diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0142.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0142.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0142.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,678 @@ +{"url": "http://www.lokmat.com/crime/life-imprisonment-20-accused-murder-youth/", "date_download": "2018-12-15T17:38:51Z", "digest": "sha1:QTWUPETM4WPUS6LNVD75BZRYWYN2Y4WZ", "length": 34225, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Life Imprisonment To 20 Accused In Murder Of Youth | युवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भा��पा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करा��चा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nयुवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप\nयुवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप\nवाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.\nयुवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप\nठळक मुद्दे देविदास चव्हाण, अविनाश , मुकेश व पुतण्या गणेश हे चौघे चार चाकी वाहनामध्ये नाईक नगर येथील आपल्या घरासमोर पोहचले.चौघेही कारमधून खाली उतरताच त्यांचेवर हल्ला करून चौघांनाही सुमारे १५० फुटापर्यंत ओढत नेले. आरोपिंनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अविनाश चव्हाण हा जागेवरच ठार झाला.\nवाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोघांना निर्दोष ठरविण्यात आले तर एकाचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला होता. २० आरोपिंना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची ही घटना बहुधा विदभार्तील पहिलीच असू शकते.\nसोमनाथ नगर (ता. मानोरा जि. वाशिम) येथील देविदास दुधराम चव्हाण यांनी सन २०१२ मध्ये सरपंच मिलींद मधुकर चव्हाण व जनार्दन रामधन राठोड यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद निवड��ुकीसाठी नामनिर्देशन दाखल केले होते. परंतू देविदास चव्हाण यांना कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी या दोघांना न विचारता नामनिर्देशपत्र परत घेतले. यामुळे देविदास चव्हाण यांचे सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड यांचेसोबत राजकीय वैमनस्य निर्माण झाले. दरम्यान, १८ मार्च २०१४ रोजी देविदास चव्हाण हे आपला मुलगा अविनाश, मुकेश व पुतण्या गणेश यांचेसोबत मानोरा येथून दुपारी सोमनाथ नगर येथे बंजारा समाजाच्या होळी सनानिमित्त गेले होते. आरोपी सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड हे दोघे देविदास चव्हाण यांच्या घरासमोर डि.जे. वाजवत होते. यावेळी देविदास चव्हाण व त्यांची दोन मुले अविनाश , मुकेश यांनी डि.जे. वाजवण्यास मनाई केली. त्यानंतर डी.जे. बंद करून देविदास चव्हाण यांच्या कुटूंबाला संपविण्याचा कट रचला. दुपारी ४ वाजताचे सुमारास देविदास चव्हाण, अविनाश , मुकेश व पुतण्या गणेश हे चौघे चार चाकी वाहनामध्ये नाईक नगर येथील आपल्या घरासमोर पोहचले. त्याआधिच विरूध्द गटाचे लोक दबा धरून बसले होते. चौघेही कारमधून खाली उतरताच त्यांचेवर हल्ला करून चौघांनाही सुमारे १५० फुटापर्यंत ओढत नेले. त्याठिकाणी आरोपिंनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अविनाश चव्हाण हा जागेवरच ठार झाला. देविदास, मुकेश व गणेश हे तिघे गंभीर जखमी झाले.\nया घटनेची निर्मलाबाई चव्हाण यांनी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फियार्दीहून सरपंच मिलींद मधुकर चव्हाण , सुदाम उर्फ सुधाकर एस. चव्हाण, जनार्धन रामधन राठोड, दुर्योधन रामधन राठोड, गोवर्धन हरिधन राठोड, ज्ञानेश्वर बब्बूसिंग राठोड, विश्वनाथ फकीरा जाधव, बंडू फकीरा जाधव, किसन गोवर्धन आडे, कोमल बाबुसिंग आडे, कुलदीप रामलाल पवार, अरूण रामलाल पवार, रविंद्र तुळशिराम राठोड, अशोक रामलाल पवार, विनोद हरिधन राठोड, मनोहर तुळशिराम राठोड, दिलीप दलसिंग राठोड, बाबुसिंग रामजी राठोड, सदाशिव लिंबाजी जाधव, रामधन मेरसिंग राठोड, मधुकर भोजू चव्हाण, प्रदिप बाबुलाल जाधव, शिवराम भोजू चव्हाण यांचेविरूध्द भादंवी ३०२, ३०७, १४७, १४८ कलम १३५ मुंबई पो. अॅक्ट , १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.\nया घटनेचा संपुर्ण तपास करून मानोरा पोलीसांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासले.\nसाक्षीपुराव्यावरून न्यायाधिश पराते यांनी २२ पैकी २० आरोपींना कलम ३०२, १४९ मध्ये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार दंड ठोठावला. अन्य दोघांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. या संपुर्ण प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वाशिम येथील उदय देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित\nगतवर्षीच्या पीक नुकसानासाठी मदत मंजूर\nगळफास घेवून ५६ वर्षीय इसमाची आत्महत्या\n७.४८ लाखांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक\nबुद्धीची उंची, मनाची व्यापकता वाढवा - डॉ. हेमंत खडके\nवाशिम येथे 'वत्सगुल्म ग्रंथोत्सव'\n परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो..\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू\nफसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केली अटक\nपिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल\nरहाटणी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल\nलोकलच्या गर्दीची बळी; विद्यार्थिनीचा तोल गेला आणि पडून जागीच मृत्यू\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/expensive-bernina+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:57:17Z", "digest": "sha1:WMBUJE4MZF7D2AFZAFJJAU7WU4D3MAYZ", "length": 14906, "nlines": 382, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेर्नीनी सेविंग माचीच्या | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेर्नीनी सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive बेर्नीनी से��िंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 12,700 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सेविंग माचीच्या. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेर्नीनी सेविंग माचीच्या India मध्ये बेर्नीनी बेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या Rs. 12,700 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेर्नीनी सेविंग माचीच्या < / strong>\n3 बेर्नीनी सेविंग माचीच्या रुपये अधिक उपलब्ध आहेत. 7,620. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 12,700 येथे आपल्याला बेर्नीनी बेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10बेर्नीनी सेविंग माचीच्या\nबेर्नीनी बेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या\nबेर्नीनी बेर्नत्ते लंडन 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या\nबेर्नीनी बेर्नत्ते लंडन 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 1000 SPM\n- ऑटो बाँबीन थ्रेड विंदर Front loading\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/08/", "date_download": "2018-12-15T15:32:36Z", "digest": "sha1:K6QTG5ZICSDLZDVSDPL2FGOS6MBTCDOX", "length": 9923, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "August | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nरिऍलिटी शो रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे … Continue reading →\nबिन चेहेऱ्याची माणसं मी तसा नविनच आहे ह्या ब��लॉगिंगच्या क्षेत्रात. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा तर निटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र सगळं कसं सुरळित झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात असं माझं … Continue reading →\nगॅरिडॊ नावाचा एक रिपिटेस सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं … Continue reading →\nभारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. भारतिय … Continue reading →\n कालच्या पेपरला एक बातमी वाचली.टी ९० टॅंक्स ज्याचं नांव भिष्म ठेवण्यात आलं आहे ते अवधी च्या हेवी व्हेइकल फॅक्टरी मधे निर्माण करण्यात आले आहेत. पहिल्यांदा जेंव्हा बातमीची हेडलाइन वाचली तेंव्हा खरंच खुप बरं वाटलं, की भारत आता … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T15:57:15Z", "digest": "sha1:J3Y4LDHJZYQXAFWOIBGL5AOYCJYJOUZZ", "length": 11723, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय गायकाचे गाणे गुणगुणल्याने पाकिस्तानात महिला कर्मचाऱ्यावर कारवाई | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news भारतीय गायकाचे गाणे गुणगुणल्याने पाकिस्तानात महिला कर्मचाऱ्यावर कारवाई\nभारतीय गायकाचे गाणे गुणगुणल्याने पाकिस्तानात महिला कर्मचाऱ्यावर कारवाई\nलाहोर – भारतीय गाणं गायल्याने पाकिस्तानमधील एका महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. महिला पाकिस्तानमधील विमातनळ सुरक्षा दलाची कर्मचारी आहे. पाकिस्तानचा ध्वज असणारी टोपी घालून महिला भारतीय गाणं गात होती. विशेष म्हणजे, ती एका गाण्यावर फक्त ओठ हलवत होती.\nमात्र यामुळे देशाचा अपमान झाल्याचं सांगत महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, या महिला कर्मचाऱ्यास दोन वर्षांसाठी कुठलीही वेतनवाढ किंवा अधिकचे भत्ते मिळणार नाहीत. पाकिस्तानमधील विमानतळ प्रशासनाच्या या अजबगजब कारवाईमुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nमहिला कर्मचाऱ्याचा गाणं गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्याने या महिला कर्मचाऱ्यास दिले आहेत. या महिला कर्मचाऱ्याने पंजाबी गायक गुरू रंधावा यांचे हाय रेटेड गबरू हे गाणे गायले होते.\nहे गाणे गातेवेळी या महिला कर्मचाऱ्याने पाकिस्तानी झेंडा असलेली टोपी परिधान केल��� होती. या महिलेचा गाणे गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश देत महिला कर्मचाऱ्यावर ही कारवाई केली. दरम्यान, ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही भारताबद्दल प्रेम दाखवताच पाकिस्तानी नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.\nयापूर्वी 2016 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतूक केल्यामुळे आणि आपल्या घरावर भारतीय ध्वज फडकवल्याने एका पाकिस्तानी नागरिकाला 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.\nग्लोबल वॉर्मिंगचा जहाज कंपन्यांना होतोय फायदा\nडॉ. अरिफ अल्वी पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनग���, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T17:18:25Z", "digest": "sha1:DLAJPG6VN5AS54DB3BPPUV7TOQQMSAE4", "length": 7719, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा\nवॉशिंग्टन – आजच्या बहुचर्चीत भेटीच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्याशी दूरध्वीनीवरून सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी उत्तर कोरियाबरोबर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला जपान आणि दक्षिण कोरिया यांनी पहिल्यापासून समर्थन दिले आहे. या संबंधात अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पेओ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरियन द्विपकल्पात पुर्ण, व्यापक आणि खात्रीचे निशस्त्रीकरण व्हावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.\nहे निशस्त्रीकरण आपल्यासाठी नुकसानकारक आहे अशी भीती उत्तर कोरियाला वाटताकामा नये याचीही दक्षता आम्हाला घ्यावी लागणार आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रकियेच्या संबंधात आम्हाला या आधीही फसवण्यात आले आहे. तथापी या चर्चेचे परिणाम चांगले निघतील यासाठी आम्ही आधीपासूनच काळजी घेत आहोत. त्यात आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या बाबतीत दोन्ही देशांना एकमेकांवर विश्‍वास ठेवाव लागेल असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleसुरक्षा कवच बाजूला सारून किम जोंग इन यांनी घेतली सेल्फी…..\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nआयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये-अमेरिका\nमल्ल्या प्रत्यार्पण प्रकरण ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे ; दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित\nअमेरिकेच्या विकासात स्थलांतरितांचे मोठे योगदान – प्रमिला जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-76/", "date_download": "2018-12-15T16:33:31Z", "digest": "sha1:SG2LNX375DB7AVHPYLYYJ55QQNVT67CE", "length": 9990, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिचोंडी शिराळ येथे चोरांचा धुमाकूळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिचोंडी शिराळ येथे चोरांचा धुमाकूळ\nएकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या\nपाथर्डी – तालुक्‍यातील चिचोंडी (शिराळ) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडल्याने चिचोंडीमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या चोरीच्या घटनेमध्ये सुमारे 35 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला. याबाबत सविस्तर माहीती अशी की, चिचोंडी येथील सोमनाथ पालवे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटाची उचका पाचक करून घरातील पंचवीस हजार रुपये, गोविंद नजण यांच्या घरातील घरातील रोख आठ हजार रुपये, मधुकर पावसे यांच्या घरातील दीड हजार रुपये चोरून नेले.