप आहे. अगदी पातळ लाटणे जमले नाही तर थोडे जाड लाटून खरपूस भाजून घ्या व त्याला ( दुसरे काहीतरी ) नाव ठेवा..\n2 thoughts on “साखरेचे मांडे”\n‘ या बोर्डवर एक ( कोंबडीचे ) चित्र आहे.’ दिनेशदा ही ‘तीच’ कोंबडी का\n६) कुर्गी पापुट्टू / Coorgi Papputoo\n९) केळ्याचे लाडू / Banana Laddu\n२०) बाजरीचे पुडींग / Bajara Puding\n२३) बाजरीची गोड भाकरी / थालिपिठ / Sweet roti of Bajara\n२६) दामोदा फ्रोम गांबिया / Damoda from Gambia\n२७) मालवणी पद्धतीने भजीचे कालवण / Onion Pakoda in Malvani gravy\n२८) दाबेली सॅंडविच / Dabeli Sandwich\n३०) श्रीलंकन पद्धतीची भेंडीची भाजी / Sri Lankan style bhendi\n३१) कोथु रोटी -श्रीलंकन स्ट्रीट फूड / Srilankan Kothu Roti\n३५) माव्याचा अनारसा / Mawa ka Anarsa\n३७) रंगीबेरंगी भाज्यांची न्याहारी / Breakfast with vegetables\n३८) जैसलमेरी चटपटे चने / Jaisalmeri Chana\n४०) मल्टीपर्पज मसाला / Multipurpose Masala\n४१) सब्स्टीट्यूट डोसा / Substitute Dosa\n४३) उम्म अलि / Umm Ali\n४४) हैद्राबादी मिरची का सालन\n४५) घुटं – एक मराठमोळा प्रकार\n४७) काबुली पुलाव आणि कोर्मा\n४९) साबुदाण्याच्या थालिपिठाचे दोन प्रकार\n५०) मूगाच्या डाळीचे अमिरी खमण\n५१) वडा पाव – एक पर्याय\n५७) कोबीचे भानवले किंवा भानोले\n६०) कारवारी पद्धतीचे रव्याचे थालिपिठ – धोड्डाक\n६१) लाल भोपळ्याचे घारगे – एक वेगळा प्रकार\n६२) नाचणीची यीस्ट घालून केलेली भाकरी\n६४) तोंडलीची ठेचून भाजी\n६५) कंटोळी / करटोली भाजी\n६६) वांग्याचे दह्यातले भरीत\n६८) कोवळ्या फणसाची भाजी\n६९) रव्याचे स्पेशल लाडू\n७२) आंबट चुक्याचे वरण\n७४) मोठ्या करमळीच्या फळाचे लोणचे\n७५) गाजराची कांजी – गज्जर कि कांजी\n७७) तुरीच्या दाण्याचे कळण\n८१) स्पेशल बेसन लाडू\n८२) पालक कोफ्ता करी\n८४) शेवग्याच्या शेंगांचे लोणचे\n८५) शाही तुकडा / डबल का मीठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8011-%E0%A4%A4%E0%A5%87-17-%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T16:54:12Z", "digest": "sha1:5GEMVK2IK5Y4U7CQJJP3D7C453WPXTVK", "length": 18505, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nलग्नी हर्षल, धनस्थानात रवी, तृतीयेत बुध, चतुर्थात राहू व शुक्र, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लुटो व शनी वक्री दशमात मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल.\nमेष : दगदग धावपळ वाढेल\nनोकरी व्यवसायात आवश्यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती चिकाटीने व सातत्याने पूर्ण करा आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर रहा व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचला. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महिलांचा वेळ कलेत व मनोरंजनात मजेत जाईल. प्रिय व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनासाथी मिळेल.\nवृषभ : कामाचे श्रेय मिळेल\nनोकरी व व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.\nमिथुन : बेत सफल होतील\nपैशाची स्थिती चांगली राहील त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्वीकाराल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. घरात सांसारिक जीवनात गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. छोटा प्रवास कराल. पाहुण्यांची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील.\nकर्क : नवीन खरेदी होईल\nव्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवलेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू, कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.\nसिंह : पैशांची चिंता मिटेल\nव्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांनी कार्यतत्पर रहावे. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.\nकन्या : कामात गुप्तता राखा\nस्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामाचा कंटाळा आला तरी हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. कामात गुप्तता राखा. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. . प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. तरुणांनी अति धाडस टाळावे.\nतूळ : यशप्राप्ती होईल\nनोकरी व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. यशप्राप्ती होईल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशाचे व्यवहारात गाफील राहू नका. जोडधंद्यातून कमाई होईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.\nवृश्चिक : कौतुकास पात्र व्हाल\nअशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. कामात चोखंदळ राहा. स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. घरात नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.\nधनु : टीका करण्याचे टाळा\nमनातील सुप्त इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायास इप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. नोकरीत एखादी वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोटे ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अविचाराने वागू नये. सामूहिक कामात मन गुंतवावे.\nमकर : प्रसिद्धीचा योग\nकामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करू नका. व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत रहा. यश हमखास मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनाशीलता नको. नोकरीत पैशाच्या मोहापासून चार हात लांब रहा. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या मगच मत प्रकट करा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागा. कामानिमित्त प्रवासाचे योग. बरेच पैसे खर्च होतील. खेळाडूंना प्रसिद्धीचे योग.\nकुंभ : यशाचा मार्ग निवडाल\nसंथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरका. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन काटेकोरपणे करा. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांना जोडीदाराची साथ उत्तम मिळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.\nमीन : राग आवरा\nनोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाका. राग आला तरी प्रकट करू नका. शांत रहा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी तात्विक मतभेद टाळावेत. आपल्या आवडीच्या छंदात मन रमवावे आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहाडेही सजीवच असतात…\nNext articleअनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई\nउत्सुकता भविष्याची: 10 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 12 ते 18 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 5 ते 11 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची: 15 ते 21 ऑक्टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची: 1 ते 7 ऑक्टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/why-a-government-requiring-a-rs-20000-crore-supplementary-loan/", "date_download": "2018-12-15T15:30:52Z", "digest": "sha1:OEURO5NZAWA67YRQEUY5BLDSHBBE73GB", "length": 9550, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करणाऱ्या सरकारला कर्जाची गरज कशाला? : जयंत पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करणाऱ्या सरकारला कर्जाची गरज कशाला\nकर्जामुळे सरकारची पत घसरली\nमुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलेल्या 500 कोटींच्या बिनव्याजी कर्जावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. तिजोरीत पैसे आहेत, म्हणूनच सरकार पुरवणी मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग सरकारला कर्जाची गरज कशासाठी, असा सवाल करीत सरकार एखाद्या संस्थानकडे कोट्यावधी रूपयांचे कर्ज मागते. हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता कमी झाल्याचे यावरुन दिसून येते. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.\nशिर्डी संस्थानाकडून राज्य सरकारने 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. एखाद्या संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.\nसरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह धरायचे. आम्ही 11 हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र 4-5 हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत, असा आरोप त्यांनी केला.\nनिळवंडे धरणाचे रखडलेले काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या तिजोरीत खडाखडाट आहे. त्यामुळे सरकार अडचणीत असून कुणी कर्ज देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या ताब्यातील आणि जेथे संचालक मंडळ नेमले आहे अशा शिर्डी संस्थानाकडून 500 कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे. या कर्जामुळे राज्य सरकारची पत कमी झाली आहे, असा आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकतार ओपेकमधून बाहेर पडणार\nNext articleशबरीमला प्रकरणी भाजपकडून बेमुदत साखळी उपोषण सुरु\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/12/1.html", "date_download": "2018-12-15T15:53:33Z", "digest": "sha1:RO2LS5TYMUQ7M2D6ZKGJROMP3BWBOLRQ", "length": 9574, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "चारापिके घेण्यासाठी 1 रूपया दराने जमीन उपलब्ध | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nGhadamodi GlobalMaharashtra PikSalla दुग्धोत्पादन दुष्काळ पशुपालन सरकार\nचारापिके घेण्यासाठी 1 रूपया दराने जमीन उपलब्ध\nबुडीताखालील जमिनीला वापर हा गाळपेर पिके घेण्यासाठी येतो. मात्र पाण्याचे प्रमाण या वर्षी कमी होते. त्यामुळे या जमिनीवर कुठलीच पिके घेतली गेली नाहीत. इथून पुढे या जमिनीवर गाळपेर घेतली जाणार नाहीत असा निर्णय घेतला आहे.\nतसेच चारापिके घेण्यासाठी फक्त 1 रूपया दराने जलाशय व तलावाखालची जमीन उपलब्ध केली जाणार आहे. हि जमीन संपूर्ण रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध आहे.\nजमिनीवर चारापिके घेण्यासाठी आणि संबंधित नियोजनासाठी एक समिती आयोजित केली आहे. सदर समिती जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली आहे.\nउपलब्ध जमिनीवर चारापिके घेणार्या इच्छुकांनी 4 डिसेंबर पर्यंत पशुवैद्यकिय संस्थाकडे प्रस्ताव सादर करावेत.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T17:01:45Z", "digest": "sha1:XZBQ7V23FPVSIIQEXKEV4MBA5HPDKUU3", "length": 6359, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकणच्या बाजारात बोकडांची विक्रमी आवक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचाकणच्या बाजारात बोकडांची विक्रमी आवक\nवाकी- बकरी ईदमुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बोकडांची विक्रमी आवक झाली असून, या बोकडांना 10 हजार रुपयांपासून तब्बल 35 हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.\nप्रतिवर्षी प्रमाणे यंदाही बकरी ईदमुळे चाकण बाजार बोकडांनी खच्चून भरला आहे. या बाजारात दोन हजार बोकडांची आवक झाली असून, त्यांना चांगला भाव मिळाला आहे. तसेच आखाड पार्ट्यांना प्रचंड जोर आल्याने चाकण बाजारात बकरांच्याही संख्येत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात 16 हजार मेंढ्यांची आवक झाली असून, त्यापैकी 12 हजार 500 मेंढ्यांची विक्री झाल्याचे बाजार चांभारे, गायकवाड व शामराव बारणे यांनी सांगितले. आषाढ महिन्यात म्हणजेच आखाडात मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर अनेकांचा मोठा भर असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आखाड महिना हा इव्हेन्ट झाला आहे. त्यामुळे या भागात आखाड पार्ट्या चांगल्याच रंगू लागल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 2)\nNext articleशिवतारेंनी केली शिंदे कुटूंबाला एक लाख रूपयांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T15:39:41Z", "digest": "sha1:K4O5ODPVLZ72GSPSNO3ADOSBLS5STO47", "length": 7288, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तोंडओळखीच्या मित्राने केला दगाफटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतोंडओळखीच्या मित्राने केला दगाफटका\n– लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल लंपास\nपिंपरी – अहमदाबाद मधील उच्चशिक्षित तरुणाचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असलेली बॅग त्याच्या तोंड ओळखीच्या मित्राने लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेलमध्ये घडली.\nधीरज रामकिशन अजमीर (वय-19, सध्या रा. सीओरा विस्टा, वीरभद्रा नगर, बाणेर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, श्रीकांत चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज मूळचे अहमदाबाद येथील आहेत. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरु आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची ओळख आरोपी श्रीकांत याच्याशी झाली. शनिवारी दुपारी धीरज अहमदाबाद वरून पुण्याला आले. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी श्रीकांत पुणे विमानतळावर गेला. त्यांना घेऊन तो चिंचवड मधील कामिनी हॉटेल येथे आला.\nहॉटेलमधील रूममध्ये पोहोचल्यानंतर श्रीकांत याने त्याला इ-मेल करण्यासाठी धीरज यांचा लॅपटॉप हवा असल्याचे सांगितले. धीरज यांनी लॅपटॉप बॅग श्रीकांत याच्याकडे दिली आणि ते फ्रेश होण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेत श्रीकांत याने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. धीरज फ्रेश होऊन आल्यानंतर रूममध्ये बघितले असता श्रीकांत आणि त्यांचे सामान दोन्ही गायब होते. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleलोकपालसाठी अण्णांचा पुन्हा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:02:18Z", "digest": "sha1:RC36LQBT7TFXPQ4WWDREUQBREULLTF43", "length": 10755, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना\nपुणे – महापालिकेच्या 10 शुद्धीकरण केंद्रांतून तथाकथित शुद्धीकरण केलेले पाणी मुंढवा जॅकवेलमध्ये उचलण्यात येते. तेथून ते बेबी कालव्यात पाठवले जाते. परंतु, प्रत्यक्षात या जॅकवेलमध्ये उचलले जाणारे पाणी, कालव्यात सोडले जाणारे पाणी आणि पुन्हा पाटबंधारेने उचललेले पाणी याचा कुठेच ताळमेळ लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतूनच ही गोष्ट स्पष्ट होते.\nशुद्धीकरण केलेले पाणी पुढे देण्यासाठी खास हे मुंढवा जॅकवेल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. त्याला महापालिकेने तब्बल 198 कोटी रुपये खर्च केले. त्यातील 100 कोटी जॅकवेलच्या यंत्रसामग्री आणि 98 कोटी रुपये पाइपलाइनसा���ी खर्च केले. ती कार्यान्वितही झाली. रोज 1,350 एमएलडी पाणी महापालिकेल्या देण्याच्या बदल्यात मैलापाणी शुद्धीकरणातून शुद्ध होऊन शेतीच्या पुनर्वापरासाठी बेबी कालव्यात रोज 550 एमएलडी सोडण्याचा करार यावेळी करण्यात आला.\nपिण्यासाठी लागणारे पाणी हे साहजिकच शेतीपेक्षा जास्त आहे. वर्षाला शेतीसाठी सुमारे साडेसहा टीएमसी पाणी वर्षभरातून पाठवले जाते. त्यामुळेच वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी बेबी कालव्यात सोडण्याची सोय या जॅकवेलमधून करण्यात आली. परंतु, यातून वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी उचलण्याऐवजी पाटबंधारे विभाग तीन-सव्वातीन टीएमसी पाणीही उचलत नाही. वर्षाला जेवढे पाणी उचलायला हवे तेवढे दोन वर्षांत उचलले गेल्याची आकडेवारीही माहिती अधिकारातून मिळाली आहे. वास्तविक दोन वर्षांची आकडेवारी ही साडेतेरा टीएमसी असणे अपेक्षित होते.\nजर बेबी कालव्यातून मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया झालेले पाणी उपलब्ध असताना धरणसाठ्यातील पाणी का दिले जाते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nकालवाफुटीचे खापर पाटबंधारे खात्याने महापालिकेने दिलेल्या सोयीसुविधांवर फोडले. एवढेच नव्हे, तर शहरातून वाहणाऱ्या कालव्याची दुरुस्ती ही महापालिकेने करायची, असा नियमही स्वत:हून केला. मात्र बेबी कॅनॉलपासून पुढे या कालव्यातील पाणी इंदापूरपर्यंत पोचणे आवश्यक होते. मात्र दौंड येथेच हा कालवा मागच्यावर्षी फुटल्याने आता त्याचे खापर कोणावर फोडणार, हा प्रश्न विचारला जात आहे. सद्यस्थितीत बेबी कालवा हा यवतपासून पुढे कार्यान्वितच नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. यवतपासून पाच किमी अंतरावर असलेल्या खुबगाव येथे हा कालवा बुजल्याचे दिसून आले आहे.\nयामुळे महापालिकेने “जायका’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चून कितीही पाणी शुद्ध करून नदीत सोडले, तरी जेथे हे पाणी पोहोचवायचे आहे तो मार्गच बंद आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा, शहराच्या तहानेचा आणि औद्योगिक सेक्टरचा प्रश्न सुटणार आहे का\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसत्तेत आल्यास आरएसएसवर बंदी\nNext articleआश्रमशाळा होणार “तंबाखूमुक्त’\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्के रक्कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:00:12Z", "digest": "sha1:A4VSNB5VFRJJ25OFOXJOCZ54OQPR26A5", "length": 8213, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू\nनितीन गडकरी : “रस्ते सुरक्षा’ विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज\nनागपूर – देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. हे रस्ते “डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) नुसार केले जात आहेत. मात्र, हे डीपीआर अभियंते घरी बसून तयार करत असल्याने यात प्रचंड चुका असतात, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कानउघाडणी करत रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू होत असल्याचे वक्तव्य केले.\nमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड कॉंग्रेसच्या 79व्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.\nनितीन गडकरी म्हणाले, रोड इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. वळण बरोबर न घेणे, झाडांच्या फांद्या वाहतुकीच्या आड येणे यासारखे अनेक दोष यात आढळून येतात. रस्ते सुरक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. रस्ते अपघातामुळे 3 लाख लोक दिव्यांग झाल्याचे वास्तव आहे. अपघातात सापडलेल्या 50 टक्के लोकांचे जीव वाचविण्यात आपल्याला अपयश येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nएक वळण चुकले म्हणून 150 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना या देशात घडली. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. 5 लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 18 ते 35 वयोगटातील युवकांची संख्या 65 टक्के आहे. भारतातील या भयावह वास्तवामुळे आमची मान खाली जात असल्याचे गडकरी म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचित्रपटाच्या कथेची मुळे क्यूबन वास्तवात दडलेली – रॉड्रिगो बॅरिसो\nNext article“खेलो इंडिया 2018′ मध्ये बहुसंख्येने व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:57:01Z", "digest": "sha1:YBNXO7EQXXBXKBWC53LPULIPB5YOCZP2", "length": 4219, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिकारी पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकारी पक्षी म्हणजे आपल्या नखांचा व अजोड दृष्टीक्षमतेचा वापर करून शिकार करणारे पक्षी. या समूहातील पक्षांची चोच विशिष्टरित्या बाकदार व पायाची रचना भक्ष उचलून देण्यासारखी असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१७ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/12/blog-post_84.html", "date_download": "2018-12-15T15:55:12Z", "digest": "sha1:F7BPDWNKDIBDTWAUCX63UTHL5UOWM5TT", "length": 7873, "nlines": 131, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "उपवासाचे बटाटे ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· १०-१२ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे\n· एक कच्चा बटाटा – किसून\n· हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट\n· दोन चमचे शेंगदाण्याचे कूट\n· बारीक चिरलेली कोथिंबीर\n· ७-८ कढीपत्त्याची पाने\n· चार टेबलस्पून खोवलेले ओले खोबरे\n· दोन चमचे लिंबाचा रस\n· अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ\n· अर्धी वाटी शिंगाड्याचे पीठ\n· अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ\n· एक टेबलस्पून तेल\n· उकडलेले बटाटे सोलून घ्या व स्मॅश करून ठेवा.\n· एका बाऊलमध्ये बटाट्याचा लगदा, आले, हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, खोवलेले खोबरे, व लिंबाचा रस एकत्र करून हे सर्व मिश्रण एकजीव करा.\nआता या मिश्रणाचे गोल चपटे वडे थापून ठेवा.\n· नंतर एका बाऊलमध्ये राजगिरा, शिंगाडा व साबुदाणा ही सर्व पीठे एकत्र करून त्यात पाणी घालून ओलसर पीठ बनवा.\nया पीठात मीठ, मिरचीचा ठेचा व एक किसलेला कच्चा बटाटा घाला.\n· दुसरीकडे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा.\n· तेल पुरेसे गरम होताच त्यातील एक टेबलस्पून कडकडीत तेल काढून पारीसाठी सरबरीत केलेल्या पिठात घालून मिश्रण एकजीव करा.\n· आता वडे सरबरीत पिठात सगळीकडून छान घोळवून घ्या व कढईतील गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.\nगरमागरम वडे कोथिंबीर-खोबर्याच्या हिरव्या किंवा खजुर-चिंचेच्या आंबट-गोड चटणी सोबत सर्व्ह करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=shabdakosha", "date_download": "2018-12-15T17:10:42Z", "digest": "sha1:UP3HXN4YF3TBSQPD36MGYM4M3AAAGNUZ", "length": 5874, "nlines": 83, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category shabdakosha", "raw_content": "\nमराठी-इंग्रजी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nसंपादक: ह. अ. भावेया शब्दकोशात एकंदर २५,३११ मराठी शब्दांचे ...\nफास्ट इंग्लिश कोर्स by वि. र. काळे Add to Cart\nऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून न ...\nविस्तारित शब्दरत्नाकर by वा. गो. आपटे Add to Cart\nह्या शब्दकोशात ६०,५५९ मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ दिलेले आहेत ...\nविस्तारित शब्दरत्नाकर (लहान टाईपातील) by ह. अ. भावे Add to Cart\nह्या शब्दकोशात ६०,५५९ मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ दिलेले आहेत ...\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार by संपादित Add to Cart\nभाषा जसजशी ग्रांथिक, शहरी होत जाते, तसतशी तिच्यात औपचारि ...\nशालेय संस्कृत शब्दकोश by संपादित Add to Cart\nमराठी व इंग्रजी अर्थासह. ...\nऐतिहासिक शब्दकोश by य. न. केळकर Add to Cart\nलेखकाने हा शब्दकोश १९६२ साली सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्रकाशक ग. ल ...\nसमानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश by संपादित Add to Cart\nसंस्कृतमधला 'अमरकोश',तसेच इंग्रजीतले असे समानार्थी शब्दकोश ...\nफार्शी-मराठी कोश by माधव ज्युलियन Add to Cart\nप्रस्तावनाआपल्या मंडळाचे सभासद प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन ए ...\nमराठी शब्दलेखन कोश by यास्मिन शेख Add to Cart\nमराठी साहित्य महामंडळाच्या शासनमान्य लेखनविषयक नियमानुसार ...\nऐसी अक्षरे रसिके : शब्द-प्रतिशब्द कोष by भास्कर हरी वझे Add to Cart\nहे भास्कर हरी वझे यांनी संपादित केलेलं पुस्तक म्हणजे भाषेच्या अ ...\nमराठी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nइंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (वरदा) by वा. गो. आपटे Add to Cart\nशालेय मराठी शब्दकोश by संपादित Add to Cart\nअनमोल उर्दू/ हिंदी शब्दकोश by रामचंद्र वर्मा Add to Cart\nहिंदी मराठी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nइंग्रजी भाषाशिक्षक by उषा खाडिलकर Add to Cart\nअभारतीय शब्दकोश by रामदासस्वामी सोनार Add to Cart\nज्योतिष महाशब्दकोश (वरदा) by प्रभाकर मराठे Add to Cart\nअहिराणी म्हणी - वाक्प्रचार by रमेश सूर्यवंशी Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/harmanpreet-kaurs-blazing-half-century-keeps-lancashires-final-hopes-alive-in-kia-super-league/", "date_download": "2018-12-15T16:26:38Z", "digest": "sha1:73KE2ICIPC4Q4VUPDSCM2UDF2OOKNNAD", "length": 9636, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी", "raw_content": "\nहरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी\nहरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया सुपरलीगमध्ये भारताची हरमनप्रीत कौरने मंगळवारी (14 आॅगस्ट) अर्धशतक केले. तिने ही शानदार कामगिरी करत लँकेशायर थंडर संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.\nहा सामना लँकेशायर थंडर विरुद्ध यॉर्कशायर डायमंड्स यांच्यात झाला. या सामन्यात हरमनप्रीतने 44 चेंडूत 74 धावा केल्या. यात तिने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. हे तिचे या लीगमधील पहिलेच अर्धशतक आहे.\nतिने मारलेला एक चेंडू तर मैदानाबाहेर बसलेले बीबीसीचे पत्रकार स्टुअर्ट फ्लिंडर्स यांच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ते सुदैवाने मोठी दुखापत होण्यापासून वाचले. त्याचबरोबर तिच्या एका शॉटने कारची वाइंडस्क्रीनही फोडली.\nचौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या हरमनप्रीतने सुरुवातीला सलामीवीर फलंदाज निकोल बोल्टोनला चांगली साथ देत 53 धावांची भागिदारी रचली होती. मात्र निकोल 46 धावांवर असताना बाद झाल्या���े त्यांची भागिदारी तूटली.\nहरमनप्रीतला शेवटच्या षटकात कॅथरिन ब्रंटने बाद केले. हरमनप्रीतने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर लँकेशायर थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 154 धावा केल्या.\nपण यॉर्कशायर डायमंड्सला लँकेशायरने दिलेले 155 धावांचे लक्ष यशस्वी पार करण्यात अपयश आले. त्यांना लँकेशायर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 145 धावांवर रोखले. यामुळे लँकेशायरने या सामन्यात 9 धावांनी विजय मिळवला.\nयामुळे यॉर्कशायरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी\n–हार्दिक पंड्याच्या नावासमोरुन अष्टपैलू टॅग काढून टाकायला हवा\n–म्हणून होत आहे स्टीव्ह स्मिथचे कौतुक\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंब��� इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/hockey-world-cup-2018-netherlands-vs-malaysia-preview/", "date_download": "2018-12-15T15:59:09Z", "digest": "sha1:FOOMBPUG2PYVRCL6J7ZE6RJSHDZZZZVH", "length": 12690, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॉकी विश्वचषक २०१८: 'स्पीडी टायगर' मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान", "raw_content": "\nहॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान\nहॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान\n कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या चौथ्या दिवशी ड गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना हा नेदरलँड विरुद्ध मलेशिया संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होईल.\nहे दोन संघ पाचव्यांदा विश्वचषकामध्ये आमने सामने येणार आहेत. याआधी या दोन संघात विश्वचषकात झालेल्या 4 सामन्यापैकी 3 सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात मलेशियाने विजय मिळवला आहे. तसेच 2013 पासून विश्वचषक व्यतिरिक्त हे दोन संघ 2 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे.\nजागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी नेदरलँडची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली झाली आहे. त्यांनी यावर्षी जूलैमध्ये मायदेशात ब्रेडा येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते.\nतसेच आत्तापर्यंत त्यांनी 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यांना 2014 च्या हॉकी विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.\nतसेच अनुभवी ड्रॅग फ्लिकर मिंक वॅन देर विडेनही नेदरलँडच्या संघात परतला आहे. त्यामुळे नेदरलँडचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी आणि जेरोइन हर्ट्झबेगर या तीन खेळाडूंवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.\nत्याचबरोबर स्पिडी टायगर अशा टोपननावाने ओळखल्या जाणाऱ्या मलेशियाच्या संघालाही कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांचीही मागील काही काळापासून चांगली कामगिरी झाली आहे. त्यांनी मागीलवर्षी बांगलादेश येथे झालेल्या हॉकी एशिया कप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.\nत्याचबरोबर जकार्ता येथे पार पडलेल्या एशियन गेम्स 2018 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. मात्र 2014 चा विश्वचषक मलेशियासाठी खास ठरलेला नाही. त्यांना या विश्वचषकात 12 व्या आणि तळातल्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\n12 व्या क्रमांकावर असणाऱ्या मलेशिया संघात फेझल आणि फित्री सारी या दोन भावांच्या कामगीरीचेही औत्सुक्य आहे. त्याचबरोबर हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू आणि निक रोझेमी हे देखील प्रतिस्पर्धी संघाला चांगली लढत देऊ शकतात.\nत्यामुळे आजच्या या सामन्यात स्पिडी टायगर्स म्हणून ओळखणाऱ्या मलेशियाला तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या नेदरलँडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.\nनेदरलँड: बार्ट सँडर, बेकर बिली (कर्णधार), बल्क लार्स, ब्लॅक पिरमिन(गोलकीपर), प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी, जेरोइन हर्ट्झबेगर, क्रुन जोरीट, द गेउस जोनास, द वूग्द बॉब, द वँग सँडर, केम्परमन रॉबर्ट, शुरमन ग्लेन, वॅन एस सेव, वॅन दम थेज, वॅन देर वेन सॅम (गोलकीपर), वॅन देर विर्डेन मिंक, वेर्गा वॅलेंटाइन.\nमलेशिया: अशारी फरहान, कोलन सईद, हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू, निक रोझेमी, फेझल सारी, फित्री सारी, जाली फेज, मुतालीब सुक्री (कर्णधार), एमन रोझमी, नाबीस नुर, रहिम रझीए, रेहमान हैरी (गोलकीपर), रोजली रामदान, सुब्रमिनियम कुमार(गोलकीपर), सुमंतरी नॉर्सीयाफिक, वॅन ह्युझन जोएल, जलील मेरहान.\n–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय\n–हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/6910-ipl2018final-ipl-final-chennai-superkings-vs-sunrisers-hyderabad-today", "date_download": "2018-12-15T15:38:04Z", "digest": "sha1:DWW7ELWOQO4JVRK6EIPLSAV36E6MMRAD", "length": 4940, "nlines": 118, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nइंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या गुणतक्त्यात प्रथम स्थानी असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ अंतिम फेरीत विजय कोण मिळवणार याचा फैसला करण्यासाठी आमने सामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज हा निकाल लागणार आहे.\nचेन्नई सुपर किंग्जला तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे तर 2016 मध्ये विजेता ठरलेला हैदराबादचा संघही विजेते पट पटका���ण्याच्या तयारीत आहे. चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवित थेट अंतिम फेरीत एन्ट्री केली होती, तर हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. आता अंतिम फेरीच्या आजच्या सामन्यात विजेते पदाची बाजी नक्की कोण पटकावणारं याची उत्सुकता सर्वांमध्ये पहायला मिळत आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/video-story-14389", "date_download": "2018-12-15T16:59:27Z", "digest": "sha1:DAVQ2XHF2WESJF6OIKUJAN5DTMEG2DYK", "length": 10109, "nlines": 110, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Central squad visit drougthpron parali, Bid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nगेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही\nVideo of गेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. सहा) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली. गावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली.