\nयेथील चंद्रकांत इपरकर, पंडीत सराफ, संजय कांबळे, मधूकर पावसे, शहादेव गीते यांच्या घरात व दुकानात घुसुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कैलास आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर शिराळ येथील दिलीप गुगळे, अर्जून गायकवाड यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.\nकैलास आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असुन यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले सुटाबुटातील पाच तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसुन येत आहेत. आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये काहीच मिळून न आल्याने तेथील कॅडबरी चॉकलेट घेवून चोरटे पसार झाले. चिचोंडी येथे एकाच रात्री आठ ठिकाणी तर शिराळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली.\nचिचोंडीमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी श्वानपथक, ठसे तज्ञासह येवून चोरीची माहिती घेतली. या चोरीचा त्वरित तपास करून, चिचोंडी येथे पोलीस चौकीसाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा अशी मागणी सरपंच एकनाथ आटकर यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleझाडांच्या संगोपनातून केली दिवाळीची सुट्टी साजरी\nNext articleजखणगाव येथे मोफत शिबीराचे आयोजन\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला ��ार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.holmbygden.se/mr/fritid/motionsspar/sparrapport/", "date_download": "2018-12-15T15:53:40Z", "digest": "sha1:KJ3REYEVZMJSX3RBD54CUXX3UVF2GKLO", "length": 10488, "nlines": 159, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nइंटरनेट द्वारे एक शोध काढूण स्थिती अहवाल द्या\nतुम्ही, जंगले भेट तर एक शोध काढूण अहवाल द्या. मग इतर ट्रॅक स्थिती पाहू शकता आणि ताजा हवा आकर्षित केले जाऊ शकते. ऑनलाइन तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा.\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती आणि ���ोंदणी\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\n5/10: पासून नवीन संगीत व्हिडिओ ...\n16/9: रविवारी 14: प्रकाश ...\n10/9: Holm दहा निर्णय घेतला ...\n8/9: Holm स्पोर्ट्स क्लब च्या नवीन ...\n8/9: आपला आवाज ऐकला ...\n22/8: .सुमारे एका दशकापूर्वी जर - Holm ...\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\n9/12: युटा: चेतावणी वर्ग 1, एका वेळी होणारा, व्ही ... पश्चिम भागात, सकाळी दरम्यान ... अधिक वाचा\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n24/5: उन्हाळ्यात प्रीमियर मी सी ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/indian-navy-got-new-submarine/", "date_download": "2018-12-15T17:18:52Z", "digest": "sha1:IVMZF2LQZRQI44DSYGRJGK5UBLWOZGT7", "length": 13707, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या\nभारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या\nहिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे.\n0 161 एका मिनिटापेक्षा कमी\nहिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे. या बंदरावरील चीनची असलेली नजर भारतासाठी पुढे मोठी समस्या बनू शकते.\nनवीन परमाणू पाणबुड्यांच्या निर्माणाचं काम सुरू आहे. भारताकडे सध्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र नावाच्या दोन पाणबुड्या आहेत.\nनौसेनेच्या प्रमुखांनी सांगितले की, भारतीय नौसेना हिंद महासागरच्या सर्वच सीमांवर लक्ष ठेवून आहे. चीनच्या पाणबुड्या लगातार हिंद महासागरात येत आहेत. जेव्हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यात एकी झाली तर नौसेना हिंद महासागरात आपली भूमिका बजावेल.\nनौसेनेचे प्रमुख सुनील लांबा यांनी सांगितले की, नौसेना महिला अधिका-यांना युद्ध स्थळांवर जाण्याची परवानगी देणार आणि त्यांच्या नवनिर्मिती जहाजांवर योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आमच्या सर्वच नवीन जहाजांवर महिला अधिका-यांसाठी सुविधांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.\nनवीन लढाऊ विमानांसाठी प्रस्ताव\nलढाऊ विमानांसाठी ५७ बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ २०१८ च्या मध्यात जारी केलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी चार विमान निर्मिती कंपन्यांची पसंती दाखवली आहे. त्यांनी हेही सांगितलं की, पहिलं स्वदेशी विमानवाहून विमान २०२० पर्यंत पूर्ण होईल.\nभारतीय नौसेनेच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये ते बेस बनवण्याचा विचार करत आहेत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू आहे.\nमाझगांव डॉक लिमिटेड द्वारे भारतीय नौसेनेकडून सोपवण्यात आलेली स्कॉर्पीन श्रेणीच्या सहा पाणबुड्यांपैकी एक कलवरीचा लवकरच नौसेनेत सहभागी होणार आहे. कलवरीचं परीक्षण झाल्यानंतर याच महिन्यात तिचा नौसेनेत समावेश होण्याची आशा आहे.\nभारत-ऑस्ट्रेलिया युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ सामना बरोबरीत\nमुंबईत मनसे काँग्रेस कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्य���त पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100225215300/view", "date_download": "2018-12-15T16:23:04Z", "digest": "sha1:62FNBI6DSG6GGSIIQO6LEGLHFD7FCASH", "length": 15494, "nlines": 273, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पांडुरंग प्रसाद - अभंग ३५१ ते ३५५", "raw_content": "\nविनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nपांडुरंग प्रसाद - अभंग ३५१ ते ३५५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nतुझिया गुणासाठीं लागलों भजनापाठीं \nतुझी सगुणगोठी ह्रदयीं वसे ॥\nमी म्हणें तें जीवन कीं\nव्याप्य व्यापक स्थान दुजें नाहीं ॥\nविश्वाकारें जगडंबरला जो श्रुति\nनेति नेति म्हणोनि ठेला \nहेंची भावें विचारी भलें ॥\nपरि दृष्टी सगुण ह्रदयींचि हेचि\nखुण परी न विसंबे तुझीया पाया रया ॥१॥\nतूं एकुची एकला बाहिजु भीतरी \nकोणा द्वैतपरी सांगो बापा ॥२॥\nम्हणोनि परापर स्थूळसूक्ष्मादि विचार \nतो तुझा सगुणची आधार मज वाटे ॥\nम्हणोनी ते तुझी बुंथी हेचि\nकीं द्वैताद्वैत भ्रांती न लगे मना ॥३॥\nते तुझेनि सुखें पडिपाडे आणि हें\nतेथें थोडें बहु न निवडे ऐसें जालें ॥\nतेथें आपुलेंची अंग विसर पडो ठेलें \nशेखी सोंगची दुणावले रया ॥४॥\nया मनाची भ्रांती फेडावया तो तुझा\nसगुणभाव मज गोड लागे \nविस्तारलासी कीं देखणेंची होऊनी अंगें \nॐकार मार्गही न चले \nसुख भोगिजे येणें अंगे रया ॥५॥\nडोळ्याची निशी कोणें काढिली \nकी रविबिंबा हारीं कोणे आणिली ॥\nकीं काळिमा पाठी प्रकाशु तरि\nचंद्र हा नव्हे चकोरा पारणें \nफिटलें विकासित कुमोदिनी चंद्र\nहा न दिसे सेखीं नवलावो हे\nतुझी बोली रया ॥१॥\nतूं चंद्रमा आर्त चकोरें आम्हीं \nतृप्त झालों तुझ्या नामीं रया ॥२॥\nजिवलगा सोईरिया निधाना गा ऐसा ॥\nतो तूं प्रकृतिपरु न कळे तुझा विचारु \nसाचारी वेवादती दाहीदिशा ॥\nऐसोंचि लाघव कोणा दाविसी दातारा \nबोलु ठेविसी कोणा कैसा रया ॥३॥\nआवडी माजी लागे हे गोडी \nनाम रसनेसी सुखनिज कीर्ति हे गाढी ॥\nतुझा स्वरुपतंतु लागो या मना \nअंतरीच्या जीवना अगा तूंचि ॥४॥\nलक्षालक्ष संभार नातुडे हा विचार\nम्हणोनि श्रुति नेति नेति तो तूं\nयेकलाचि नट ना देखलासि दातारा न\nकळे तुझी हेचि स्थिती \nम्हणौनि सांडिमांडी करुं नको मना\nसगुण जोडे ते करी प्रीति रया ॥५॥\nयालागीं मनेंसि बोध चाळावा कीं\nकीं कोणाहि या मावा इंद्रियांचिया ॥\nसकळ इंद्रियेंसी नगर कोंदलें दशदिशीं विस्तार \nम्हणौनि तुझे रुप अनावर कोणें धरिजे\nदातार बापरखुमादेविवरा विठ्ठला धिरा उघडा \nडोळा देखिजे निधान तंव मार्ग सोपा रया ॥६॥\nकाळां पैं गोवळु काळासि आलोट \nनामामृतें पाठ भक्ता देहीं ॥\nनित्य सुखा आह्मां तपांचिया कोडीं \nन लागती परवडी व्रतें तीर्थे ॥१॥\nसुलभ सोपारा सर्वाघटीं अससी \nसाधुसंगें दिससी आम्हा रया ॥२॥\nचैतन्याशेजारीं मन पैं मुरालें \nसावळें सानुलें ह्रदयघटीं ॥\nनिवृत्तीनें बीज सांगितलें ॥३॥\nमंगळमूर्ति तूं किं मनाचिया लावण्यवाणा \nवेधी वेधक तूं सहजगुणा \nसगुण निर्गुण न कळे तुझें विंदान \nकैसें आपचि पर दाटुन रिगसि ॥\nतेथें नवलाव वर्णु काय कोण रया ॥१॥\nवर्णितां तुझे गुण मना मौन्य पडे \nकळिकाळ बापुडें काय करिल आह्मां ॥२॥\nध्यानमूर्ति तुझी मनें अळंकारली मनामाजी\nसंचरता इंद्रियें समानपदीं तुजविण\nन दिसे आन बोली \nतेथें भिन्नाभिन्नपणीं कोणा पाहों दातारा\nदिठी सुखाचेनि सुखें स्थिरावली रया ॥३॥\nनावेक नुरे कांहींएक केलें \nतुझें तुज गर्‍हाणें किती देऊं\nदातारा बोलवितां नव्हे भले रया ॥४॥\nतुझी सेवा करीन मी मनोभावें वो \nमाझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥\nनवसिये नवसिये माझे नवसीयेवो ॥\nपंढरिचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥\nचित्तीं चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T15:48:54Z", "digest": "sha1:LYBOCAD5FZZKAY7ZQYMXVUUJVXHQ5CZ7", "length": 7722, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परजणेगटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हेगटात प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपरजणेगटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हेगटात प्रवेश\nकाळे, बोरनारे, जगताप, ससाणेंचा समावेश\nकोपरगाव – तालुक्‍यातील संवत्सर येथील परजणेगटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेगटात प्रवेश केला.\nरत्नाकर दशरथ काळे, दिनेश कारभारी बोरनारे, राकेश नंदकुमार जगताप, संतोष दशरथ ससाणेव सुधाकर कारभारी बोरनारे यांनी परजणे गटाला सोडचिठ्ठी देत कोल्हे गटात प्रवेश केला.\nत्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेअध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हेयांच्या हस्तेसत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे, संजीवनी पतसंस्थेचेसंचालक राजेंद्र परजणे, भाजप दिव्यांग सेलचेअध्यक्ष मुकुंद काळे, महेश परजणे, विकी बोरनारेउपस्थित होते. बिपीन कोल्हेम्हणाले, संवत्सर परिसरात संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सरकार तसेच कारखान्याच्यावतीनेविकासाची कामे केली. आमदार कोल्हेयांनीही रस्ते, वीज, पाणी प्रश्‍नांना प्राधान्य देत निधी मिळवून कामे पूर्ण केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीरव, चोक्‍सीच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटिसांसाठी प्रयत्न\nNext articleट्रम्प म्हणतात टीकाकार पराभूत आणि द्वेषी\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z121220005005/view", "date_download": "2018-12-15T16:25:34Z", "digest": "sha1:2K53QI4IBU2A6GYWUU57YBWOAAD6B5OG", "length": 10193, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती - कलम ११२", "raw_content": "\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमराठी मुख���य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nवित्तीय बाबींमधील कार्यपद्धती - कलम ११२\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nवार्षिक वित्तीय विवरणपत्र .\n११२ . ( १ ) राष्ट्रपती , प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत , भारत सरकारची त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च यांचे , \" वार्षिक वित्तीय विवरणपत्र \" म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवण्याची व्यवस्था करील .\n( २ ) वार्षिक वित्तीय विवरणपत्रात दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकामध्ये ---\n( क ) भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून या संविधानाने वर्णिलेला खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रकमा ; आणि\n( ख ) जो खर्च भारताच्या एकत्रित निधीतून करावयाचा असे प्रस्तावित केले असेल , असा अन्य खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रकमा ,\nवेगवेगळया दाखवण्यात येतील , आणि महसुली लेख्यावरील खर्च अन्य खर्चाहून वेगळा दाखविण्यात येईल .