\nबीड beed दुष्काळ शेती farming उत्पन्न सरपंच प्रशासन administrations सिंह निती आयोग मंत्रालय विकास कृषी विभाग agriculture department कृषी आयुक्त agriculture commissioner पुनर्वसन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-15T15:31:21Z", "digest": "sha1:HV72NEUPICLZ42F4BEAISBUACKQXV2T7", "length": 7162, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद\nइंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले.\nभय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.\nभय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉलेजमध्ये प्रमुख विषयाची निवड करताना…\nNext articleपुणे: पर्यटकांनो, स्वत:ची काळजी घ्या\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_36.html", "date_download": "2018-12-15T16:31:36Z", "digest": "sha1:P73HFCWUSN7XENWTMJ72T6L52JP44E4F", "length": 9288, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "'कृषीरंग'चा मुद्रित अंक सोमवारपासून उपलब्ध | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\n'कृषीरंग'चा मुद्रित अंक सोमवारपासून उपलब्ध\nशेतकरी व कष्टकरी बांधवांचे मुखपत्र 'कृषीरंग' या साप्ताहिकाचा पहिला अंक सोमवारी (दि. २२ जानेवारी) प्रसिद्ध होत असून, नगरसह पुणे, सोलापूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख गावांत अंक उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापकीय संपादक सौ. माधुरी चोभे यांनी दिली.\nसुरुवातीच्या टप्प्यात चार पानांसह सुरू केलेला हा अंक १६ पानी रंगीत स्वरुपात गुढी पाडव्यापर्यंत प्रसिद्ध केला जाईल. हा अंक मिळण्यासाठी व वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक सुरू करून घेण्यासाठी 9422462003 या मोबाईल नंबरवर किंवा krushirang@gmail.com संपर्क साधावा. तसेच बातम्या किंवा लेखही यावरच पाठव��ण्याचे आवाहन सौ. चोभे यांनी केले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/topics/nia/", "date_download": "2018-12-15T17:39:29Z", "digest": "sha1:44LXO6W6XAFRSR3JWHKPW45C7L5UQA73", "length": 30871, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest NIA News in Marathi | NIA Live Updates in Marathi | राष्ट्रीय तपास यंत्रणा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्���ामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्��्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय तपास यंत्रणा FOLLOW\nवेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे. ... Read More\nविशेष एनआयए कोर्टाकडून झाकीर नाईकच्या मुंबईतील 5 मालमत्तांवर टाच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. म ... Read More\nCrime NewsZakir NaikNIACourtगुन्हेगारीझाकीर नाईकराष्ट्रीय तपास यंत्रणान्यायालय\nMecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी NIA वर बोचरी टीका केली आहे. ... Read More\nAsaduddin OwaisiNIABlastअसदुद्दीन ओवेसीराष्ट्रीय तपास यंत्रणास्फोट\nमक्का मशीद स्फोट प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर न्या. रवींदर रेड्डींचा राजीनामा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात तब्बल 11 वर्षानंतर सोमवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला. ... Read More\nपाकिस्तानला करायची होती २६/११ ची पुनरावृत्ती; एनआयएनं ��ट उधळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएनआयएकडून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा वॉन्टेड लिस्टमध्ये समावेश ... Read More\nभारतातील ‘लादेन’ जेरबंद, गुजरात बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल कुरेशीला अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ... Read More\nterroristNIANew DelhiMumbaiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्लीमुंबई\nदहशतवादी कुरेशीविरोधात राज्यात चार गुन्हे दाखल, राज्य एटीएस घेणार ताबा : तपासासाठी पथक दिल्लीला होणार रवाना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर (४६)विरुद्ध राज्यात ४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्हे हे मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या गुन्ह्यांचा तपास करत आहे. यापैकी एक गुन्हा निकाली लाग ... Read More\nterroristNIANew DelhiMumbaiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्लीमुंबई\nकोण आहे 'मोस्ट वाँटेड' अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर; कुठे-कुठे केलेत हल्ले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीरला अटक केली. तौकीरवर एनआयएनं 4 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. ... Read More\nterroristNIANew Delhiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्ली\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ... Read More\nMalegaon BlastBlastNIAमालेगाव बॉम्बस्फोटस्फोटराष्ट्रीय तपास यंत्रणा\nISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ... Read More\nISISNIAHinduIslamLove JihadSupreme Courtइसिसराष्ट्रीय तपास यंत्रणाहिंदूइस्लामलव्ह जिहादसर्वोच्च न्यायालय\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/close-contests-mark-opening-day-at-mslta-yonex-sunrise-hotel-ravine-all-india-ranking-super-series-under-16-tennis/", "date_download": "2018-12-15T16:00:19Z", "digest": "sha1:C563LWQ73RLNK4UE6MIAYYPDCRMNCAEH", "length": 9376, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय", "raw_content": "\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय\nपाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या प्रणव गाडगीळ याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.\nपाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या क्वालिफायर प्रणव गाडगीळने आंध्रप्रदेशच्या सातव्या मानांकित लोहित रेड्डीचा 6-1, 6-0असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्जुन गोहडने क्वालिफायर ओम काकडचा 6-1, 6-2असा सहज पराभव केला. दक्ष अगरवालने काफिल कडवेकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(6), 6-3असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या साहेब सोधी याने तेलंगणाच्या रोहन कुमारचा 5-7, 6-3, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:\nफैज नस्याम(महा)(1)वि.वि.साहिल तांबट(महा) 6-3, 6-3;\nप्रसाद इंगळे(महा)वि.वि.क्रिस नासा(महा) 4-6, 6-4, 6-4;\nदक्ष अगरवाल(महा)वि.वि.काफिल कडवेकर(महा) 4-6, 7-6(6), 6-3;\nयशराज दळवी(महा)(6)वि.वि.निरव शेट्टी(महा) 2-6, 6-4, 6-0;\nआदित्य नंदा(हरियाणा)(4)वि.वि.अनर्घ गांगुली(महा) 2-6, 6-3, 7-6(1);\nसाहेब सोधी(महा)वि.वि.रोहन कुमार(तेलंगणा) 5-7, 6-3, 6-3;\nअर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.ओम काकड(महा) 6-1, 6-2;\nप्रणव गाडगीळ(महा)वि.वि.लोहित रेड्डी(आंध्रप्रदेश)(7) 6-1, 6-0;\nआयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.अथर्व आमरुळे(महा) 6-0, 6-2;\nऋषी जलोटा(चंदीगड)(2)वि.वि.काहिर वारीक(महा) 6-3, 6-4;\nआदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.हिर किंगर(महा) 6-0, 6-0;\nपरी चव्हाण(महा)वि.वि.रुमा गायकवारी(महा) 6-1, 6-2;\nजिया परेरा(महा)वि.वि.कांजल कंक(महा) 6-1, 6-1.\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/west-indies-train-in-dubai-after-bcci-snub/", "date_download": "2018-12-15T15:59:06Z", "digest": "sha1:5RZWSRVM5ZH7KCE4JRTTETMPAP3XG72H", "length": 7942, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही", "raw_content": "\n भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही\n भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही\nवेस्ट इंडिजचा संघ आपल्या आगामी भारत दौऱ्यात 2 कसोटी, 5 वन-डे सामने आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 4 ऑक्टोबर पासुन चालु होणाऱ्या मालिकेसाठी त्यांना सरावासाठी भारतात पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते.\nत्यासाठी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे याबाबत त्यांनी विचारणी केली असता आम्हाला नकार देण्यात आला. भारतात सरावासाठी जागा मिळाली असती तर वेळ वाचला असता. आयसीसीने आम्हाला दुबईतील आयसीसी ग्लोबल अॅकॅडमी येथे सराव करण्यासाठी जागा दिली आहे. त्यात आम्ही आनंदी असल्याचे वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले आहे.\nभारतात सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2018 -19च्या सामन्यांमुळे मैदान उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.\nवेस्ट इंडिजचा संघ आताच कॅराबियन प्रिमिअर लीग खेळूून आला आहे. कसोटी सामन्यात आमचा संघ संघर्ष करत आहे. विवीध बेटावरून असलेल्या खेळाडूंनी या आव्हानाचा सामना करून त्यात प्रगती करून घेतली पाहिजे असेही स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले.\n–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात\n–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो\n–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल��हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-12-15T16:54:43Z", "digest": "sha1:S7GR2QX7AW4QGFKR4ZANG7GNNUHWTSG4", "length": 28096, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (120) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (231) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (163) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (150) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (148) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (113) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (51) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (44) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (14) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (14) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nपैलतीर (8) Apply पैलतीर filter\nक्रीडा (7) Apply क्रीडा filter\nफॅमिली डॉक्टर (3) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove व्यवसाय filter व्यवसाय\nमहाराष्ट्र (650) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (402) Apply प्रशासन filter\nव्यापार (313) Apply व्यापार filter\nउत्पन्न (309) Apply उत्पन्न filter\nसाहित्य (213) Apply साहित्य filter\nगुंतवणूक (198) Apply गुंतवणूक filter\nकोल्हापूर (188) Apply कोल्हापूर filter\nमहामार्ग (174) Apply महामार्ग filter\nसोलापूर (171) Apply सोलापूर filter\nराजकारण (166) Apply राजकारण filter\nपुढाकार (164) Apply पुढाकार filter\nमहापालिका (160) Apply महापालिका filter\nनोटाबंदी (151) Apply नोटाबंदी filter\nपर्यावरण (144) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (144) Apply मुख्यमंत्री filter\nराज्यात २ ���जार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राफेल...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची...\nउत्तम कामगिरीबद्दल मोहोळ पोल��सांचा एसपींकडून सन्मान\nमोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे...\nऑनलाइन फूड डिलिव्हरी हॉटेलचालकांसाठी ‘लय भारी’\nऔरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यवसायातही वाढ झाली आहे. शहरात तीन ते चार फूड ॲण्ड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्या आल्यामुळे ऑनलाइन...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग व्यावसायिकांनी आजअखेरपर्यंत सुमारे 2 लाख 50 हजार कापूस गाठींची निर्मिती केली आहे. गेल्या पंधरवड्यात कपाशीची आवक मंदावली होती. आता मात्र कपाशीच्या भाववाढीचे संकेत...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे अस��र्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nभाजपने आत्मपरीक्षण करावे : विजय सरदेसाई\nमडगाव ः गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारमधील ज्येष्ठ सहकारी पक्ष असलेल्या भाजपला दिला आहे. दिल्ली येथे रामलीला मैदानावर गोव्याच्या खाण अवलंबितांनी आजपासून...\n#decodingelections : छत्तीसगडची काँग्रेसला निर्णायक साथ\nराजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, \"काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...\nवेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्याऱ्या तरुणास अटक\nयेरवडा : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या शुभम सुखदेव सोनवणे (वय 25, रा. संजय पार्क, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शुभम हा दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांचा मुलगा आहे. सोनवणे यांच्यासह इतर दोन आरोपींनी फिर्यादी युवतीला पश्चिम बंगालमधून...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे. शहाड रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा सौदा होणार असल्याची माहिती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘न��ळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_99.html", "date_download": "2018-12-15T16:10:47Z", "digest": "sha1:JZYSKLG5SYZEI7ST6CWHRVD33U5JA2J3", "length": 11641, "nlines": 146, "source_domain": "www.krushirang.com", "title": "टंचाई परिस्थितीचा अहवाल त्वरीत शासनाकडे पाठवा : विजय देशमुख | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nटंचाई परिस्थितीचा अहवाल त्वरीत शासनाकडे पाठवा : विजय देशमुख\nजिल्ह्यातील टंचाई परिस्थिती बाबतचा अहवाल लवकरात लवकर राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या.\nया बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस अधी��्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेआदी उपस्थित होते.\nपालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पहाता राज्य शासनाकडून जास्तीत-जास्त मदतमिळविण्यासाठी परिपूर्ण अहवाल पाठविण्याची गरज आहे. त्यासाठी महसूल विभाग, कृषि विभाग, जिल्हा परिषद आणि ग्रामीणपाणीपुरवठा विभागाने एकत्रित येऊन टंचाई आराखडा तयार करावा.\nअतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्याकामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मंजूर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील बंधाऱ्यांनाआवश्यक असणारे बरगे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्या, असे सांगितले.\nबैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, पोलिसउपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक चंदनशिवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापकसंजय कदम, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आह��त. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/10/imp.html", "date_download": "2018-12-15T16:19:17Z", "digest": "sha1:DIDQFQZYA4P2YYIMYUHTOJXADGWTBFGY", "length": 10928, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "IMP : ज्वारी लागवड तंत्रज्ञान | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nIMP : ज्वारी लागवड तंत्रज्ञान\nरब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन करण्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झालेल्या क्षेत्रात श्रावणी पोळ्यानंतर ज्वारीची पेरणी सुरू होते. तर, मराठवाडा भागात आता पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होणार आहे.\nज्वारी या पिकाच्या लागवडीचे तंत्र समजून घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे. रब्बी ज्वारी पेरणीसाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी विभागनिहाय शिफारस केलेल्या सुधारित जातींची निवड करावी. हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-3, फुले अनुराधा या जातीचे वाण वापरावे. तर, मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१ आणि भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. २२, पीकेव्ही क्रा��ती, परभणी मोती या जाती निवडाव्यात.\nहुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. त्यासाठी प्रतिहेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (३०० मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी ४५ x १५ सें.मी. अंतर ठेवावी. ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा. गरजेनुसार खात व पाणी व्यवस्थापन करावे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/goa/drugs-were-found-iits-we-had-stay-away-manohar-parrikar/", "date_download": "2018-12-15T17:37:20Z", "digest": "sha1:5O45WQ23UGTMKCZYLEHEEPCLCOYH4IG3", "length": 32506, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drugs Were Found In Iits, But We Had To Stay Away - Manohar Parrikar | आयआयटीमध्ये शिकताना ड्रग्ज मिळायचे, पण त्यापासून आम्ही दूर राहिलो - मनोहर पर्रीकर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज���यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nआयआयटीमध्ये शिकताना ड्रग्ज मिळायचे, पण त्यापासून आम्ही दूर राहिलो - मनोहर पर्रीकर\nमी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो.\nपणजी : मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. त���ेच आजच्या विद्यार्थ्यांनीही यापासून दूर रहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे केले.\nसायबर एज योजनेखाली बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याच्या कार्यक्रमावेळी येथील संस्कृती भवनमधील सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. सायबर एज योजनेखाली सरकार मुलांना जे संगणक किंवा लॅपटॉप देते, त्याचा गैरवापर ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी मुले करतात अशा प्रकारच्या बातम्या प्रारंभी यायच्या. ज्या विद्यार्थ्यांना ब्ल्यू फिल्मसारख्या गोष्टी पहायच्या असतात, त्यांना लॅपटॉपच हवे आहेत असे काहीच असत नाही. आम्ही शिकताना देखील काही टार्गेट मुले असायची. त्यावेळी लॅपटॉप वगैरे आलेच नव्हते. त्या काळातही ब्ल्यू फिल्मसह सगळ्या गोष्टी काही टार्गट मुलांमध्ये चालायच्या. मी आयआयटीत असतानाही तेच चालत होते. त्यासाठी संगणकाची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nसायबर एज योजनेखाली बारावीच्या आणि बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. बुधवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पणजी परिसरातील पाच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पन्नास विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे. काही बुद्धीवादी कोणत्याही प्रकारची व चुकीची माहिती सोशल मिडियामधून पाठवत असतात. सोशल मिडियाला फिल्टर नसतो. विद्यार्थ्यांनी समोर येणारी माहिती फिल्टर करून मगच त्या माहितीचे ग्रहण करण्याची क्षमता स्वत:मध्ये विकसित करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायबर एज योजनेखाली तुम्ही आम्हाला संगणक दिले होते, त्याचा चांगला वापर करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे मला काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी भेटून सांगितले आहे. ही योजना आणल्याचे सार्थक झाले असे मला त्यावेळी वाटले असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nविद्यार्थ्यांनी सायबर एज योजनेखाली लॅपटॉप मिळाल्यानंतर त्या लॅपटॉपची खुल्या बाजारात विक्री करू नये. आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू, असा इशारा यावेळी शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिला. अशा प्रकारे लॅपटॉप खरेदी करणारेही अडचणीत येतील. आम्ही लॅपटॉप जप्त करू, असे भट म्हणाले.\nयावेळी माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हेही व्यासपीठावर होते. त्यांचेही भाषण झाले. आधु���िक काळात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले. गुगल सर्चमधून सगळे काही आरामात मिळत असले तरी, विद्याथ्र्यानी त्यांची वाचनाची सवय बंद करू नये, असेही खंवटे म्हणाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, माहिती व तंत्रज्ञान सचिव श्री. अभ्यंकर, संचालक श्री. झा हेही यावेळी व्यासपीठावर होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइफ्फीच्या उद्घाटनाला शाहरुख खान तर समारोपाला बच्चन कुटुंबीय\nप्लास्टिकमधून पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही - मनोहर पर्रीकर\nHappy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर\nगणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर\nसरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री\nगोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम\nमासळीप्रश्नी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मंत्र्यांशी चर्चा, नियम शिथिल करणार नाही - राणे\nफसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी\nजनतेला सुरक्षा देणारे पोलीस चिखली वसाहतीतच असुरक्षित\nविद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमविषयक अभ्यासक्रम : निखिल देसाई\nगोव्याचे मासळीवाहू ट्रक कारवारमध्ये अडविले; स्थानिक मच्छिमारांचा एफडीए अधिकाऱ्यांना घेराव\nगोवा भाजपामध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्षही बदलणार, शनिवारी बैठक\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी यु��ोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drain-dry-dams-drought-relief-measures-13771", "date_download": "2018-12-15T17:04:12Z", "digest": "sha1:XPNIY2DROA2GGIE6ELX7SFFIAXB5ZAKS", "length": 14656, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Drain in dry dams for drought-relief measures | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन\nआंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन\nआंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.\nदुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना शासन व प्रशासन बैठकांचा फार्स करत आहे. मागण्यांच्या निवेदनांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे असे आंदोलन केल्याचे संयोजक राजेंद्र मस्के म्हणाले.\nजनावरांना चारा - पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शंभर दिवस पुरेल येवढा चारा उपलब्ध असलेला चुकीचा अहवाल रद्द करावा, मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, आदी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थ��डावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T16:29:05Z", "digest": "sha1:NHSALZVRYPMZ5KWJPA4DTTNIZLMLELXN", "length": 8573, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजपत्रित अधिकाऱ्यांचा संप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमागण्यांबाबत शासनाची चालढकल होत असल्याचा आरोप ;\nपुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश\nपुणे, दि. 3 – राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ राज्यासह पुण्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रकाद्वारे दिली. या संपामध्ये पुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.\nराजपत्रीत अधिकाऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अनेकवेळा बैठका पार पडल्या. त्यामध्ये सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता वेळेवर मिळत नाही, पाच दिवसांच्या आठवडा अशा विविध मागण्या वारंवार करूनही त्याबाबत ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी होत नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्वासने दिली जातात. त्यामुळे दि. 7, 8 आणि 9 ऑगस्टला राज्यासह पुणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष एन. पी. मित्रगोत्री यांनी दिली.\nदररोज 45 मिनिटे काम अधिक करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा. केंद्रात व 23 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असताना तसेच राज्यात काही संवर्गात 62-65 वय असताना, राज्य शासकीय सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षच ठेवण्यात आले आहे. रिक्तपदे जवळपास दोन लाखांपर्यंत आहेत. यासंदर्भात कार्यकारणीची गुरूवारी बैठक झाली. यामध्ये शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तीन दिवस संप करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. 72 राजपत्रित अधिकारी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयोजनेच्या उद्दीष्टामध्ये वाढ करण्याची मागणी\nNext articleमराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवा\nकॅडेन्स, वेंगसरकर अकादमी संघांची आगेकूच\nखेळाडूंना ‘सपोर्ट सिस्ट���म’ मिळणे आवश्यक : चंदू बोर्डे\nव्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच\nरस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला\nअर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post_24.html", "date_download": "2018-12-15T16:40:36Z", "digest": "sha1:56WFP3HVKOHRWDQJSBUEHBOLFPPVUK6P", "length": 7026, "nlines": 134, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: हा खेळ पैश्यांचा....", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, २४ सप्टेंबर, २०१२\nकंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा\nसंपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा\nहा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा\nइन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा\nयशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा\nआभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर\nजे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास\nअनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा\nया साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत\nओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित\nगवसेल का सूर अपुल्या, 'अझाद' जीवनाचा .....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, सप्टेंबर २४, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/icc-womens-world-t20-2018-ashleigh-gardners-all-round-performance-seals-4th-title-for-australia/", "date_download": "2018-12-15T16:00:43Z", "digest": "sha1:35WLYG5AGUANZEI2NKHLGGEIDRC7YRXV", "length": 10477, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव", "raw_content": "\nमहिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव\nमहिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव\n आज (25 नोव्हेंबर) महिला टी20 विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी इंग्लंड महिला संघाचा 8 विकेट्सने पराभव करत चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आॅस्ट्रेलियाच्या या विजयात अॅशलेह गार्डनरचा अष्टपैलू खेळ महत्त्वाचा ठरला.\nआत्तापर्यंत सहा महिला टी20 विश्वचषक झाले आहेत. या सहा विश्वचषकांपैकी 2010, 2012, 2014 आणि 2018 चा विश्वचषक आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर 2009 ला इंग्लंड आणि 2016 ला विंडिजने या महिला टी20 विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती.\nआज पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलिया समोर 106 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आॅस्ट्रेलियाने 15.1 षटकातच पूर्ण केले. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती.\nपण चांगल्या सुरुवातीनंतरही एलिसा हेलीने 22 धावांवर असताना विकेट गमावली. त्यानंतर अॅशलेह गार्डनर आणि बेथ मुनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मुनीने 14 धावांवर खेळत असताना तिला इंग्लंडच्या डॅनिएल हेझलने बाद केले.\nपण त्यानंतर मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना आॅस्ट्रेलियाच्या गार्डनर आणि कर्णधार मेग लेनिंगची विकेट घेण्यात अपयश आले. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 62 धावांची भागीदारी रचत आॅस्ट्रेलियाला चौथा महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.\nगार्डनरने 26 चेंडून नाबाद 33 धावा केल्या. या खेळीत तिने 1 चौकार आणि 2 षटकार मारला. त��� कर्णधार लेनिंगने तीन चौकारांसह 30 चेंडूत 28 धावा केल्या.\nतत्पूर्वी इंग्लंड कडून डॅनिएल वॅट आणि कर्णधार हिदर नाइट यांनीच थोडीफार लढत दिली. पण या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.\nवॅटने 37 चेंंडूत 43 धावा केल्या. या खेळीत तिने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर नाइटने 28 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 25 धावा केल्या.\nआॅस्ट्रेलियाकडून गार्डनरने सर्वाधिक धावांत 3 विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी मेगन शट(2/13), जॉर्जिया वेरहॅम(2/11) आणि एलिस पेरी(1/23) यांनी विकेट घेत इंग्लंडचा डाव 19.4 षटकात 105 धावांवर संपूष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’\n–प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात असा मोठा पराक्रम करणारा सिद्धार्थ देसाई ठरला पहिला खेळाडू\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज सं��ांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/shahid-afridi-set-to-feature-in-uae-t20x/", "date_download": "2018-12-15T15:59:47Z", "digest": "sha1:A4SLXLEZ4XNWFLNIUWRQMC5GQTYHKYZ3", "length": 7688, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना", "raw_content": "\nशाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना\nशाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना\nयुएईत टी-20 एक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युएईच्या बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.\nआफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ह्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.\nत्याच्या सोबत अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये इऑन मॉर्गन, डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसेल यांचा समावेश आहे.\nही स्पर्धा 19 डिसेंबर 2018 ला सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 11 जानेवारी 2019 ला होणार आहे.\nयुएई टी-20 एक्स स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांने सांगितले कि शाहीद अफ्रिदी, सलमान बट् हे खेळाडू स्पर्धेचा चेहरा असणार आहेत. या स्पर्धेतील सामने नक्कीच चुरशीचे होतील.\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आधीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याला टी-20 खेळायला आवडत असल्याचे त्याने सांगितले.\nशाहिदी आफ्रिदीने 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत तर फलंदाजीत 91 डावात 150 स्ट्राइक रेटने 1416 धावा केल्या आहेत.\n-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ\n-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला\n-अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदा��ाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/kite-flying-carefully-24247", "date_download": "2018-12-15T16:38:51Z", "digest": "sha1:SZKA23QA2IVARCR4UE4D6GVHHZS6RLXK", "length": 14000, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kite flying but carefully पतंग उडवा; पण जरा जपून | eSakal", "raw_content": "\nपतंग उडवा; पण जरा जपून\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nनागपूर - अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंगप्रेमींनी आवश्यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.\nनागपूर - अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंगप्रेमींनी आवश्यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.\nपतंग उडविण्याचा मोह सर्वांना��� होतो. मात्र, शहरात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंचा खांबांवर अडकतात. तो काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोटचा वापर करतात. हे करताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते. हा प्रकार जिवावर बेतू शकतो. बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा मांजा वीजप्रवाहित तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहित्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन अपघाताची दाट शक्यता आहे, असेही महावितरणतर्फे कळविण्यात आले.\nकाही दिवसांपूर्वी नागपुरात सद्भावनानगर येथील देवांशू विजय अहेर या ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. तो मिरे ले-आउट येथील आजोबांच्या घरावर पतंग उडवीत असताना उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने ही घटना घडली होती. दुसऱ्या एक घटनेत खामला येथील झोपडपट्टीतील राजेश पटेल या १८ वर्षीय तरुणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढण्याच्या नादात मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले.\n- तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.\n- वीज तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.\n- वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.\n- पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.\n- पतंग उडविताना मुलांवर पालकांनी लक्ष द्यावे.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगा��� (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nवीज कनेक्शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6461-cwg2018-game-win-sportsperson-ger-hand-to-hand-prize-said-vinod-tawade", "date_download": "2018-12-15T15:36:32Z", "digest": "sha1:XZC5WDPY6A4H7VRMMPW56AE6ULXNBY52", "length": 5475, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केलीय.\nराज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod6_Kulith.html", "date_download": "2018-12-15T16:57:03Z", "digest": "sha1:GEY2BXIE6G5YGEKC5KNPIOKLFY3VDZ36", "length": 3223, "nlines": 69, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nनैसर्गिक कुळीथ खाण्याचे फायदे :\n* अंगातील ताप कमी करते.\n* वजन कमी करण्यात याची मदत होते.\n* मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते.\n* नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.\n* सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.\n* या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते.\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे दुध (A२ दुध)\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:45:54Z", "digest": "sha1:A2BSXI5NY4DNU7G5FLJGKVP4QRLDO7A4", "length": 9617, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार���ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला\nजम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला\nनवी दिल्ली – जम्मू काश्मीर मधील सोपोरमध्ये सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्यामध्ये सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे.\nपोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जखमी जवानांना रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरास घेराव घालण्यात आला आहे आणि शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे’.\nयाआधी सोमवारी सकाळी घाटीमध्ये सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे एक मोठी शोधमोहिम करण्यात आली होती. यादरम्यान पुलवामा आणि शोपिंयामधील 20 गावांमध्ये शोधमोहिम करण्यात आली. यावेळी लोक आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाल्याचे समोर आले होते आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.\nइराकमध्ये इस्लामिक स्टेट समूहातील जिहाद्यांनी केला हमला\nमल्ल्याळम सुपरस्टार ‘मोहनलाल’ आणि ‘नरेंद्र मोदींच्या’ भेटीने राजकीय चर्चेला उधाण\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध��ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T15:31:09Z", "digest": "sha1:BQGWWZIK2T62DKZG54U25AJD35UXPNZX", "length": 10601, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान���यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार\nबिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार\nउत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एका पेट्रोकेमिकल कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण होरपळले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत.\n१२:१२ म.उ. – १२ सप्टें, २०१८\nANI UP यांची इतर ट्विट्स पहा\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nबिजनौर ठाण्याच्या हद्दीतील नगिना रस्त्यावर मोहित केमिकल कारखाना आहे. या कारखान्यात बुधवारी सकाळी बॉयलर फुटल्यामुळे ६ मजुरांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला. त्यावेळी मजूर बॉयलरजवळच काम करत होते.\nगेल्या काही दिवसांपासून टँकला गळती असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी मॅकेनिक व मजूर ही गळती बंद करण्यासाठी वेल्डिंगचे काम करत होते. त्याचवेळी मोठा स्फोट झाला व टँक फुटला. त्यावेळी टँकवर उभे असलेल्या मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात पळापळ झाली.\nयापूर्वी अशाच पद्धतीची घटना रायबरेली जिल्ह्यात घडली होती. मागील वर्षी रायबरेलीतील ऊंचाहार ठाण्याच्या क्षेत्रातील एनटीपीसी प्लांटमधील बॉयलर फुटल्याने २० हून अधिक लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.\nसाखरेमुळे मधुमेह होतो, आता ऊसाऐवजी दुसरं पीक घ्या: योगींचा सल्ला\nमोदी सरकारच्या मुद्रा योजनेमुळे थकीत कर्जाचा डोंगर वाढणार: रघुराम राजन\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भा��प पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mkcl.org/mr/directors", "date_download": "2018-12-15T16:08:08Z", "digest": "sha1:FXV6IITVQNKEIGU2Z4CATPBEBIXNLKWF", "length": 4930, "nlines": 81, "source_domain": "mkcl.org", "title": "संचालक मंडळ | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nडॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष\nप्रेसिडेंट – नेशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अध्यक्ष – राजीव गांधी सायन्स अंड टेक्नोलोंजी कमिशन, अध्यक्ष – टेक्नोलोंजी इन्फोर्मेशन, फोरकास्टिंग अंड असेसमेंट कौन्सिल\nप्रोफेसर – कम्प्युटर सायन्स अंड इंजीनिअरिंग, IIT मुंबई\nनामांकित संचालक - महाराष्ट्र शासन\nमुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग\nडॉ. आर. बी. देशमुख\nमाजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nप्रोफेसर (डॉ.) चारुदात्त डी. मायी\nएएफसी लिमिटेड चे अध्यक्ष व माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळ (एएसआरबी)\nमाजी डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अंड अग्रीकल्चर, पुणे\nप्रोफेसर एताकुला वायुनंदन, संचालक\nमा. कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nप्रख्यात चित्रपट आणि दूरदर्शन कलाकार\nमहाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hridayantar-movie-many-festvals-esakal-news-65735", "date_download": "2018-12-15T17:09:24Z", "digest": "sha1:B5WUEJ2NK4QVD2R3LQCQFUYG3SLZOIXF", "length": 13382, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "hridayantar movie in many festvals esakal news मेलबर्नकरांचा 'ह्रदयांतर'ला आग्रही प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nमेलबर्नकरांचा 'ह्रदयांतर'ला आग्रही प्रतिसाद\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nविक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.\nमुंबई : विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.\n7 जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळत असलेल्या हाऊसफूल प्रतिसादामूळेच वितरकांनी हृदयांतरचे पाचव्या आठवड्यातही महाराष्ट्रभरात शो ठेवले आहेत. पाच आठवडे चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचण्य़ात सध्या फारच कमी मराठी सिनेमांना यश मिळतंय. त्यामूळे सध्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुखावली असतानाच, आता हृदयांतरसाठी मेलबर्न मधून अजून एक आनंदाची बातमी आली आहे.\nफेस्टिव्हलची सुरूवात होण्याअगोदरच मेलबर्नमध्ये ह्या आठवड्याअखेरीस ठेवण्यात आलेल्या हृदयांतरच्या प्रीमीयरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आयोजकांनी फेस्टिव्हलमध्ये व्हेंटिलेटरचा अजून एक शो वाढवला आहे.\nसूत्रांच्या अनुसार, कोणत्याही फेस्टिव्हलचे नियोजीत शो असतात. आणि मेलबर्नसारखी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स तर नियोजीत वेळापत्रकांनूसारच आपल्या कार्यक्रमांची आखणी करतात. अशावेळी त्यांनी लोकाग्रहास्तव अजून एक शो वाढवणं ही एक खूप गोष्ट म्हणावी लागेल. आणि हे ह्या चित्रपटाचं यश आहे, की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला त्याच्या पहिल्याच खेळाला हा प्रतिसा�� मिळतोय.\nटोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ एक कौटूंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य,अमित खेडेकर आणि मीना नाईक मुख्य भूमिकेत आहेत.\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन् मी दबली होती...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nभात शोधुनी जीव शिणला...\nबेबडओहोळ - भात झोडून बाजूला पडलेल्या पळंजातून तासन् तास उभे राहून तांदूळ शोधणाऱ्या चिमुकल्या आढले रस्त्यावरील भात मिलजवळच पाहायला मिळत आहेत....\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-accused-were-arrested-killings-expose-elderly-12672", "date_download": "2018-12-15T16:31:00Z", "digest": "sha1:ZD7QBY3AQB7UQEYQCF7FN4L4C4BLLGC7", "length": 12346, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "two accused were arrested in the killings expose the elderly वृद्धेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक | eSakal", "raw_content": "\nवृद्धेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nनागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.\nनागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.\nशशिकला ठाकरे (वय 60, रा. सक्करदरा पोलिस स्टेशनसमोर) यांचा सोमवारी घरात घुसून प्रवीण आणि शिवा या दोघांनी कैचीने हल्ला करून खून केला होता. हे हत्याकांड लूटमारीच्या उद्देशाने घडल्याचे समोर आहे. शशिकला यांच्या घराशेजारी असलेल्या बांधकामावर ते मजुरी करायचे. त्यांची नजर घरी एकट्या असलेल्या शशिकला यांच्यावर गेली. एकाने शशिकला यांचे तोंड दाबले तर दुसऱ्याने वृद्धेच्या गळ्यावर कैचीने वार करीत ठार केले. शशिकला यांचा खून केल्यानंतर आरोपींनी लगेच घरात शोधाशोध केली. घरात हातात आले तेवढे घेऊन त्यांनी पळ काढला. दोघांनीही सोमवारी सायंकाळी गोंदिया गाठले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना गोंदियातून अटक केली.\nसीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी वृद्धेच्या घरात घुसताना आणि बाहेर निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांची संख्या लक्षात आली. रेतीचे कामे सुरू असल्यामुळे बांधकाम मजुरांवर पोलिसांचा संशय होता. वर्णनावरून माहिती काढताचे ते प्रवीण आणि शिवा असल्याचे लक्षात आले.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकि��� वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमाऊली : अॅक्शनपॅक्ड मसालापट\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-100d-dslr-body-black-price-psbKf.html", "date_download": "2018-12-15T16:05:31Z", "digest": "sha1:OVYBAKH24J6EBD45DGOCQEV2HD73MLYP", "length": 19290, "nlines": 428, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस १००ड दसलर\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत Sep 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅकएबाय, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 49,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव EOS 100D\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4 fps\nसिन्क टर्मिनल 1/200 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nऑप्टिकल झूम 5 x\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nविडिओ रेकॉर्डिंग 1080p @ 30fps\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1964 पुनरावलोकने )\n( 899 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 374 पुनरावलोकने )\n( 994 पुनरावलोकने )\n( 433 पुनरावलोकने )\n( 569 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर ��्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://nabhikmahamandal.com/event/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T16:44:31Z", "digest": "sha1:KTMCE72T5U4UTVHEGOVSFMAMPKIP3QSS", "length": 4493, "nlines": 61, "source_domain": "nabhikmahamandal.com", "title": "नाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न – Welcome to Nabhik Mahamandel", "raw_content": "\nनाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न\nनाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न\nदि. 8 मार्च 2017 रोज बुधवार ला जागतिक महिला दिना निमित्य महिला मेळावा सच्चीदानंद सभागृह\nरिंग रोड मानेवाड़ा, नागपुर येथे आयोजित केला होता.\nसमाजातील मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. महाराष्ट्र नाभिक मंच महिलाआघाड़ी च्या जिल्हा अध्यक्ष सौ. हिराताई बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास सौ. मनिशा पापडकर, दक्षीण विभाग अध्यक्ष, सौ मीनाक्षी गतफने पश्चिम विभाग अध्यक्ष, सौ भाग्यलता तळखंडे, युवा आघाड़ी सह सौ सिमाताई आस्करकर. सौ मालीनीताई चन्ने या विशेष अतिथि रूपाने तसेच सौ सिमा तळखंडे, दक्षीण अध्यक्ष नाभिक एकता महिला मंच, सौ शिल्पा मिराशे, संघठन सचिव ना ए म मंच उपस्थित होत्या.\nमान्यवर वक्त्यानि महिला संघठन मजबूत होण्या सोबत महिलानी मोठ्या प्रमाणात विविध कार्यात भाग घेण्याकरिता, तसेच अंगीकृत गुणांचा विकास करण्या करिता समोर येन्याचे आवाहन केले. या प्रसंगी बचत गट, महिला उदयोग आदिं वर प्रेसेंटेशन देण्यात आले.\nप्रास्ताविक सौ. मालती अमृतकर तसेच आभार प्रदर्शन सौ. विद्या कुकटकर यानि केले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन कु. तृषाली खैरकर हिने केले. त्याला सहयोग कु. अश्विनी निंबाळकर हिने केले.\nकार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महमंडळाचे आणि विविध शाखेंचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाभिक एकता महिला मंच च्या पदाधिकारी, सदस्य आणि नाभिक एकता मंच चे सदस्य ह्यांनी सहयोग केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.eprabuddhbharat.com/", "date_download": "2018-12-15T16:20:53Z", "digest": "sha1:AP737YAMSF4DO4JUKOW4WIAX5MOG23VI", "length": 6003, "nlines": 60, "source_domain": "www.eprabuddhbharat.com", "title": "e-paper Prabuddha Bharat", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वंयसेवक संघास अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खुल��� पत्र \nप्रति, मा. बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, नागपूर, सप्रेम जयभीम. [...]\nनॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड अडचणीत – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमुंबई - नॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आलेले आहे. 9 नोव्हेंबर [...]\nभटक्या विमुक्त जमातींचा राजकीय स्वतंत्र मार्ग ९ जूनला स्पष्ट होणार\nभटक्या विमुक्त जमातीचे पुण्यात 9 जूनला राष्ट्रीय अधिवेशन, अॅड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख [...]\nअग्निकांडात भस्म झालेल्या कुटुंबीयांना जीवनावश्यक मदतीचे वाटप\nअॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत, अजंनगाव भारिपने दिला [...]\nनिऋतीच्या प्रदेशात See All\n- प्रा. प्रतिमा परदेशी देशभर अघोषित आणीबाणी आहेच. लोकशाही संस्था खिळखिळ्या करुन जनतेला आपआपसात लढवण्याची कारस्थाने चालूच आहेत. महाराष्ट्रात पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. दुष्काळ निर्माण होण्याची दोन करणे असतात एक अस्मानी आणि [...]\n#ME TOO : आव्हान सत्यशोधक भगिनीभावाकडे घेऊन जाण्याचे\n- प्रा. प्रतिमा परदेशी नुकताच निऋती दुर्गेच्या स्त्रीसत्ताक नेणिवांचा जागर केला जाणारा घटस्थापना उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्या राजकर्त्या बनत गणभूमीच्या समान वाटपाच्या कर्त्या झाल्या. [...]\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे \nप्रा. प्रतिमा परदेशी - बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयु) आयआयटीमध्ये 3 सप्टेंबर 2018पासून एक कोर्स सुरू करण्यात आला आहे. कोर्सची घोषणा स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली होती. ‘डॉटर्स प्राईड : बेटी बचाव [...]\nमराठा तरुणांच्या आत्महत्या – जहरी सत्ताकांक्षी राजकारणाचे बळी \n- शांताराम पंदेरे (माफ करा धर्म-जातीत राहून सामान्यांच्या मैत्रिपूर्ण वागण्याच्या [...]\nस्टॅच्यू ऑफ युनिटी : काहीतथ्य\n- सुजात आंबेडकर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्याची [...]\nफुले, आंबेडकरी विचार-चळवळीचा अन्वयार्थी थांबला \n- शांताराम पंदेरे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित व [...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/6765-ncp-supporters-celebrate-while-chhagan-bhujbal-gets-bail", "date_download": "2018-12-15T15:36:07Z", "digest": "sha1:P2MIR4MEDTDS336NWAP5G5EJIM2OL5X2", "length": 6535, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nम��ासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष\nजय महाराष्ट्र न्युज, नाशिक\nराष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जामीन मिळाल्याची बातमी नाशिकमध्ये येताच राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते भुजबळ फार्म आणि राष्ट्रवादी भवन बाहेर मोठया प्रमाणात गर्दी करून जल्लोष केला.\nफटाके वाजवून आणि पेढे वाटुन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नाशिकचा वाघ बाहेर आला, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी कार्यकर्ते देत होते. ढोल तासांच्या आवाजावर अनेक नेत्यांनी तर ठेका देखील लगावला. नाशिकसह संपुर्ण जिल्ह्यात भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला.\nबुद्ध जयंती औरंगाबादमध्ये उत्साहात साजरी....\nछगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले...\nभुजबळांना न्यायालयाचा दिलासा, आता परवानगीशिवाय देशात कुठेही फिरता येणार\nछगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shetty-discuss-sugar-commisionar-about-frp-pune-maharashtra-13657?tid=124", "date_download": "2018-12-15T16:58:24Z", "digest": "sha1:AH4W5I62CKG3VL6R7I2ZDNQW3465YX6L", "length": 16831, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, raju shetty discuss with sugar commisionar about frp, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले : खासदार राजू शेट्टी\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले : खासदार राजू शेट्टी\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nपुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.\nपुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.\nआधीच्या हंगामातील एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कायद्यानुसार साखर कारखान्यांना नव्या हंगामासाठी गाळप परवाना देता येत नाही. `एफआरपी` आणि `आरएसएफ` थकविलेल्या कारखान्यांना गाळप परवाने न देण्याची भूमिका साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केली होती. मात्र, आयुक्तालयाला चकवून काही कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.\nउस्मानाबाद येथील भैरवनाथ शुगर वर्क्सने २०१७-१८ मधील हंगामातील `एफआरपी` अदा न करताच गाळप सुरू केल्याची तक्रार ‘स्वाभिमानी’चे मराठवाडा विभागातील नेते गोरख चांगदेव भोरे यांनी केली आयुक्तांकडे केली. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून खोट्या माहितीच्या आधारे काही कारखान्यांनी गाळप परवाने घेतले आहेत. शासनाची दिशाभूल करून परवाने घेणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करावी. `एफआरपी` थकविणाऱ्या कोणत्याही कारखान्यांना आयुक्तालयाने परवाना दिलेला नाही. मात्र, काही कारखान्यांबाबत शंका असल्यास चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केला.\nभैरवनाथ शुगरने शेतकरी सभासदांना पूर्णतः `एफआरपी` दि���ी नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. त्यामुळे आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना नांदेडच्या साखर सहसंचालक व उस्मानाबादच्या विशेष लेखा परीक्षक (साखर) यांना दिल्या आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत २०१८-१९ साठीचा गाळप हंगाम परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी ‘स्वाभिमानी’चे नेते योगेश पांडे, रवींद्र इंगळे, अॅड. रामराजे देशमुख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nसाखर उस्मानाबाद गाळप हंगाम\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, य��वरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1507.html", "date_download": "2018-12-15T16:43:04Z", "digest": "sha1:B6XRRIBCBT3LKINMJKHNFKQ256JRBOSO", "length": 5010, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Rahuri भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार.\nभरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी फॅक्टरी येथे अपघातात बी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ठार झाला. राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर राज्यमार्गावर कराळे यांच्या आदिनाथ सर्विस स्टेशन समोर मंगळवारी दुपारी बारा वाजता अपघात घडला.\nअविनाश भास्कर लबडे (वय २०, जारकारवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे. अविनाश बी. फार्मसी च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. श्रीरामपूर च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एम. एच. ०४ बी. के. ९९३७ या कार ने महाविद्यालयाकडे दुचाकी नं. एम. एच. १४ डी.पी. १५८४ वरून येत असलेल्या अविनाशला जोरदार धडक दिली.\nघटनास्थळी उपस्थित असलेले देवळाली प्रवराचे नगरसेवक आद��नाथ कराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात करून पळून जाणाऱ्या कारचा पाठलाग करून, वाहन चालकाला पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, जखमी अविनाशला विळद घाट येथे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डोक्याला जबर मार लागल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREM/MREM038.HTM", "date_download": "2018-12-15T17:01:46Z", "digest": "sha1:TFP3EYQOPND4SF7OZALJ6XIQIGDKP3NH", "length": 7765, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी | सार्वजनिक परिवहन = Public transportation |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंग्रजी US > अनुक्रमणिका\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nContact book2 मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T17:07:32Z", "digest": "sha1:ZEOCAIO52G4KZKMOGYDPW6MAUOEJ5SEX", "length": 4746, "nlines": 89, "source_domain": "sangli.nic.in", "title": "पर्यटन स्थळे | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\n१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे. कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे…\nमिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे. हजरात मीरासाहेब आणि…\nगुहा मंदिर – दंडोबा (भोसे)\nसांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी…\nश्री. दत्त मंदिर, औदुंबर\nनरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर…\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mkcl.org/mr/downloads", "date_download": "2018-12-15T15:30:59Z", "digest": "sha1:UZX2UJCRZP2TBMAHOB7EPSQZMCDH7I7I", "length": 3051, "nlines": 110, "source_domain": "mkcl.org", "title": "डाउनलोड्स | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nपायाभूत सुविधा व व्यवस्थापन\nवार्षिक अहवाल आणि सूचना\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-458904-2/", "date_download": "2018-12-15T15:31:53Z", "digest": "sha1:K6L7W7QLV6J3UVJBHNBWYFVCAFZCCX2E", "length": 8428, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे\nशेवगाव – शैक्षणिक कर्जा देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणास्तव येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेसमोर सुरु असलेले उपोषण तहसीलदार विनोद भामरे यांच्या उपस्थितीत व जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.\nसर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याने अशोक सगळे, बाळासाहेब लवंगे, सुनील केसभट, जालिंदर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बबन चोथे आदी पालक पाल्यांनी मंगळवारी बॅंकेसमोर उपोषण सुरू केले होते. कर्ज मंजूर होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला होता.\nत्यावर आज तहसीलदार विनोद भामरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार भामरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी राम केसभट, प्रकाश भोसले, राम अंधारे, राजेंद्र बनसोडे, कासम शेख, प्रमोद तांबे, सचिन घोरतळे, अनिल परदेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपवन मावळात 750 हापूस आंबा रोपांचे मोफत वाटप\nNext articleयुवकांच्या प्रसंगावधानाने वाचले महिलेचे प्राण\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/sanfrancisco-news-google-walmart-and-e-commerce-68039", "date_download": "2018-12-15T17:15:29Z", "digest": "sha1:YV2LZNAAK3JLPU34DTTIUMTZBSUW5VIQ", "length": 12551, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanfrancisco news google walmart and e commerce गुगल-वॉलमार्ट यांची ई-कॉमर्समध्ये भागीदारी | eSakal", "raw_content": "\nगुगल-वॉलमार्ट यांची ई-कॉमर्समध्ये भागीदारी\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल\nसॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत.\nवॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतील. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊ��\nसॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत.\nवॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतील. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने गुगलशी भागीदारी केली आहे. वॉलमार्टच्या ऍमेझॉनशी ई-कॉमर्समध्ये मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. वॉलमार्ट आता व्होल मार्केट ही सुपरमार्केट साखळी ताब्यात घेण्याच्या टप्प्यात आहे. तिसऱ्या तिमाहीत वॉलमार्ट निकाल चांगले लागले असले, तरी कंपनी ऍमेझॉनच्या पाठीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगलही ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात गुगल होम ब्रॅंडच्या माध्यमातून विस्तार करत आहे.\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\n#PUBGFad ‘पबजी’चे ‘फॅड’; तरुणाई ‘मॅड’\nपुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम...\nव्हॉट्सऍपची पेमेंट सुविधा लवकरच \nनवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर \"व्हॉट्सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे...\nआता गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा'\nपुणे- सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत असतानाचा आता, गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा' चे लोकेशन मिळू लागले आहे. मंदिर यही...\n'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा'\nनवी दिल्ली- आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल...\nदप्तराच्या ओझ्याचे आज राज्यात सर्वेक्षण\nमुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशा��नुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची पाहणी करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmc-65035", "date_download": "2018-12-15T16:23:46Z", "digest": "sha1:PSL4XABT5FKN4TFFLOBGI7L4CXH6MD6B", "length": 13272, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmc पाच वसाहतींचा पुनर्विकास होणार | eSakal", "raw_content": "\nपाच वसाहतींचा पुनर्विकास होणार\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nपुणे - महापालिकेच्या पाच वसाहतींचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्यता आहे. या पाचही वसाहतींच्या विकसकांचे येत्या आठवड्यात महापालिकेशी करार होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ३०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे या सदनिकांत वास्तव्य आहे.\nपुणे - महापालिकेच्या पाच वसाहतींचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्यता आहे. या पाचही वसाहतींच्या विकसकांचे येत्या आठवड्यात महापालिकेशी करार होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ३०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे या सदनिकांत वास्तव्य आहे.\nआंबिल ओढ्याजवळील साने गुरुजी वसाहत, राजेंद्रनगरमधील मनपा वसाहत, वाकडेवाडी महापालिका वसाहत, पांडवनगर वसाहत आणि घोरपडे पेठेतील आठ व नऊ क्रमांकाची इमारत, या वसाहती सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यांचा ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर (बीओटी) पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर एक वर्षांनी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली; परंतु सदनिकांच्या आकारावरून वाद निर्माण झाला. विकसकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे गेल्या सात वर्षांपासून पुनर्विकासाचे काम रखडले होते.\nया पार्श्वभूमीवर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी चाळ विभाग, बांधकाम खाते, भूमी जिंदगी आणि विधी विभागाची नुकतीच बैठक घेतली. यात सदनिकाधारकांना सुमारे ३०० चौरस फुटांचे घर आणि ७० फुटांचा टेरेस द्यायचा निर्णय झाला. न्यायालयीन दावे विकसकांनी मागे घेतले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील आठवड्यात विकसकांबरोबर महापालिका करार करणार आहे. त्यानंतर वसाहतींमधील नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅंप बांधून इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याची माहिती लडकत यांनी दिली. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक धीरज घाटे यांनीही या बाबत प्रश्न उपस्थित केला होता.\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसदनिकांचे वाटप रखडले (व्हिडिओ)\nपिंपरी - केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता पत्राशेड (भाटनगर) येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम पूर्ण...\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nदुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील\nमुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची...\nपवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी\nटाकवे बुद्रुक - शिरे शेटेवाडीच्या धर्तीवर आंदर मावळातील पवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मावळचे तहसीलदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabby-alive-recitation-keljhar-14411?tid=3", "date_download": "2018-12-15T16:58:49Z", "digest": "sha1:PE637632U6HCEFDYSAMP3N32MARPP27F", "length": 15382, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rabby alive with the recitation of 'Keljhar' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘केळझर`च्या आवर्तनाने रब्बीला जीवदान\n‘केळझर`च्या आवर्तनाने रब्बीला जीवदान\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nसटाणा, जि. नाशिक : केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (ता. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आरम खोऱ्यातील रब्बीला दिलासा मिळणार आहे.\nरब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रब्बी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांनाही त्याचा फायदा होईल.\nसटाणा, जि. नाशिक : केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (ता. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आरम खोऱ्यातील रब्बीला दिलासा मिळणार आहे.\nरब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रब्बी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांनाही त्याचा फायदा होईल.\nया आवर्तनामुळे नादीकाठावरील पाणीपुरवठाच्या विहिरींनाही फायदा होतो. शेतीसाठी दुसरे आवर्तन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्य���ची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातून अंदाजे दीडशे दलघफू पाणी सोडले जाणार आहे. उर्वरित शेवटचे अणि तिसरे आवर्तन १५ मे च्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोडण्यात येईल.\nसटाणा शहर व परिसारातील गावांच्या मागण्यानुसार पिण्याच्या पाण्यासाठी ते असेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, आर. आर. निकुंभ यांनी दिली.\nधरण रब्बी हंगाम शेती farming सिंचन पाणी water गहू wheat विभाग\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात व��ळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-nag-panchami-62570", "date_download": "2018-12-15T16:34:23Z", "digest": "sha1:2MILAVIV7ZWPU6JWO33A7HM5QDRVIAX4", "length": 17168, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news nag panchami पर्यायी व्यवसायात रमून नागाचा सन्मान | eSakal", "raw_content": "\nपर्यायी व्यवसायात रमून नागाचा सन्मान\nगुरुवार, 27 जुलै 2017\nपुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.\nपुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इब्राहिम मदारी मेहतर यांचे आम्ही वंशज असल्याचे समाजाचे नागरिक अभिमानाने सांगतात. घोरपडी गावात त्यांची वस्ती आहे. साधारणतः दोन हजार नागरिक पुण्यात राहतात. नागपंचमीला हीच मंडळी शहरभर फिरून नागोबाचे दर्शन घडवीत असत. नागपंचमीनिमित्त लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथून किंवा रत्नागिरी, नगर येथूनही नाग पकडून आणायचा आणि वर्षभर त्याच नागोबाला घेऊन खेळ करायचा व त्यावरच उदरनिर्वाह करायचा, हे ठरलेले. काळ बदलल्याने समाज बदलतोय.\nमराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यांची मुले शिकत आहेत. मदारी समाज महासंघाच्या माध्यमातून अध्यक्ष हाजी अक्रम अली रमजान मदारी, गुलाम फकीर चौधरी, बशीर बाबामियाँ, उस्मान मदारी, अब्दूल खालिफ मदारी, अस्लम मदारी, जाकीर चौधरी, हुसेन मदारी, सल्लाउद्दीन मदारी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.\nअक्रम मदारी म्हणाले, ‘‘सापावर अगदी मुलांप्रमाणे आम्ही प्रेम करतो.\nपरंतु, आता साप पाळता येत नाही. त्यामुळे जुन्या लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतोय. त्यामुळे समाजातील नागरिक एकत्रित येऊन, त्यांना आर्थिक मदत करतो. दहावीपर्यंत बहुतांश मुला-मुलींचे शिक्षण झाले आहे. इच्छा असेल तर ते उच्चशिक्षणही घेतात. परंतु, मुलींनी नोकरी करणे समाजात अशुभ मानले जाते. तरीही उच्च शिक्षण घेतलेल्या दोन मुली सिंगापूरला गेल्या आहेत. समाजापुरताच रोटी-बेटीचा व्यवहार होतो. तरुण-तरुणी उच्चशिक्षित व्हावेत, म्हणून शासनाने सहकार्य करायला हवे. वस्तीच्या बाजूला पालिकेने शाळा बांधून द्यावी. तसेच शासनाने जागा दिल्यास तेथे सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करता येईल.’’\nनागाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवावा\nसण-उत्सवात विविध देवतांप्रमाणे प्राण्यांचीही पूजा सांगितली आहे. नागपंचमीला पाटावर गंधाने नऊ नागकुळे काढून त्याचे पूजन करावे. दूध, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवावा. मातीच्���ा अथवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नागाच्या मूर्तीची पूजा करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.\nमातीच्या नागाच्या मूर्तीला पाणी लागल्यास लगेच विरघळते. मातीही आता मिळत नाही. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीच कुंभार बनवितात. वीस ते चाळीस रुपयांपर्यंत नागाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.\n- अमिना शिकीलकर, विक्रेत्या\nमाझ्या लहानपणी गारुडी जिवंत नाग घेऊन येत होते. परंतु, ही प्रथा बंद झाल्याने नागांचे आणि पर्यावरणाचे संवर्धनच होत आहे. त्यामुळे माती, पीओपीची नागाची मूर्ती किंवा पाटावर गंधाने नागकुळे काढून नागाची पूजा करता येते. माझे मागच्याच वर्षी लग्न झाले. तेव्हापासून पीओपीच्या नागाच्या मूर्तीची पूजा करते. माझ्यासारख्या तरुणींनीही अशापद्धतीने पूजन केल्यास पर्यावरणाचेही रक्षण होईल.\n- आरती देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअर\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nऔरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nयुद्धांची पुनरावृत्ती नको - दलाई लामा\nमुंबई - जगात 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पहिले, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, इराण, इराक...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/44030?page=1", "date_download": "2018-12-15T16:39:06Z", "digest": "sha1:725BAMBYBM3LLVNAJRJA7PULK7XBOCBU", "length": 4765, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१३ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१३\nविषय क्र. १: वाट इथे स्वप्नांची संपली जणू..... क्रिकेट विश्वविजय: १९८३ लेखनाचा धागा\nविषय क्रमांक दोन - स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’ लेखनाचा धागा\nविषय क्र. १ - सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ :- स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर लेखनाचा धागा\nविषय क्र.