\n( ३ ) पुढील खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असा खर्च असेल :---\n( क ) राष्ट्रपतीच्या वित्तलब्धी व भत्ते आणि त्याच्या पदासंबंधीचा अन्य खर्च ;\n( ख ) राज्यसभेचा सभापती व उप सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते ;\n( ग ) भारत सरकार ज्यांच्याबद्दल दायी आहे असे , व्याज , कर्जनिवारण निधी आकार व विमोचन आकार यांसह , ऋण आकार आणि कर्जाची उभारणी , ऋण सेवा व विमोचन यांच्या संबंधीचा अन्य खर्च ;\n( घ ) ( एक ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे वेतन , भत्ते आणि निवृत्तिवेतन ,\n( दोन ) फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे निवृत्तिवेतन ,\n( तीन ) भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी अधिकारिता वापरणार्‍या अशा , अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी [ डोमिनिअन ऑफ इंडियाच्या गव्हर्नर्स प्रॉव्हिन्समध्ये ] समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी ज्याने अधिकारिता वापरली होती अशा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे निवृत्तिवेतन ;\n( ड ) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक यास किंवा त्याच्याबाबत द्यावयाचे वेतन , भत्ते आणि निवृत्तिवेतन ;\n( च ) कोणत्याही न्यायालयाचा किंवा लवाद न्यायाधिकरणाचा कोणताही न्यायनिर्णय , हुकूमनामा अथवा निवाडा यांची पूर्ती करण्यास आवश्यक असलेल्या कोणत्याही रकमा ;\n( छ ) जो खर्च याप्रमाणे भारित असल्याचे या संविधानाद्वारे अथवा संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल असा अन्य कोणताही खर्च .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ind-vs-wi-scored-1000-plus-runs-in-odis-as-a-opener/", "date_download": "2018-12-15T16:01:06Z", "digest": "sha1:PQ3SPQG6W5ESVUB7GIEC34K32S7S2LPQ", "length": 8520, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात", "raw_content": "\nएकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात\nएकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात\nतिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे.\nनाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीज संघ 104 धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला आलेल्या भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद प्रत्येकी 63 आणि 33 धावा केल्या.\nयामुळे रोहितच्या यावर्षी 1000 वनडे धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहितने सलामीला येताना तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. याआधी त्याने 2013 आणि 2017ला सलामीला येताना वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.\nभारताचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांग��ली, तसेच सनथ जयसुर्या आणि तिलकरत्ने दिलशान यांनीच सलामीला येताना असा पराक्रम केला असून त्यांनी रोहितपेक्षा अधिक कॅलेंडर वर्षात अशी कामगिरी केली आहे.\nयामुळे रोहित वनडेमध्ये सलामीला कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे.\nरोहितने त्याच्या नाबाद 63 धावसंख्येत 4 षटकार आणि 5 चौकार खेचले. यामुळे त्याचे वनडेमध्ये एकूण 200 षटकार पूर्ण झाले असून अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून एमएस धोनीने वनडे इतिहासात 100 पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.\n–हिटमॅन रोहित शर्माचा वन-डेत धमाका, केला असा काही कारनामा जो कुणालाही जमला नाही\n–बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n���यटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/restriction/", "date_download": "2018-12-15T16:56:51Z", "digest": "sha1:QMP5F2BKFP7GRQU75HZB3LSIETOTKB7W", "length": 8114, "nlines": 131, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "Restriction | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का\n(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:10:18Z", "digest": "sha1:3KWBSPLKSWE2QNF76FWHG6HELY3LENOI", "length": 8752, "nlines": 312, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोमवार - विकिपीडिया", "raw_content": "\nसोमवार हा आठवड्यातील एक वार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसोमवार · मंगळवार · बुधवार · गुरुवार · शुक्रवार · शनिवार · रविवार\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41818659", "date_download": "2018-12-15T16:27:06Z", "digest": "sha1:XFBVHAVALYT6EF7I6SPGGGUBVZMJWASR", "length": 18449, "nlines": 156, "source_domain": "www.bbc.com", "title": "खऱ्या सौंदर्याची नेमकी व्याख्या काय? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nखऱ्या सौंदर्याची नेमकी व्याख्या काय\nस्टीव्हन मॅकइन्तोश मनोरंजन प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मिहाइला नोरॉक यांनी नेपाळ आणि आइसलँडमध्ये या प्रतिमा टिपल्या आहेत.\n या प्रश्नाचं उत्तर सापेक्ष आहे. छायाचित्रकार मिहाइला नोरॉक यांनी सौंदर्याच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतीकांना तडा देत सौंदर्याची एक नवीन प्रतिमा जगासमोर मांडत आहेत.\nमिहाईला नोरॉक सांगते - आता गुगल इमेजेसवर जा आणि \"ब्युटिफल वुमेन\" असं शोधा.\nजसं तिनं सांगितलं तसं मी केलं. लगेच लाखो रिझल्ट आले.\nतिनं विचारलं, \"काय दिसलं तुला अतिशय मादक फोटो दिसले. बरोबर अतिशय मादक फोटो दिसले. बरोबर\n\"हो. पहिल्या सगळ्या फोटोजमध्ये मुलींनी उंच हिल्स आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले आहेत. त्या प्रकर्षाने तरुण, स्लिम आणि ब्लाँड आहेत, त्यांची त्वचा एकदम तुकतुकीत.\"\nमिहाईला सांगते, \"सौंदर्य हे नेहमी असंच असतं. मुलींचं वस्तू म्हणून प्रदर्शन करणं, हे अतिशय दुर्दैवी आहे.\"\nप्रतिमा मथळा जर्मनी, इटली आणि फ्रान्समध्ये काढलेली ही छायाचित्रं.\n\"स्त्रिया खरंतर अशा नसतात. आमच्या पण काही गोष्टी असतात. आमचा संघर्ष, आमची ताकद असते. आम्हाला फक्त प्रतिनिधित्व हवं आहे. कारण तरुण स्त्रिया फक्त असंच चित्र बघतात. त्यामुळे त्या जशा दिसतात तशाच सुंदर दिसतात, असा आत्मविश्वास त्यांच्या अंगी असायला हवा.\"\nती पुढे सांगते, \"खरं गुगल आपण आहोत. कारण आपल्यामुळेच असे फोटो तयार होतात.\"\nते आग लागलेलं हत्तीचं पिल्लू सैरावैरा पळत होतं\nअडवाणींची शोकांतिका : लोहपुरुष ते पुराणपुरुष\nशेअर बाजारात तेजी : पैसे कमावण्याची हीच योग्य वेळ\nमिहाईलाने नुकतंच तिचं 'अटलास ऑफ ब्युटी', हे फोटोग्राफीचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यात तिने काढलेले 500 स्त्रियांचे फोटो आहेत.\nप्रतिमा मथळा भारतातल्या पुष्कर शहरातील महिला पोलीस अधिकारी\nखरंतर यातून असं दिसतं की या रोमानियन फोटोग्राफरची सौंदर्याची व्याख्येला कुठलीच मर्यादा नाही. वय, व्यवसाय आणि त्यांचा इतिहास म्हणजे खरी स्त्री, असं ती सांगते.\n\"मी काढलेल्या फोटोजमध्ये लोकांना रस असतो कारण ते आपल्या आजूबाजूच्या लोकांचे फोटो असतात. आपण रोज त्यांना आपल्या आसपास बघत असत���,\" मिहाईला सांगते.\nराजधानी दिल्ली धुरक्यानं झाकोळली\nराहुल गांधी आऊट झाले नसले तरी रन काढतील का\n\"जेव्हा आपण एखादी स्त्री आणि सौंदर्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तिचं चित्र तयार करण्यासाठी आपल्या फारच उच्च अपेक्षा असतात.\nत्यामुळे मी काढलेले सगळे फोटो साधे आणि नैसर्गिक असतात. खरंतर हे थोडं आश्चर्यकारक आहे, कारण आपण हे सगळं कधी बघितलेलंच नसतं,\" ती सांगते.\nया पुस्तकातल्या 500 फोटोंना तिनं नावं दिलेली आहेत. सोबतच, ते कुठे काढले आहेत आणि बहुतांश ठिकाणी फोटोचा एक शीर्षक दिलं आहे.\nहे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी काढले आहेत - नेपाळ, तिबेट, इथिओपिया, इटली, म्यानमार, उत्तर कोरिया, जर्मनी, मेक्सिको, भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका आणि अगदी अमेझॉनच्या जंगलातही.\nप्रतिमा मथळा कोलंबिया आणि इटलीतल्या महिलांची ही छायाचित्रे.\nत्यातल्या काही ठिकाणी तर पोहोचणंही अवघड आहे.\n\"ज्या बाईचा फोटो हवा आहे मी तिच्याकडे जाते. मी माझ्या प्रकल्पाबद्दल माहिती देते. कधीकधी मली होकार मिळतो, तर कधी नकार. मी कोणत्या देशात आहे, यावर ते सगळं अवलंबून असतं,\" ती सांगते.\n'गुलाबी बोंडअळीसमोर BT कॉटन सपशेल नापास'\n2017 हे वर्ष ठरणार उष्णतेचं\n\"जेव्हा तुम्ही एखाद्या रूढी, परंपरा मानणाऱ्या भागात जाता, तेव्हा स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो. त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर कोणाचं तरी लक्ष असतं. तेव्हा त्यांचे फोटो काढणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी तिच्या घरातील पुरुष सदस्याची परवानगी लागते.\"\nप्रतिमा मथळा मेक्सिकन फेडरल पोलिस विभागात कॅप्टन बरनाइस टोरेस हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून काम करतात.\n\"जगाच्या काही भागात सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. उदाहरणार्थ, कोलंबियामध्ये पाब्लो इस्कोबार सारखे माफिया अनेक वर्षं आहेत.\"\n63व्या वर्षीही रेखाच्या सौंदर्याची मोहिनी कायम\nकोणते पुरुष देखणे असतात\n\"ते म्हणतात, \"ठीक आहे\". पण फोटो काढल्यानंतर कदाचित माझं अपहरणही होऊ शकतं. कारण ते माफिया आहेत. आणि जसे ते दाखवतात, तसे ते नसतात.\"\nती सांगते, \"जर कोणाला पुरुषांवर असा प्रकल्प करायचा असेल तर त्यांना ते खूप सोपं जाईल. कारण त्या पुरुषांना त्यांच्या बायको, बहीण किंवा आईकडून परवानगी घ्यावी लागणार नाही.\"\nप्रतिमा मथळा न्यूयॉर्कमधल्या बहिणी अॅबी आणि अँजेला.\nमिहाईला सांगते की कधीतरी ती फोट���शॉपचा वापर करते. पण तुम्हाला वाटतं करतात त्या कारणांसाठी नाही.\n\"जेव्हा तुम्ही एखादा फोटो काढता तेव्हा तो कोरा करकरीत असतो, अगदी एखाद्या कोऱ्या कॅनव्हाससारखा. त्यामुळे मी मूळ फोटोलाच व्हायब्रंट आणि रंगीबेरंगी ठेवण्याचा प्रयत्न करते. पण कधी कुणाला बारीक वगैरे करत नाही. ते अतिशय दु:खद असतं.\"\nप्रतिमा मथळा उत्तर कोरियातल्या प्योंगयांग शहरातल्या लष्करी संग्रहालयात कार्यरत गाईड\nमी स्त्री असल्यामुळे मलासुद्धा मोठी होताना अनेक अडचणी आल्या. मला बारीक व्हायचं होतं, विशिष्ट प्रकारे दिसायचं होतं. ते सुद्धा रोजच्या रोज दिसणाऱ्या फेक फोटोंशी निगडीत होतं.\nमिहाईलाचं पुस्तक हे किम कर्दार्शियानच्या सेल्फी पुस्तकापेक्षा वेगळं आहे.\n\"हल्ली प्रसिद्ध माणसांमुळे सौंदर्याचे चुकीचे निकष पक्के झाले आहेत. आमच्यासारख्या महिलांना या निकषांशी जुळवून घेणं अशक्य आहे,\" ती सांगते.\nप्रतिमा मथळा डावीकडचा फोटो आहे नेपाळमधल्या पोखराचा. उजवीकडचे छायाचित्र आहे म्यानमारमधील नंपनचे.\n\"किम कर्दार्शियानचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत. माझे दोन लाखही नाहीत. हा फरक लक्षणीय आहे.\nपण हळूहळू माझं म्हणणं लोकांना पटेल. नैसर्गिक आणि साधेपणातल्या सौंदर्याचं महत्त्व लोकांना उमगेल.\"\nप्रतिमा मथळा सीरियाहून पळून ग्रीसमध्ये निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतलेल्या स्त्रिया.\nफोटोग्राफी क्षेत्रात येणाऱ्यांना मिहाईलाचा काय सल्ला असेल चांगल्या दर्जाचा कॅमेरा ही गरज आहे का चांगल्या दर्जाचा कॅमेरा ही गरज आहे का लेन्स आणि अँगलचं प्रशिक्षण घ्यावं का\n\"नक्कीच नाही. चांगले फोटो काढण्यासाठी न थकता भटकावं लागतं. त्यासाठी चांगल्या दर्जाचे शूज घ्या.\"\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ��यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-uttam-kamble-58291", "date_download": "2018-12-15T17:14:50Z", "digest": "sha1:MBE62X3JA6ALJA4Y2MXUSGDWFUZXUO4J", "length": 26077, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Uttam Kamble ‘पागल पान’ आणि सुगरणीचं घरटं (उत्तम कांबळे) | eSakal", "raw_content": "\n‘पागल पान’ आणि सुगरणीचं घरटं (उत्तम कांबळे)\nरविवार, 9 जुलै 2017\nनांदेड शहराच्या एका चौकात गाडी थांबली. पानाचं मोठं दुकान दिसलं. त्यावर मोठा फलक होता : ‘पागल पान भंडार’ नाव वाचून मी चक्रावलोच. त्याच चौकात पानाचं आणखी एक दुकान होतं. त्याही दुकानाच्या नावात तोच शब्द होता...‘पागल’. ‘पागल पान भंडार’मधलं पान बड्या बड्या राजकीय नेत्यांना आवडत असल्याचं तिथं लावण्यात आलेल्या फोटोंवरून कळत होतं. बऱ्याच वेळेला त्या त्या शहराची एक लिपी असते. त्यांचे त्यांचे म्हणून काही शब्द असतात. ते त्यांच्या जगण्यातून, पर्यावरणातून जन्माला येत असतात. ‘पागल पान भंडार’ या नावाचंही असंच काहीतरी असावं\nरात्रीचं जेवण संपायला जवळपास दहा-साडेदहा वाजून गेले होते. रात्रीच दीडला नांदेडहून नाशिकला जायचं होतं. रेल्वे पकडण्यासाठी जागंच राहावं लागणार होतं. जेवणानंतर हॉटेलवर जायचं म्हणून निघालोही आम्ही; पण श्रीपाद जोशी यांनी पानाचा विषय काढला. नागपूरकर एकवेळ वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला ठेवतील; पण पान नाही वेगळ्या विदर्भाचा (अर्थात तो झाल्यावर) पहिला मुख्यमंत्री कोण असणार, पहिला राज्यपाल, पहिला शिक्षणमंत्री, पहिला अर्थमंत्री कोण असणार यावर कधीपासून चर्चा सुरू आहे. लग्नसराई नसतानाही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. असो. श्रीपाद जोशी बरोबर असले, की बरंच काही आठवायला लागतं. विशेष म्हणजे, या सगळ्यात त्यांना रस नसताना. आता एवढ्या रात्री पान कुठं मिळणार, असा विचार सुरू असतानाच नयन बारहातेनं ‘यू टर्न’ घेतला. ‘चला पान खायला,’ असं म्हणत तो वेगानं गाडी चालवू लागला. महाराष्ट्रातल्या मोजक्‍या चित्रकारांपैकी नयन हा एक आहे, हे सांगण्याची गरज आहे, असं वाटत नाही.