२ इंदिरा गांधी: समर्थ आणि कणखर नेतृत्व लेखनाचा धागा\nविषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती - कांदबरी - संधिकाल लेखनाचा धागा\nविषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना - अवकाशाला गवसणी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/3944-karnataka-elections-2018", "date_download": "2018-12-15T17:09:23Z", "digest": "sha1:7I544TR5TE2OHM7GBKRMSYPSW2K54UWI", "length": 3410, "nlines": 100, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Karnataka Elections 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#Karnatakaelections2018 : हे आहेत कर्नाटक निवडणुकीचे उमेदवार\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nकर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nपाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nमतपत्रिकांवर ��िवडणुका घ्या, शंका मिटवा - उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार\nसोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-milk-rates/", "date_download": "2018-12-15T17:18:57Z", "digest": "sha1:MIRRAZYTII6I7KKCQM3G6WMYI4E3DE2X", "length": 10079, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात\nअनुदान योजनेबाबत मुदतवाढीचे आदेश नाही; गायी म्हशीच्या दुधात 4 रुपये प्रती लीटरने कपात\nनगर – दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची मुदत संपल्याने दूध उत्पादक संघाच्यावतीने उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवीन दर 11 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयाने गायी व म्हशीच्या दुधाचे दर 4 रुपये प्रती लिटर रुपयांनी कपात केली आहे. यामुळे संघावरील अतिरिक्त बोझा कमी झाला असून याचा ग्राहकांचा कोणताही फायदा होणार नाही.\nदूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी शासनाच्यावतीने ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिने अनुदान योजना राबविण्यात आली. यामध्ये 1 ऑगस्टपासून दूध उत्पादकांना गाईच्या दूधाचा दर 18 रूपयांवरून 25 रूपये अदा करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघातर्फे घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 22 रुपये दर देण्यात येत होता. या योजनेची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर योजनेस मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. 10 नोव्हेंबरपर्यंत वाढीव दर दिल्यानंतर दूध संघाच्यावतीने दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचे दर पूर्ववत 18 रुपये प्रती लिटर करण्यात आले आहेत.\nराज्यात दुष्काळाची स्थिती आहे. खरीपापाठोपाठ आता रब्बी हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांना दूध व्यवसाय हा एक उत्पन्न मिळविण्याचे साधन राहिले आहे. त्यात दर कपात झाल्याने शेतकऱ्यांना आधारच राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याचे सरकार म्हणते ते पाठीत खंजीर खुपसण्यासाठी उभे आहे की काय असे वाटत आहे.\n-गुलाबराव डेरे ,दूध उत्पादन शेतकरी संघ\nया सोब���च म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर प्रती किलो 18 रुपयांनी कमी केले आहे. आतापर्यंत 520 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जात होता. नवीन दरानुसार 510 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे दरही 36.50 रुपये प्रती लीटरवरून 4 रुपयांनी कमी होऊन 31.80 रुपये प्रती लीटर भाव दूध उत्पादकांना दिला जाणार आहे.\nप्रत्येक संस्थेने दुधाचे पेमेंट सभासदाच्या बॅंक खात्यात वर्ग करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. दूध दरासाठी देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने आता पुन्हा दूध उत्पादकांना जुन्या दराने दूधाचे दर मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना पुरक व्यावसाय म्हणून दूध व्यावसायातून मिळणारा उत्पन्नाला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#MeToo : कुब्रा सेटचा नवाजुद्दीनला पाठिंबा\nNext articleचिंतन : अचूक मार्गदर्शन\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/unfazed-karunanidhi-in-political-career-in-reality-dravid-warrior-dhananjay-munde/", "date_download": "2018-12-15T16:05:53Z", "digest": "sha1:ZJCC6FYFEFKM4GDONFHJN5KNVVCE6237", "length": 7693, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ !- धनंजय मुंडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ \nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ होते. अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.\nमाजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थीव शरीराला अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. अंत्यद��्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमके स्टालिन आणि कानोमोझी यांच्याशी चर्चा केली.\nरजनीकांत, रितेश देशमुख आणि अन्य काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट केला आहे. काही तासांपूर्वी रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष हे राजाजी हॉल येथे अंत्यदर्शनाला आले होते.\nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वच्छतागृह चालकाकडुन प्रवाशांची लूट\nNext articleगटई कामासाठी बैठा पीच परवाना\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shivsena-and-bjp-from-sindhudurg-not-welcome-narayan-rane-258303.html", "date_download": "2018-12-15T16:05:57Z", "digest": "sha1:AUGDRNUAI32ZF235U73R5VQV4HVUZOJ7", "length": 14183, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतव���द्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता\nनारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे .\nदिनेश केळुस्कर, 14 एप्रिल : नारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे . सिंधुदुर्गातल्या भाजप कार्यकर्त्यांनी तर आत्तापासूनच राणेंना भाजपमध्ये येण्यास विरोध दर्शवलाय.\nसिंधुदुर्गातली भाजप सक्षम आहे, इतर पक्षातले नेते आणून पक्ष वाढेल या मताशी आपण सहमत नसून पक्ष वाढायचा असेल तर पक्षाला केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेची ताकद द्या असे खडे बोल सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्वकियानाच सुनावलेयत. त्यामुळे राणेंना भाज���ात प्रवेश द्यायचा झालाच तर भाजप नेतृत्वाला स्थानिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे .\nदुसरीकडे शिवसेनेनेही आता या आगीत तेल ओतायला सुरुवात केलीय. राणे स्वार्थासाठी सत्तेत जात असून ते जर भाजपात गेलेच तर राणेंच्या स्वार्थीपणाचा आपण जनतेत पर्दाफाश करू असं राणेंना पराभूत करणारे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय . राणे भाजपात गेले तर उलट कॉन्ग्रेसचे कार्यकर्ते सेनेकडे येतील आणि शिवसेना अधिक जोमाने वाढेल असं सूचित करुन नाईक यांनी राणे समर्थकांना बुचकळ्यात टाकलय.\nभाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे गुरुवारी ( 13 एप्रिल ) कणकवलीत परतले . राणेंनी शुक्रवारीही प्रसारमाध्यमांशी न बोलता आपली खाजगी कामं करण्यात वेळ घालवला. आता राणे किती दिवसात राजकीय भूकंप करतात की करणारच नाहीत या बाबत सिंधुदुर्गात उलटसुलट चर्चा सुरू झालीय. राणे 18 एप्रिलपर्यंत काही निर्णय घेतील अशीही एक चर्चा त्यांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळतेय .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/guhagar-konkan-news-st-smart-card-discounters-67916", "date_download": "2018-12-15T16:38:23Z", "digest": "sha1:SOEPPNWH7WOOZFSTDR7C4HYENF4H5S4Y", "length": 14140, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "guhagar konkan news ST Smart Card for discounters सवलतधारकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड | eSakal", "raw_content": "\nसवलतधारकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nबोगस प्रवाशांना पायबंद - ऑनलाईन नूतनीकरण सुविधा मिळणार\nगुहागर - बनावट ओळखपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पासधारक आणि सवलतधारकांना देण्यात येणारी ही स्मार्ट कार्ड आधार कार्डबरोबर जोडून बनविली जातील. त्यामुळे आर्थिक नुकसान थांबेल, तसेच दररोज प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद संपुष्टात येतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nबोगस प्रवाशांना पायबंद - ऑनलाईन नूतनीकरण सुविधा मिळणार\nगुहागर - बनावट ओळखपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पासधारक आणि सवलतधारकांना देण्यात येणारी ही स्मार्ट कार्ड आधार कार्डबरोबर जोडून बनविली जातील. त्यामुळे आर्थिक नुकसान थांबेल, तसेच दररोज प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद संपुष्टात येतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nएसटी महामंडळातर्फे अंध व अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, काही पुरस्कारप्राप्त व्यक्ती, ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थिनी, मासिक त्रैमासिक पासधारक आदी ३४ श्रेणीतील व्यक्तींना तिकिटामध्ये सवलत दिली जाते; मात्र काही प्रवासी बोगस ओळखपत्राद्वारे एसटीला फसवतात. अपंग नसलेल्या व्यक्तीजवळही अपंगत्वाचे ओळखपत्र असते. अंध व्यक्तीसोबत जवळच्या एका व्यक्तीला सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. या सवलतीचा फायदाही अनेकजण उठवितात. अनेक वेळा वयाचा खोटा दाखला जोडून घेतलेल्या ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीशी चालक-वाहकांचा वाद होतो. काही वेळा वाहक-चालकांवर मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या, तेव्हा तपासाअंती तक्रारदारच दोषी असल्याचे आढळून आले. या समस्यांवर एसटी महामंडळाने उपाय शोधला. सवलत आणि पासधारकांना आता स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड बनवितानाच ती व्यक्ती लाभ घेण्यासाठी पात्र आहे का याची अचूक माहिती मिळणार आहे.\nनूतनीकरण स्वतः करता येणार\nविद्यार्थी पासधारक व मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्ट कार्डमुळे पास नूतनीकरणासाठी एसटी आगारातील खिडकीवर गर्दी करण्याची आवश्यक���ा नाही. ऑनलाईन पद्धतीने पासधारक स्वत:च स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करू शकतील. यामुळे बोगस सवलतधारकांना पायबंद बसेल. सवलत आणि पास योजनेमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येईल, अशी माहिती एसटी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितली.\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nशरणागत नक्षलवाद्यांना एसटीत नोकरी नाही\nमुंबई - बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची घोषणा...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nआरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर\nआटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-bus-india-62025", "date_download": "2018-12-15T17:22:20Z", "digest": "sha1:L3TVVVB7T55SJ3WIHJZXBEXDKT7G3MHD", "length": 14138, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news bus india भारतात स्वच्छ इंधनावर धावणार 50 हजार बस | eSakal", "raw_content": "\nभारतात स्वच्छ इंधनावर धा��णार 50 हजार बस\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमुंबई -येत्या एका वर्षात देशभरात डिझेल किंवा पेट्रोलचा वापर नसलेल्या आणि \"स्वच्छ इंधना'वर धावणाऱ्या 50 हजार बसगाड्या विकत घेण्यात येणार आहेत. ठाणे ते मुंबई या प्रवासासाठी किमान 500 गाड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली असून, विजेवर चालणाऱ्या 100 बसगाड्या विकत घेण्यासाठी ठाणे महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी \"सकाळ'ला दिली.\nमुंबई -येत्या एका वर्षात देशभरात डिझेल किंवा पेट्रोलचा वापर नसलेल्या आणि \"स्वच्छ इंधना'वर धावणाऱ्या 50 हजार बसगाड्या विकत घेण्यात येणार आहेत. ठाणे ते मुंबई या प्रवासासाठी किमान 500 गाड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली असून, विजेवर चालणाऱ्या 100 बसगाड्या विकत घेण्यासाठी ठाणे महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी \"सकाळ'ला दिली.\nगडकरी म्हणाले की, नागपुरात विजेवर धावणाऱ्या बस विमानतळापासून मुख्य शहरापर्यंत वापरल्या जाणार आहेत. या बसमध्ये इंधन भरण्यासाठी म्हणजेच त्या चार्ज करण्यासाठी 30 इलेक्ट्रिक स्टेशन्स नागपुरात सुरू केली जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद ही राज्यातील चार महानगरे प्रदूषणरहित इंधनाचा वापर करण्यात अग्रेसर व्हावीत, यासाठी योजना तयार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास मदत करण्याची तयारी दाखवली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर सरासरी 75 रुपये असताना तेवढेच अंतर विजेची गाडी केवळ 7 ते 8 रुपयांत कापू शकते, असेही गडकरी म्हणाले. भारतात वाहन चालवण्याएवढी ऊर्जा कशी तयार होईल या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सौरऊर्जा तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोत, बायोडिझेलमुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट भरून काढली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, सौरऊर्जेच्या पॅनेलच्या किमती कशा कमी करता येतील आणि त्यावर \"मेक इन इंडिया'चा प्रयोग करता येईल का, याचीही तपासणी केली जाणार आहे.\n\"\"देशात 25 लाख वस्तीची 100 विकसित शहरे स्वयंपूर्ण करण्यावर सरकार भर देत आहे. देशातील 30 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भूपृष्ट वाहतूक विभागाने तयार केला आहे. महानगरांचे चित्र बदलावे यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून, वाहतुकीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.''\nनितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nसमाजमाध्यमांतल्या भस्मासुरांपासून महिलांना वाचवू... (विजया रहाटकर)\nमुलींची-महिलांची समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) होणारी बदनामी, छळणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं \"सायबर-समिती'ची स्थापना नुकतीच केली...\nएकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया...\nएकीच्या वाटेवर काँग्रेस आणि 'राष्ट्रवादी'\nगुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही...\nनजरा शेजारी राज्याच्या निकालाकडे\nगुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक...\nया फेरीवाल्यांचे करायचे तरी काय\nबासनात बांधून ठेवलेले प्रश्न अचानक डोके वर काढतात. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न असाच समोर आला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/tillekars-father-passed-away-129550", "date_download": "2018-12-15T16:45:30Z", "digest": "sha1:UYALGEGCIBXXAZLAN2S2TZ6WKBGVKINW", "length": 11625, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tillekar's father passed away आमदार टिळेकर यांच्या वडिलांचे निधन | eSakal", "raw_content": "\nआमदार टिळेकर यांच्या वडिलांचे निधन\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर व��धानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता कोंढवा बुद्रुक स्मशानभुमीत होणार आहे.\nपुंडलिक टिळेकर यांचे वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते होते. तब्बल तीस वर्षे त्यांनी पायी पंढरपूर वारी केली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. नगरसेविका रंजना टिळेकर या त्यांच्या पत्नी होत.\nमांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर विधानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता कोंढवा बुद्रुक स्मशानभुमीत होणार आहे.\nपुंडलिक टिळेकर यांचे वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते होते. तब्बल तीस वर्षे त्यांनी पायी पंढरपूर वारी केली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. नगरसेविका रंजना टिळेकर या त्यांच्या पत्नी होत.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nदैवीशक्तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....\nजमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक\nलोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्टर बसविले नाहीत....\nमृत घोषित केलेला रुग्ण जिवंत\nयेरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1303.html", "date_download": "2018-12-15T16:02:39Z", "digest": "sha1:XNSGYWDBENHGWMP6EIENMTFSOCBBPSNK", "length": 6326, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Sangamner आश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच.\nआश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील कोकजे वस्तीवर दहा फुट उंचीच्या भिंतीवरून आतमध्ये प्रवेश करत जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री बिबट्याने ठार केल्याने उद्योजक प्रशांत कोडलीकर यांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआश्वी खुर्द परिसरातील आश्वी- दाढ रस्त्यालगत कोकजे वस्ती आहे. याठिकाणी प्रशांत कोडलीकर यांच्या गाईचा गोठा व शेतमजुरांचे कुटुंब राहतात. या वस्तीला दहा फूट उंचीचे पक्के बांधकाम केलेली भिंत आहे. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने भिंतीवरुन उडी मारत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री ठार केली. सकाळी प्रशांत कोडलीकर यांनी वन विभागाला याबद्दल माहिती दिली, मात्र वनविभाने कुत्र्याचा पंचनामा होत नाही, असे सागितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nवीस गावे व चाळीस किलोमीटर बागायत पट्टा असलेल्या परिसरात केवळ एक पिंजरा व तुटंपुजे कर्मचारी, रात्रीचे भारनियमन अशा परिस्थितीत बिबट्याचा परिसरात सुळसुळाट वाढल्याने या परिसरातील नागरीकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:34:09Z", "digest": "sha1:MWRLNF4NTZXWBA6GXSPKS5XKC4XELFPX", "length": 10870, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी\nबंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी\nकाँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी होऊ नये यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां���ी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनवणी केल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीमुळेच शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली नसल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.\nसत्तेत असूनही नेहमी भाजपाविरोधी आंदोलनात सहभागी असणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे शिवसेना बंदमध्ये सहभागी नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.\nउद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये असंदेखील म्हटलं आहे.\n‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.\nजनता जागीच आहे, 2019 मध्ये सत्ताधार्यांचे लंकादहन करील – उद्धव ठाकरे\nआरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/india-ready-take-china-says-lt-gen-d-b-shekatkar-65550", "date_download": "2018-12-15T17:21:51Z", "digest": "sha1:NWUM3LIFEHRFDIEAUOCY4K3MFG36W2VW", "length": 12409, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "india ready to take on china, says Lt. Gen D. B. Shekatkar चीनला तोंड देण्यास भारतीय लष्कर सक्षम: लेफ्टनंट जनरल शेकटकर | eSakal", "raw_content": "\nचीनला तोंड देण्यास भारतीय लष्कर सक्षम: लेफ्टनंट जनरल शेकटकर\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nडोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले\nपुणे - \"दोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली असून भारतीय लष्कर हे चिनी सैन्यास तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. अर्थात अशा परिस्थितीतही भारताकडून चिनी कोणत्याही स्वरुपाची चिथावणी देण्याची आवश्यकता नाही. भारताने युद्धज्वराची बाधा टाळावयास हवी,' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. शेकटकर हे आज \"सकाळ'च्या कार्यालयामध्ये \"डोकलाम व भारत-चीन राजकारण' या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते.\nया दीर्घ मुलाखतीमध्ये शेकटकर यांनी भारत-चीन संबंधांमधील विविध मुद्यांचा विस्तृत आढावा घेतला. डोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विशेषत: गेल्या काही वर्षांत भारतीय धोरणामध्ये झालेला बदल त्यांनी प्रभावीरित्या अधोरेखित केला.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/04/corn-patties.html", "date_download": "2018-12-15T15:54:18Z", "digest": "sha1:BTBNCWGB7HEBYMZCY4R6KHDS3Q75ZILP", "length": 8293, "nlines": 109, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कॉर्न पॅटीस ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nदोन कप स्वीट कॉर्न, उकडलेले,तीन ते चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत,दोन ब्रेड स्लाईस,एक चमचा आलं किसून घ्यावे,तीन हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्याव्यात,दोन लहान कांदे हवे असतील तर,अर्धा चमचा जिरे,थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून,कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले प्लेन,एक चमचा मैदा,अर्धा कप पाणी,चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल\nआधी बटाटे सोलून कुस्करून घ्यावे,ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून ते बटाट्यात घालावे.\nनंतर दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये वाटावेत. उरलेले अर्धा कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत.यामुळे पॅटीस कुरकुरीत होईल त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावा.कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे आणि मिक्स करून घ्यावे.तयार झालेल्या मिश्रणाचे २० ते २२ मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे.मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात तीन ते चार पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत.आणि त्यांना अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून दहा मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम गैस वर पॅटीस तळून घ्यावी.तालात असताना पळटण्याची घाईकरू नका त्यामुळे पॅटीस तुटू शकतात. त्यांना थोडे लालसर होईपर्यंत तळावे आणि पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nम�� मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/successful-launches-of-30-foreign-satellites-with-isros-earth-observation-satellite/", "date_download": "2018-12-15T15:58:21Z", "digest": "sha1:W6B5ZEE4QUUEHNYHCM7SFHDN5NMSM4HH", "length": 9728, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“इस्रो’च्या भू-निरीक्षण उपग्रहासह 30 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“इस्रो’च्या भू-निरीक्षण उपग्रहासह 30 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण\nनवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने, पीएसएलव्ही-सी 43 अवकाशयानाद्वारे आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.\nपीएसएलव्ही-सी 43, ठीक 9 वाजून 57 मिनिटे आणि 30 सेकंदांनी लॉन्चपॅड वरून अवकाशात झेपावला आणि अवघ्या 17 मिनिटांत भारताचा हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग हा भू निरीक्षण उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावला. त्या पाठोपाठ 30 परदेशी उपग्रहे देखील अवकाशात झेपावून त्यांच्या भूस्थिर कक्षेत स्थिरावले. शेवटचा उपग्रह साधारण साडे बारा वाजता आपल्या कक्षेत सोडण्यात आला. या उपग्रहाचे नियंत्रण इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग विभागाकडे असून येत्या काही दिवसांत हा उपग्रह कार्यरत होईल. हायसिस योग्य प्रकारे कार्य करत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सुरेश के यांनी दिली आहे.\nइस्रोच्याच आयएमएस-2 या लघु उयपग्रहांभोवती फिरणारा हायसिस हा भू-निरीक्षण उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या उपग्रहाने संकलित केलेली माहिती, कृषी, वन, भौगोलिक पर्यावरण, किनारी प्रदेश आणि अंतर्गत जलाशये यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासोबत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, मलेशिया आणि स्पेन या देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.\nया उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी आपल्या सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहातील अनेक भाग भारतात बनवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उपग्रहामुळे भूभागावरील विविध क्षेत्रांची अचूक माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.\nयेत्या डिसेंबर महि��्यात इस्रो दोन मोठ्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे, जी सॅट- 11 फ्रेंच गुआना इथून तर जी सॅट- 7 ए श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित केला जाईल, असे सिवन यांनी सांगितले. यापैकी जी-सॅट 11 हा इस्रोचा आजवरचा सर्वाधिक वजनदार उपग्रह असेल, असेही त्यांनी सांगितले. 2019 साली इस्रो चांद्रयान-2 सह साधारण 12 ते 14 उपग्रह अवकाशात सोडेल,असेही सिवन यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडोदरा येथील रिलायन्स प्लांटला आग-3 ठार , 8 जखमी\nNext articleइंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा: एनएच वुल्वस, डी लिंक चिताज संघांचे विजय\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ahmednagarlive24.com/", "date_download": "2018-12-15T16:08:14Z", "digest": "sha1:RVXT7MVGNKNLYU5SBFTZIZNHYDNI6IBN", "length": 8043, "nlines": 119, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरLive24", "raw_content": "\nचारी फोडल्याने आठ जणांकडून एकास मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारात चारी फोडल्याच्या कारणावरून आठ जणांनी एकास मारहाण करून जखमी केले. याबाबत कोपरग...\nबेपत्ता मुलीचे कपडे विहिरीत आढळल्याने खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एका नर्सरीमध्ये कामास असलेल्या कुटुंबातील सुमारे १४ वर्षीय मुलगी दोन दिवसा...\nवाळूतस्करी करणाऱ्या पाच बोटी नष्ट.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील कौठा, गार या गावांच्या हद्दीत श्रीगोंदे आणि दौंड तालुक्यातील वाळू...\nशिर्डीला जाणाऱ्या भाविकांची कार अडवून अडीच लाखांची लूट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - शनिशिंगणापूर येथे शनैश्वरांचे दर्शन घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची तवेरा अडवून अडीच ...\nनगर शहरात युवकाच्या खुनाचा प्रयत्न.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - अहमदनगर शहरातील घास गल्ली परिसरात युवकावर तलवार, लाकडी दा���डक्याने मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला...\nस्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची फिल्डींग लावण्यास अनेकांनी प्रारंभ केला असून महापालिकेतील...\nस्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार \nविकासकामांमुळेच माझी ओळख : आ.कर्डिले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. केलेल्या विकासकामांमुळेच माझी...\nदोन महिन्यांचे विज बिल ३८ हजार ८० रुपये\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - महावितरण कंपनीने आढळगाव येथील ग्राहकाला दोन महिन्यांचे घरगुती वापराचे चक्क ३८ हजार ८० रुपयांचे बिल दिले. शेतकर...\nदोन महिन्यांचे विज बिल ३८ हजार ८० रुपये\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-namita-kohok-misses-global-united-62434", "date_download": "2018-12-15T17:14:37Z", "digest": "sha1:33AIHUDCULWCQNX4RW3E4BIB2FRW5FIV", "length": 12192, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news namita kohok misses global united नाशिककर नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ | eSakal", "raw_content": "\nनाशिककर नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’\nबुधवार, 26 जुलै 2017\nनाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.\nनाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटे��� २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.\nअमेरिकेत झालेल्या स्पर्धेत त्यांना गौरविण्यात आले. त्यामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर नमिता कोहोक यांना मुकुट देऊन गौरविले. नाशिककरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. पुरस्कारासंदर्भात कोहोक म्हणाल्या, की स्वप्नपूर्तीच्या प्रवासात मी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब जिंकला आहे. मला नेहमीच विश्वास होता, की स्वप्ने सत्यात उतरतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. प्रामाणिकपणे व समर्पण भावाने प्रयत्न करायला हवे. अमेरिकेतील मिनियापोलिस येथील मिनेसोटा येथे एमआरएस.एमआरएस.जीब्लॉटल संयुक्त २०१७ मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nआठव्या ग्लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nस्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी नुकतीच शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली आहे...\nकार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/1818?page=3", "date_download": "2018-12-15T16:41:08Z", "digest": "sha1:MWCYRLDZM2YOTJ6IP4GIPFRJE36QTUL7", "length": 9617, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /लेखनासंबंधी प्रश्न /स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nस्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nआपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.\n: खोखो: खो खो\n: हहगलो: हसून हसून गडबडा लोळण\n: डोमा: डोळा मारा\n: अओ: अ ओ, आता काय करायचं\n: दिवा: दिवा घ्या\nही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:\n: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.\nकाही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.\nअधिक माहितीसाठी इथे पहा\n‹ विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही. up हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन \"गप्पांचं पान\", \"लेखनाचा धागा\", \"कार्यक्रम\" किंवा \"नवीन प्रश्न\" कसा सुरू करायचा\nयात जिभली बाहेर काढून\nयात जिभली बाहेर काढून दाखवणारा चेहरा नाही\nयाहूवर तो : P या अक्षरान्नी दिसायचा\nस्मितचित्रे शब्द आवडला. आणि\nस्मितचित्रे शब्द आवडला. आणि लिहिण्याची पद्धतही.\nअ ह नाही जमत\nअ ह नाही जमत\nस्मित: : स्मित :\nलगेच येते का की पोस्ट केल्यावर येते \nअरेच्चा , आल्या की \nअरेच्चा , आल्या की \nआता मला तर नुसत्या स्माईलीच द्याव्याशा वाटतायत\nअरेरे आणि फिदीफिदी चुकलं\nअरेरे आणि फिदीफिदी चुकलं वाटतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T15:32:03Z", "digest": "sha1:YFLMMBCPATSU3V2ZQHU2QVNSTLYFAXGX", "length": 12652, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: पक्क्या बांधकामांवर आजपासून हातोडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: पक्क्या बांधकामांवर आजपासून हातोडा\nसीना नदीपात्रातील साडेचार किलोमीटरचे पात्र अतिक्रमणमुक्त\nनगर – सीना नदीपात्रातील कच्ची अतिक्रमणे काढण्याची कारवाई गेल्या 17 दिवसांपासून सुरू होती. आता पक्के बांधकाम काढण्यास उद्या (ता. 14) पासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला.\nसीना नदीपात्रातील मातीच्या ढिगाऱ्यांसह पात्र रुंदीकरण, शेतीबांध, शेत जमीन, पिकं, हॉटेल, पक्क्या वीटभट्या आदींवर कारवाई करण्यात आली. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त ब्रास मातीचे ढिगार हटविण्यात आले; परंतु नदीपात्रालगत असलेल्या पक्क्या बांधकामांवर कधी कारवाई करणार हा प्रश्न होता. नगर शहरातून गेलेली सीना नदीचे अस्तित्त्व कागदोपत्रीच होते. तिचे पात्र गटारासारखे झाले होते. अनेकांनी अतिक्रमणे करत नदीपात्र अरुंद केले होते. वीटभट्या, शेतजमीन, बांध घालून केलेली शेती, शहरातील इमारतींचे मलबे, शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमणे या सर्वांमुळे कधी सीना कोपली, की तिचे पाणी शहरात घुसत होते. नदीचे पात्र नगरकरांसाठी धोक्याचे ठरू लागले होते. तीन ते चार वर्षांपासून शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरादेखील होत नव्हता. काही वसाहतींतील घरांमध्ये सातत्याने पाणी घुसण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. या अतिक्रमणांमुळे सीनेची पूर नियंत्रण रेषाच पुसून गेली होती.\nसीनेतील अतिक्रमणांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच गाजत होता. आमदार संग्राम जगताप यांनी सीनेतील अतिक्रमणांकडे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्याची दखल घेतली होती; परंतु प्रत्यक्षात कारवाईला मुहूर्त लागत नव्हता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचादेखील प्रभारी पदभार आला. त्यांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई निश्चित केली. त्यानुसार गेल्या 17 दिवसांपासून द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक��रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीम उघडली आहे. नदीपात्रातील अतिक्रमण विरोधी मोहिमेला थोडासा विरोध झाला; परंतु तो मोडीत काढण्यात आला. नदीपात्रातील मातीचे ढिगारे हटवून पात्राचे रुंदीकरण झाले. पात्रालगत आणि पूररेषा ओलांडून झालेल्या पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई कधी, याची उत्सुकता नगरकरांना होती. ती उत्सुकता नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर कारवाई करून वाढवली होती. नंदनवनच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकारानंतर अतिक्रमण मोहीम थांबते, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु कारवाई सुरूच राहिली. वारुळाचा मारुती येथील पुलाच्यापुढे सध्या मोहीम सुरू आहे. तिथे नदीपात्रालगत नर्सरी आढळून आली आहे. पाचशे ते सातशे फूट लांब आणि दहा फूट रुंद आहे. ती आज काढण्यात आली. उद्या पक्कय बांधकामावर कारवाई सुरू होणार आहे. इथापे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: राज्यशासनाचा महापालिकेस “जोर का झटका’\nNext articleउड्डाणपुलांवर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T16:09:12Z", "digest": "sha1:NAUBLJQGIPD572UTNASJTMFCLRR3XDMU", "length": 10982, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशात जातीय दंगली घडवून सरकारचा अराजक निर्माण क���ण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशात जातीय दंगली घडवून सरकारचा अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न\nप्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप\nमुंबई – देशासह महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात धार्मिक दंगे होत नसल्याने आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.\nभीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य सरकारकडून करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nदेशात आधी मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करून बघितला. मात्र मुस्लिम समाज शांत राहिला, यांच्या प्रयत्नांना तो फसला नाही. म्हणून आता दलित आणि सवर्ण असा वाद लावून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून देशात दंगल घडून अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल व सरकारला अंतर्गत आणिबाणी लागू करता येईल. आणिबाणी लागू झाल्यानंतर अंतर्गत सुरक्षेचे कारण देत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलता येतील. या दृष्टीनेच केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी केला.\nएल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरविल्याचा आरोप करण्यात येतो. ज्यांना अटक केली त्यातील सुधीर ढवळे वगळता इतर पाच जणांचा एल्गार परिषदेशी कोणताही संबंध नाही. सरकारचे तसे म्हणणे असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. तसेच न्या. पी. बी. सावंत आणि न्या. बी. जी. कोळसे-पाटील या दोघांनीही उघडपणे आपणच एल्गार परिषद आयोजित केल्याचे म्हटले आहे. मग परिषदेच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या युवक-विद्यार्थ्यांवर कारवाई करत बसण्यापेक्षा कोळसे-पाटील आणि सावंत यांच्यावर सरकारने कारवाई करून दाखवावी, असेही ते म्हणाले.\nनक्षलवाद्यांनी लिहिलेले पत्र मध्यंतरी प्रसारमाध्यमांत आले. त्यात उल्लेख करण्यात आलेला कॉम्रेड प्रकाश म्हणजे मीच असा प्रसार करण्यात आला. पण पोलिसांनीच आता स्पष्ट केले आहे की हा कॉम्रेड प्रकाश गुवाहाटीमधील आहे. पण हे पत्र प्रसारमाध्यमांकडे कसे पोहोचले हे देखील विचार करायला लावणारे आहे, असेही आंबेडकर म्हणाले.\nदंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध करा\nभीमा-कोरेगाव येथे राहुल फटांगडे या युवकाची हत्या करणाऱ्यांचे फोटो पोलिसांनी तत्परतेने प्रसिद्ध केले आहेत. ते व्हायलाच हवे होते पण त्याच तत्परतेने 1 जानेवारीच्या दंगलीत ज्यांनी जाळपोळ, तोडफोड केली त्यांचेही फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांच्यात दंगलखोरांचे चेहरे स्पष्ट दिसतात. मग त्यांचे फोटो का प्रसिद्ध करण्यात येत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडाच्या फांद्या कोसळून अपघाताचा धोका\nNext articleअहिनवेवाडी रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nजी-20 शिखर परिषद-2022 होणार भारतात : मोदीनीतीचे यश\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/msk-prasads-selection-panel-inexperienced-to-argue-with-ravi-shastri-kohli-kirmani/", "date_download": "2018-12-15T16:00:36Z", "digest": "sha1:WGQFYNOA2IRGEGKVP33S3YMKRZVB72SI", "length": 9004, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "निवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं", "raw_content": "\nनिवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं\nनिवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं\nएमकेएस प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्या निर्णयाला आव्हान देण्याइतपत अनुभव नसल्याची टीका निवड समितीेचे माजी मुख्य सदस्य सईद किरमानी यांनी केली आहे.\nकरूण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीमध्ये संवादाचा अभाव असल्याचे आरोप केले होते. त्या दोघानांही संघातून का वगळण्यात आले याचे कोणतेही कारण दिले नव्हते. त्या पार्श्वभुमीवर किरमानी बोलत होते.\nप्रशिक्षक, कर्णधार आणि संघातील वरिष्ठ खेळाडू चर्चा करून आपल्याला कश्या प्रकारचा संघ हवा आहे. हे निवड समितीला कळवत असतात.\n”सध्याची निवड समिती रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमी अनुभवी आहे. त्यामुळे ते संघ व्यवस्थापनाला काय हवे आहे, हे ते चांगल्या पद्धतीने ऐकतात.” असे 68 वर्षीय माजी मुख्य निवड समितीचे सदस्य सईद किरमानी यांनी सांगितले आहे.\nपाच सदस्यीय निवड समितीला खुप कमी अनुभव आहे. त्यामध्ये मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद हे फक्त 6 कसोटी आणि 17 वन-डे सामने खेळले आहेत. उर्वरित सदस्यांपैकी सरनदीप सिंग (2 कसोटी आणि 5 वन-डे), देवांग गांधी( 4 कसोटी आणि 3 वन-डे), जतीन परांजपे (4 वन-डे) आणि गगन खोडा (2 वन-डे) यांनाही फारसा अनुभव नाही.\n”संघ निवडताना नशिब हे देखिल महत्वाचे आहे. माझ उदाहरण घ्या माझ्या उभारी घेण्याच्या काळात मला 1986 मध्ये वि़डिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळ्यात आले होते.” असेही किरमानी यांनी सांगितले.\nकिरमानी यांनी 88 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.\nब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्याची जबाबदारी घेतली या खेळाडूने\nतो खास विक्रम करणारा केवळ दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू होण्याची रिशांकला आज संधी\nपृथ्वी शॉ पाठोपाठ हा युवा खेळाडूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा वि���्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/amrita-phadanvis-sings-song-marathi-movie-esakal-news-63209", "date_download": "2018-12-15T16:51:05Z", "digest": "sha1:3PG6E4J7TMUSOMBDRPPNNTZNH26AZ2HR", "length": 12649, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amrita phadanvis sings a song in marathi movie esakal news अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन | eSakal", "raw_content": "\nअमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन\nशनिवार, 29 जुलै 2017\nरामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.\nपुणे: ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.\nया वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. अशी भावना व्यक्त अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.\n'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे हे अस��न चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे. पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण ५ ऑगस्ट रोजी श्री. श्री. श्री. रविशंकर यांच्या बेंगलोरच्या आश्रमात श्री. श्री. श्री. रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nमनसे घेराव घालता मल्टीलुट मध्ये किंचितशी सूट\nउल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6260-tiangong-1-crash-china-says-space-station-came-down-in-pacific-ocean", "date_download": "2018-12-15T16:29:41Z", "digest": "sha1:HTF32VIVR2QKHLRIAOLIYVB5LYNUBYA6", "length": 5916, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भारतावरी�� धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात\nचीनचं टीयाँगाँग स्पेस स्टेशन सोमवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश आहे. मात्र, त्याचा वेग पाहता, ते नेमकं कुठं पडेल, याचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे.\nआज पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं म्हणजेच प्रयोगशाळेनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर परिसराबाबत अंदाज बांधण्यात आला होता. अखेर भारतावरील धोका टळला आणि चीनचं हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात केसळले. 2011 मध्ये हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आलं होतं. मात्र, 2016 मध्ये चीनचा त्याच्याशी संपर्क तुटला. तेव्हापासून ते अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत होतं.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/court-orders-lalu-to-attend-video-conferencing/", "date_download": "2018-12-15T17:10:34Z", "digest": "sha1:PCKDFVHYHASZZD2Z2DAV5UPVDCBKC24U", "length": 6998, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहण्याचा लालूंना कोर्टाचा आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहण्याचा लालूंना कोर्टाचा आदेश\nनवी दिल्ली – आयआरसीटीसी घोटाळ्याच्या संबंधात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी 20 डिसेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टाच्या सुनावणीसाठी हजर राहावे असा आदेश दिल्लीच्या कोर्टाने द���ला आहे. आज या विषयी विशेष न्यायाधिश अरूण भारद्वाज यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीच्यावेळी लालूंच्या वकिलांनी सांगितले की त्यांची\nप्रकृती बरी नाहीं त्यामुळे ते सुनावणीला हजर राहु शकत नाहीत. त्यावर कोर्टाने त्यांना हे आदेश दिले.\nलालूप्रसाद हे कारागृहात असल्याने तेथून ते व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे या सुनावणीला हजर राहू शकतात असा अभिप्राय कोर्टाने दिला. आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स खासगी कंत्राटदारांना चालवण्यासाठी देण्याच्या प्रकरणात कोट्यवधी रूपयांची लाच लालूप्रसाद यादव यांनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असून सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून त्याची माहिती कोर्टात सादर केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleदुष्काळ निवारणासाठी 2500 कोटींची तरतूद (हिवाळी अधिवेशन…)\nओमर अब्दुल्लांच्या आव्हानानंतर राम माधवांची माघार\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद ऑस्ट्रेलिया भेटीवर\nनिमलष्करी दलांचे 400 जवान मागील तीन वर्षांत शहीद\nलालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली\nतामिळनाडुत त्वरीत केंद्रीय पथक पाठवा\nसीव्हीसी अहवालात वर्मांना क्लिन चिट नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z121220005417/view", "date_download": "2018-12-15T16:30:15Z", "digest": "sha1:FPO7XMAYJGTWQ2LBXAECKARDZX3PRCA2", "length": 9148, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सर्वसाधारण कार्यपद्धती - कलम ११८ ते ११९", "raw_content": "\nजपाची संख्या १०८ का \nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ११८ ते ११९\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nसर्वसाधारण कार्यपद्धती - कलम ११८ ते ११९\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ११८ ते ११९\n११८ . ( १ ) संसदेच्या प्रत्येक सदस्यास , या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून , आपली कार्यपद्धती आणि कामकाज - चालन यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील .\n( २ ) खंड ( १ ) खाली नियम केले जाईपर्यंत , या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचरबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे , राज्यसभेचा सभापती , किंवा यथास्थिति , लोकसभेचा अध्यक्ष त्यात जे फेरबदल व अनुकूलने करील त्यांसह , संसदेच्या संबंधात प्रभावी असतील .\n( ३ ) राष्ट्रपतीला , राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांचा विचार घेतल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील .\n( ४ ) दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत खंड ( ३ ) खाली केलेल्या कार्यपद्धति - नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील .\nवित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन .\n११९ . संसदेस , वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी , कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल , आणि , याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद , अनुच्छेद ११८ च्या खंड ( १ ) खाली संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी त्या अनुच्छेदाच्या खंड ( २ ) खाली संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर व तेवढया मर्यादेपर्यंत , अशी तरतूद अधिक प्रभावी ठरेल .\nn. विभीषण का एक अमात्य [वा. रा. सुं. ३७] \nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod10_Milk_detail.html", "date_download": "2018-12-15T16:57:17Z", "digest": "sha1:OOESRQ74MT4SMM5ORLHN5NUMMBP34PIQ", "length": 2974, "nlines": 70, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध (A२ दुध)\nProduct Name: देशी गायीचे A2 आरोग्यदायी दुध\n* शुद्ध भारतीय देशी गौवंशचे दुध.\n* भेसळ व हार्मोन इंजेक्शन विरहित.\n* मुक्त संचार गोठा पद्धत.\n* दुध काढतांना शास्त्रीय संगीताचा उपयोग.(बासरी, भक्तीगीते इ.)\n* गायींना सेंधव मिठाचे चाटण व औषधी वनस्पती चारा.(गुळवेल, बेल, सेंधव मीठ चाटण.इ)\nस्पेशल A2 दुध तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/bollywood/deepika-padukone-and-salman-khan-may-star-sanjay-leela-bhansali-film-inshallah/", "date_download": "2018-12-15T17:37:26Z", "digest": "sha1:AUCGT2UK6NVNTYHF5UBJGR6T5C7WHQIF", "length": 30672, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Deepika Padukone And Salman Khan May Star In Sanjay Leela Bhansali Film Inshallah | रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली क��सरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nसलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nसलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा ���ोती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय. होय, ताजी बातमी तरी तशीच आहे. भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान खान लीड रोलमध्ये दिसेल. विशेष म्हणजे, यात सलमानच्या अपोझिट दीपिका पादुकोण हिला कास्ट केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत महिन्यात भन्साळी या चित्रपटाचे टायटल रजिस्टर केले. तथापि चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी भन्साळींना आणखी सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, अशी शक्यता आहे. या चित्रपटात भन्साळींना सलमान आणि दीपिकाला कास्ट करायचे आहे. दीपिकासोबत भन्साळींनी तीन चित्रपट केले आहे. बॉक्सआॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या तिन्ही चित्रपटांत ती लीड अॅक्ट्रेस होती. शिवाय या तिन्ही चित्रपटात रणवीर सिंग तिचा हिरो होता. रणवीर व दीपिकाची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. पण आता रणवीरला बाद करत, भन्साळी दीपिका व सलमानची जोडी पडद्यावर आणत प्रेक्षकांना सरप्राईज देऊ इच्छितात.\nसलमानबद्दल सांगायचे तर सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट संपताच तो ‘दबंग3’मध्ये बिझी होणार आहे. दीपिकाकडे तूर्तास कुठलाही चित्रपट नाही. यावर्षी अखेरि ती व रणवीर दोघेही लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने\nरणवीर सिंग नाही तर 'या' दिग्दर्शकासोबत दीपिका पादुकोणला करायचे होते लग्न\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’\nसंजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन या चित्रपटातून होणार डेब्यू\n- अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी\nभन्साळी पुन्हा एकदा बनवणार ‘पद्मावत’, ‘रामलीला’सारखा चित्रपट रणवीर-दीपिकासोबतचं पुन्हा करणार काम\nब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nPriyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-��िक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nIsha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्���ासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/state-large-front-teachers-front-was-beaten-collectors-office/amp/", "date_download": "2018-12-15T17:35:42Z", "digest": "sha1:PFZRIMFICULVXWV57SAHYDB3URQ2ADRU", "length": 3611, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In the state, a large front of the teachers' front was beaten by the collector's office | राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक | Lokmat.com", "raw_content": "\nराज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक\nराज्यातून आज ठिकठिकाणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला.\nThugs Of Hindostan Trailer : अयोध्या प्रश्नावर आमिर खाननं बोलणं टाळलं, कारण...\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nThugs Of Hindostan Trailer : अयोध्या प्रश्नावर आमिर खाननं बोलणं टाळलं, कारण...\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/juan-martin-del-potro-novak-djokovic-in-us-open-final-as-nadal-quits-with-knee-injury/", "date_download": "2018-12-15T16:50:21Z", "digest": "sha1:MAG56O6BDLDR5TAFWGXT65F6ADZIL4VJ", "length": 9920, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश", "raw_content": "\nयुएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश\nयुएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश\nयुएस ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदाल गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता जुआन डेल पोट्रो अंतिम फेरीत पोहचला आहे.\nया स्पर्धेत तिसरे मानांकन असणारा डेल पोट्रो 2009 युएस ओपनचा विजेता आहे. नदाल बाहेर पडण्याआधी डेल पोट्रो 7-6, 6-2 असा आघाडीवर होता.\nया सामन्यात पहिल्याच सेटमध्ये नदालला उजव्या गुडघ्याचा त्रास जाणवू लागला होता. यावेळी त्याला दोनदा त्याच्या गुडघ्याला पट्टी बांधावी लागली होती.\nया संपूर्ण स्पर्धेत नदाल 15 तास 54 मिनिटे खेळला असे आतापर्यंत कोणत्याच टेनिसपटूने केले नाही. यामध्ये डॉमिनिक थिम विरुद्ध झालेल्या उपांत्यपुर्व फेरीचाही समावेश आहे. ही लढत सुमारे पाच तास चालली आणि पहाटे दोनला संपली.\nतसेच यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीतही नदाल मारीन चिलिच विरुध्द गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला होता.\nनदाल हा त्याच्या चौथ्या युएस ओपनच्या आणि कारकिर्दीतील 18व्या विजेतेपदसाठी खेळत होता. यावेळी त्याने दोन ब्रेक पॉइंट वाचवले तर डेल पोट्रो त्याचा नैसर्गिक खेळ केला.\n“माघार घेणे मला आवडत नाही”, असे नदाल यावेळी म्हणाला.\n“एकाने खेळावे आणि दुसऱ्याने फक्त बसुन रहावे मग तो काही टेनिसचा सामना झाला नाही”, असेही तो पुढे म्हणाला.\nडेल पोट्रो आणि नदाल हे दोघे 17 वेळा आमने-सामने आले असून नदालने 11 सामने जिंकले आहेत.\n“हा विजय योग्य नाही. मला राफा विरुद्ध खेळायला आवडते कारण तो एक खुप मोठा प्रतिस्पर्धी आहे. मला त्याला असे दुखापतीला सामोरे जाताना वाईट वाटत आहे”, असे 29 वर्षीय डेल पोट्रो म्हणाला.\nडेल पोट्रो अंतिम सामन्यात 2011 आणि 2015चा युएस ओपन विजेता नोवाक जोकोविच विरुद्ध खेळणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम\n–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/kohlis-centuries-in-international-cricket-as-captain-29-in-129-inns-non-captain-29-in-250-inns/", "date_download": "2018-12-15T15:59:54Z", "digest": "sha1:JZRZ25XSPWCQKOGGIF6HMWXWD6T6DDZH", "length": 8710, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम", "raw_content": "\nटाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम\nटाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात १०३ धावांची शतकी खेळी केली.\nयाबरोबर त्याने काही खास पराक्रम केले. ते असे-\n-सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्धारांच्या यादीत विराट (१६) तिसरा. ग्रॅमी स्मिथने १९३ डावात २५, रिकी पाॅंटींगने १४० डावात १९ तर विराटने ६३ ���ावात १६ शतके केली आहेत.\n-भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट(२३) चौथा. सचिन (५१), द्रविड (३६), गावासकर (३४) आणि सेहवाग (२३) हे अन्य खेळाडू या यादीत आहेत.\n-विराटने ६व्यांदा एका वर्षात ५ किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.\n-विराट कोहलीने कर्णधार म्हणुन १२९ डावात २९ शतके केली आहेत तर फक्त खेळाडू म्हणुन २५० डावात २९ शतके केली आहेत.\n-डाॅन ब्रॅडमन, सुनिल गावसकर आणि ग्रॅमी स्मिथनंतर जलद २३ शतके करणारा विराट चौथा खेळाडू\n-विराट कोहलीचे हे इंग्लंडविरुद्ध ५वे कसोटी शतक\n-विराट कोहलीचे हे इंग्लंडमधील दुसरे कसोटी शतक\n-विराटचे हे परदेशातील १३ वे कसोटी शतक\n-२०१८मधील हे विराटचे तिसरे कसोटी शतक आहे\n-कर्णधार म्हणुन विराटचे हे १६ वे कसोटी शतक\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव\n–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक\n–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अज���ंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\nमुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद\nआजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाला विजेतेपद\nनिवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/article-farmers-will-decide-next-govertment/", "date_download": "2018-12-15T16:06:46Z", "digest": "sha1:ZAVO6WZHL2DD2DMMJDUDPCNVUIFUHLQD", "length": 20649, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली वार्ता : शेतकरीच ठरवेल पुढचे सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिल्ली वार्ता : शेतकरीच ठरवेल पुढचे सरकार\nदुबळा आणि असंघटीत समजला जाणारा शेतकरी आता संघटीत आणि ताकदवर झाला आहे, असा संदेश शेतकऱ्यांनी नुकताच दिला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा येईल त्याच दिवसापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारचे हे शेवटचे पूर्ण अधिवेशन असेल. यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची हीच एकमेव संधी आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. शेतकरी लोकसभेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतो यावरून या सरकारचे भविष्य अवलंबून आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागच्या जुलै महिन्यात डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. याच काळात शेतकऱ्यांची पाच मोठ-मोठी आंदोलनं देश आणि महाराष्ट्राच्या राजधानीत झाली. कर्नाटक, हरयाणा आणि मध्यप्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या किंकाळ्याही काळजाचे ठोके चुकविणाऱ्या होत्या. दीडपट हमीभावाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांच्या 208 संघटना सरकारवर नाराज असतील, तर नक्कीच कुठं तरी चुकतं आहे\nमोदी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्���ात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकायांच्या पीकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत.\nदेशभरातील शेतकऱ्यांच्या 208 संघटना अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या छत्राखाली एकजूट झाल्या आहेत. याच छत्राखाली शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर रोजी दिल्लीत सरकारविरूध्द जोरदार आंदोलन केले. मागणी एकच. पीकाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफी. शिवाय, शेतकायांच्या अवस्थेवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा करण्याची मागणी आहे. याच निमित्ताने भाजपविरोधी पक्षही मतभेद विसरून एकजूट झाले आहेत.\nयापूर्वी, अखिल भारतीय शेतकरी-शेतमजूर कॉंग्रेस आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात देशभरातील शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ऑक्टोबरमध्ये उत्तर भारतातील हजारो शेतकऱ्यांनी “किसान क्रांती यात्रा’ नावाने हरिद्वार-दिल्ली अशी पदयात्रा काढली होती. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करू दिला नाही. त्यांच्यावर लाठी, अश्रूधुर आणि पाण्याचा मारा केला गेला.\nमहाराष्ट्रात मार्चमध्ये नाशिकहून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र झाले होते. पायातून रक्ताच्या धारा वाहत असल्याचे फोटो प्रकाशित झाले होते. यानंतर आता नोव्हेंबरमध्ये आणखी एक मोर्चा निघाला. किसान-मजदूर रॅलीसुध्दा नुकतीच झाली. याशिवाय, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांमध्ये शेतकरी सरकारविरूध्द रस्त्यावर उतरले आहेत.\nकेंद्र सरकारने पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शेतकरी नाराज का आहेत दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय कारण, हमीभाव मिळाला असता तर शेतकरी शेती सोडून रस्त्यावर कशाला उतरला असता कारण, हमीभाव मिळाला असता तर शेतकरी शेती सोडून रस्त्यावर कशाला उतरला असता यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीकडे, आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या संसदेत दोन विधेयक प्रलंबित आहेत. कर्जमाफी आणि पीकाला हमीभाव\nकेंद्र सरकारने लोकसभा आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीडपट हमीभावाचा निर्णय घेतला होता. भाजप यास सरकारची कटिबध्दता सांगत आहे तर कॉंग्रेसच्या म���े ही निव्वळ धूळफेक होय. शेतकऱ्याला जेव्हा प्रत्यक्षात पीकाचे पैसे मिळतील तेव्हा खरी गोम कुठे आहे, ते कळेल, असे विरोधक म्हणतात.\nमोदी यांनी लोकसभा निवडणुक प्रचाराच्यावेळी डॉ. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टीला आता साडेचार वर्षे पूर्ण झाली आहेत. याच काळात देशातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.\nआत्महत्याचे सत्र आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबत नसल्यामुळे दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय समाधानकारक नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीसुध्दा हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना थोडा का होईना पण होणारच. परंतु, हा निर्णय घेण्यासाठी सरकारने चार वर्षे लावली. या काळात होत्याचे नव्हते झाले. हा निर्णय सरकारने सत्तेत येताच घ्यायला हवा होता. त्यासाठी सरकारने 15 हजार कोटी रूपयाची तरतूद केली आहे.\nजागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतासारख्या देशाच्या सरकारसाठी 15 हजार कोटी म्हणजे काहीच नाही. कायद्याच्या नजरेतून बघितलं तर वेतन आयोग आणि स्वामीनाथन आयोग यात कुठलाही फरक नाही. तरीसुध्दा वेतन आयोगाची शिफारस लगेच मान्य होत गेली आणि स्वामीनाथन आयोगाच्या वाट्याला आला तो वनवास. कारण म्हणजे, शेतकऱ्यांचे उपद्रवमूल्य जवळपास नाहीच. म्हणूनच, तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकारला स्वामीनाथन आयोगाची आठवण होत नाही आणि एक कोटी कर्मचाऱ्यांसाठी एक लाख कोटीचा भार उचलण्यास लगेच तयार होते. मोदी सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याला जुलै 2016 मध्येच मंजुरी दिली आणि स्वामीनाथन आयोगाला जुलै 2018 ची वाट बघावी लागली. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2016च्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 70 हजार कोटी रूपयाची तरतूद केली होती. आणि दीडपट हमीभावासाठी 15 हजार कोटीची तरतूद करण्यात आली.\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर चिमटा काढला आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी 15हजार कोटीची तरतूद केली आहे. आणि तिकडे, कर्नाटक सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे 34 हजार कोटीचे कर्ज माफ केले. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, हमीभावाचा निर्णय म्हणजे केवळ धूळफेक होय. त्यांच्या मते, सरकारने 2017-18 ऐवजी 2016-17 च्या महागाईनुसार सध्याचा हमीभाव जाहीर केला आहे. आता नवीन पीक बाजारात येईल तेव्हा नवीन दरानुसार पैसे मिळतील. शेतकरी दुबळा आणि असंघटीत आहे. शेतकऱ्याने कधी आंदोलन केले तर ते हाणून पाडणे सत्ताधाऱ्यांसाठी फार मोठी बाब नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले, तर देश ठप्प पडतो. यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना दुखावण्याचा प्रयत्न करीत नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी संप पुकारला अर्थात पेरण्या थांबविल्या तर देशात गृहयुध्द भडकल्याशिवाय राहणार नाही. मात्र, शेतकरी असं करणार नाही, याची खात्री असल्यामुळे सरकार निश्चिंत आहे. कृषीमूल्य आयोग 14 पिकांचा हमी भाव ठरवितो. त्यामुळे कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता मिळायला पाहिजे.\nदेशातील शेतकऱ्यांचे दुःख सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मोठे, वेदनादायी आहे, हे सरकारने मान्य करायला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना लाकडे पेटवून स्वयंपाक करावा लागतो आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. कर्करोग आणि डोळ्याच्या आजारांना त्याबळी पडतात असे आपण या देशाला सांगितले. गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन आपण एकदाच केले दीड लाख लोकांनी क्षणाचाही विलंब न करता सबसिडी सोडली. म्हणूनच “उज्ज्वला योजना’ सुरू झाली. सरकारला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करता येत नसेल तर हरकत नाही.\nगॅसची सबसिडी सोडण्याचे जसे आवाहन केले होते तसेच एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येण्यासाठी करून बघा “सर्वे भवन्तु सुखीनं सर्वे सन्तु निरामया’ ही आपली संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला लाखो लोक नक्की धावून येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअफगाणिस्तान हवाई हल्ल्यात 10 नागरिक ठार\nNext articleभाजपने देशाला 3 मोदी दिले : सिद्धू\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\nविविधा : पांडुरंग सातू नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/banana-export-pakistan-20223", "date_download": "2018-12-15T17:08:58Z", "digest": "sha1:ZE2PYKQMQVL46A2SQSZMRW6SGXE25EFD", "length": 11902, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "banana export to pakistan पाकमध्ये केळीनिर्यात पुन्हा सुरू | eSakal", "raw_content": "\nपाकमध्ये के��ीनिर्यात पुन्हा सुरू\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nपाकिस्तान आणि काश्मीरमधील परिस्थिती अनुकूल राहिल्यास केळी निर्यात मे महिन्यापर्यंत सुरू राहील. पाकिस्तानमधून प्रतिसाद चांगला असल्यास ही निर्यात आणखी वाढू शकेल.\n- भरत सुपे, संचालक, चक्रधर फ्रूट कंपनी, वाघोदा, ता. रावेर\nआठवड्याला 200 ट्रक निर्यात\nरावेर (जि. जळगाव) - काश्मीरमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर पाकिस्तानमध्ये बंद झालेली केळी निर्यात या आठवड्यात पुन्हा सुरू झाली. एका आठवड्यात सुमारे 200 ट्रक असे या निर्यातीचे प्रमाण असून, यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार केळीला अडीचशेपर्यंत वाढीव भाव मिळत आहे.\nसुमारे तीन महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. तसेच दहशतवादी कारवाया, भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यामुळे केळी निर्यातही पूर्णपणे थांबविण्यात आली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे पाकिस्तानमध्ये भारतीय केळीची मागणी वाढली आहे. तसेच सीमावर्ती भागातही तुलनेने शांतता असल्याने त्या भागातून केळी व अन्य मालाची आयात-निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. केळीची निर्यात मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली होती. आता ही निर्यात सुरळीत झाल्याची माहिती व्यापारी बांधवांनी \"सकाळ'ला दिली. सध्या जम्मू व श्रीनगर मार्गे रोज सुमारे 50 ट्रक केळी पाठविली जात आहे.\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशका��ील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://meghraajpatil.com/tag/arvind-kejriwal/", "date_download": "2018-12-15T15:39:49Z", "digest": "sha1:LIWX4JB3Q3FZNP5S56MMJFC5TNBEVMPW", "length": 15963, "nlines": 208, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "ARVIND KEJRIWAL | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…\nअण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…\nअण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय.\nस्टार माझा मध्ये प्रकाशित\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअण्णांचं आंदोलन आणि बार्शी\nमाझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट\nअण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…\nसंसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि सोनिया गांधींच्या मर्जीतील असल्यामुळे तसं माजी आयएएस आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अशी कवच कुंडले असल्यामुळे त्यांना सरकार दरबारी सुरवातीला रामदेवबाबांना मिळाला, त्यापेक्षाही जास्त मान मिळणार आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.\nरात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.\nआज सरकारने लोकपाल विधेयकासंदर���भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T15:37:11Z", "digest": "sha1:26ZQXULWLDCTIVQIWOD3DNFAO6TUTAZY", "length": 10255, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरिबाटी - विकिपीडिया", "raw_content": "\nकिरिबाटीचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) तरावा\nअधिकृत भाषा गिल्बर्टीज, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख अनोते ताँग\n- पंतप्रधान तेइमा ओनोरियो\n- स्वातंत्र्य दिवस १२ जुलै १९७९\n- एकूण ७२६ किमी२ (१८६वा क्रमांक)\n-एकूण १,०५,४३२ (१९७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ६०.