\nएका चौकात गाडी थांबली. पानाचं मोठं दुकान दिसलं. त्यावर मोठा फलक होता : ‘पागल पान भंडार’ नाव वाचताच मी चक्रावलोच, हे नयनच्या लक्षात आलं. मला अजून चक्रावून सोडायचं म्हणून की काय, तो म्हणाला : ‘‘सर, अगदी समोर याच बाजूला आणखी एक असंच दुकान आहे ‘पागल पान...’ ’’ मी नजर टाकली तर खरोखरच आणखी एक पागल पान शॉप होतं तिथं. विशेष म्हणजे, या दोन्ही दुकानांच्या अगदी मधोमध एक अर्धाकृती पुतळा होता. तो पाहून श्रीपाद जोशींनी आनंदोद्गार काढले : ‘अरे, हा तर नरहर कुरुंदकर यांचा पुतळा.’ लागलीच ते पुतळ्याकडं निघाले. नमस्कार करून परतले ते ‘पागल पान भंडार’समोर... मी दुकान न्याहाळू लागलो. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना दुकानाचे मालक पान देतानाचे फोटो होते. मी सहजच विचारलं : ‘विलासरावांनाही पान आवडायचं का तुमच्या दुकानातलं नाव वाचताच मी चक्रावलोच, हे नयनच्या लक्षात आलं. मला अजून चक्रावून सोडायचं म्हणून की काय, तो म्हणाला : ‘‘सर, अगदी समोर याच बाजूला आणखी एक असंच दुकान आहे ‘पागल पान...’ ’’ मी नजर टाकली तर खरोखरच आणखी एक पागल पान शॉप होतं तिथं. विशेष म्हणजे, या दोन्ही दुकानांच्या अगदी मधोमध एक अर्धाकृती पुतळा होता. तो पाहून श्रीपाद जोशींनी आनंदोद्गार काढले : ‘अरे, हा तर नरहर कुरुंदकर यांचा पुतळा.’ लागलीच ते पुतळ्याकडं निघाले. नमस्कार करून परतले ते ‘पागल पान भंडार’समोर... मी दुकान न्याहाळू लागलो. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना दुकानाचे मालक पान देतानाचे फोटो होते. मी सहजच विचारलं : ‘विलासरावांनाही पान आवडायचं का तुमच्या दुकानातलं’ यावर दुकानदार म्हणाला : ‘‘अहो, परवा शरदराव पवारांचा दौरा झाला. त्यांच्यासाठी पान घेऊन गेलो होतो.’’ दुकानाची माहितीही एका फ्रेममध्ये होती. ती फ्रेम मी वाचू लागलो. पानाचं माहात्म्य तीमध्ये होतं. गॅरंटी द्यावी, असं एक वाक्‍य लिहिलं होतं : ‘इथलं पान खाल्ल्यावर सिगारेटीचं व्यसन सुटतं...’ अजूनही बरंच काही होतं.\nबऱ्याच वेळेला त्या त्या शहराची एक लिपी असते. त्याचे त्याचे म्हणून काही शब्द असतात. ते त्या शहराच्या, शहरवासियांच्या जगण्यातून, पर्यावरणातून जन्माला येत असतात. महाराष्ट्रात जिथं जिथं पोहण्याचे तलाव आहेत, तिथं तिथं त्या तलावाचं नाव समान म्हणजे ‘जलतरण तलाव’. काही ठिकाणी नुसतंच ‘तलाव’ किंवा ‘तरणतलाव’ असं लिहिलेलं असतं. बहुतेक तलावांना सावरकरांचं नाव असतं. ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणत त्यांनी समुद्रात टाकलेल्या महाउडीची आठवण यावी. ...तर नांदेडमध्ये ‘तरणिका’ असं लिहिलंय. हे असं का, यावर कुणी चर्चा करतं की नाही ठाऊक नाही. असाच आणखी एक शब्द आहे. मागच्या दौऱ्यात चहाच्या दुकानासमोर थांबून बिनसाखरेचा चहा मागितला; पण दुकानातला एक पोऱ्या अतिशय नम्रपणे ‘असा कोणताही चहा नाही; त्याऐवजी डेकाशन घेता का,’ असं विचारू लागला. आता डेकाशन म्हणजे काय तर तो नांदेडमधला बिनसाखरेचा चहा. सोबत यशपाल होता. तो मराठीचा प्राध्यापक. मी त्याला म्हटलं : ‘‘बाबा, शोध या शब्दाची जन्मकथा.’’ नांदेडमधल्या बकाल रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले होते. या शहरानं दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिल्याच्या खुणा शहरात दिसत नव्हत्या.\n‘पागल पान भंडारा’समोरून निघालो. ज्यांनी पान खाल्लं त्यांना चवीविषयी विचारू लागलो. श्रीपाद जोशी म्हणाले : ‘‘बहोत बढिया.’’ अर्थात, जे पान मिळेल त्याला ते बढियाच म्हणतात. भोरमध्ये असंच म्हणाले होते. मी कच्च्या सुपारीचा एक तुकडा चघळत होतो. सुपारीवरून पानाची चव कशी काय कळणार\nदुकानाभोवती ठिकठिकाणी पानाचे डाग न दिसल्यास नवल. खरंतर पान त्यासाठीच असतं; पण हे सगळं घडत असताना मला निकोलाय मनुची आठवला. ‘मुगल्स इन इंडिया’ पुस्तक लिहिणारा. छत्रपती शिवाजीमहाराजांचं चित्र काढणारा. इटलीतून पळून तो समुद्रमार्गे भारतात आला. मलबारमध्ये रस्त्यावरून फिरू लागला. ठिकठिकाणी त्याला तांबडे, खुनासारखे डाग दिसले. रस्त्यावरून जाणारे अनेक जण पिंक मारायचे आणि हे डाग तयार व्हायचे. ‘भारतातल्या लोकांना कोणता विकार तर नाही ना वारंवार ते थुंकतात का आणि हे लालभडक काय पडतं,’ असं मनुचीनं विचारलं. यावर ‘साहेबा, हे पान खाणारे लोक आहेत. त्यामुळं पिंक आणि हे डाग... ’ असं उत्तर त्याला मिळालं. मनुचीला खूप आश्‍चर्य वाटलं, जसं ‘पागल’ शब्द वाचून मला वाटलं.\nसकाळी दहाच्या सुमारास रेल्वे नाशिकला पोचली. घराजवळ असलेल्या टपरीवर फक्कड चहा घ्यावा, असं वाटलं. (एका वाचकानं मला सल्ला दिलाय, की कधीतरी हॉटेलमध्ये जा मी प्रयत्न करेन; पण चहाच्या दराचे आकडे रोज फुगतात. आतातर ‘जीएसटी’मुळं एकूण बाजारच बाळसेदार होईल. असो). चहाची ऑर्डर द्यावी लागत नाही. तो चहा बनवतो. समोरच एकजण सुगरणीचं सुंदर घरटं घेऊन उभा होता. सुगरणीचं घरटं असं कुणी तोडून नेऊ लागलं, की ���ला खूप वाईट वाटतं. प्रचंड कष्ट उपसून, एकेक धागा विणून आणि बहिणाबाईंच्या कवितेचा विषय होऊन सुगरण घरटं विणत असते. एक घरटं विणायला किती तरी महिने लागतात. तिचं आर्किटेक्‍ट जगातल्या कोणत्याच माणसाला अद्याप कळलेलं नाही. घरटं तुटल्यावर ती आणि तिच्या पिलांचं काय होत असेल, असे नेहमीचेच प्रश्‍न तयार होतात. मी त्याला थोडं कटू शब्दांत विचारलं : ‘‘कशासाठी घरटं तोडलंस मी प्रयत्न करेन; पण चहाच्या दराचे आकडे रोज फुगतात. आतातर ‘जीएसटी’मुळं एकूण बाजारच बाळसेदार होईल. असो). चहाची ऑर्डर द्यावी लागत नाही. तो चहा बनवतो. समोरच एकजण सुगरणीचं सुंदर घरटं घेऊन उभा होता. सुगरणीचं घरटं असं कुणी तोडून नेऊ लागलं, की मला खूप वाईट वाटतं. प्रचंड कष्ट उपसून, एकेक धागा विणून आणि बहिणाबाईंच्या कवितेचा विषय होऊन सुगरण घरटं विणत असते. एक घरटं विणायला किती तरी महिने लागतात. तिचं आर्किटेक्‍ट जगातल्या कोणत्याच माणसाला अद्याप कळलेलं नाही. घरटं तुटल्यावर ती आणि तिच्या पिलांचं काय होत असेल, असे नेहमीचेच प्रश्‍न तयार होतात. मी त्याला थोडं कटू शब्दांत विचारलं : ‘‘कशासाठी घरटं तोडलंस\nतो : ‘‘मी नाही, प्राचार्यबाईंच्या शिपायानं तोडलं.’’\nतो : ‘‘नवा फ्लॅट घेतलाय त्यांनी. ‘हॉलमध्ये शोसाठी अडकवायचं आहे,’ असं त्यांनी आपल्या शाळेच्या शिपायाला सांगितलंय. खूप कष्टानं त्यानं घरटी तोडली आहेत.’’\nमी : ‘‘पण तू कशासाठी घेतलंस\nतो : ‘‘मलाही हॉलमध्ये अडकवायचंय.’’\nमी : ‘‘कल्पना कर, आपलं घर असं तोडून कुणी अडकवलं तर...\nथोडा वेळ स्तब्ध राहून तो म्हणाला : ‘‘खरंच, मी तोडायला सांगितलं नाही. त्याच्याकडं खूप होती. एक मला दिलं.’’ मी : ‘‘मला त्यात रस नाहीय; पण आपलं घर असं कुणी तोडलं तर...\nतो पुन्हा स्तब्ध. अपराधी भावनेनं तो म्हणाला : ‘‘हे घरटं त्याच्याकडं देऊन टाकतो.’’\nमी म्हणालो : ‘‘काय उपयोग घरटं तुटलं ते तुटलं. आणि हे बघ, अशी एक दंतकथा आहे की आपलं घरटं तोडणाऱ्याला सुगरण खूप शाप देते म्हणे...ओरडून, पाय मातीवर घासून अजून काही तरी काही तरी करून...’’\nघरटं हातात धरलेल्याच्या चेहऱ्यावर किंचित चिंता. तो एकच वाक्‍य पुन:पुन्हा सांगत होता : ‘‘सर, प्राचार्यबाईंनी घरटं तोडायला सांगितलं होतं. मी नाही. मी तर आत्ताच्या आत्ता त्या शिपायाकडं जाऊन घरटं परत करणार...माझ्या हॉलमध्ये लावणार नाही. प्रॉमिस सर...’’\nखरंतर ‘सुगरणीचं घर���ं तोडणार नाही, निसर्गाचा विध्वंस करणार नाही,’ असं प्रॉमिस प्राचार्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांकडून घ्यायला हवं होतं. निसर्गावरचा धडा शिकवताना तरी हे करायलाच हवं होतं; पण शेवटी माणूस... त्याच्या सौंदर्याच्या कल्पना वेगळ्या. मुक्‍या पक्ष्यांचं घरटं तोडून ते आपल्या हॉलमध्ये टांगण्याची कल्पना त्यापैकी एक...सौंदर्यासाठी दुसऱ्याशी जीवघेणा खेळ करणारे फक्त नाशिकमध्ये आहेत, असं कुठंय... निसर्गाचा तोल सावरण्यासाठीचे प्रयत्न एकीकडं आणि त्यालाच हॉलमध्ये लटकवण्याचे प्रयत्न दुसरीकडं...\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2018-12-15T16:31:54Z", "digest": "sha1:P6OWU6LZF5KVV5SQ7B73RTS7EXMQN46W", "length": 27649, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (20) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (6) Apply मुक्तपीठ filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove भारतरत्न filter भारतरत्न\nमहाराष्ट्र (54) Apply महाराष्ट्र filter\nपुरस्कार (48) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (35) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (24) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारण (23) Apply राजकारण filter\nअटलबिहारी वाजपेयी (22) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nदेवेंद्र फडणवीस (22) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहात्मा फुले (20) Apply महात्मा फुले filter\nनगरसेवक (19) Apply नगरसेवक filter\nप्रशासन (19) Apply प्रशासन filter\nमहापालिका (17) Apply महापालिका filter\nसाहित्य (17) Apply साहित्य filter\nशिवाजी महाराज (15) Apply शिवाजी महाराज filter\nअब्दुल कलाम (13) Apply अब्दुल कलाम filter\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर (13) Apply डाॅ. बाबासाहेब आंबेडकर filter\nकाँग्रेस (12) Apply काँग्रेस filter\nरिकामटेकड्यांनो, माझी प्रकृती उत्तमः लता मंगेशकर\nमुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे. 'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर...\nसनईच्या मंगल सुरांनी ६६ व्या सवाई महोत्सवाला सुरवात\nपुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. महोत्सवाला सुरूवात करताना कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव: केंद्र व राज्यात��ल भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी...\nतरुणांवर आंबेडकरी-बुद्ध विचारांचा प्रभाव कायम\nमुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nमहामानवाला पुष्पहार घालून आदरांजली\nपुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याला आज हजारो नागरिकांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. पुणे शहरासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी भावूक होत, त्यांना वंदन केले. यात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता...\nमुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...\nजुनी सांगवी परिसरात बाबासाहेबांना अभिवादन\nजुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना...\nबाबासाहेबांनी हाताळलेली पुस्तके अन्‌ वस्तू देतात प्रेरणा अन्‌ उभारी\nऔरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांच्या प्रगतीसाठी पीईएसची (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) स्थापना केली. स्वत: लक्ष घालून त्यांनी केलेले हे अफाट कार्य सदैव प्रेरणा देत आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी हाताळलेली हजारो पुस्तके आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही जीवनाला...\nमुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी (6 डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. त्यामुळे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर गजबजून गेला आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मुंबई...\nख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष - आशिष शिंदे\nमुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...\n...तर चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या दादर येथील रेल्वेस्थानकाला \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस' असे नाव देण्याची घोषणा सरकारने 6 डिसेंबरपूर्वी करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. नामांतर न झाल्यास महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र...\nमहापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज\nमुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, फिरती स्वच्छतागृहे आदी...\nसरकारला खाली खेचल्यानंतरच अच्छे दिन : अशोक चव्हाण\nवसमत : ''राज्यासह देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत आता या सरकारला खाली खेचल्यानंतरच नागरिकांना अच्छे दिन पाहायला मिळतील.'' , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या���नी (ता. २७) केले. काँग्रेसच्या...\nआझम खानविरुद्ध गुन्हा दाखल\nलखनौ/बदुआँ (पीटीआय): दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका सभेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अनुद्‌गार काढल्याप्रकरणी माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध आज हजरतगंज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ.आंबेडकर महासभा ट्रस्टचे सरचिटणीस अमरनाथ...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने शाळेच्या आवारातच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वृत्तपत्र वाचन कट्टा निर्माण केला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण भन्ते आनंद महाथेरो यांनी फीत...\n#abdulkalam : 'मिसाईल मॅन' डॉ. कलामांना जन्मदिनानिमित्त अभिवादन\nभारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...\n#abdulkalam : असे होते आपले भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम...\nभारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...\nअंधांना डोळस बनवतयं कऱ्हाडचे प्रेरणा दिव्यांग केंद्र\nकऱ्हाड : ज्यांच्या आयुष्यात जन्मताच अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सुर्यच कधीच पाहिलेला नाही त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथे प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या माध्यमातून प्रेरणा...\nअसे होते आपले अब्दुल कलाम..\nए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म- ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-12-15T16:56:22Z", "digest": "sha1:UVXJLJEPK5OHANLD53REWRIJW6ZHBRTF", "length": 15753, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमेघालय (5) Apply मेघालय filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराहुल गांधी (2) Apply राहुल गांधी filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअहमद पटेल (1) Apply अहमद पटेल filter\nईशान्य भारत (1) Apply ईशान्य भारत filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकॉनराड संगमा (1) Apply कॉनराड संगमा filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनीरव मोदी (1) Apply नीरव मोदी filter\nप्रणव मुखर्जी (1) Apply प्रणव मुखर्जी filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमुकूल संगमा (1) Apply मुकूल संगमा filter\nमोहन भागवत (1) Apply मोहन भागवत filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (1) Apply राष्ट्रीय स्वयंसेवक संघ filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nकॉनराड संगमा यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nशिलॉंग : मेघालयाच्या नवनिर्वाचित कॉनराड संगमा सरकारने आज मेघालय विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सहजगत्या जिंकला. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 35, तर विरोधात 20 जणांनी मत नोंदवले. ठरावाच्या मतमोजणीत एक मत बाद ठरले, तर अन्य एक जण गैरहजर होते. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी मतदान केले...\nमेघालयमध्ये संगमांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ\nशिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांनी आज (मंगळवार) मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल गंगा प्रसाद यांनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आज त्यांचा शपथविधी झाली. संगमा यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा शपथविधी...\nमेघालयमध्ये संगमांना सत्तास्थापनेचे निमंत्रण\nशिलॉंग - नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यंनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले. संगमा यांनी स्वत: ही माहिती देताना नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (मंगळवारी) होईल असे सांगितले. माझ्याकडे पुरेसे संख्याबळ...\nमेघालयही काँग्रेसच्या 'हाता'तून गेले\nशिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप या आघाडीकडे 34 आमदार असल्याचे सांगत \"एनपीपी'चे अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी आज राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. निकालानंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसनेही सत्तास्थापनेचा...\nमेघालयमध्ये काँग्रेसला एनपीपीची कडवी लढत\nशिलॉंग : देशात मोजक्या राज्यांत सत्ता राहिलेल्या काँग्रेसला मेघालयमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यात अडचण निर्माण झाली आहे. काँग्रेसला नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) कडवी लढत दिली असून, अद्याप सत्ता स्थापनेचा चित्र स्पष्ट झालेले नाही. मेघालय या ईशान्य राज्यांमध्ये आज (शनिवार) विधानसभेच्या...\n'जादूगार' मोदी लोकशाहीदेखील गायब करतील: राहुल गांधी\nशिलॉंग : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी \"मोठे जादूगार' आहेत, ते अगदी लोकशाहीसुद्धा गायब करून दाखवतील,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज टीका केली. बॅंकांची फसवणूक करून देशातून पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, \"मोठे जादूगार...\nभागवतांसोबत स्त्रिया का नसतात\nशिलॉंग (मेघालय) : ईशान्य भारतीय राज्यांमध्ये भाजप आणि संघपरिवार स्थानिकांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करत नाही. तुम्ही संघामध्ये महिलांना कधी उच्च पदावर पाहिले आहे का\nसौंदय प्रसाधन उत्पादकाला 11 लाखाला गंडवले\nकोल्हापूर - कॉस्मेटीक प्रोडक्‍टस्‌ आणि हर्बल आईलमध्ये नफा होऊ शकतो असे सांगून कच्चा माल तयार करणाऱ्या उत्पादकाची तब्बल 11 लाख 74 हजार 800 रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने इंटरनेट आणि मोबाइलद्वारे ही फसवणूक झाल्याची फिर्याद राजारामपुरीतील दिलीप बाबुराव दळवी यांनी...\nलैंगिक शोषण:\"मेघालय'च्या राज्यपालांचा राजीनामा\nशिलॉंग - मेघालय राज्यातील राज भवनमधील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अडचणीत आलेले राज्यपाल व्ही शण्मुगनाथन यांनी अखेर काल (गुरुवार) रात्री पदाचा राजीनामा दिला. शण्मुगनाथन यांचे वर्तन हे राज्यपाल कार्यालयाच्या प्रतिष्ठेस काळिमा फासणारे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=olympics&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aolympics", "date_download": "2018-12-15T17:16:24Z", "digest": "sha1:BRXSYKSPOISU5W3H6UO6ADBR4X4WIHOG", "length": 27684, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (64) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (23) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (14) Apply संपादकिय filter\nपश्चिम महाराष्ट्र (11) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (5) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nऑलिंपिक (195) Apply ऑलिंपिक filter\nस्पर्धा (51) Apply स्पर्धा filter\nपी. व्ही. सिंधू (25) Apply पी. व्ही. सिंधू filter\nबॅडमिंटन (24) Apply बॅडमिंटन filter\nमहाराष्ट्र (23) Apply महाराष्ट्र filter\nविश्‍वकरंडक (20) Apply विश्‍वकरंडक filter\nरिओ ऑलिंपिक (19) Apply रिओ ऑलिंपिक filter\nसाईना नेहवाल (19) Apply साईना नेहवाल filter\nऑस्ट्रेलिया (17) Apply ऑस्ट्रेलिया filter\nमंत्रालय (15) Apply मंत्रालय filter\nपुरस्कार (14) Apply पुरस्कार filter\nनेमबाजी (12) Apply नेमबाजी filter\nइंग्लंड (9) Apply इंग्लंड filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nस्वप्न (8) Apply स्वप्न filter\nफुटबॉल (7) Apply फुटबॉल filter\nउसेन बोल्ट (6) Apply उसेन बोल्ट filter\nकबड्डी (6) Apply कबड्डी filter\nयामागुचीला हरवत सिंधूची विजयी सुरवात\nग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली, तरी अकाने यामागुचीचा प्रतिकार मोडून काढताना करावा लागलेला संघर्ष विसरता येणार नाही. गेल्या वर्षी सिंधू या स्पर्धेत उपविजेती होती. या वेळी ‘अ’ गटातून...\n'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'\nमुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले. आठव्या मिनिटास...\nसाबीर तांबोळीची ऑस्ट्रेलियात होणाऱया स्पर्धेसाठी निवड\nटाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या आशिया विद्यार्थी जागतिक ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. गुजरात, गोद्रा येथे पाचवी...\nhockey world cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली. भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमपेक्षा सरस कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे आव्हान लीलया परतवताना 5-0 असा सफाईदार विजय मिळवला. सविस्तर बातमी...\nहॉकीचे सुवर्णयुग परतण्याची आशा\nभुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...\nमुंबई / नवी दिल्ली : कोसोवाच्या एकमेव बॉक्‍सरला जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी व्हिसा नाकारल्याचा फटका भारतास बसण्यास सुरवात झाली आहे. जागतिक बॉक्‍सिंग महासंघाने भारताच्या 2021 मधील जागतिक पुरुष स्पर्धेच्या यजमानपदाबाबत फेरविचार करण्याचे ठरवले आहे. युरोपातील कोसोवा या देशाला भारतासह अनेक...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी यांची. पुणेकर असलेल्या जोशींचा प्रवास मैदानावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. पंच म्हणून करिअरही करता येते, यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे. ...\nमहिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल\nमुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती. साखळीतील क्रमवारी ठरवताना गोलफरक निर्णायक ठरू शकेल, हे लक्षात घेऊनच भारतीयांनी खेळ केला. नेपाळविरुद्धच्या बरोबरीनंतर...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...\nक्रिकेटपटूंप्रमाणेच मल्लही होणार मालामाल\nनवी दिल्ली - मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘बीसीसीआय’...\nखेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये असल्यामुळे लाज वाटते - राजीव मेहता\nनवी दिल्ली - पदाधिकारी बिझनेस क्‍लासमध्ये असतात आणि खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये, त्या वेळी मला माझीच लाज वाटते, हे उद्‌गार आहेत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांचे मेहता यांनी क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमोर ही टिपण्णी करताना खेळाडूंनाही बिझनेस क्‍लास उपलब्ध करून देण्याची मागणी...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रा��� ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या...\nकॉमनवेल्थसाठी मलप्रभा, गीताची ज्युदोमधून निवड\nबेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या सभागृहात सुरू...\nमंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत\nन्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा माळीची आर्थिक परिस्थितीमुळे आगामी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतील सहभागाची संधी हुकणार होती. यासंदर्भात 'सकाळ'ने आज (शुक्रवार) लक्ष वेधल्यानंतर दोंडाईचास्थित...\nआंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे \"गाव तिथे तालीम' आणि \"तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...\n'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजय चौधरींची पुणे ग्रामीणला नियुक्ती\nपुणे : 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता तथा पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. 11 सप्टेंबरला त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात 'रिपोर्ट' करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत. सायगाव (ता. चाळीसगाव) येथील मल्ल 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता विजय...\nऑलिंपिक पदकावरच सर्व लक्ष केंद्रित : राही\nमुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे. दुखापतीमुळे दीर्घ ब्रेक घेणे भाग...\nभारतीय नेमबाज प���न्हा पदकापासून खूपच दूर\nमुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले. कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन ऑलिंपिक कोटा...\nक्रीडा क्षेत्र बदलाच्या ‘ट्रॅक’वर\nआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्पर्धकाने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचा निकष योग्य आहे. तो लक्षात घेतला तर अनेक खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्यातही लहान खेळाडू अधिक चमकले, ही या स्पर्धेची मोठी कमाई जा कार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १५...