८ कोटी अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन Kiribati dollar, ऑस्ट्रेलियन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +686\nकिरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे.\nअॅशमोर आणि कार्ट���यर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामोआ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-127367", "date_download": "2018-12-15T17:18:34Z", "digest": "sha1:DZVZDGLQXWQQ47GLHHZWN5645JF2MBSJ", "length": 26421, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "sundeep waslekar write article in saptarang यश नको; आनंद मिळवा (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nयश नको; आनंद मिळवा (संदीप वासलेकर)\nरविवार, 1 जुलै 2018\nनिरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.\nनिरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.\nमे महिन्यात \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या उपक्रमातर्फे \"सकाळ' समूहानं विद्यार्थ्��ांसाठी उन्हाळी शिबिरं आयोजित केली होती. मला नवी मुंबईतल्या शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. मला \"यिन' उपक्रम दोन कारणांसाठी आवडतो. विद्यार्थ्यांना राजकारण आणि धर्मकारण बाजूला ठेवून राष्ट्रकारण कसं करायचं हे शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींचे अनुभव कळतात. अशी संधी दैनंदिन महाविद्यालयीन जीवनात सहसा मिळत नाही.\nविद्यार्थ्यांच्या कार्यशाळांत आणि संमेलनांत वडील माणसं जातात, तेव्हा ते एकच सल्ला देतात ः \"\"अभ्यास करा - परिश्रम करा - यश मिळवा.'' राजकीय नेते, उद्योजक, सनदी अधिकारी हे सर्वच जण \"अभ्यास, परिश्रम, यश' हा मंत्र एकमतानं म्हणतात. मी \"यिन'च्या शिबिरातल्या विद्यार्थ्यांकडे उलटा विचार व्यक्त केला ः \"अभ्यास नको; मजा करा. परिश्रम नको; उत्कटतेनं प्रयत्न करा. यश नको; आनंद मिळवा.' हे ऐकून तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. मला वाटतं, आपण स्वतःला आणि समाजाला काही मूलभूत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे ः \"अभ्यास आणि परिश्रम म्हणजे काय आणि ते ज्यासाठी करायचे ते यश म्हणजे काय तसेच मजा व उत्कटता म्हणजे काय तसेच मजा व उत्कटता म्हणजे काय आनंद म्हणजे काय\nया प्रश्नांवर चर्चा करण्याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिलेल्या एका महत्त्वाच्या माहितीचा आपण विचार केला पाहिजे. 2014 ते 2016 या काळात 26 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या अनुषंगानं अनेक विश्लेषकांच्या मते, वर्षाला आठ ते दहा हजार या प्रमाणात 2008 ते 2018 या काळात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असावी. म्हणजे भारतात सरासरी दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि राजस्थानातलं कोटा हे गाव इथं प्रमाण सर्वाधिक आहे. आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारी केंद्रं कोटा इथं प्रामुख्यानं आहेत. ती \"अभ्यास करा, परिश्रम करा, यश मिळवा' या तत्त्वानुसार चालतात आणि विद्यार्थ्यांना दिवसाला 17-18 तास अभ्यास आणि परिश्रम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. हे सर्व कशासाठी तर यश मिळावं म्हणून तर यश मिळावं म्हणून यांच्या कल्पनेतलं यश म्हणजे काय यांच्या कल्पनेतलं यश म्हणज��� काय ः आयआयटीची परीक्षा पास होणं, नंतर अमेरिकेतल्या उच्च शिक्षणासाठी जाणं, तिथं काही करून ग्रीन कार्ड आणि नोकरी मिळवणं, बंगला घेणं, गाडी घेणं आणि दिवसभर \"येत्या रविवारी पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत ः आयआयटीची परीक्षा पास होणं, नंतर अमेरिकेतल्या उच्च शिक्षणासाठी जाणं, तिथं काही करून ग्रीन कार्ड आणि नोकरी मिळवणं, बंगला घेणं, गाडी घेणं आणि दिवसभर \"येत्या रविवारी पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत' किंवा यशप्राप्ती करणारे इंजिनिअर दक्षिणेतले असतील, तर \"रजनीकांत आणि कमलहासन एकत्र येणार का' किंवा यशप्राप्ती करणारे इंजिनिअर दक्षिणेतले असतील, तर \"रजनीकांत आणि कमलहासन एकत्र येणार का' या विषयांवर मंथन करणं.\nआता आपण मी नवी मुंबईत \"यिन'च्या शिबिरात मांडलेल्या मूलभूत प्रश्नांकडे वळूया. अभ्यास म्हणजे काय मजा म्हणजे काय... \"थ्री इडियट्स' या हिंदी चित्रपटात या प्रश्नाची चांगली उकल करण्यात आली आहे. रांचो हा विद्यार्थी गंमत म्हणून गणिताकडे पाहतो आणि त्याला गणितात सहज प्राविण्य मिळतं. बाकी विद्यार्थी आयुष्यात यश मिळावं म्हणून कष्ट करून गणिताचा अभ्यास करतात. त्यांना या विषयात फारसं स्वारस्य नसतं. मात्र, चांगले गुण मिळवण्याची गरज वाटते. जेव्हा आपण यशाच्या पाठी धावून, आपल्याला आनंद मिळतो का नाही याचा क्षणभरही विचार न करता दिवस-रात्र एखाद्या विषयासाठी अथवा परीक्षेसाठी मेहन करतो, त्याला मी \"अभ्यास' म्हणतो. जेव्हा आपण आल्हाद मिळतो, गंमत वाटते आणि मजा अनुभवायला येते म्हणून आपण एखाद्या विषयात मग्न होतो, त्याला मी \"मजा' समजतो.\nमला शाळेत असताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची आवड होती. आमच्या चाळीतला बाळ्या पोस्टाची तिकिटं जमवायचा. त्याला पाहून मी ही तिकिटं जमवायला लागलो. नंतर नाणी, झेंड्यांची चित्रं, ऐतिहासिक प्रसंग या संबंधी माहिती जमवायला लागलो. बाजूच्या कुटुंबातल्या सुशीलानं एका रद्दीच्या दुकानदाराशी लग्न केलं. ही माझ्या दृष्टीनं पर्वणी ठरली. मी रद्दीवाल्या भाऊजींना नेहमी माझ्यासाठी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांवरची पुस्तकं अथवा नियतकालिकं आणण्यासाठी विनंती करत असे. ती वाचून मी शाळेतल्या समाजशास्त्रांच्या पुस्तकांना पूरक असं ज्ञान मिळवलं.\nमला लहानपणी शाळेत आपला प्रथम क्रमांक यावा, अथवा शालांत परीक्षेत भरघोस गुण मिळवावे, असा विचारच मनात आला नाही. माझं लक्ष बाळ्याबरोबर नवीन पोस्टाची तिकिटं पाहून काय माहिती मिळेल आणि सुशीलाच्या यजमानांकडून नवीन कोणती पुस्तकं मिळतील यावर असायचं. त्यातून मला प्रचंड आनंद मिळत असे. हे सर्व मी ज्ञानप्राप्तीच्या आनंदासाठी करत असे. ज्ञानाचा साधन म्हणून वापर करून आपण काही करिअर बनवावं हे माझ्या मनातही आलं नाही.\nमाझ्या संशोधन संस्थेत 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेले युवक व युवती काम करतात. त्यांना मी सहानंतर कधीही काम करायचं नाही आणि ऑफिस बंद करायचं, असे सक्तपणे सांगितलं आहे. या युवकांनी गेल्या काही वर्षांत दहशत हल्ले थांबवण्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाचा अजेंडा बदलण्यापर्यंत अनेक प्रकारचं बहुमोल योगदान दिलं आहे. त्याबद्दल त्यांचं अनेक जागतिक नेत्यांनी कौतुकही केलं आहे. संशोधक जगावर परिणाम करण्याचा जो असामान्य आनंद मिळतो त्या भावनेनं हे युवक त्यांचं काम करतात. त्यांचे परिश्रम फक्त दहा ते सहा या वेळेत होतात; पण उत्कटता आणि स्वारस्य 24 तास असते. त्यातून नवीन कल्पनांचा उगम होतो. आमच्याकडे पदोन्नती नावाचा प्रकार नाही. मानपान नाही. वरिष्ठ - कनिष्ठ नाही.\nभारतीय समाजात यश, सामाजिक स्थान (स्टेटस) आणि प्रतिष्ठा यांचं स्तोम माजलं आहे आणि लहानपणापासून आपण मुलांना या कल्पनांच्या मागं धावायला लावून त्यांना आनंद आणि समाधान यापासून कळतनकळत दूर करतो. काही जणांना यश मिळतं, म्हणजे ते राजकीय नेते, सनदी अधिकारी, खासगी क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी होतात आणि स्वतःच्या मुलांना त्याच शर्यतीत ढकलतात. शालांत परीक्षेत मुलाला 98.2 टक्के गुण मिळवले म्हणून आपल्या मुलाचं फेसबुकवर अभिनंदन करतात. मुलगा मात्र 98.5 टक्के मिळाले नाही म्हणून रडतो. आपला समाज यशासाठी एवढा हपापलेला आहे, की आपण दिवस-रात्र इसवीसन 499 मध्ये आर्यभट्टानं लावलेल्या शोधाचं गुणगान गातो अथवा अमेरिकेत 25 वर्षं स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कामगिरी हे आपल्या देशाचं महान राष्ट्रीय यश कसं आहे, याचा डंका पिटविण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो; मात्र देशाच्या संसदेत जेव्हा गृहराज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी सादर करतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दर तासाला भारतातला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. तो आपलाच कोणी तरी असू शकतो, हा विचारही आपल्या मनात येत नाही. जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. निरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे, असं मी समजतो.\nकोंबडीच्या पिलाला समज आली तर...\nजनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा,...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य,...\nगरज विकेंद्रित लोकपालाची (संदीप वासलेकर)\nभारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात...\nएका देशाची व्यथा (संदीप वासलेकर)\nत्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/latest-autosity+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-15T17:09:56Z", "digest": "sha1:CKYMFMXAMA4MICHZFCWH66SJTGGMUMA5", "length": 13101, "nlines": 341, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ऑटोसिटी वाचव कलेअर्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ऑटोसिटी वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nताज्या ऑटोसिटी वाचव कलेअर्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ऑटोसिटी वाचव कलेअर्स म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 3 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक 659 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ऑटोसिटी वाचकम क्लिनर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश वाचव कलेअर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10ऑटोसिटी वाचव कलेअर्स\nऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक\nऑटोसिटी ब्लॅक & डेकर स्वा१२०५ वाचव क्लिनर ब्लॅक\nऑटोसिटी पोर्ट कार वाचव क्लिनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://satvikkrushidhan.com/about.html", "date_download": "2018-12-15T16:57:30Z", "digest": "sha1:FE7NFKBAOWZ5MG42T3DQIVS6AWVMDIQV", "length": 3315, "nlines": 34, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": " दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रो���्यूसर कंपनी हि आध्यात्मिक शेतीतील पहिली अॅग्रॅो कंपनी आहे. आमच्या मार्फत संतुलित व सात्विक खाद्यान्ने वितरीत आणि विस्तारित केली जातात. परिपोषक आणि नैसर्गिक आध्यात्मिक शेतीमधून तयार होणारे धान्य आणि त्यापासून निर्माण होणारे सात्विक व पौष्टिक पदार्थ यांमधला दुवा म्हणून सात्विक कृषीधन कार्यरत आहे.\nआम्ही नैसर्गिकरित्या धान्य पिकवून, त्यावर संस्कार करून त्याला सकारात्मक उर्जेने परिपूर्ण करून आमच्या ब्रँड अंतर्गत सर्व सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवतो. आम्ही उच्च पौष्टिक आहाराच्या लागवडीसाठी नैसर्गिक तंत्रज्ञानानाचा वापर करून, नैसर्गिक शेतीविषयी आधिक लक्ष केंद्रित करतो. आमच्या प्रक्रिया ह्या सात्विक धान्य संस्कारासह १००% नैसर्गिक पद्धतीच्या आहेत.\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43487681", "date_download": "2018-12-15T16:18:59Z", "digest": "sha1:FGKT7JEFCZA72YNT4DM5PLYQRM2WNK5M", "length": 4311, "nlines": 98, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-9-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T16:49:53Z", "digest": "sha1:CJDSCCRCJ2EMTL4STRJ35NOK5WNUL3CN", "length": 8951, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "व्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news व्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा\nव्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा\nपिंपरी – कंपनीचा खोटा पत्ता देऊन त्यावर स्टील उतरवून घेऊन एका व्यापाऱ्याची नऊ लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे उघडकीस आली.\nया प्रकरणी हितेन रावल, अब्दुल्ला चौधरी, यादअली ऊर्फ वाहिद, कमलेश मिश्रा, अतुल देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रौनक जयेश पारेख (वय-26, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.\nएक्युरेट इंजिनिअरिंग या कंपनीने फोनद्वारे 12 लाख सात हजार 105 रुपयांच्या स्टीलची ऑर्डर पारेख यांना दिली. आरोपींनी दिलेल्या तळवडे, चिखलीतील पत्त्यावर पारेख यांनी स्टेनलेस स्टीलचा माल पोहच केला. मात्र, एक्युरेट नावाची कोणतीही कंपनी नसल्याचे उघड झाले. उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करीत आहेत.\n‘राज्यातील सव्वातीन लाख शेतकरी आणि तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण’\nरेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू\n२० वर्षांपूर्वी तयार झाल��ल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T16:40:38Z", "digest": "sha1:PVGC5FE4BX7WZKTDM3NEYULTIADAK44W", "length": 8559, "nlines": 101, "source_domain": "sangli.nic.in", "title": "मदत | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संके��� स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/how-many-times-have-governor-ruled-jammu-and-kashmir-124774", "date_download": "2018-12-15T16:41:46Z", "digest": "sha1:4OMLNSV2NMOEM2HXDN2Z35DFYI3HUSLJ", "length": 14429, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "How many times have the governor ruled in jammu and Kashmir? जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू ? | eSakal", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nमंगळवार, 19 जून 2018\nभारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.\n1) मार्च 1977 - पहिल्यांदा येथे मार्च 1977 मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी नॅशनल कॉन्फ्रंसचे नेते शेख अब्दुल्ला यांनी कांग्रेससोबतची आघाडी तोडली होती, त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी 105 दिवसांचा कार्यकाळ या राजवटीचा राहिला होता.\n2) मार्च 1986 - दूसऱ्या वेळी 1986 साली राज्यपाल राजवट लागू झाली. यावेळी सरकारने विधानसभेत बहुमत गमावले होते. यावेळी 246 दिवसांचा कार्यकाळ राज्यपाल राजवटीचा राहिला होता.\n3) जानेवारी 1990 - यावेळी संविधानिक अडचणीमुळे विधानसभा भंग करण्यात आली होती. हा कार्यकाळ खुप मोठा होता. यावेळी तब्बल 6 वर्षे 264 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती.\n4) ऑक्टोबर 2002 - यावेळी केवळ 15 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.\n5) जुलै 2008 - यावेळी 178 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती. कांग्रेस आणि पीडीपी मधील युती तुटल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. यावेळी कांग्रेसचे गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री होते.\n6) जानेवारी 2015 - निवडणु���ांच्या निकालानंतर कोणीच सरकार स्थापन न करु शकल्याने यावेळी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. हा कार्यकाळ 51 दिवसांचा होता.\n7) जानेवारी 2016 - तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृ्त्यूमुळे 87 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/double-decker-bridge-bhumi-pujan-friday-154623", "date_download": "2018-12-15T16:36:02Z", "digest": "sha1:OYPO3SQUICOKC6QAHJ3IYW2I4RHLQMND", "length": 14111, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Double Decker bridge Bhumi Pujan on friday ‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त | eSakal", "raw_content": "\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल.\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल.\nवनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप चौकात कर्वे रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. एसएनडीटी महाविद्यालयापासून नळस्टॉप चौकाच्या पुढे भारत पेट्रोलिमयच्या पंपादरम्यान हा पूल असेल. सुमारे ५४२ मीटर त्याची लांबी असून, एकूण १४ मीटर रुंदी असेल. त्यावर सुमारे ८ ते १० मीटर उंचीवर मेट्रो मार्ग असेल. सुमारे १३ खांबांवर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्ग असेल. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हा पूल सुचविला होता. त्यांच्या कार्यकाळात पुलासाठी सुमारे १४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका उर्वरित खर्च महामेट्रोला देणार आहे. या पुलाच्या उभारणीची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. त्यासाठी कर्वे रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेटिंग उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढच्या टप्प्यात एसएनडीटीजवळ पुलाचे खांब उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या पुलाच्या भूमिपूजनासाठी महापौर मुक्ता टिळक, मोहोळ गेल्या महिन्यापासून प्रयत्न करीत होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता भूमिपूजन करण्याची तयारी दर्शविली आहे. एसएनडीटी महाविद्यालयाशेजारील मैदानावर पुलाचे भूमिपूजन होईल.\nपुलाच्या उभारणीसाठी ३५ कोटी\nया पुलामुळे कर्वे रस्त्यावरून वाहने नळस्टॉप चौक ओलांडून जातील. त्यामुळे नळस्टॉप चौकातील कोंडी कायमस्वर��पी निकालात निघू शकेल. पुलासाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका टप्प्याटप्प्याने हा खर्च महामेट्रोला देणार आहे.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/11/blog-post_31.html", "date_download": "2018-12-15T15:55:21Z", "digest": "sha1:SXVWKBSTY54QPO3ICMSL5SLCBKDMAG2E", "length": 6297, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "हलवा ग्रीन मसाला ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· हलव्याचे सहा तुकडे\n· पाव टी स्पून हळद\n· पाव टी स्पून गरम मसाला\n· ७-८ पाकळ्या लसूण\n· २ ओल्या मिरच्या\n· २ टी स्पून तेल\n· ५-६ काळी मिरी\n· हलव्याचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत.\n· आले, लसूण, मिरची, काळी मिरी आणि चिंच एकत्र वाटून हलव्याच्या तुकड्यांना लावून घ्यावे.\n· त्यानंतर मीठ, हळत आणि गरम मसाला लावून साधारण अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवावे.\n· तव्यावर तेल घेऊन त्यात हलव्याचे तुकडे घालावेत आणि मंद आचेवर शिजवावेत.\n· थोड्या वेळाने थोडे चिंचेचे पाणी त्यावर शिंपडावे.\n· वर झाकण ठेवून हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे.\n· खालच्या बाजूने हे तुकडे शिजल्यानंतर काही वेळाने ते परतून पुन्हा शिजू द्यावेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/expensive-bernette+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:19:32Z", "digest": "sha1:KUW2DL72NSLWQXPKFTKAOTMVUBSPUCSJ", "length": 19805, "nlines": 480, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेर्नत्ते सेविंग माचीच्या | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकर��ता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेर्नत्ते सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 60,000 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सेविंग माचीच्या. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेर्नत्ते सेविंग माचीच्या India मध्ये बेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9 Rs. 9,000 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेर्नत्ते सेविंग माचीच्या < / strong>\n1 बेर्नत्ते सेविंग माचीच्या रुपये अधिक उपलब्ध आहेत. 36,000. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 60,000 येथे आपल्याला बेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nबेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या\nबेर्नत्ते लंडन 8 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 155\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते चिकागो 5 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 200\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते इलेक्ट्रॉनिक मॉस्को 7 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 26\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते लंडन 5 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 5 सेविंग माचीच्या विथ 26 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 21\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते लंडन 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 3 सेविंग माचीच्या विथ 21 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते सेविल्ले 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\nबेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\n- ऑटो बाँबीन थ्रेड विंदर Oscillating\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41348349", "date_download": "2018-12-15T17:14:31Z", "digest": "sha1:SJYASJ2FG5NV2ABTYED277DUJJN47Q4M", "length": 5755, "nlines": 105, "source_domain": "www.bbc.com", "title": "'पाळीदरम्यान मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n'पाळीदरम्यान मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअनेक देशात महिलांना मासिक माळीदरम्यान अनेक रूढी परंपरांचा सामाना करावा लागतो. मादागास्करमध्ये तर मासिक पाळीदरम्यान मेयोनिज बनवायला मनाई आहे. स्काऊटमास्टर लाहातराने या विरोधात एक मोहीम सुरू केली आहे.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ गार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nव्हिडिओ दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nपैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nव्हिडिओ माझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसण���र नाही कारण...\nमाझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसणार नाही कारण...\nव्हिडिओ पोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nव्हिडिओ अंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nअंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7142-priyanka-chopra-and-nick-jonas-getting-engaged-in-july", "date_download": "2018-12-15T16:25:28Z", "digest": "sha1:GYHWH6BYUO7S5PAMEHGATLFGO3IA7BVJ", "length": 8329, "nlines": 149, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन \nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरचं आपल्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेला अमेरिकन गायक-अभिनेता निकजोनससोबत साखरपुडा करणार आहे. निक जोनस आणि प्रियंकाच्या प्रेमाची चर्चा जगभरात सुरु आहे.\nभारत दौऱ्यावर आलेलं हे जोडपं पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार असल्याचा दावा ग्लॅमर मॅगझीन फिल्मफेअरने केला आहे.\nफिल्मफेअर मॅगझीननुसार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनससोबत इंगेजमेंट करणार आहे. हा साखरपुडा ठरवण्यासाठीचं प्रियांका जोनला आपल्या कुटूंबीयांना भेटवण्यासाठी भारतात घेऊन आली आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे.\nजून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली. त्यानंतर प्रियंका आणि निक 21 जूनला मुंबईत आले.\nसध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे.\nप्रियंका – निक जोनची भेट\nप्रियंकाने भूमिका साकारलेल्या 'काँटिको' मालिकेतील सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स याने प्रियंका आणि निकची ओळख करुन दिली. निकने स्वत: ही माहिती एका मुलाखतीत दिली होती.\n'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' या कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे.\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nनेटवर्क नसतानाही WiFi Calling...\nसाऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...\n'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://sanvaad.blogspot.com/2007/11/blog-post_07.html", "date_download": "2018-12-15T16:09:50Z", "digest": "sha1:G4TNDHOGT2UU7KY3ZOWKFJU5HPTASQ3I", "length": 15016, "nlines": 144, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: डोझम्माचे बारसे", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nबंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...\n... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच पुणेरीपणा कामी येतो तो असा पुणेरीपणा कामी येतो तो असा ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल\nतर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय... इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.\nएव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता\nएके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत हिला मराठी समजेल का\nतरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग आणि चक्क आली की बया शेपटी हलवत आणि चक्क आली की बया शेपटी हलवत मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा काय पण लोक असतात काय पण लोक असतात\nआणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.\nआणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन भलतीच धमाल मग बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वा��्ट तिने ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती ना॥ मग तसेच साजरे नाव नको का पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती ना॥ मग तसेच साजरे नाव नको का आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा\nआणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले लेकरांची नावे सांगू म्हणताय लेकरांची नावे सांगू म्हणताय डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली\nआहे की नाही गंम्मत\nआता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.\nबयेला आणि बच्चेकंपनीला नावं जबरी दिली आहेत. एकदम फिट्ट\nडोझम्मा आणि बच्चेकंपनीचा एखादा फोटो पोस्टसोबत लावल्यास मनेका नक्की लक्ष देईल :-)\nछान अगदी हलकंफ़ुलकं लिहीलंयेस. खरंच फोटो टाकला असता तर मजा आली असती - म्हणजे तिघेही झोपलेले असतानाच्या पोझ मधला\nअभिजित, लोपा, सर्कीट, तिघांचेही आभार :)\nअभिजित, सर्कीट, तेह्वा कॅमेरा नव्हता ना माझ्याकडे, मग नाही जमल फ़ोटोंच, लिहिताना मलाही वाटल की एखादा फ़ोटो हवा होता..\nछान आठवण. डोझी,डोझुलीचा बाप नाही आला कधी तोंड दाखवायला\nओळखा बर माझ घर\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41924367", "date_download": "2018-12-15T16:18:16Z", "digest": "sha1:FUOP2OOZUGURWUPWUPI7QD7PE57W7SAE", "length": 11786, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "सौदी आणि येमेन बंडखोराच्या संघर्षात लाखो लोकांवर उपासमारीची वेळ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसौदी आणि येमेन बंडखोराच्या संघर्षात लाखो लोकांवर उपासमारीची वेळ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा दुष्काळाच्या छायेत...\nगेल्या कित्येक दशकात पडला नसेल असा भयंकर दुष्काळ येमेनच्या पुढ्यात येऊन ठाकला आहे.\n\"योग्यवेळी मदत दिली नाही तर लाखो लोकांना या दुष्काळाला सामोरं जावं लागेल,\" असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्यानं दिला आहे.\nसौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी येमेनवर घातलेले निर्बंध उठवावेत, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी घडामोडींचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्क लोवकॉक यांनी केली आहे.\nयेमेनच्या हौदी बंडखोरांनी रियाधच्या (सौदी अरेबियाची राजधानी) दिशेनं क्षेपणास्त्र डागल्यानं\nसौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली युती झालेल्या राष्ट्रांनी येमेनकडे जाणारे हवाई, सागरी तसेच जमिनीवरील सगळे मार्ग बंद केले आहेत.\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nमोदी-शहांनी का टाकली हिमाचलच्या पिचवर गुगली\nइराणला या बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवता येवू नये म्हणून या निर्बंधाची गरज होती, असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे.\nइराणनं बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवण्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे.\nहौदी बंडखोर 2015 पासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रांच्या युतीशी लढा देत आहेत.\nबुधवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत याबद्दल माहिती दिल्यानंतर लोवकॉक बोलत होते.\n'अपहरणकर्त्यांनी मला मारहाण केली नाही'\nसौदीत रोबोला नागरिकत्व मिळाल्याचं कौतुक आणि विरोधही\n\"जर हे निर्बंध लवकरात लवकर उठवले नाहीत तर येमेनला फार मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो,\" असं सुरक्षा परिषदेला सांगितल्याची माहिती लोवकॅक यांनी पत्रकारांना दिली.\n\"गेल्या काही दशकातला हा सर्वात मोठा दुष्काळ असेल आणि त्यात लाखो लोकांचा बळी जाईल.\" असंही ते पुढे म्हणाले.\nप्रतिमा मथळा येमेनमध्ये जवळपास 8 लाख लोकांना कॉलराची लागण झाली आहे.\nया आठवड्याच्या सुरूवातीलाच संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रॉस संघटना यांनी इशारा दिला होता की या निर्बंधांचे परिणाम सर्वदूर असतील.\nलाखो येमेनी नागरिक जगण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.\nक्लोरिनच्या गोळ्या तसंच जवळपास 9 लाख लोकांना लागण झालेल्या कॉलराची औषध घेऊन जाणारं आपलं जहाज अडवलं, असं रेड क्रॉस संघटनेनं म्हटलं आहे.\nप्रतिमा मथळा 70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत\nसंयुक्त राष्ट्रांच्या मते जवळपास 70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत आहेत.\nसामान्य माणसाला जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट येमेनमध्ये आयात करावी लागते.\nपण आता अन्न, इंधन किंवा औषधं यापैकी काहीही देशात येऊ शकत नाही.\nहेलिकॉप्टर अपघातात सौदी राजकुमाराचा गूढ मृत्यू\nयेमेनमधून आलेलं क्षेपणास्त्र सौदी अरेबियानं पाडलं\nसौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का\nसंयुक्त राष्ट्रांच्या मते सौदी अरेबिया आणि सहकारी राष्ट्रांनी 2015 पासून येमेनमधल्या गृहयुद्धात हस्तक्षेप करायला सुरूवात केली.\nत्यानंतर झालेल्या संघर्षात आतापर्यंत 8670 लोकांचा बळी गेला आहे.\nयापैकी 60 टक्के लोक हे सामान्य नागरिक आहेत.\nतसंच 49,960 लोक जखमीही झाले आहेत.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=nanded&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ananded", "date_download": "2018-12-15T16:58:35Z", "digest": "sha1:SENT6GTCWM2KVWZN4JF7XY2PKFCW2TLI", "length": 27482, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्या�� (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (24) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (35) Apply महाराष्ट्र filter\nऔरंगाबाद (26) Apply औरंगाबाद filter\nप्रशासन (22) Apply प्रशासन filter\nउस्मानाबाद (20) Apply उस्मानाबाद filter\nमहामार्ग (18) Apply महामार्ग filter\nमराठा आरक्षण (17) Apply मराठा आरक्षण filter\nसोलापूर (17) Apply सोलापूर filter\nगुन्हेगार (16) Apply गुन्हेगार filter\nमराठा समाज (16) Apply मराठा समाज filter\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत...\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात\nनांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३) रंगेहात पकडले. हा सापळा धर्माबाद कृषी कार्यालयात टाकला. धर्माबाद तालुक्यातील एक शेतकरी हा धर्माबाद कृषी कार्यालयात आपल्या शेतात शेडनेट टाकण्याचा प्रस्ताव घेऊन...\nनांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन\nनांदेड : ���ेथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोषारपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांना गुंगार देत आहेत. नांदेड...\nकोलंबी येथे' त्या' तिघांवर अंत्यसंस्कार\nनायगाव (नांदेड) : कोलंबी (ता. नायगाव) येथील उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघा जणावर बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...\nकायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : 'आयजी' खालेद\nनांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे नागरी हक्क संरक्षण कायदा विभागाचे (पीसीआर) विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालेद यांनी ‘सकाळ'ला दिली. नांदेड...\nभाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अपघाती मृत्यू\nवारंगा फाटा (ता. कळमनुरी) - भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भीमराव पतंगे ऊर्फ आबा (वय 64) यांचा मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे-मुंबई मार्गावर लोणावळ्याजवळ अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जात असताना पतंगे यांना वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते....\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधिश (चौथे) हरीभाऊ वाघमारे यांनी मंगळवारी (ता. ११) सुनाव��ी. शहराच्या खडकपूरा भागात एक युवती आपल्या घरी आई वडील कामाला गेल्याने एकटीच होती. या संधीचा...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nसाडेचार क्विंटल गोमांस जप्त; इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : इतवारा पोलिस ठाण्याचे फौजदार नंदकिशोर सोळंके हे आपल्या पथकासह देगलूर नाका भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एमजीआर गार्डन परिसरातून मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकला. निळ्या प्लॅस्टीक बॅरेलमधून प्रतिबंधीत असलेले साडेचार क्विंटल गोमांस जप्त केले. पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई...\nभाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अपघाती मृत्यू\nहिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर लोणावळाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले जात असतांना रुग्णावहिकेला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. कळमनुरी तालुक्यातील...