\n'टी-२० खेळल्यावरही माझी शैली बदलली नसती'\nन्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे. लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/4/", "date_download": "2018-12-15T17:23:45Z", "digest": "sha1:EEQSS2G2DQPFQPQQKBQBSGRMH4C574WL", "length": 22054, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 4", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nभाजपा आमदार मेधा कुलकर्णी खेळल्या खो-खो\nखेळ हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो. मात्र जशा जबाबदाऱ्या पडत जातात तसतसा माणूस खेळापासून लांब जातो. राजकारणाऱ्यांनी खेळ खेळणं हे तर दुरापस्तच असतं. अशात आता पुण्यात भाजपाच्या आमदा... Read more\nराम मंदिरासाठी वायदा नको, कायदा हवा-विहिंपची आक्रमक भूमिका\nअयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विहिंपकडून लढा आणि आंदोलन उभारले गेले आहे. अजूनही राम मंदिराची निर्मिती झालेली नाही. आता आम्ही काय जागतिक संघटनेकडे राम मंदिराच्या न... Read more\nधक्काबुक्कीच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे १०० ‘बॉडी कॅमेरे’\nशहरातील १७ प्रमुख चौकांमध्ये कारवाईला सुरुवात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर भर चौकात हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत व... Read more\nभाजपावर माधुरीची ‘मोहिनी’, पुण्यातून लोकसभेचं तिकीट देणार \nबॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचं... Read more\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन\nपुणे – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुण्यातील साठे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्... Read more\nमराठा बांधवावरील गुन्हे विनाशर्त मागे घ्या : मराठा क्रांती मोर्चाची मागणी\n३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू पुणे – मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण... Read more\n‘राणी’ व ‘राधा’ या दोघी बहिणी पुणे पोलीस दलातून निवृत्त\nपुणे पोलिसांना अनेक गु��्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे ( एलसीबी) श्वान ‘राणी’ आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हे दोन श्वान निव... Read more\nपुण्यात प्रेमभंगातून भित्तीपत्रके; ‘कुठेही जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’\nपुण्यातील ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या बॅनरचे गूढ उकलले असतानाच आता हडपसरमध्ये ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही भित्... Read more\n‘सवाई’ पाठोपाठ अन्य महोत्सवांचेही स्थलांतर\nमैदान क्रीडाविषयक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यामुळे निर्णय अभिजात संगीतामध्ये जगभरात नावाजल्या गेलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’पाठोपाठ शहरातील अन्य महोत्सवांचा डेरा दुसरीकडे हलविण्यात आला... Read more\nपुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सीसीटीव्ही ‘वॉच’\nठळक मुद्दे६४ अद्ययावत कॅमेरे, वकील व पक्षकारांच्या सुरक्षिततेत वाढ पुणे – वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात ६४ अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे... Read more\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ���स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nकर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत\nराफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nराज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nबेशिस्त वाहन चालकांवर होणार कारवाई\nबेशिस्त पीएमपी, एसटीही कचाट्यात\nसाई स्पोर्टस्‌, सुवर्ण स्पोर्टस्‌ , महाराजा दावडी संघांची आगेकूच\nअण्णा हजारे यांचा रामलीला मैदानावर सत्याग्रह\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\nराष्ट्रवादी- मनसे एकत्र येणार का, अजित पवार म्हणतात…\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन\nदुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई\n दुष��काळामुळे राज्यात साखरेच्या उत्पादनात होणार घट: मुख्यमंत्री\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nभूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच\nआरोपपत्र दाखल न झाल्याने दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर\nमाझ्या घरासह सगळ्यांनाच पाण्याचं नियोजन करावं लागणार-गिरीश बापट\nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n‘दैवीशक्ती’ची भीती दाखवून तरुणीवर बलात्कार, नराधमास अटक\nआधी जमीन, मगच काम\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/college/news/", "date_download": "2018-12-15T17:34:58Z", "digest": "sha1:VK6BRPF6T2J6P32QQC3TTVRUDNBUJLAI", "length": 29512, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "college News| Latest college News in Marathi | college Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर���टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nजयसिंगपूर : हे सातशे विद्यार्थी एसटीने करतात 'फ्री 'प्रवास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी म���फत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ ... ... Read More\n सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोमय्या विद्याविहारच्या नर्सिंगचा हा विद्यार्थी होता. जीबीन सनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन झाल्यावर कळेल. मात्र, या घटनेने महाविद्यालयात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात येत ... Read More\nनियमावलीच्या घोळात रखडल्या निवडणुका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे; ... Read More\nवाशिम येथील ‘मॉडेल डिग्री’ कॉलेजच्या बांधकामासाठी १२ कोटी \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाशिम : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झालेले आहे. ... Read More\nकॉलेजला जाणे मुश्कील, मुलींना रोडरोमिओंचा त्रास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअवसरी खुर्दमध्ये शिक्षण घेणे झाले अवघड; कारवाईची मागणी ... Read More\nसिडको महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिडको : उत्तमनगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१९) या युवकाने शनिवारी (दि. ८) राहत्या घरात गळफास ... ... Read More\nरुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले. ... Read More\n११ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय ‘आविष्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे ... Read More\nसंशोधन निर्मिती म्हणजे बौद्धिक स्वामित्व\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर ���ुमरे यांनी व्यक्त केले आहे. ... Read More\nपोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमागील काही दिवसांपासून छेडछाड व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलिसांनी बैठक घेतली. ... Read More\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/election/news/", "date_download": "2018-12-15T17:36:53Z", "digest": "sha1:JIT5GVEXPE6N5TPBWJAV7AB426N66DZA", "length": 29837, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Election News| Latest Election News in Marathi | Election Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक साम��्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. ... Read More\nElectionAurangabad collector officeनिवडणूकजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद\n‘ईव्हीएम’वरील संशयकल्लोळ संपणार; लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार ... Read More\nनववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ... Read More\nराजकीय पक्षांना कळाले व्हीव्हीपॅटचे महत्त्व \nBy श्याम बागुल | Follow\nनिवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय प ... Read More\nसरपंचाने बजावला दोन मतांचा अधिकार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकसबे-सुकेणे : उपसरपंचपदी छगन जाधव विजयी ... Read More\nकोल्हापूर : माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेच्या वाटेवर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाने गटाला रिचार्ज करण्याकरिता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने याही आता निवडक कार्यकर्तेसह मुंबई येथे शिवसेना प्रमुख ... Read More\nकॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक\nसखोल विचार केल्यास, हे निवडणूक निकाल पंतप्रधान पदाची मनिषा बाळगून असलेल्या ममता बॅनर्जी आणि मायावतींसारख्या नेत्यांसाठी त्याहूनही मोठा झटका आहे. ... Read More\nसर्वच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाची पीछेहाट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकर्नाटक वगळता दक्षिण भारतात अस्तित्व नसल्याप्रमाणेच; भाजपविरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवर काँंग्रेसशी जवळीक वाढली ... Read More\nRahul GandhicongressNarendra ModiBJPElectionMadhya PradeshChhattisgarhRajasthanTelanganaराहुल गांधीकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपानिवडणूकमध्य प्रदेशछत्तीसगडराजस्थानतेलंगणा\nपंतप्रधान मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर; पण बोललेच नाहीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले ... Read More\nRahul GandhiNarendra ModiElectionChhattisgarhMadhya PradeshRajasthanराहुल गांधीनरेंद्र मोदीनिवडणूकछत्तीसगडमध्य प्रदेशराजस्थान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनिवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. ... Read More\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/04/02/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-15T15:49:57Z", "digest": "sha1:6THVPRKPA6DWQJUT6W3US7HOYT2M43V4", "length": 14851, "nlines": 325, "source_domain": "kayvatelte.com", "title": "जिंकलो.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n१९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला\nसगळ्या भारतवासियांचे आणि क्रिकेट टीमचे मनःपुर्वक अभिनंदन\nएक ऐतिहासिक क्षण जगायला मिळालाय आज……\nअभिनंदन… आपण जिंकलो 🙂\nभारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन.\nकाय वाटेल ते झालं तरी जिंकायचंच या जिद्दीने खेळले ते.\nविजयश्री अक्षरश: खेचून आणली त्यांनी.\nआपण वर्ल्ड कप जिंकला, खूप खूप आनंद झाला सर्वांना.\nअशा प्रसंगी प्रत्येक भारतीय,\n’मी’, ’आम्ही’ या संज्ञा विसरून ’आपण’ होतो.\nकिंचित् कालापुरती उफाळून आलेली ही राष्ट्रीय एकात्मता\nचिरकाल टिकून रहावी ही अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.\nभारत माता की जय.\nखरंय.. क्रिकेट ह्या एकाच खेळासाठी आपण मी पासून आपण होतो.\nकिंचित् कालापुरती उफाळून आलेली ही राष्ट्रीय एकात्मता\nचिरकाल टिकून रहावी ही अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.\nभारत माता की जय. पुर्ण पणे सहमत\nमागच्या वेळेस मला आठवतोय तो सामना कपीलदेवचा..\n अरे जी गोष्ट कधी मिळत नाही, त्याचं कौतूक असतं. आता हेच बघ ना, विश्वनाथ आनंद पाचदा वर्लड चॅंप टायटल जिंकला, पण कोणालाच त्याचं सोयर सुतुक नाही. कारण नेहेमीच तर जिंकतो तो.. क्रिकेट टिम चक्क २८ वर्षानंतर जिंकली आहे – कधी नव्हे ते\nमुंबई च्या छत्रपती शिवाजी स्थानकात रक्ताची आणि भर मुंबईत , संसदेत, पुण्यात आणि भारत भर आंतकवादी हल्ल्याचा आपण कांहीच बदला घेवु शकत नाही यात आपला पराजय झाला हें सामान्य माणसाचे दुःख तो पाक क्रिकेट सामान्यत हरला म्हणून स्वता: च्या जखमे वर, वेदने वर मलम म्हणून वापरू पाहतो. पण हा कांही आपल्या माणसांचे रक्त सांडल्या चा आपल्या पराभवाचा उता…रा नव्हे. हा पराजयाचा विसर पाडण्याचा उन्माद चूक आहे.इस्लामाबाद. हाल ही में भारत से सेमीफाइनल मुकाबला खेलने आई पाकिस्तानी टीम के कप्तान शाहिद अफरीदी की भले ही भारतीयों ने खूब प्रशंसा की हो, लेकिन उनका मानना है कि भारतीय छोटे दिल के लोग हैं उन्होंने भारतीय बल्लेबाज गौतम गंभीर द्वारा हाल में जीते गए विश्व कप को 2008 में मुंबई धमाकों में मारे गए लोगों औ�� पीड़ितों को समर्पित करने की बात को भी बेवकूफी बताया उन्होंने भारतीय बल्लेबाज गौतम गंभीर द्वारा हाल में जीते गए विश्व कप को 2008 में मुंबई धमाकों में मारे गए लोगों और पीड़ितों को समर्पित करने की बात को भी बेवकूफी बताया\nवर्ल्ड कप जरी खेळलो नसतो तरी काही फारसं अचिव्ह झालं नसतं. क्रिकेट आणि पॉलिटीक्स एकत्र करूच शकत नाही आपण.\n बस आता काही नको \nसगळं मिळालं.. 🙂 पुढचा पण हवाच वर्ल्डकप..\nबस आता काही नको सचिनच्या हाती विश्वकप पाहिला, खरच आत्ता (महाशतक सोडून) काही नको.\nअगदी खरं सिद्धार्थ, पण मला सचिनच्य बॅटमधुन फायनल शॉट आवडला असता पहायला..