\nयुमना नदीत परभणीचे भाविक बुडाले\nपरभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. पाच यात्री बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी व नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील हे 14 जण प्रयागराज येथे...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दि��शी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही. घरच्यांनी पैसे पाठवणे बंद केले आहेत,'' नांदेड जिल्ह्यातील जरे गावाचा (ता. देगलूर) तुकाराम मारकवाड हा तरुण सांगत होता. \"\"माझे आई-वडील शेती करतात. यावर्षी...\nनांदेडमधील 22 एपीआय झाले पीआय\nनांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून कार्यरत असलेल्या 22 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात राज्य गुप्त वार्ता, विशेष सुरक्षा विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक आणि नांदेड पोलिसांंचा समावेश आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने सहा डिसेंबर रोजी राज्यातील सहाय्यक...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जीवदान\nनांदेड - तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. अवयव वाहतुकीसाठी शहरात बुधवारी (ता. 5) जलदगती सुविधा (ग्रीन कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात नांदेड पुन्हा यशस्वी झाले. दरम्यान, शहरातील हे चौथे अवयवदान आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा माळाकोळी (ता...\nचारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या\nनांदेड : चारित्र्यावर पती सतत संशय घेवून सतत त्रास देत असे. हा त्रास सहन न झालेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासुविरूध्द गुन्हा दाखल झाला. ही घटना 3 नोव्हेंबरला दुपारी शाहूनगर, वाघाळा येथे घडली होती. कंधार तालुक्यातील शिरसी येतील पंतु सध्या शहराच्या...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले. त्यातून चौघांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण न��टिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/36842/members?page=2", "date_download": "2018-12-15T16:30:30Z", "digest": "sha1:ML2QPMCQDMFJRJ553FGT5C3Q2AL6HMZG", "length": 3876, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गझल members | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल members\nगुलमोहर - गझल members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T17:13:55Z", "digest": "sha1:XY5WLXQM2JTDKFZMEE3VNKEXLCXV4ROZ", "length": 7959, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिक साठा पडला महागात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लास्टिक साठा पडला महागात\nपिंपरी – दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा साठा करुन ठेवणाऱ्या भोसरी परिसरातील तीन व्यावसायिकांवर इ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.\nराज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई सुरु आहे. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक वापणाऱ्या भोसरी मधील 3 व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सहा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजीत गुमास्ते, आरोग्य निरीक्षक चंद्रकांत रोकडे, राजू साबळे आणि शंकर घाटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nसार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरल्याचे आढळल्यास प्रथम पाच हजार, दुसऱ्यांदा 10 हजार, तिसऱ्यांदा 25 हजार रुपये आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. महापालिकेकडून अनधिकृतपणे प्लास्टिक अथवा थर्माकोलचा साठा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महापालिकेने हा साठा संकलित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संकलन केंद्र देखील उभारली होती. असे असतानाही अद्याप व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा साठा केला जात आहे. तो त्यांनी नष्ट करावा. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, साठा, विक्री व वापर बंदी अंतर्गत यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिका-मेक्सिको-कॅनडा 2026 विश्वचषकाचे यजमान\nNext articleशिक्षकच गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे आधारस्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/178?page=2", "date_download": "2018-12-15T16:49:22Z", "digest": "sha1:K2UQOO6UQLNUNT6EJD5MNRSO44BB4C5B", "length": 15170, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वधु वर सूचक मंडळ : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /वधु वर सूचक मंडळ\nवधु वर सूचक मंडळ\nप्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nआणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल\nRead more about प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nआजच्या मटामध्ये हि बातमी वाचण्यात आली. त्यानिमित्ताने थोडेसे…\nया सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.\nपण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात. माझ्या मै��्रिणीने याला वैतागुन शेवटी मॅट्रिमोनियल साइटवरचे आपले प्रोफाइल रद्द केले होते.\nवरच्या बातमीत त्या मुलाने १,२०७ मुलींशी संपर्क केला होता. १,२०७\nवधु वर सूचक मंडळ\n सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा \"पळून गेले\" वगैरे ऐकावे लागते.\nRead more about मुद्देवंचितांसाठी खुषखबर\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nजुळून येती रेशीमगाठी - २\nतिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा\nRead more about जुळून येती रेशीमगाठी - २\nखऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट\nमाझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.\nवधु वर सूचक मंडळ\nRead more about खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट\nठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nपावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. \"प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे\". असे कोणीतरी गाण्यात म्��्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.\nRead more about ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nवधु वर सूचक मंडळ\nRead more about यंदा कर्तव्य आहे\nब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.\nमतलाअ मिसरान लाऊ राशेका\nरांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा\nदिव्य योग ध्यान आर्ट ऑफ लविंग टाळी परब्रम्ह\nRead more about इष्टरफाकुण्डा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/india-will-become-first-team-plays-950-odi-cricket/", "date_download": "2018-12-15T16:29:27Z", "digest": "sha1:GLN7AA5Q3WZ7OACLSPHAD6UXFDXO4N7A", "length": 9003, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक", "raw_content": "\nदुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक\nदुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक\nबुधवारी (24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडिज संघात दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा वनडे सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण भारताचा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 950 वा सामना असणार आहे.\nहा टप्पा गाठणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरणार आहे. सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारताच्या पाठोपाठ आॅस्ट्रेलिया आहे. आॅस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 916 वनडे सामने खेळले आहेत.\nया दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने आत्तापर्यंत 900 वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार केलेला नाही. हा टप्पा पार करण्याचा या महिन्यात पाकिस्तानला संधी आहे. त्यांनी 899 वनडे सामने खेळले आहेत.\nभारताने आतापर्यंत 949 वनडे सामन्यांत खेळताना 490 जिंकले असून 411 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील 8 सामने बरोबरीत सुटले तर 40 सामने अनिर्णीत राहिले आहेत.\nभारताने जरी सर्वाधिक वनडे सामने खेळले असले तरी सर्वाधिक वनडे सामन्यात विजय मिळवण्याच्या यादीत आॅस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 916 सामन्यांपैकी 556 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तान 476 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nयाबरोबरच सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव स्विकारण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. भारताच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंका असून त्यांनी 406 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.\nया दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने 400 पेक्षा अधिक सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 397 सामन्यात पराभव स्विकारला आहे.\n–हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित\n–यावर्षी अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिलाच फलंदाज\n–१८९ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्माने केली अशी कामगिरी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्���च वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T15:57:33Z", "digest": "sha1:HFK4NP3EWHKNIMTR5EC3ZNYUNKKTNDUJ", "length": 10092, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा\nभारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा\nगोल्ड कोस्ट – भारताच्या बॅडमिंटनपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आज (शुक्रवार) अखेरच्या साखळी लढतीत स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा उडवला आहे. पहिल्या लढतीत भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये जुली मॅकफरसनवर 21-14, 21-12 असा विजय मिळवला. यानंतर झालेल्या पुरुषांच्या एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने कायरन मेरिलेसवर 21-18, 21-2 असा दणदणीत विजय मिळवला आहे.\nसायना आणि श्रीकांत यांच्या विजयानंतर भारताच्या सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीमध्ये स्कॉटलंडच्या किर्स्टी आणि इलेनोर ओडोनेल यांच्यावर 21-8, 21-12 अशी मात के���ी. भारताने हा सामना जिंकत 3-0 अशी विजयी दौड केली. स्कॉटलंडविरुद्धच्या चौथ्या लढतीतही भारताने सहज विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रानकीरेड्डी यांनी पॅट्रीक मॅचुक आणि ऍडम हॉल यांच्यावर 21-16, 21-16 अशी मात केली. त्यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांनी मार्टिन कॅम्पबेल आणि जुली मॅकफरसन यांच्यावर 21-17, 21-15 असा विजय मिळवला.\n भारताच्या महिला हॉकी संघाने मलेशियाचा ४-१ ने केला पराभव\nमहेश मांजरेकर घेऊन येत आहेत मराठी चित्रपट ‘शिकारी’\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T15:31:38Z", "digest": "sha1:PPQ4BLNFGW52OEFYFJ6RBJYMO4CB35X6", "length": 7234, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लाखणगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलाखणगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात\n25 ते 25 रुपये किलो दराने विक्री शेतकऱ्यांना ठरतेय फायदेशीर\nभुईमुगाचा पाला पावसाळ्यात जनावरांसाठी\nलाखणगांव – उन्हाळी भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून, प्रति किलो 25 ते 35 रुपये या दराने भुईमुगाची विक्री होत आहे. भुईमुगाचा पाला पावसाळी हंगामात जनावरांना सुका चारा म्हणून वापरता येत असल्यामुळे भुईमूग पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.\nआंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भुईमूग काढणीला वेग आला आहे. काठापूर, पोंदेवाडी, लाखणगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जास्त उत्पादन आणि हमखास मिळणारा भाव यामुळे उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी घेत असतात. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून अजून एक महिना ते दीड महिना भुईमुगाची काढणी सुरू राहणार आहे. सध्या 20 ते 35 रुपये प्रति किलो या दराने मंचर बाजार समितीत भुईमुगाची विक्री होत आहे.येणाऱ्या काळात भुईमुगाच्या मागणीत वाढ होईल आणि पाऊस पडल्यानंतर बाजारही वाढेल. असे व्यापारी नीलेश करंडे यांनी सांगितले.\nउन्हाळी भुईमुगाचा पालाही गुरांना चारा म्हणून उपयोगात येत असतो, तसेच अतिशय कमी भांडवलावर भुईमुगाचे पीक येते, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणारे शेतकरी भुईमूग पिकाची लागवड करतात. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली असून, शेतकरी भुईमुग काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | निरर्थक अर्थमंत्री \nNext articleबुरखा अनिवार्य असल्याने सौम्याची बुद्धीबळ चॅम्पियनशिपमधून माघार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/08/blog-post_8.html", "date_download": "2018-12-15T15:53:36Z", "digest": "sha1:SM2RKKOT5IPD3PTI7OSWHNZLVTBWJ7VO", "length": 11091, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "न्यू आर्टस् कॉलेज संघाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nन्यू आर्टस् कॉलेज संघाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयात नुकतेच झालेल्या आंतर महाविद्यालय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 4 सुवर्ण पदक पटकाविले. तसेच जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान देखील न्यू आर्टस महाविद्यालयाला मिळाला आहे.\nया स्पर्धेत प्रतिभा डोंगरे (50 किलो वजनगट), प्रियंका डोंगरे (57 किलो वजनगट), माधुरी खरमाळे (59 किलो वजनगट), शिल्पा मत्रे (68 किलो वजनगट) या कुस्तीपटूंनी सुवर्ण पदक पटकाविले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन महिला कुस्तीपटूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता.\nसुवर्ण पदक पटकाविणार्या महाविद्यालयातील खेळाडूंची बारामती, सोमेश्वर नगर (जि. पुणे) येथे काकडे महाविद्यालयात होणार्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागाचे डॉ.शरद मगर, धनंजय लाटे, धन्यकुमार हराळ, सुधाकर सुंबे, नगर तालुका तालिम सेवा सघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशी, सहसचिव अॅड.विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, प्राचार्य भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉ.अरुण पंधरकर, प्रा.आर.जी. कोल्हे, डॉ.एम.व्ही. गिते आदिंनी अभिनंदन केले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्य��तील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rajinikanths-politics-entry-on-12th-december-birthday-274034.html", "date_download": "2018-12-15T17:01:16Z", "digest": "sha1:LUVILHPC7AZN4CQBKNMKYDQC5NC3B4JL", "length": 12927, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री ?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकू�� जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री \n2 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.\n10 नोव्हेंबर : अभिनेता कमल हसन नंतर आता सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.\nमिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. इतर कोणत्याही पक्षात ते सहभागी होणार नाही. मध्यंतरी भाजपने रजनीकांत यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण रजनीकांत यांना सदस्य किंवा सहकारी म्हणून घेण्याचं ठरवलं तरी ते त्यांची ताकद आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राखून ठेवणार आहेत. भाजपची अशी इच्छा आहे की आगामी विधानसभा निवडणुका स्टालिन विरुद्ध रजनीकांत अश्या व्हाव्या.\nदरम्यान, लेखक स्टालिन राजनगम यांच म्हणणं आहे की, रजनीकांत स्वतंत्र्य मताचे असल्या कारणाने ते जातीचं राजकारण करणार नाहीत.\nखरं तर रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याचं समजताच सगळ्यांनीच यावर विश्लेषण देण्यास सुरुवात झाली आहे.\nत्यामुळे आता रजनीकांतची राजकारणातली एंट्री कशी राहिल त्यांना कशा कशाला तोंड द्याव लागणार त्यांना कशा कशाला तोंड द्याव लागणार आणि मुख्य म्हणजे ते खरंच या गरीब जणतेसाठी झटणार का आणि मुख्य म्हणजे ते खरंच या गरीब जणतेसाठी झटणार का हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPrajnikant birthdayतलाईवातामिळनाडूरजनीकांतराजकारणसुपरस्टार रजनीकांत\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/icc-triggers-epic-twitter-troll-as-pcb-unveils-biscuit-trophy-for-pakistan-vs-australia-t20i-series/", "date_download": "2018-12-15T16:19:16Z", "digest": "sha1:DBTQ3BBMEQJP3W7TSC4IAX2M2L5P7HXH", "length": 8640, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले", "raw_content": "\nआयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले\nआयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले\nसध्या सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या ट्रॉफीला खुद्द आयसीसीनेच ट्रोल केले आहे. या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव टीयुसी कप असे आहे. टीयुसी हे पाकिस्तानमधील बिस्कीटचे ब्रॅंड आहे.\nटीयुसीचे मुळ लक्षात घेऊन पीसीबीने (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) कंपनीला बिस्कीटच्या डिझाइनची ट्रॉफी बनविण्यास सांगितले. यामुळे ही ट्रॉफी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.\nयावेळी आयसीसी या ट्रॉफीचे अनावरण झाल्यावर ‘तुमच्यामुळे बिस्कीटला एक नवे अर्थ प्राप्त झाले’, असे ट्विट करत पीसीबीला ट्रोल केले.\nतसेच आयसीसीने या ट्रॉफीची आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची तुलना केल्याने नेटीझन्संना ट्रोल करण्याची संधी मिळाली.\nकाल (24 ऑक्टोबर) झालेल्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 66 धावांनी पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.\nपहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. पण दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला सर्वबाद फक्त 89 धावाच करता आल्या. तसेच पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियावरील सर्वात मोठा विजय ठरला आहे.\n–उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल\n–क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-now-has-9999-runs-for-india-in-odis/", "date_download": "2018-12-15T16:08:44Z", "digest": "sha1:B65DPODTDC43PI52HAKP75P2N5P2UXV2", "length": 9344, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम", "raw_content": "\nकेवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम\nकेवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम\n आज(29 आॅक्टोबर) ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी होती. पण त्याला हा विक्रम करण्यासाठी फक्त एक धाव कमी पडली.\nधोनीने जर आज 24 धावा केल्या असत्या तर त्याने भारताकडून वनडेमध्ये 10 हजार धावा करण्याचा टप्पा पार केला असता. पण तो आज 13 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. त्याला केमार रोचने 49 व्या षटकात बाद केले.\nत्यामुळे धोनीच्या भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 9999 धावा झाल्या आहेत. तो वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.\nभारताकडून याआधी 10 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीने पार केला आहे. त्यामुळे धोनीला भारताकडून 10 धावा करणारा पाचवा खेळाडू बनण्याची संधी होती. पण आता या विक्रमासाठी धोनीला पुढील सामन्याची वाट पहावी लागणार आहे.\nधोनीने भारताकडून आत्तापर्यंत 328 सामन्यात 49.74 च्या सरासरीने 9999 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.\nतसेच धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 331 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.\nत्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 1 धावेची गरज आहे.\nभारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-\n18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)\n11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)\n10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)\n10199 धावा – विराट कोहली (215 सामने)\n9999 धावा – एमएस धोनी (328 सामने)\n–श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अटक\n–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग\n–२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chana-sowing-less-33-percent-maharashtra-13634", "date_download": "2018-12-15T17:02:31Z", "digest": "sha1:L6DHHQ24IOWO5YHXQMKG5VH3W52JCUFM", "length": 17433, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, chana sowing less by 33 percent, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारली\nहरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारली\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.\nनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.\nदेशात यंदा हरभऱ्याचा पेरा गेल्या पाच वर्षांतील याच काळात पेरणी होणऱ्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेतही घसरला आहे. पाच वर्षांतील पेरणीची सरसरी ही २८.३ लाख हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा २७.१ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने हरभरा पेरणी घटली आहे.\nकर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रद��श या महत्त्वाच्या राज्यांमध्ये हरभरा पेरणी घटल्याने त्याचा परिणाम देशातील पेरणीवर झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक पट्ट्यात दुष्काळ असल्याने दोन्ही राज्यांतील पेरणीत मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच कर्नाटक सरकारनेही २४ जिल्ह्यातील १०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.\nकर्नाटक, महाराष्ट्रात पेरणीत मोठी घट\nकर्नाटक राज्यात हरभरा पेरणीने पन्नाशीही गाठली नाही. कर्नाटकात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी पेरा घटला आहे. तसेच यंदा महाराष्ट्रात केवळ २ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, ४४.३ टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र घटले आहे. उत्तर प्रदेशात २ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.७ टक्के कमी पेरणी झाली आहे. तर मध्य प्रदेशात २५.४ टक्क्यांनी पेरणीत घट होऊन १० लाख हेक्टरवर पेरा झाला आहे.\nगेल्या वर्षी हरभरा दरात झालेली घसरण आणि शासकीय खरेदीतील गोंधळ यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीकडे पाठ फिरविली आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी स्थिती असल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा नसल्याने रब्बी पेरणी रखडली आहे. त्याचा परिणाम एकूण देशातील हरभरा पेरणीवर झाला. मोठा कोरडा काळ किंवा दुष्काळी स्थिती पिकासाठी पोषक नाही, तसेच यंदाच्या हंगामात पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.\nमंत्रालय कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दुष्काळ सिंचन पाणी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सें��र\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_34.html", "date_download": "2018-12-15T16:42:30Z", "digest": "sha1:7BEOXLAANROGIZ7XQ2EQW7QWQYJMKAKS", "length": 10724, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "प्रभागात विशेष लक्ष देणार : ब्रिगेडियर सावंत | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nप्रभागात विशेष लक्ष देणार : ब्रिगेडियर सावंत\nआपची उमेदवारी करणार्या उमेदवारांच्या प्रभागात विशेष लक्ष देऊन त्यांना निवडून आनण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची भावना आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्र.14 मधील आपच्या उमेदवार जयश्री शिंदे व महेश शिंदे यांची भेट घेऊन सावंत यांनी आढावा घेतला. तसेच भवानी नगर येथील नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव सुभाष तंवर, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य किरण उपकारे, दिलीप घुले, अॅड.लक्ष्मण प्रधान, अॅड. सुनील आठरे, भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे, प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, पोपट बनकर, दीपक वर्मा, मेजर भाऊसाहेब आंधळे, सागर अलचेट्टी आदि उपस्थित होते.\nविनायकनगर, भवानीनगर, सारसनगर या प्रभागातील अनेक नागरिकांच्या समस्या आहेत. येथील नागरिक जागृत झाले असून, प्रत्यक्षात बोलून दाखवीत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमदनगर सुधार आघाडीचे उमेदवार कटिबध्द राहणार असून, मोठ्या मताधिक्याने ते निवडून येणार असल्याची भावना अॅड.महेश शिंदे यांनी व्यक्त केली. अमदनगर सुधार आघाडी नगरमध्ये परिवर्तन घडवणार असून, जनतेने निवडणुक हातात घेतल्याचे अॅड.शिवाजी डमाळे यांनी स्पष्ट केले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T17:05:07Z", "digest": "sha1:MCVJSENZCFRUSNQ3GEZHMQ7OWVULHCTU", "length": 9987, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news इंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन\nइंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन\nपिंपरी – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल व डिझेल जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करावे मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 11) शहरात विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनाच्या सुरवातीस दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दापोडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी, चिखली, भोसरी, सांगवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन आंदोलन करण्यात आले.\nकॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.\nशास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ\nभारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_209.html", "date_download": "2018-12-15T16:50:27Z", "digest": "sha1:DKQJ2CVEO3NTGH5F24STG5HQNIGWU4IP", "length": 11941, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "तलावाखालील जमिन फक्त चारा पिकासाठी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nतलावाखालील जमिन फक्त चारा पिकासाठी\nजलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमीनी मोकळया/ उघडया पडलेल्या आहेत. अशा जमिनी वैरण पिकांचया लागवडीकरिता सर्वात उपयुक्त असतात. दरवर्षी या जमिनीचा विनियोग गाळपेर पिकासाठी करण्यात येतो. चारा पिके उत्पादनाकरिता रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र 1 रुपया दराने भाडेपट्टयावर जलाशय आणि तलावाखालील जागा उपलबध करुन देण्यात येणार आहे.\nगाळपेर जमीनीवर चारा उत्पादन घेवून चारा टंचाई निवारणाकरिता लाभार्थी निवड, समन्वय व संनियंत्रणासठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. उपलब्ध जलाशय आणि तलावाख���लील जमीनीवर चारा पिके घेण्या-या इच्छूक लाभार्थींनी दि.4 डिसेंबर 2018 पर्यत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थाकडे प्रस्ताव सादर करावेत.\nगाळपेर क्षेत्रात चारा लागवड करण्यासाठी लाभार्थ्याची निवड - ज्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या जमीनीचे नवीन तलाव, उप्लव बांधे ,बांध, इत्यादी बांधणसाठी जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. स्थानिक भुमीहीन मागासवर्ग आणि अन्य लोक, यांच्या संमिश्र सहकारी संस्था, मात्र त्यात मागासवर्गीय सदस्यांची संख्या अधिक असली पाहिजे. स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लेाकांच्या सहकारी संस्था, अन्य स्थानिक भुमीहीन लोकांच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमीहीन मागासवर्गीय लोक, अन्य जमातीचे स्थानिक भूमिहीन लोक, बाहेरील भूमीहीन लोक, सथानिक भूधारक व यापैकी कोणताही लाभार्थी उपलब्ध न झाल्यास गावातील जास्त पशुधन असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. गाळपेर जमीनीवर चारा उत्पादन घेवून, चारा टंचाई निवारणाकरिता लाथार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीमार्फत आवाहन करण्यात येत आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चि���ेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245645.html", "date_download": "2018-12-15T16:47:30Z", "digest": "sha1:5C5JXYQ6PSALLADM6M7CV5NBUGUTCLGB", "length": 11706, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nइटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता\n19 जानेवारी : मध्य इटलीमध्ये झालेल्या हिमप्रपातामुळे 30 जण बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. मध्य इटलीमधल्या हॉटेल रिगोपियानोच्या वरच्या बाजूला हिमकडे कोसळले. हॉटेल रिगोपियानो बर्फाच्छादित प्रदेशात आहे. हिमकडे कोसळल्यामुळे तीन मजली हॉटेलवर पूर्णपणे बर्फाचे ढिगारे जमले. याठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. इटलीमध्ये भूकंपामुळे हा हिमप्रपात झाल्याचा अंदाज आहे.\nमध्य इटलीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्यात बर्फाच्या ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला तर दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. पण या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. इटलीमधल्या या डोंगराळ भागाला भूकंपाचे चार तीव्र धक्के बसले. यामुळेच हा हिमप्रपात झाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फे��बुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T16:54:16Z", "digest": "sha1:NCYGLS66FC4N4MT2XH7OZOSDMS54ZGKK", "length": 8770, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "परप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news परप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध\nपरप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध\nपिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात परप्रांतिय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा लोक जन���क्ती पक्षाच्या बैठकीत निषेध करण्यात आला.\nपक्षाचे अल्पसंख्यांक प्रमुख नसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पंतप्रधानांच्या राज्यात देशातीलच लोकांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याने देशातील शांतता भंग पावत आहे. कष्ट करणाऱ्या होतकरु लोकांना होणाऱ्या मारहाणीमुळे समाजात दुरावा निर्माण होत आहे. ही बाब गंभीर असून याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.\nमारहाणप्रकरणी 6 जणांना अटक\nदीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_9.html", "date_download": "2018-12-15T17:16:40Z", "digest": "sha1:J2AZFTDA6LD6ORASEVS4BO5MO63FIQ5F", "length": 13915, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "दुधाला जाहिर केलेले दर मिळण्याची मागणी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nदुधाला जाहिर केलेले दर मिळण्याची मागणी\nचौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीचा निधी कपात करण्याचा निर्णय मागे घ्यावा व शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणे दूध खरेदी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nराष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी नगर तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, उपसभापती दिपक पवार, संदीप सोनवणे, धीरज पानसंबळ, शरद शिंदे, सदीप गांगर्डे, अमोल गिरमे, वैभव काळे, राजेंद्र आव्हाड, विठ्ठल कोकाटे, गणेश ठाणगे, गुरूचरणसिंग भटियाणी, आमोल जाधव, बाबाजी तरटे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.\nगेल्या दोन ते तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. केंद्र व राज्य सरकारने चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला विविध विकास कामे करण्यासाठी थेट निधी दिलेला आहे. परंतु राज्य सरकारने या निधीमध्ये 25 टक्के कपात करुन परस्पर हा निधी वीज बिल व पाणीपट्टीच्या नावाखाली संबंधित विभागाला वर्ग केला आहे. वास्तविक पाहता संबंधित पाणीपट्टी अथवा विद्युत देयके राज्य सरकारने माफ केले पाहिजे. परंतु अधिकाराचा दुरोपयोग करून चुकीच्या पद्धतीने 25 टक्के रक्कम ही वर्ग करून घेतलेली आहे. मुळात चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिला हप्ता वर्ग करण्याचा विचाराधीन आहे. शासनाच्या निधीची रक्कम तुटपुंजी असताना त्यात कपात केल्याने ग्रामपंचायतीच्या विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीने हे देयके अदा केलेली आहेत. परंतु शासनाने त्याही निधीमध्ये कपात करून ग्रामपंचायतीस वेठीस धरण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.\nग्रामपंचायतीचे निधीमध्ये कोणत्याही प्रकारचे कपात करू नये, शासनाने चार महिन्यापूर्वी 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधाला 25 रुपये प्रति लिटर भाव जाहीर केला आहे. आजही ग्रामीण व शहरी भागातील डेअरी चालक हा दर देण्यास नकार देत आहेत. शासनाने अशा दूध संघावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांनी घेतला होता. परंतु आजही खाजगी दूध संघ 17 ते 18 रुपये अशा कवडीमोल दराने दूध खरेदी करत आहे. अशाप्रकारे शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकर्यांचे शोषण चालू आहे. हे त्वरीत थांबवून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांच्या दुधाला शासनाने जाहिर केल्याप्रमाणे 25 रु. प्रति लिटर भाव मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/photos/national/durga-pavilade-puja-kolkata/", "date_download": "2018-12-15T17:37:58Z", "digest": "sha1:SWADGN7ZJPRPXNCCXCXMBDKBYM3RJWVX", "length": 21637, "nlines": 301, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १५ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटक���े मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमं���्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकोलकात्यात दुर्गा पूजेसाठी सजले मंडप\nपश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.\nबंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात.\nदुर्गा देवीची पूजा पाहण्यासाठी तसंच एकापेक्षा एक देखावे पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.\nयंदा शहरात देवीच्या पुजेसाठी एकुण तीन हजार मंडप सजले आहेत. त्यापैकी एका मांडवात बाहुबली 2 सिनेमाचा देखावा साकारण्यात आला आहे.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता ���ॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://vishubhau.ranadive.net/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:57:23Z", "digest": "sha1:TIM5WNB53VCSOSBGUV7CFZRVQK7JQIPO", "length": 9177, "nlines": 114, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: उत्तुंग सेनानी", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. म�� लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते. तरी बरं चपलेच्या किमती वाढलेल्या नाहीत.\nमी उगाच म्हटलं \"माळा कसल्या घालता उडवा त्याला\"…. तर एका पोलिसाने मला बाजूला घेतलं आणि उगाच नसत्या चौकश्या करायला लागला. 'नाव काय' 'गाव काय\nतेथून चक्क मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेला. आता हा त्याचा वरचा अधिकारी असेल, त्याने मला 'उडवायचा' प्लॅन काय असे विचारले. मी खुश होऊन लगेच एक झ्याक पैकी प्लॅन बनवला आणि सांगून टाकला. आता तर हे सगळे एकमेकां कडे पाहून नेत्र संकेत करू लागले.\nपोलिस स्टेशनातून हि लोकं मला चक्क सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. कदाचित मिशन पूर्ण करण्या साठी शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे कि नाही ते तपासायचे असावे.\nमग तेथून मला ३ हात नाका येथील त्यांच्या एका गुप्त ठिकाणी घेऊन आले. मला इतके वर्ष उगाच वाटत होतं तिथे वेड्यांचे इस्पितळ आहे, पण सत्यात ह्या स्वातंत्र सेनानींचे गुप्त ठिकाण निघाले. मग तिथे त्यांचा एक नेता आला, जरा विचित्रच होता तो. साध्या कपड्यांवर पांढरा शर्ट घातला होता त्याने. आम्ही खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयांवर अगदी माझा प्लॅन पासुन काश्मिर प्रश्न ते अखंड हिंदुस्तान पर्यंत.\nनंतर त्यांनी मला पण एक पांढरा झगा घालायला लावला आणि वेगळ्याच प्रकारच्या चाचण्या केल्या, कदाचित मिशन आधीच्या फॉर्म्यालिटीज असाव्यात.\nमग मला माझे घरचे नेण्यासाठी तेथे आले. त्यांच्या हातात औषधाची लिस्ट होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी.\nबघितलं डोळ्यात पाणी आणायला नेहमी कांदाच पाहिजे असे नाही …\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, नोव्हेंबर १८, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चि���णीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_82.html", "date_download": "2018-12-15T15:53:40Z", "digest": "sha1:J76JFI2PPV2GVJO6ZXJGJ2J2J3IP2INC", "length": 14179, "nlines": 145, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पोलीस कुटुंबातील गरजूंना आर्थिक मदत करून श्रद्धांजली | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nपोलीस कुटुंबातील गरजूंना आर्थिक मदत करून श्रद्धांजली\n26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मिलेनियम, प्राईड, लायनेस मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी सेंट्रल, युवान व पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रारंभी दिल्लीगेट येथून भारत माता की जय घोषात हातात तिरंगे ध्वज घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nहुतात्मा स्मारकावर जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा, संदेश कटारिया, अंजली कुलकर्णी, मनिष नय्यर, डॉ.विनोद मोरे, डॉ.प्रमोद मुथा, मिना हरवानी, शर्मिला पाटील, सोनी रंगलानी, नरेंद्र बोठे, गगनकौर वधवा, डॉ.नेहा जाजू, निलम परदेशी, सुनंदा तांबे, शर्मिला कदम, अरविंद पारगावकर, सतिष बजाज, मनिष बोरा, रमेश वाबळे, हेमंत नरसाळे, राजू गुरनानी, मनयोगसिंग माखीजा, सनी वधवा, अश्विनी भंडारे, कौशिक कोठारी, अमित बोरकर, धनंजय भंडारे, सुनिल छाजेड, प्रमोद पारेख, युवानचे संदीप कुसळकर, किरण भंडारी, उमेश परदेशी, प्रशांत मुनोत, तुलसीभाई पालीवाल, अनिल पाटोळे आदिंसह नागरिक सहभागी झाले ह���ते.\nप्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमा निमित्त पोलीस कुटुंबातील सुशांत शिंदे या दिव्यांग विद्यार्थी तर अर्चना परदेशी या विधवा महिलेस संघटनांच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. पोलीसांच्या बॅण्ड पथकाने सादर केलेल्या देशभक्ती गीतांनी कार्यक्रमात चैतन्य संचारला होता. संविधान दिना निमित्त यावेळी देशाची एकात्मता, समता व बंधुत्वाची शपथ देण्यात आली.\nअरविंद पारगावकर यांनी भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना देशाचा विकास रोखण्यासाठी शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करुन राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सजग व जागृक होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nरंजनकुमार शर्मा म्हणाले की, जवान सिमेवर तर पोलीस देशातंर्गत सुरक्षितता नागरिकांना देत असतात. मात्र देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी नागरिक सतर्क व जागृक होण्याची गरज आहे. आपल्या भोवतालच्या संशयीत व्यक्ती व काही चुकीच्या घटनेची माहिती पोलीसांना दिल्यास दहशतवादी हल्ले व समाजात घडणारे गुन्हे देखील थांबणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kayvatelte.com/2011/05/09/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T17:06:04Z", "digest": "sha1:SVXUKVJGAQAUOOESIIYQ3VY7DYFJCGGL", "length": 44059, "nlines": 463, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कार्पोरेट लाईफ सायकल.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nजर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल\nकार्पोरेट लाइफ.. नेट वरून साभार.\nविचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण अशाच पाकिटांशी संबंध आला होता. या पूर्वी दोन वर्ष अशाच पाकिटातून आलेल्या मेसेजेस ने त्यांना वाचवलं होतं. एक वेगळाच धीर मिळत होता, त्या पाकिटाकडे पाहिल्य���वर. काय असेल बरं त्या पाकिटात इंटरकॉम वर पॅंट्री मधे फोन केला, आणि चहाची वाट पहात त्या पाकिटात काय लिहलं असेल याचा विचार करत बसले.\nइथे जेंव्हा जॉइन झाले होते साहेब, तेंव्हा इथले जुने जी. एम. राघव साहेब, जे तीन वर्ष जी. एम. म्हणून काम करत होते. त्यांच्या सेंड ऑफ पार्टी नंतर त्यांनी जाता जाता तीन पाकिटं हातात दिली. प्रत्येक पाकिटावर १ मार्च तारीख होती- फक्त वर्ष पुढली तीन वेगवेगळी होती.\nराघव साहेब म्हणाले, की मी इथे तिन वर्ष काम केलंय. इथे तुम्हाला जाता जाता माझ्याकडून एक थोडी मदत म्हणून ही तीन पाकिटं देऊन जातोय. यातलं पहिलं पाकिटं हे पुढल्या वर्षी एक मार्चला उघडायचं, दुसरं त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला, तिसरे त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला . काही न बोलता साहेबांनी तिन्ही पाकिटं कोटाच्या खिशात घातली.\nआज दोन वर्षा नंतर मनोमन धन्यवाद देत होता तो त्या “एक्स जी. एम. राघवला” . गेली दोन वर्ष ह्या अशाच दोन पाकिटांनी त्याला वाचवलं होतं. आता हे तिसरं वर्षं हे शेवटचं पाकिटं घेऊन बसले होते साहेब.\n२८ फेब्रूवारी… मार्च महिना जवळ आला शेअर होल्डर्स ला उत्तर द्यावं लागायचे ’एमडी ’ला, प्रॉफिट वाढायला हवे, टर्न ओव्हर तर हवेच हवे कुठला शेअर होल्डर काय विचारेल ते सांगता येत नाही- त्या साठी एमडी खूप प्रेशर करायचे. ग्रोथ तर दाखवायलाच हवी शेअर होल्डर्स ला\nआल्या पासूनची पहिली दोन वर्ष पर्फॉर्मन्स काही फारसा बरा नव्हता – पण त्या पाकीटां मधे दिलेल्या इन्स्ट्रक्शन मुळे वाचलो- पण आता या वर्षी कसं\nपहिल्या वर्षी ची गोष्ट आहे. या कंपनी मधे ’एम डी’ ने जी. एम. च्या पोस्ट साठी इंटरव्ह्यु घेतला, तेंव्हा खूप स्वप्न दाखवली एमडीला. त्यालाही असं वाटलं, की हा एका प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनीतून आला आहे, तेंव्हा हा खरंच काही करेल् म्हणून, तसंही ’बोलबच्चन गिरी’ मधे कोणी हात धरू शकत नाही आपला. आपण त्याला आपण ही कंपनी ’प्रोफेशनली’ चालवून दाखवून , प्रॉफिट आणि टर्न ओव्हर मधे ३० टक्के वाढ दर वर्षी, म्हणजे तीन वर्षात टर्न ओव्हर मधे साधारण ’दुप्पट वाढ ’करून दाखवू म्हणून दिलेले अश्वासन आठवले.\nजंग जंग पछाडले, तरीही काही फरक पडला नव्हता. टर्न ओव्हर तितकंच होतं . नो इम्प्रुव्हमेंट एसी केबीन मधे पण कपाळावर आलेला घाम पुसला खिशातल्या रुमालाने आणि इंटरकॉम वर “ब्लॅक टी विथ लेमन स्लाईस ऍ���ड इक्वल’ ची ऑर्डर दिली . गेली तीन वर्ष एका क्षणात नजरेसमोरून गेली साहेबांच्या.\nपहिल्या वर्षी जेंव्हा साहेब कंपनी मधे मार्च अखेर जॉइन झाले, तेंव्हा कंपनी ही बऱ्या पैकी पर्फॉर्मिंग कंपनी होती. शेअर होल्डर्स तसे फार खुष नव्हते- पण दुःखी पण नव्हते. दर वर्षी न चुकता दिला जाणारा डिव्हिडंड , दर चार पाच वर्षातून एकदा बोनस शेअर.. कंपनी बरीच म्हणायची\nबी गृप मधे लिस्टींग जरी असली, तरी शेअर्स चे भाव तसे चांगलेच होते -पण एमडीला एक दुःख होतं, की अजिबात काही मुव्हमेंट नसायची स्टॉक मधे. मार्केटला सोडलेली प्रत्येक न्यूज सरळ सरळ डिस्काउंट केली जायची. आपण दाखवलेल्या गुलाबी स्वप्नात एमडी ला कंपनी एकदम वर गेलेली दिसेल याची काळजी घेतली होती. ’क्रिसिल रेटींग’ वाढायला हवं, लोकांनी विश्वासाने पैसे ठेवावे आपल्याकडे एफडी मधे वगैरे वगैरे .. हजारो गोष्टींबद्दल एमडीच्या मनात भरपूर अपेक्षा निर्माण करण्याचे चोख काम मात्र केले होते.\nटर्न ओव्हर वाढवून दाखवू म्हणून दिलेले अश्युरन्स – पण प्रत्यक्षात\nसेल फोन मधला तो अलार्म वाजला . “रिमाइंडर” .. त्यात लिहिलं होतं, “टु ओपन द एन्व्हप गिव्हन बाय राघव” साहेबांना एकदम आठवलं नाही कुठलं एनव्हलप ते, पण एकदम स्ट्राइक झालं, आणि पहिलं पाकिटं त्यांनी ड्रॉवर मधून बाहेर काढलं. एक वर्ष झालं या कंपनीत येऊन. मनाशीच पुटपुटले साहेब. आपण आल्यावर पण काही फारसा फरक पडलेला नाही ना टर्न ओव्हर वाढलं, ना पीबीआयटी(प्रॉफिट)\nसमोरचा ब्लॅक टी विथ लेमन स्लाइस चा कप होता. त्यांनी कप उचलला, आणि एक घोट घेत, पहिलं पाकीट उघडलं- त्यात राघव ने लिहून ठेवलं होतं, ” अभिनंदन, तुम्ही एक वर्ष पुर्ण केलंय आज इथे या कंपनीत, तुमच्या सगळ्या प्रयत्नांनी सुद्धा कंपनीचे टर्न ओव्हर वगैरे काही वाढले नसेल, आता एमडीला काय सांगायचं हा विचार करत बसले असाल, काळजी करू नका,\nएमडीला, सांगा की “इथल्या मॅनपॉवरचे रिस्ट्रक्चरींग करणे आवश्यक आहे, आपण पर एम्प्लॉइ कॉस्ट कमी करू या. पर एम्प्लॉइ टर्न ओव्हर हे वाढायलाच हवे, त्यासाठी आपण रिस्ट्रक्चरींग केले की प्रॉफीट वाढेल. आर ऍंड डी चा माणूस प्रॉडक्शन, प्रॉडक्शनचा माणुस से्ल्स, सेल्स चा क्वॉलीटी, क्वॉलीटी चा मार्केटींग असे करा. शक्य असल्यास एमडी च्या गळी व्ही आर एस ची योजन पण उतरवण्याचा प्रयत्न करा.”\nव्ही आर एस मुळे मॅनपॉवर कमी झाली की पैसा वाचेल , त्यातलाच थोडा पैसा, शिल्लक असलेल्या लोकांना थोडासा पगार वाढवून द्या म्हणजे ते पण खूश होतील. त्यांच्याकडून दुप्पट काम करून घेता येईल. सोडून गेलेल्या लोकांच्या जागी नवीन भरती करू नका.. एक वर्ष तर निभेलं. साहेबांचे डोके एकदम शांत झाले .\nहोता होता एक वर्ष निघून गेलं. दुसरे वर्ष आलं. पुन्हा फेब्रुवारी संपला. मागच्या वर्षी घेतलेल्या ऍक्शन्स मुळे नाही म्हटलं तरी थोडा फार प्रॉफिट वाढला होताच, पण ’टर्न ओव्हर’ मात्र कमी झालेला होता. काम करणारी माणसंच नाही म्हटल्यावर दुसरं काय होणार पण माणसं कमी करायचं सजेशन तर आपलंच होतं.. आता काय करायचं\nदुसरं पाकिटं आठवले साहेबांना, त्यांनी पाकिटं काढलं, आणि आतुरतेने पाकिटं उघडलं. त्या पाकिटा मुळेच तर एक वर्षा आरामात गेलं होतं. ह्या दुसऱ्या पाकिटात काय असेल मनातल्या मनात राघवांना धन्यवाद देत ते पाकीट उघडलं.\nपाकिटातील पत्र बाहेर काढलं आणि साहेब वाचू लागले . ” अभिनंदन तुमचे दुसरे वर्ष पुर्ण होत आहे.या वर्षी काय करायचं तुमचे दुसरे वर्ष पुर्ण होत आहे.या वर्षी काय करायचं तुम्ही कमी टर्न ओव्हर ’जस्टीफाय’ करा- म्हणावं, की ग्लोबल स्लो डाउन मुळे आपण घेतलेल्या ऍक्शन्स मुळेच आपण सेफ आहोत, नाहीतर स्टॉक ’पाइल अप’ झाला असता- जर स्टॉक विनाकारण जमा झाला असता तर फिनान्शिअल चार्जेस वाढले असते. ते जे २% चार्जेस लागलेले नाहीत, त्या मुळेच आपण अजुन ही चांगल्या परिस्थितीत आहोत.. जरी टर्नओव्हर कमी झालेलं असलं तरीही ’प्रॉफीट पर एम्प्लॉइ’ वाढलंय. म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत.\nहे पण सांगून टाका की, या वर्षी बरेच लोकं नॉन पर्फॉर्मिंग आहेत त्यांना पिंक स्लिप देऊ या, म्हणजे त्या ठिकाणी इतर कंपन्यातून “हेड हंटर्स” च्या मदतीने चांगले लोकं घेता येतील, म्हणजे पुढल्या वर्षी पुन्हा प्रॉफिट बरोबरच टर्न ओव्हर सुद्धा वाढेल”\nवाह.. क्या बात है. साहेबांच्या मनात विचार आला, की ह्या राघव साहेबांच्या आयडीया एकदम सॉलिड आहेत \nतिसरं वर्ष आलं. फेब्रुवारीचा शेवट आला, की साहेबांना पुन्हा राघव साहेब आणि त्यांचं एनव्हलप आठवायचं. साहेब समोर चहाचा कप घेऊन बसले होते. समोर ते पाकिटं पडलेले होते, चहाचा कप उचलला, आणि थंडपणे ते पाकिटं उघडले. त्यातला कागद बाहेर काढून कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर लावला , आणि वाचू लागले.\nराघव ने लिहिले होते, ” आता हे तिसरं वर्ष तुम्ही पूर्णं केलंत, त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन मागच्या वर्षी तुम्ही कंपनीतले जुने ऑफिसर्स काढून त्या ऐवजी बाहेरून जास्त पगारावर कॉम्पिटीटर कडची माणसं घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा तुमचे ’टर्न ओव्हर टू एम्प्लॉइ कॉस्ट’ हा रेशो आता पुन्हा वाढला असेल. टर्न ओव्हर पण कमीच झाले असेल, कारण पहिल्या वर्षी दिलेली व्हिआरएस मागच्या वर्षी तुम्ही कंपनीतले जुने ऑफिसर्स काढून त्या ऐवजी बाहेरून जास्त पगारावर कॉम्पिटीटर कडची माणसं घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा तुमचे ’टर्न ओव्हर टू एम्प्लॉइ कॉस्ट’ हा रेशो आता पुन्हा वाढला असेल. टर्न ओव्हर पण कमीच झाले असेल, कारण पहिल्या वर्षी दिलेली व्हिआरएस अशी परिस्थिती आहे, की तुम्ही काहीही केले तरीही काही फारसा फरक पडू शकणार नाही.”\n” आत एक करा, मी जसे हे तीन पाकिटं तयार केली तुमच्या साठी तशीच तीन पाकिटं तयार करा- तुमच्या नंतर येणाऱ्या व्हिपी साठी. पहिल्या पाकिटात लिहा, की नवीन कामगार भरती केल्याशिवाय काही टर्नओव्हर वाढणार नाही, दुसऱ्या पाकिटात ………………………….. आणि आपला राजीनामा तयार करा\nThis entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged कंपनी, कार्पोरेट वर्ल्ड, कार्पोरेट सायकल, नोकरी, मराठी. Bookmark the permalink.\nजर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल\n50 Responses to कार्पोरेट लाईफ सायकल..\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा असतो ,काय असतो हे उत्तम मांडले आहे दादा………. फ़क्त सिव्हिल अन कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधे एकच फ़रक असतो सिव्हिल हे नैतिक कारणांवर आधारित असते (व त्यामुळे अधिक टिकेचे धनी पण असते) तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे शुद्ध आर्थिक गणितांवर असते (क्वचित प्रसंगी म्हणुन हे क्रौर्यपुर्ण पण असु शकते)\nइथे त्यातलं डार्क ह्युमर पकडायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला ते समजलं नाही, पण कुठलीही कंपनी घे, असेच काहीतरी सुरु असते.आर्थिक गणितावरच प्रत्येक निर्णय घेतला जातो, प्रश्न फक्त हा आहे, की मॅनेजमेंटला पाण्याने भरलेला अर्धा ग्लास तुम्ही दाखवता, की अर्धा रिकामा हे मह्त्त्वाचे.. हे दाखवणारे खरे थिंक टॅंक्स असतात कंपनीचे..\nही कॉमेंट थोडी डीटेल करतो,\n१९९१ मधे भारत देशाने “एल.पी.जी” मॉडेल आत्मसात केले, एल=लिबरलायझेशन, पी=प्रायव्हेटायझेशन\nजी=ग्लोबलायझेशन…., ह्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे आर्थिक बाबतींमधे ���पण ऍडम स्मिथ कडे एक अजुन पाऊल टाकले होते, खरेच काळाची गरज अन त्या काळी सुदैवाने भारताला लाभलेले तैलबुद्धी अर्थमंत्री श्री.मनमोहन सिंग ह्यांनी जे जे बदल घडवुन आणले ते स्तुत्य आहेत, आज सर्व्हिस सेक्टर बुम हा फ़क्त आय.टी पुरता मर्यादित राहीला नसुन कोर इंजिनियरींग इंडस्ट्री मधे पण आहे, जसे व्हिडीओकॉन कंपनी ने फ़्रांस मधे “थॉमसन” ही व्हिडीओ पिक्चर ट्युब ची कंपनी टेकोव्हर केली आहे तसेच मोबाईल ते एल.सी.डी रेंज मधे दर्जेदार अंतराष्ट्रीय प्रॉडक्ट्स देत आहे. सोनालिका ह्या ट्रॅक्टर च्या कंपनीने युरोपात आपली प्रॉडक्ट्स लॉंच केली आहेत. ह्याचे एक कारण आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाची पुढची पायरी आहे, जश्या जश्या कंपन्या मोठ्या होत जातात तसे तसे तात्कालिक निर्णय घेणे, नवे ग्राहक जुळवणे इत्यादी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते की त्याला मॉनिटर करण्यासाठी काही प्रशासक लागतात ह्यांना म्हणतात कॉर्पोरेट लिडर्स, मॅनेजर्स हे कंपनी चे रुटीन बघतात, अन मॅनेजर्स कडे लिडर्स लक्ष देतात…… हे झाले ठोकळेबाज, पण खरेच काही उणे काही दुणे हे काय असते ते तुमच्या पोस्ट मधुन कळले. नाईस पीस ऑफ़ नॉलेज.\nसगळ्या डेव्हलपमेंट्सचा बेस आहे राजीव गांधी.. जर राजीव गांधी नसता, तर इतके पुढे गेलोच नसतो आपण. मनमोहन सिंगांना पूर्ण साथ दिली होती राजीव ने, म्हणूनच ते काही करू शकले..\nराजीव गांधींची क्रिटीकल टेक्नॉलॉजी पॉलिसी भारी होती, परत नरसिंहराव ह्यांनी तर मनमोहन सिंह ह्याना इतकी ऑटोनॉमी दिली होती की एका प्रसंगी त्यांना मिडीयाने छेडले होते “तुम्ही काही निर्णय घेता की नाही” तर ते म्हणाले होते “सगळे धोरणात्मक निर्णय मनमोहन घेतील ,हा निर्णय मी घेतला आहे”.\nहाहा.. भारी लिहिलंयत.. म्हंटलं तर ह्युमर, म्हंटलं तर डार्क \nलिहीताना डार्क ह्युमर होतं मनामधे.. पण लिहिल्यावर खात्री वाटत नव्हती की आपण हे जे काही लिहिलय ते बरोबर झालं की नाही\nकथा छान आहे . काल्पनिक आहे परंतु turnover आणि profit साठी आणखीन बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मार्केटिंग, advertising , economical factors ,quality ऑफ product etc etc ..\nपण गोष्ट मनाला स्पर्शून गेली. जिवघेणी स्पर्धा आहे corporate life मध्ये हे खर आहे.\nइथे सगळं इकॉनॉमिक्स लिहित बसलो असतं, तर कदाचित अजुन कंटाळवाणं झालं असतं. म्हणून थोडक्यात आवरलं. जे कन्व्हे करायचं होतं, ते म्हणजे न��र्णय कसे घेतले जातात…. या बद्दल.. \nवाह वाह…. काय सही लिहिलंय 🙂\nवर कुठल्याही कंपनीचे नांव टाक, हे अगदी बरोबर फिट बसतं प्रत्येकच कंपनीला. एका कंपनितून बाहेर पडलेला ब्लॅक शिप, दुसऱ्या कंपनीत फ्लॅग बेअरर होतो.. \nधन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nमोठ्या कंपन्यांचा ‘anyhow’ attitude मुळेच प्रगती होते की काय, असं वाटू लागलंय आता. उदा. pharma कंपन्या.\nफॉलो मराठी ब्लॉग्स http://blogkatta.com\nतो तर वेगळाच प्रश्न आहे. फार्मा कंपन्यांवर तर एक मोठी दिर्घ कथा लिहीली जाऊ शकते.\nकाल्पनिक असली तरी त्याला वास्तवाचे भान आहे. काही काही कंपन्या अश्या असतात कि तिथे काय वाटेल ते केले तरी टर्न ओव्हर वाढत नाही. कारण त्यांचे मार्केटच तितके मर्यादित असते. प्रोडक्टच्या किंमती वाढवल्याशिवाय टर्न ओव्हर मध्ये वाढ झालेली दिसताच नाही. अश्या वेळी एमडी , बोर्ड , युनियन सगळे तारेवरची कसरत ठरते.\nबऱ्याच गोष्टी असतात की ज्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो पीबीआयटी वर. अदर एक्स्पेन्सेस आणि अदर इनकम हा एक मुद्दा पण महत्त्वाचा असतो, पण हे सगळं लिहीणं शक्य नव्हतं एका लघुकथे मधे.\nकैच्याकै लिहायचं होतं मला खरं तर\nअसे बरेच लोक दिसतात. एका कंपनीत अगदी वाईट पर्फॉर्मन्स देऊन मग दुसऱ्या कंपनीत गेल्यावर बेस्ट पर्फॉर्मन्स चं प्राइझ घेणारे पण माहीत आहेत. असे लोकं दिसले, की त्यांच्या नशिबाचं कौतुक वाटतं.\nमस्त जमलीये काल्पनिक कथा\nआपण काल्पनिक म्हणता तरी एकदम रिअल वाटतं….जगा आणि जगू द्या नवे कॉर्पोरेट सूत्र..\nकुठल्याही कंपनीचे नांव वर टाका, ही कथा त्या कंपनीची म्हणून सहज खपून जाईल. जगा आणि जगू द्या.. हे नाही, तर वर कार्टुन मधे जे दाखवलंय चित्रात, ते आहे खरं कार्पोरेट वर्ल्ड\nखरे आहे महेंद्रजी तुमचे. इथे सगळेच आपल्या डोक्यावरचे ओझे दुस-याच्या डोक्यावर कसे थापता येईल हे पाहत असतो. प्रत्येक वेळी दुस-याकडे बोट दाखवले जाते , पण एक वेळ अशी येते की चार बोटे आपल्याकडेच आहेत हे मान्य करून खुर्ची खाली करावी लागते….पुन्हा दुस-या खुर्चीच्या शोधार्थ \nखर तर corporate जगात असेही काही नग असतात जे फ़क्त चाटूगिरी करून अनेक गोष्टी साध्य करतात जसे बढाती, बोनस वगैरे. अशा पब्लिकला कामापेक्षा एकमेकामधे काड्या लावणे, उगाच दुसर्याची अडवणूक करणे यातच धन्यता वाटत असते. बाकी पोस्ट एकदम झकास झाला आहे नेहमीसारखा\nतो फोटो नेट वरचाच आहे, पण लेख मी शनिवारी ���ात्री लिहिलाय. 🙂\nकथा जरी काल्पनिक असली तरी ते वास्तवच आहे…सगळ्या ठिकाणी हेच सुरु आहे.\n🙂 खरी गोष्ट आहे ही .. सगळीकडे हेच सुरु असते.\nएका मॅनेजमेंट प्रोग्राम मधे फॅक्ल्टीने एक डीसिजन मेकिंग वर एक स्लाईड शो दाखवल होता, त्यावरून बेतलेला आहे.\nकाय वाट्टेल ते वरच्या नेहमीच्या लेखांपेक्षा एकदम हटके\nसुरुवात जमली आहे… येऊ द्यात काका… 🙂\nनव्या बाटलीत जुनीच दारू. जुन्या दारूची नशा न्यारी होतीच, पण त्याला मराठमोळा शब्द्साज आणि आधुनिक बिझनेस स्कूलनी तयार केलेल्या कॉर्पोरेट संस्कृतीचे संदर्भ देऊन मजा आणलात.\nधन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nअगदी अगदी… मस्त जमलाय डार्क ह्युमर\nआभार.. बरेच दिवसानी कॉमेंट दिलीत\nहे खरं आयुष्य आहे. हे असंच चालत असतं थोड्याफार फरकाने सगळीकडे.\nबरोबर आहे . बरीच कारणॆ असतात…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:50:24Z", "digest": "sha1:QVG2AIYDT43HFNHOS5FRC36DT6WA6CKI", "length": 11010, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news दिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध\nदिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध\nठाणे – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सध्या जमीन संपादन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिव्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे.\nया प्रकल्पासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सुमारे 108 गावांमधील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे, त्यांना न विचारताच प्रशासनाने त्या जमिनीचे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामारे जावे लागते आहे.\nसरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे. मात्र हे सर्व करताना ज्यांची जमीन अधिग्रहण करणार त्यांनाच सरकार आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना विश्वासात न घेता थेट सर्व्हे सुरु केला. त्यामुळेच स्थानिकांसह शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दर्शविला आहे.\nदिवा येथील आगासान, पडले, देसई, म्हातर्डी या गावातील जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत येणार आहे. ही जमीन शेतीसाठीही वापरली जाते. सुरुवातीला कोकण रेल्वेने यांची जमीन घेतली. याच गावांमधून दोन डीपी रोड जाणार आहेत. ठाणे महापालिकेने 37 एकरची जमीन वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित केली आहे. त्यात बुलेट ट्रेनच्या नावाखालीही सरकार जमीन घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. गावकऱ्यांनी मिळून संघर्ष समिती स्थापन केली असून तिच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे लढा सुरु केला आहे.\nराजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित कामांना वेग\nचकमकीत जखमी झालेला दहशतवादी आढळला रूग्णालयात\n२० वर्षांपूर���वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-storage-level-status-pune-maharashtra-13763", "date_download": "2018-12-15T16:54:57Z", "digest": "sha1:4XXA3WK5REYZKJSMD4GDVK6PITH77V6C", "length": 22757, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam storage level status, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nपुणे : राज्यात पाणीटंच��ईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.\nगतवर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तुलनेने २० टक्के कमी पाणीसाठा आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये ६१७.६२ टीएमसी (६० टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये ९४.४० टीएमसी (५३ टक्के) तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८४.३८ (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर पाण्याची मागणी वाढली असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही धरणे लवकरच रिकामी होणार असून, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होणार आहे.\nयंदा मराठवाड्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळा कसा काढायचा याची चिंता आतापासूनच भेडसावू लागली आहे. सर्व ९६५ प्रकल्पामंध्ये मिळून ५७.७२ टीएमसी म्हणजेच अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ४९ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ३६.५० टीएमसी (२३ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.४५ टीएमसी (२० टक्के), तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १३.७३ टीएमसी (२१ टक्के) पाणी शिल्लक आहे.\nपुणे विभागातील पाणीसाठ्यात घट\nपुणे, साता��ा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे यंदा ‘ओव्हरफ्लाे’ झाली, मात्र पावसाने अखेरच्या टप्प्यात मोठी ओढ दिल्याने या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. प्रमुख धरणांपैकी उजनी धरणात उपयुक्त आणि अचल पाणीसाठा मिळून १०० टीएमसी (८६ टक्के), तर कोयना धरणामध्ये ८७ टीएमसी (८२ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतरही प्रमुख धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. विभागातील सर्व ७२६ धरणांमध्ये मिळून सध्या ३८९.४८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३४२.७७ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २८.४९ टीएमसी (५९ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १८.२१ टीएमसी (३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.\nनाशिक विभागात ५७ टक्के पाणीसाठा\nनाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १२२.६८ टीएमसी (५७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून नुकताच विसर्ग करण्यात आला. पावसाळ्यात काठोकाठ भरल्याने पाणी सोडावे लागलेल्या धरणांचा उपयुक्त पाणीसाठा वेगाने खालावत आहे. उन्हाचा झळा वाढू लागताच पाणीपातळी आणखी कमी होणार आहे. नाशिक विभागातील मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ८७.७३ टीएमसी (६७ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये २०.७९ टीएमसी (४९ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.\nकोकणात गतवर्षीच्या तुलनेत कमी साठा\nकोकणातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून, यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक आहे. यंदा कोकणात ८२ टक्के पाणी शिल्लक असून, गतवर्षी याच तारखेला ८९ टक्के पाणीसाठा होता. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा १०१.४३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७२.१६ टीएमसी (८३ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १५.०४ टीएमसी (८७ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पांत १४.२६ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा आहे.\nविदर्भात दुसऱ्या वर्षीही गंभीर स्थिती\nविदर्भात सलग दुसऱ्या वर्षी धरणांमधील पाणीसाठा खालावला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात यंदा २९, तर अमरावती विभागात ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी दोन्ही विभागांत प्रत्येकी ३८ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा असला तरी, पाण्यासा���्यात चिंताजनक घट होत आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४७.४१ टीएमसी (२९ टक्के), तर अमरावती विभागात ७७.६९ टीएमसी (५२ टक्के) पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.\nराज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)\nविभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी\nअमरावती ४४५ १४८.०० ७७.६९ ५२\nकोकण १७६ १२३.९२ १०१.४३ ८२\nनागपूर ३८४ १६२.६५ ४७.४१ २९\nनाशिक ५७० २०९.५० १२२.६८ ५७\nपुणे ७२६ ५३७.०१ ३८९.४८ ७३\nमराठवाडा ९६५ २६०.३४ ५७.७२ २२\nएकूण ३२६६ १४४१.४१ ७९६.४० ५५\nपुणे पाणी धरण विदर्भ जलसंपदा विभाग सांगली उजनी धरण कोयना धरण नाशिक नगर कोकण नागपूर अमरावती\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉ���ी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rajasthan-artisan-154902", "date_download": "2018-12-15T16:20:48Z", "digest": "sha1:5P4QLUKHDBGGXN53P3T7QRYWKVI2FQ4V", "length": 15972, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan Artisan दिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना | eSakal", "raw_content": "\nदिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्याव�� उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nउज्ज्वल भविष्याच्या आशेने काही दिवसांपूर्वी कोटा (राजस्थान) येथील जवळपास ३० ते ४० लोहार बांधव दरवर्षीप्रमाणे सहपरिवार शहरात दाखल झालेत. रामदासपेठ, खामला, रेशीमबाग, रविनगर वर्धा रोडसह अनेक भागांतील फुटपाथवर दुकाने थाटून, ते हाताने तयार केलेल्या तवा, कढई, खलबत्ते, सराटे, पावशी, पोळपाट-बेलणे, चाळणी, स्लायसर आदी गृहोपयोगी सामानांची विक्री करीत आहेत. अहोरात्र मेहनत करून तयार केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळत नसल्यामुळे ते कमालीचे चिंतित आहेत.\nदिवसभर प्रतीक्षा करूनही एका दमडीचीही विक्री होत नसल्याचे दु:ख रामकिशन यांनी बोलून दाखविले. रामकिशन म्हणाले, सकाळपासून दुपार झाली, अद्याप एकही गिऱ्हाईक फिरकला नाही. बोहणीसुद्धा झाली नाही.\nगतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खूपच कमी प्रतिसाद आहे. दिवसभरात एखादा ग्राहक आला तरच थोडीफार कमाई होते. अनेक जण भाव विचारून जातात, तर कुणी नुसतीच चेष्टा करतात. गेल्या अनेक दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. आमच्या इतरही बांधवांचे हेच हाल आहेत. हरदीलाल, सुनाबाई आणि बोरीबाई हेदेखील चिंतित दिसून आले. या कारागिरांकडे राजस्थानात उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. ना शेती, ना घर. खानदानी व्यवसाय असल्यामुळे लोहारकामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नागपुरात कमाई नसल्यामुळे आम्हाला लवकरच गाशा गुंडाळून घराकडे परतावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nराजस्थानच्या या कारागिरांना वाढत्या मॉल संस्कृतीचा फटका बसला. बहुतांश नागपूरकर मोठमोठ्या मॉल्स तसेच दुकानांमध्ये जाऊन उत्तम क्वालिटीच्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळेच स्वस्त असूनही रस्त्यांवरील वस्तूंना ग्राहकांची मागणी कमी आहे. गरिबांचा अपवाद वगळता कुणीच त्याच्याकडून वस्तू खरेदी करीत नाहीत. रामकिशन यांनीही अल्प प्रतिसादामागे हीच शक्यता वर्तविली.\nराजस्थानच्या या लोहार बांधवांचे आयुष्यच उघड्यावर आहे. त्यांचे राहणे-खाणे सर्वच फुटपाथवर आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे दिवसेंदिवस थंडी वाढत आहे. त्यामुळे कुडकुडत्या थंडीतच त्यांना फुटपाथवर रात्र काढावी लागत आहे. थंडीचा सर्वाधिक फटका त्यांच्या चिमुकल्यांना होत आहे. तरीही थंडीच��� पर्वा न करता केवळ पोटासाठी ते उघड्यावर आयुष्य काढत आहे.\nअनेक परिवारांमध्ये लहान मुले-मुली आहेत. मायबाप अशिक्षित असल्यामुळे त्यांची नवी पिढीही अशिक्षित बनली आहे. पोटालाच अन्न नाही, तर मुलांना शिकविणार तरी कसे. त्यांची मुले दिवसभर फुथपाटवर उघडी-नागडी हिंडत असल्याचे निराशाजनक चित्र नजरेस पडले. मुळात ही जमातच भटकी आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nराजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत\nनवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-alleges-use-of-surgical-strike-by-narendra-modi-to-draw-their-own-interests/", "date_download": "2018-12-15T16:54:14Z", "digest": "sha1:DV72EDQGXIN5DSBVN7SDGFR6MJQ3B2XF", "length": 7334, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोदींकडून ��सर्जिकल स्ट्राईक’चा वापर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोदींकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर\nजयपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावताना, नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे राजकारण केल्याचे म्हंटले आहे. जयपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ज्याप्रमाणे मोदी यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, अशाच प्रकारची तीन सर्जिकल स्ट्राईक मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती मात्र या गोष्टी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अशा मोहिमांबाबत गुप्तता पाळणे गरजेचे असताना देखील मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करून त्याचे राजकारण केले.”\nयावेळी बोलताना राहुल गांधी यांनी “बँकिंग क्षेत्रात सरकारने गंभीर स्वरूपाची उलथापालथ केली असून सरकारने आतापर्यंत १५ ते २० उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात २ लाख करोड एनपीए होता, आता भाजपाच्या काळात तोच १२ लाख कोटींवर पोहोचला आहे.” असा आरोप मोदीसरकारवर लावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोंढापुरी तलावाला टक्केवारीनुसार पाणी सोडावे\nNext articleआळे येथे 959 विद्यार्थ्यांना दिली रुबेला लस\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते\n‘अच्छे दिन’चे सरकार जनतेला नको\nकॉंग्रेसच्या विजयाचा पुण्यात जल्लोषात\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}