\nलेट रीप्लाय आहे पण तरी देणारच…अभिनंदन \nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/prithvi-shaw-will-rich-into-the-list-of-saurav-ganguly-and-rohit-sharmas-list/", "date_download": "2018-12-15T16:00:01Z", "digest": "sha1:ZFO536OHPMWJOPGBLDJPSWPGCV5MOTV4", "length": 9387, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हिटमॅन रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीचा 'दादा' विक्रम मोडण्याची पृथ्वी शाॅला संधी", "raw_content": "\nहिटमॅन रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीचा ‘दादा’ विक्रम मोडण्याची पृथ्वी शाॅला संधी\nहिटमॅन रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीचा ‘दादा’ विक्रम मोडण्याची पृथ्वी शाॅला संधी\nनवी दिल्ली| विंडिजविरूद्ध पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅवर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. विंडीजविरूद्धच्या कसोटी सामन्यात पृथ्वीने अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली.\nपहिल्याच कसोटी सामन्यात शतक ��ोकल्यानंतर पृथ्वी शाॅवरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. हैद्राबाद येथे 12 आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक करून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी पृथ्वीला आहे.\nगांगुली आणि रोहित शर्माने आपल्या दोन कसोटीत सामन्यांत शतक करण्याची किमया केली होती. गांगुलीने पदार्पणात 1996 मध्ये लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात 131 धावांची खेळी होती. त्यानंतर नॉटिंघम येथे खेळलेल्या कसोटीत 136 धावांची खेळी केली होती.\nरोहितने 2013 मध्ये कोलकत्ता येथे झालेल्या कसोटीत 177 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या कसोटीत त्याने नाबाद 111 धावांची खेळी केली होती.\nभारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिन यांना आपल्या पदार्पणातील पहिल्या तिन्ही कसोटी शतक ठोकण्याची किमया केली आहे. 1984 मध्ये कोलकत्त्यात इंग्लडविरूद्ध खेळलेल्या त्यांच्या पहिल्या कसोटीत 110 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी अजहर यांनी 105 धावांची खेळी केली होती. कानपुरमध्ये झालेल्या कसोटीत तिसऱ्या कसोटीत त्यांनी 122 धावांची जबरदस्त खेळी केली होती.\nपृथ्वीला अजहर यांचा विक्रम गाठण्यासाठी जरी वेळ असला तरी तो रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.\n धोनीची स्टाईल काॅपी करु नकोस… दिग्गजाचा रिषभ पंतला सल्ला\nअशी कामगिरी करणारा काशिलिंग अडके होणार पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू\nमुंबई विद्यापीठाच्या आंतर-झोन कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मुलाची बाजी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर���य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-12-15T16:18:39Z", "digest": "sha1:JKY5RRWHA36V3A3UYIZYXUCOLVBGPMOV", "length": 2863, "nlines": 30, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "रिंगटोन टॅटू संग्रहण - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nहिना मेहंदी टॅटू छातीसाठी कल्पना डिझाइन करते\nहिना मेहंदी टॅटू संपूर्ण आर्म साठी कल्पना कल्पना\nहिना मेहंदी टॅटू डिझाइन पुरुषांसाठी आयडिया\nहिना मेहेन्दी टॅटू डिझाइनची कल्पना टखनसाठी\nहिना मेहेन्दी टॅटू ने मांडीसाठी कल्पना मांडली\nहिना मेहेन्दी टॅटूने पोटबद्दलची संकल्पना मांडली\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nविवाह साठी हिना मेहंदी टॅटू डिझाइन कल्पना\n1 2 3 पुढे\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-misconception-about-gst-60246", "date_download": "2018-12-15T17:02:44Z", "digest": "sha1:XHZYUXBKHQU7TPLXAJ3NYJWDJPO2NQUH", "length": 11163, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news Misconception about GST जीएसटीबाबत गैरसमज - जेटली | eSakal", "raw_content": "\nजीएसटीबाबत गैरसमज - जेटली\nसोमवार, 17 जुलै 2017\nलुधियाना - वस्तू व सेवाकर (जीएसटी) खूपच सहज आणि सुलभ करव्यवस्था आहे, मात्र याविषयी काही गैरसमज पसरविले जात आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जे ‘जीएसटी’चे पालन करतात त्यांना कोणताही त्रास होणार नाही. उलट सर्व ऑनलाइन सुविधा असल्याने सर्व सोपे होणार आहे, असेही ते म्हणाले.\nलुधियाना - वस्तू व सेवाकर (जीएसटी) खूपच सहज आणि सुलभ करव्यवस्था आहे, मात्र याविषयी काही गैरसमज पसरविले जात आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जे ‘जीएसटी’चे पालन करतात त्यांना कोणताही त्रास होणार नाही. उलट सर्व ऑनलाइन सुविधा असल्याने सर्व सोपे होणार आहे, असेही ते म्हणाले.\nजे लोक ‘अतिहुशारी’ करून ‘जीएसटी’सारख्या कायद्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना लवकरच दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. जीएसटीला जम्मू-काश्‍मीरसारख्या राज्यानेही सहमती दिली. मात्र काही राज्यांतील लोक या करव्यवस्थेविषयी अफवा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची पक्ष म्हणून कोणतीही विचारसरणी असली तरी देशाच्या एकता व एकात्मतेसाठी आमचा लढा सदैव कायम असेल, असेही जेटली या वेळी बोलताना म्हणाले.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/01/gajrachi-kheer.html", "date_download": "2018-12-15T15:55:27Z", "digest": "sha1:RJ237UO6SIOW6ZX6BNGRMQAOT2XWEBUD", "length": 6070, "nlines": 110, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "गाजराची खीर ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nअर्धा किलो गाजर,एक लिटर दूध,अर्धा कप साखर,पाव चमचा वेलची पावडर,एक चमचा तूप,दोन चमचे पिस्ता, बदाम काजू लहान कप करून.\nआधी गाजरं धुवून किसून घ्यावी नंतर एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यावर किसलेले गाजर परतावे. मंद गैस वर तीन ते चार मिनिटे उकळी काढावी.गाजर थोडी मऊ झाली कि दूध घालावे आणि काही मिनिटे उकळवावे. आता साखर आणि ड्राय फ्रुट्स घालावी. मंद गैसवर शिजू द्यावे. गरजेएवढा दाटपणा आला कि वेलची पूड घालावी. ढवळून गैस बंद करावी.\nही खीर गार किंवा गरम कशीही सर्व करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/matherans-mini-train-earns-big-five-lakhs-crossed-9-day-mark/", "date_download": "2018-12-15T17:37:34Z", "digest": "sha1:KPHTZ37TPKI2AQNABMUFJ74LYGFIWB7U", "length": 30341, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Matheran'S Mini Train Earns Big; Five Lakhs Crossed The 9-Day Mark | माथेरानच्या मिनी ट्रेनची ‘मोठी’ कमाई; ९ दिवसांत पाच लाखांचा आकडा पार | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : ��ाफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्र��त्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nमाथेरानच्या मिनी ट्रेनची ‘मोठी’ कमाई; ९ दिवसांत पाच लाखांचा आकडा पार\nमाथेरानमध्ये अमानवीय पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरु होती. मिनी ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळेच अवघ्या ९ दिवसांत लाखोंची कमाई करत मिनीट्रेनचे महत्व पुन्हा एकदा समोर आले आहे.\nठळक मुद्देशनिवारी आणि रविवारी तब्बल एक लाख ४१ हजार ६६५ रुपयांची कमाईनेरळ ते माथेरान हा मार्ग सुरु होण्यास ४ महिन्यांचा कालावधी\nमुंबई : तब्बल अठरा महिन्यानंतर सुरु झालेल्या मिनी ट्रेनने अल्पावधीत मोठी कमाई केली आहे. माथेरान ते अमन लॉज या मार्गावर ४ हजार ५८० प्रवाशांकडून २ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तर अमन लॉज ते माथेरान या मार्गावर २ लाख २९ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण या रक्कमेने पाच लाखांचा आकडा पार केला आहे. नेरळ ते माथेरान हा मार्ग सुरु होण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी ‘शॉर्ट रन’ म्हणून सुरु केलेली मिनी ट्रेन मध्य रेल्वेच्या तिजोरीत मो���ी भर घालत आहे.माथेरानमधील वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद होती. दिड वर्षांहून जास्त वेळ हा मार्ग बंद असल्याने अमानवीय पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने अमन लॉज ते माथेरान दरम्यान युद्धपातळीवर काम पूर्ण करत हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. तब्बल अठरा महिन्यानंतर सुरु झालेल्या मिनी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. शनिवारी आणि रविवारी तब्बल एक लाख ४१ हजार ६६५ रुपयांची कमाई झाली आहे. ४ व ५ नोव्हेंबरला माथेरान ते अमनलॉज मार्गावर ७३ हजार ४८५ आणि अमनलॉज ते माथेरान मार्गावर ६८ हजार २८० रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे.\nअमन लॉज ते माथेरान या मार्गावर मिनी ट्रेनला स्थानिकांसह पर्यटकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. प्रवाशांच्या सुरक्षिततेची सर्व परिमाणे पूर्ण करत हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. उर्वरित मार्गदेखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असून तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.\n- डॉ.ए.के. सिंग , जनसंपर्क अधिकारी , मध्य रेल्वे\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअंबरनाथ पश्चिम भागात रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्त्याची गरज\nघणसोली स्थानकात कपलिंग तुटून डबे वेगळे झाल्याने ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत\nभांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार \nमुंबईतील लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये\nकल्याण-डोंबिवली: स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी कायदा हातात घेणारे 12 मनसैनिक अटकेत\nमुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीने चालत्या ट्रेनमधील मारली उडी, गँगमनमुळे वाचला जीव\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nशिवरायांबाबतच्या चुकीच्या माहितीला शिक्षण विभाग जबाबदार नाही\nईशा अंबानीकपि��� शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरा��क सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z160725093431/view", "date_download": "2018-12-15T16:24:32Z", "digest": "sha1:RBXKN7QGLZIYG7M7VHMXO6CV66X6BUMY", "length": 46882, "nlines": 289, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय २३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|\nआरती श्रीविठ्ठलाची युगें ...\nसंतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित\nTags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीकंसांतकाय नमः ॥\nआजि दैवदशा धांवोनि सत्वरी ॥ पातली श्रीतयांच्या घरां ॥ जे भक्तकथा ऐकतां चतुरा ॥ अनुभव अंतरा आला कीं ॥१॥\nजेवीं निजांगें शर्करा खातां देख ॥ गोडी लागे अधिकाधिक ॥ तेवीं भक्तकथा ऐकतां सुख ॥ अंतरीं विवेक ठसावें ॥२॥\nकीं सुधारस सेवितां लवडसवडी ॥ सकळ व्याधी पळती तांतडी ॥ तेवीं भक्तकथेची लागतां गोडी ॥ अविद्यां धडपुडी बाधेना ॥३॥\nउदंड कथा आहेत सकळ ॥ परी हें शांतिवृक्षाचें अमृतफळ ॥ सेवूं जाणती भक्त प्रेमळ ॥ विकल्पजाळ टाकूनि ॥४॥\nभक्तकथा ऐकूं जे म्हणती ॥ ते कळिकाळासी वश न होती ॥ म्हणोनि सादर होऊनि श्रोतीं ॥ अवधान प्रीतीं मज द्यावें ॥५॥\nमागिले अध्यायीं कथा सुरस ॥ चांगदेवासी जाहला उपदेश ॥ मग एकदां सकळ संत एकादशीस ॥ पंढरपुरास चालिले ॥६॥\nतंव अंत्यजयातींत आगळा ॥ वैष्णवभक्त चोखामेळा ॥ तयासी प्रसन्न घनसांवळां ॥ अंतरीं कळवळा देखोनि ॥७॥\nमग जन्मभूमि पंढरींत ॥ कुटुंबसह राहिला तेथ ॥ हृदयीं आठवोनि रुक्मिणीकांत ॥ नामस्मरण करीतसे ॥८॥\nस्नान करूनि भीमातीरीं ॥ प्रदक्षिणा घाली सर्व पंढरीं ॥ मग येऊनियां महाद्वारीं ॥ लोटांगण घालीतसे ॥९॥\nआंत जाऊन घ्यावें दर्शन ॥ हा अधिकार नाहीं त्याकारण ॥ म्हणोनि ध्यानीं आणोनि जगज्जीवन ॥ दुरूनि नमन करीतसे ॥१०॥\nतंव कोणेएके अवसरीं ॥ बैसला होता महाद्वारीं ॥ तयासी देखोनि दुराचारी ॥ काय बोलती तें ऐका ॥११॥\nविठोबासी तुझी असती प्रीती ॥ तरी राउळांत नेता तुजप्रती ॥ दृष्टीस न देखतां रुक्मिणीपती ॥ करिसी व्यर्थ भक्ति कासया ॥१२॥\nविप्रांघरीं निपजलें पक्वान्न ॥ त्या अनसुटपात्रीं न बैसे श्वान ॥ तेवीं पांडुरंगभक्ती अधिकार जाण ॥ अंत्यजयाति नसे कीं ॥१३॥\nकीं नृपवराचें भोगमंदिरीं ॥ भणंग प्रवेशेल कैशियापरी ॥ तेवीं चोखामेळ्��ासी राउळांतरीं ॥ जातां नयेचि सर्वथा ॥१४॥\nनातरी निर्दैवी फिरतां रानोरानीं ॥ तयासी कल्पतरु न दिसे नयनीं ॥ तेवीं चोखामेळ्यासी चक्रपाणी ॥ न दिसे नयनीं सर्वथा ॥१५॥\nकीं अमृतकुंड पाहावया दृष्टीं ॥ आयुष्यहीन व्यर्थचि लाळ घोंटी ॥ तेवीं राउळीं असोनि जगजेठी ॥ तुज नव्हेचि भेटी सर्वथा ॥१६॥\nऐसें ऐकूनियां वचन ॥ तयासी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे मायबापा मज एवढें भूषण ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥१७॥\nउंच लक्ष गांवें वासरमणी ॥ दुरूनि सांभाळी जैसा कमळिणी ॥ तेवीं राउळीं असोनि चक्रपाणी ॥ माझा सांभाळ करीतसे ॥१८॥\nकीं दोन लक्ष गावें निशापती ॥ परी त्याची चकोरावरी अत्यंत प्रीती ॥ तेवीं अनाथनाथ कृपामूर्ती ॥ माझें स्मरण करीतसे ॥१९॥\nनातरी कांसवी आपुलिया पिलियांसी ॥ दुरूनि सांभाळ करी जैसी ॥ तेवीं आपुले दासांसी हृषीकेशी ॥ कृपादृष्टीं पाहातसे ॥२०॥\nअखंड असतां सन्निध पाहीं ॥ जरी प्रीति नसली त्याचे ठायीं ॥ तरी निकट वास करूनि कांहीं ॥ सार्थक नाहीं सर्वथा ॥२१॥\nऐसें बोलोनि त्या अवसरा ॥ सत्वर गेला निजमंदिरा ॥ हृदयीं आठवोनि रुक्मिणीवरा ॥ भजन करी सप्रेम ॥२२॥\nतंव रात्रीं येऊनि पंढरीनाथ ॥ चोखामेळ्यासी काय बोलत ॥ आज मी आपुलें राउळांत ॥ नेतों त्वरित तुजलागीं ॥२३॥\nऐसें बोलोनि रुक्मिणीपती ॥ तयासी सत्वर धरिलें हातीं ॥ अंतरगाभारां निजप्रीतीं ॥ घेऊनि गेला तेधवां ॥२४॥\nआपुलें जीवींचें निजगुज ॥ चोख्यासी सांगे गरुडध्वज ॥ म्हणे तुजवांचोनि क्षणैक मज ॥ न कंठेचि सर्वथा ॥२५॥\nनामयासवें करितां भोजन ॥ कीं आवडी सेवितां अमृतपान ॥ ते वेळीं तुझी आठवण ॥ माझिया मनांत होतसे ॥२६॥\nऐसें बोलतां हृषीकेशी ॥ चोखा लागला चरणांसी ॥ म्हणे तूं अनाथनाथ म्हणविसी ॥ लळे पाळिसी दासांचे ॥२७॥\nऐसा संवाद ते अवसरीं ॥ पूजारी ऐके निजोनि द्वारीं ॥ मग विस्मित होऊनि अंतरीं ॥ उठिला झडकरी तेधवां ॥२८॥\nमग आणिकासी साक्ष बोलावूनी ॥ वृत्तांत सांगे तयालागोनि ॥ म्हणे चोख्याऐसा दुसरा कोणी ॥ चक्रपाणीसीं बोलतो ॥२९॥\nसाक्षात परब्रह्म वैकुंठवासी ॥ अंत्यज जाऊनि शिवला त्यासी ॥ द्वारासी कुलुपें आसोनि तैसीं ॥ गेला तो कैसा कळेना ॥३०॥\nवस्त्रें भूषणें देवावर ॥ तयांसी शिवला अत्यंज नर ॥ बुडाला ब्राह्मण आचार ॥ कैसा विचार करावा ॥३१॥\nजैसा पौर्णिमेचा निशापती ॥ अति सोज्वळ त्याची कांती ॥ मग राहु येऊनि सत्वरगती ॥ आलिंगन प्रीतीं देतसे ॥३२॥\nनातरी अमावास्येचा वासरमणी ॥ सत्वर चालतां देखोनि गगनीं ॥ त्यासी अकस्मात केतु येऊनी ॥ कलंक लावी निजतेजा ॥३३॥\nतेवीं षड्गुणैश्वर्य रुक्मिणीपती ॥ श्रुतिशास्त्रें जयासी वर्णिती ॥ त्यासी अंत्यज येऊनि रात्रीं ॥ भेटतो प्रीतीं निजप्रेमें ॥३४॥\nऐसिया उपाय कवण ॥ कैशा रीतीं निवारे विघ्न ॥ एक म्हणती बोलावून ॥ तयासी पुसावें सत्वर ॥३५॥\nमग कुलूप काढोनि सत्वरगती ॥ चोख्यासी वृत्तांत अवघे पुसती ॥ म्हणती राउलीं आलासी कैशा रीतीं ॥ तें सांग निश्चितीं आम्हांसी ॥३६॥\nऐकोनि बोले चोखामेळा ॥ म्हणे मी तुमचा लेंकवळा ॥ मज हातीं धरूनि घनसांवळा ॥ आणी राउळा बळेंचि ॥३७॥\nआतां अन्याय घालोनि पोटीं ॥ मजवरी करा कृपादृष्टी ॥ ऐसें म्हणूनि उठाउठी ॥ निघता जाहला तेधवां ॥३८॥\nमग पूजारी तयासी वचन बोलत ॥ तुवां न राहावें पंढरींत ॥ येथें असता पंढरीनाथ ॥ आणितो राउळांत तुजलागीं ॥३९॥\nम्हणोनि चार पाउलें दूरी ॥ राहावें चंद्रभागेचे पैलतीरीं ॥ नाहीं तरी शिक्षा झडकरी ॥ तुज निर्धारीं करूं आम्ही ॥४०॥\nतुवां थोर केला अन्याय ॥ बाटवूनि टाकिला देवाधिदेव ॥ या दुरितेंकरूनि रौख ॥ भोगणें लागे तुजलागीं ॥४१॥\nऐसें बोलतां द्विजवर ॥ मग चोखा देतसें प्रत्युत्तर ॥ म्यां बाटविला रुक्मिणीवर ॥ हा मिथ्या विचार बोलतसां ॥४२॥\nतरी अत्यंज आणि ब्राह्मण ॥ दोघीं गंगेंत केलें स्नान ॥ हें देखतां गंगेसी दूषण ॥ ठेवूं नये सर्वथा ॥४३॥\nकीं चोखाळ वाटे जी क्षिती ॥ तिजवरी चालती सकळ याती ॥ तीस विटाळ जाहला कैशा रीतीं ॥ कवणे शास्त्रीं लिहिलें ॥४४॥\nकीं दुर्जनासी स्पर्शतां पवन ॥ त्यास न लागे त्याचा अवगुण ॥ मग वायांचि विकल्प धरूनि मन ॥ बाजूस दूषण ठेवणें ॥४५॥\nकां सौंदणीं आणि रांजणांत ॥ आकाश बिंबलें असेचि त्वरित ॥ तरी त्या दोहींत असोनि अलिप्त ॥ गुंतोनि निश्चित न राहे ॥४६॥\nतेवीं देवाधिदेव रुक्मिणीपती ॥ त्यासी सारिख्या सकळ याती ॥ तयासी विटाळ कैशा रीतीं ॥ तुमचें चित्तीं भासतो ॥४७॥\nअनंतब्रह्मांडें भरून जाणा ॥ अलिप्त असे वैकुंठराणा ॥ तरी वायांच विकल्प धरूनि मना ॥ होतसां दूषणा अधिकारी ॥४८॥\nऐसें ऐकतां दृष्टांतवचन ॥ क्रोधयुक्त बोलती ब्राह्मण ॥ सकळ यातींत नीच मलिन ॥ आम्हां ज्ञान सांगतसे ॥४९॥\nशलभ आपुल्या शहाणपणेंकरून ॥ गरुडासी शिकवितो उड्डाण ॥ कीं अजापालक येऊन ॥ बृहस्पतीसी ज्ञान सांगे ॥५०॥\n��ीं सुवर्णापुढें बेगड सवेग ॥ दाखवी आपली झगमग ॥ कीं शेषापुढें इतर नाग ॥ मणिभूषण दाखविती ॥५१॥\nकीं ऐरावतापुढें इतर वारण ॥ करून दाखविती स्थिर गमन ॥ कीं शंकरापुढें इतर गण ॥ तांडव करून दाखविती ॥५२॥\nकीं वासरमणि देखोनि सहज ॥ त्यापुढें खद्योत मिरवी तेज ॥ कीं अगस्ति देखोनि सहज ॥ पयोब्धि गर्जना करीतसे ॥५३॥\nतेवीं आम्हीं ब्राह्मण उंच वर्ण ॥ सर्व शास्त्रीं असतां निपुण ॥ तूं नीचजाति अंत्यज होऊन ॥ आम्हांसी ज्ञान सांगसी ॥५४॥\nआतां भीमरथीचे पैलतीरीं ॥ जाऊन राहावें त्वां सत्वरीं ॥ उदयीक दृष्टीं देखिला जरी ॥ मग शिक्षा बरी पावसील ॥५५॥\nशब्द ऐकोनि द्विजांचा ॥ चोखामेळा बोले वाचा ॥ म्हणे मायबाप सेवक मी तुमचा ॥ झाडवान साचा म्हणवितों ॥५६॥\nबहुत दिवस सांभाळ केला ॥ आतां भवंडोनि देतां मजला ॥ ऐसें म्हणूनियां डोळां ॥ अश्रुपात लोटले ॥५७॥\nम्हणे कृपावंत विठ्ठलमाये ॥ आजपासूनि अंतरले पाये ॥ माझें प्राक्तन बलवंत आहे ॥ करावें काय तयासी ॥५८॥\nऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ घरासी गेला अति सत्वरीं ॥ हरिरूप आठवूनि अंतरीं ॥ स्मरण करी निजप्रेमें ॥५९॥\nकांतेसी सांगोनि वृत्तांत ॥ म्हणे आम्हांसी उबगला पंढरीनाथ ॥ आतां पैलतीरा जाऊनि त्वरित ॥ तेथेंच राहूं उभयतां ॥६०॥\nमग सन्मुख लक्षूनि देउळा ॥ पैलतीरीं बांधिली दीपमाळा ॥ तेथें राहूनि चोखामेळा ॥ हृदयीं घननीळा चिंतितसे ॥६१॥\nअद्यापि यात्रेस जाती कोणी ॥ ते दीपमाळा देखती नयनीं ॥ ते स्थळीं भक्तशिरोमणी ॥ उदास होऊनि राहिला ॥६२॥\nध्यानांत आणूनि रुक्मिणीपती ॥ भजन करी सप्रेमयुक्ती ॥ म्हणे देवें मोकलोनि मजप्रती ॥ टाकिली प्रीति दिसताहे ॥६३॥\nतंव एके दिवशीं भक्त प्रेमळ ॥ भोजन करी चोखामेळ तों अकस्मात येऊनि घननीळ ॥ बैसले तत्काळ सांगातें ॥६४॥\nनिंबाचिया वृक्षाखालीं पडली होती दाट साउली ॥ त्या छायेसी बैसोनि वनमाळी ॥ चोख्यासंगें जेविती ॥६५॥\nतों कांहीं कार्यासी ते अवसरीं ॥ तेथें अकस्मात आला पुजारी ॥ उभा ठाकोनि निमिषभरी ॥ दुरून कौतुक पाहातसे ॥६६॥\nतों दहीं उसळोनि अकस्मात ॥ वाढितां खालीं पडले त्वरित ॥ कांतेसी म्हणे अन्याय बहुत ॥ घडला तूंतें जाण पां ॥६७॥\nसवें जेवितो रुक्मिणीवर ॥ तयाचा भरलासे पीतांबर ॥ ऐसें ऐकूनियां द्विजवर ॥ अंतरीं विस्मित जाहला ॥६८॥\nमग कावळ्यासी म्हणे ते वेळीं ॥ निंबोळ्या चाखूनि टाकिसी खालीं ॥ येथें बैसले वनमाळी ॥ त्यांच्या अंगासी लागती ॥६९॥\nतरी येथोनि उठोनि त्वरित ॥ आणिके शाखेवरी बैसें निश्चित ॥ ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ पूजारी मनांत संतापला ॥७०॥\nम्हणे आम्हांसी देखोनि दृष्टीं ॥ मिथ्या बोलतो अवाट गोष्टी ॥ अंत्यजासवें जगजेठी ॥ कासयासाठीं जेविला ॥७१॥\nमग चोख्याजवळी विप्र त्वरित ॥ धांवूनि आला अकस्मात ॥ एक चफराक मारूनि मुखांत ॥ गेला त्वरित झडकरी ॥७२॥\nस्नान करूनि भीमातीरीं ॥ ब्राह्मण गेला देउळाभीतरीं ॥ कौतुक देखोनि ते अवसरीं ॥ आश्चर्य करी मनांत ॥७३॥\nविटेवरी उभा शारंगधर ॥ त्याचा दह्यानें भरला पीतांबर ॥ ऐसें देखोनि द्विजवर ॥ श्रीमुख सत्वर विलोकी ॥७४॥\nतों देवाचा गाल सुजला जाण ॥ दोन्ही निडारले असती नयन ॥ ब्राह्मन मनीं विस्मित होऊन ॥ अंतरीं खूण पावला ॥७५॥\nम्हणे म्यां गांजिलें चोख्यासी ॥ ते देवें साक्ष दाविली मजसी ॥ जेवीं दुर्जनें गांजितां बाळकासी ॥ तें दुःख मातेसी झोंबत ॥७६॥\nतेवीं भक्तांचें करितां छळण ॥ दुःखी होतसे जगज्जीवन ॥ मग अभक्तांसी शिक्षा करून ॥ वाढवी महिमान दासांचें ॥७७॥\nऐसा विवेक करूनि अंतरीं ॥ पूजारी पातला भीमातीरीं ॥ चोख्यासी म्हणे ते अवसरीं ॥ राउळांतरीं चाल आतां ॥७८॥\nनेणतां भक्तींचें महिमान ॥ म्यां व्यर्थचि केलें तुझें छळण ॥ जेवीं अमूल्य हिर्‍यासी मारूनि घण ॥ आणिला शीन आपणासी ॥७९॥\nतुज मीं शिक्षा केली येथ ॥ तों राउळीं शिणले पंढरीनाथ ॥ गाल सुजला देखोनि मनांत ॥ भयभीत मी जाहलों ॥८०॥\nतरी आतां निजभक्तराया ॥ सत्वर चलावें तया ठाया ॥ कांहीं उपकार करूनियां ॥ पंढरीराया तोषवावें ॥८१॥\nमग चोख्यासी धरूनियां हातीं ॥ पूजारी आला राउळाप्रती ॥ दृष्टीं देखतां रुमिणीपती ॥ संतोष चित्तीं जाहला ॥८२॥\nदेवासी देतां आलिंगन ॥ चित्तासी वाटलें समाधान ॥ सुजलें होतें हरीचें वदन ॥ गेलें ओहटून तत्काळ ॥८३॥\nनिजभक्ताच्या वियोगदुःखें ॥ शिणले होते वैकुंठनाथ ॥ भेट होतांचि तात्कालिक ॥ अपार सुख पावले ॥८४॥\nतैंपासोनि चोखामेळा ॥ सदा राउळीं येऊं लागला ॥ जेवीं गंगेनें अंगिकारिला ॥ तो पवित्र नाला जाहला कीं ॥८५॥\nसंत साधु वैष्णवजन ॥ आनंदें निर्भर जाहलें मन ॥ म्हणती निजभक्तांचा अभिमान ॥ जगज्जीवनें धरियेला ॥८६॥\nआणिक ऐका चरित्र एक ॥ रुक्मिणीस म्हणती वैकुंठनायक ॥ आजि बहुत आला आम्हांसी ठणक ॥ रगडीं क्षण मजलागीं ॥८७॥\nऐसें बोलतां चक्रपाणी ॥ हांसूनि उत्तर द��त रुक्मिणी ॥ म्हणे कवण कार्य करूनी ॥ आलेती सदनीं लवलाहें ॥८८॥\nसांवत्याचा खुरपोनि आलेती मळा ॥ म्हणोनि शिणलेती भक्तवत्सला ॥ कीं कबीराचे मागीं विणिला शेला ॥ सप्रेम कळवला देखूनि ॥८९॥\nकीं नामयाचें शाकारिलें घर ॥ नातरी लहुळासी जाऊनि आलेति सत्वर ॥ कीं ज्ञानदेव बैसले ज्या भिंतीवर ॥ ते ओढितां साचार शिणलेती ॥९०॥\nकिंवा चोख्याचीं ढोरें ओढिलीं काय ॥ तेणेंचि शिणले हातपाय ॥ कीं जोग्याचा धांवण्या लवलाह्य ॥ तांतडी करून आलेती ॥९१॥\nऐकूनि रुक्मिणींचें वचन ॥ काय बोलती जगज्जीवन ॥ आजि प्रातःकाळापासून ॥ सरिलें दळण जनींचें ॥९२॥\nनामयाचें घरीं बहुत ॥ पाहुणे आले साधुसंत ॥ म्हणोनि आम्हीं जाऊन त्वरित ॥ साधिला कार्यार्थ लवलाहें ॥९३॥\nघरीं कामाची आडाडी ॥ जनीस झाली अति तांतडी ॥ मग घागर घेऊनि लगडसवडीं ॥ उदक देव्हडी वाहिलें ॥९४॥\nझाडाझाड करितां दासी जनी ॥ आम्हीं टाकिला केर भरूनी ॥ चारी हातें धुणें करूनी ॥ साळी कांडोनि दिधल्या ॥९५॥\nऐसें बोलतां वनमाळी ॥ विस्मित जाहली भीमकबाळी ॥ मस्तक ठेवूनियां चरणकमळीं ॥ श्रीमुख न्याहाळी प्रीतीनें ॥९६॥\nअरळसुमनांचे शेजेवरे ॥ पर्यंकीं पहुडले श्रीहरी ॥ रुक्मिणी बैसोनि शेजारीं ॥ चरण चुरी स्वहस्तें ॥९७॥\nआणिक ऐका नवलपरी ॥ कोणे एके अवसरीं ॥ नामदेव गरुडपारीं ॥ कीर्तनीं उभा राहिला ॥९८॥\nमागें म्हणावया उभा नाहीं कोणी ॥ मग सत्वर पावले चक्रपाणी ॥ स्वहस्तें टाळ घेऊनी ॥ वाजवीत उभे राहिले ॥९९॥\nवैष्णव भक्त देखोनि नयनीं ॥ आश्चर्य करिती अंतःकरणीं ॥ इंद्रादिक सुरवर येऊनी ॥ पुष्पवृष्टि करिताती ॥१००॥\nरूप धरूनि श्रीपती ॥ कीर्तनरंगीं नृत्य करिती ॥ तो पितांबर फिटोनि अवचितीं ॥ पडला क्षितीं तेधवां ॥१॥\nसप्रेम भुलले जगज्जीवन ॥ किंचित नाठवे देहभान ॥ तटस्थ जाहले वैष्णवजन ॥ कोणी वचन न बोलती ॥२॥\nमग ज्ञानदेवें धरूनि कर ॥ उभा केला शारंगधर ॥ देवासी हांसोनि बोले उत्तर ॥ तें परिसा चतुर भाविक हो ॥३॥\nतुम्ही सर्वज्ञ म्हणवितां चतुर ॥ आणि कीर्तनीं फिटला पीतांबर ॥ आतां सावध होऊनि सत्वर ॥ नेसा अंबर देवराया ॥४॥\nऐसें वचन ऐकून ॥ काय बोलिला जगज्जीवन ॥ माझे ठायीं मानापमान ॥ नाहींच जाण सर्वथा ॥५॥\nसांडोनि लज्जा मीतूंपण ॥ सांडोनि लौकि देहभान ॥ सांडोनि देवपणाचा अभिमान ॥ कीर्तनरंगीं नाचतसें ॥६॥\nनामयाचें प्रेम जैशिया रीतीं ॥ तैसाचि मी होय श्रीपती ॥ जेवीं दर्पणीं मुख जैसें पाहती ॥ तैसेच रीतीं दाखवितसें ॥७॥\nकां ऋतुत्रय येतांचि देख ॥ आकाश दिसे तयासारिख ॥ तैशाच रीतीं मी वैकुंठनायक ॥ भक्तांसारिखा होतसें ॥८॥\nऐसा संवाद करितां सत्वर ॥ तों अकस्मात पातला भक्त कबीर ॥ मग उभे ठाकूनि वैष्णववीर ॥ आलिंगन दिधलें तयासी ॥९॥\nवाराणसींत कबीरसंत ॥ पंढरपुरांत नामाभक्त ॥ यांची देवास अत्यंत प्रीत ॥ शुद्ध भावार्थ देखोनि ॥११०॥\nधन्य पंढरी वैकुंठनगर ॥ जेथें नामयाचा कीर्तनगजर ॥ जीवन्मुक्त अवघे नारीनर ॥ असती साचार निजप्रेमें ॥११॥\nगरुडटके निशाण भेरी ॥ वीणे वाजती मंजुळस्वरीं ॥ टाळिया पिटोनियां गजरीं ॥ स्वानंदमेळीं डुल्लती ॥१२॥\nमग पंचप्राण उजळोनि ज्योती ॥ रुक्मिणी घेऊनि आली आरती ॥ नामयानें ओंवाळूनि श्रीपती ॥ दंडवत प्रीतीं घातलें ॥१३॥\nनिजभक्तांसी बोले शारंगधर ॥ आज कीर्तनरंग आला फार ॥ वचन ऐकोनि ज्ञानेश्वर ॥ काय उत्तर देतसे ॥१४॥\nटाळ घेऊनि पांडुरंगें ॥ उभे ठाकले नामयामागें ॥ म्हणोनि वोळंगले सकळ रंगें ॥ प्रेम अंतरंगें देखोनि ॥१५॥\nभास्करें दीपिका धरिली पाहें ॥ तेथें प्रकाशासी उणें काये ॥ कीं हिमकर विंजणा वारितां पाहें ॥ उष्ण उबारा कोठोनि ॥१६॥\nसमुद्र निजांगें वाहत जीवन ॥ मग रांजणीं उदक न राहे उण ॥ कीं पर्जन्यें घालितां संमार्जन ॥ कोरडें स्थळ न राहे ॥१७॥\nलक्ष्मी स्वयंपाक करी जेथ ॥ सकळ रुचि ओळंगती तेथ ॥ कामधेनु स्वयें मंथन करीत ॥ तरी पुरे नवनीत त्रिभुवनीं ॥१८॥\nतेवीं निजांगें रुक्मिणीकांत ॥ नामयामागें गाऊं लागत ॥ मग रंग यावया कायसी मात ॥ आश्चर्य चित्तांत करीतसां ॥१९॥\nज्ञानदेवाचें वचन ऐकोन ॥ हांसों लागले जगज्जीवन ॥ म्हणे आमुचे जीवींची निजखूण ॥ तुम्हांकारण कळतसे ॥१२०॥\nमग सकळां वांटोनि खिरापती ॥ राउळीं प्रवेशले रुक्मिणीपती ॥ कबीरभक्तें येऊनि एकांतीं ॥ लोटांगण प्रीतीं घातलें ॥२१॥\nआज्ञा मागोनि रुक्मिणीवरा ॥ कबीर चालिला रामेश्वरा ॥ ध्यानीं आणोनि श्रीरघुवीरा ॥ मार्ग सत्वरा क्रमीतसे ॥२२॥\nतंव वाटेसी देखिलें एक नगर ॥ तेथें राहिला वैष्णववीर ॥ रात्रीं मांडिला कीर्तनगजर ॥ आनंदें निर्भंय होऊनि ॥२३॥\nश्रवणा आले बहुत जन ॥ ऐकोनि सकळ जाहले तल्लीन ॥ त्यांत जीवा आणि तत्वा दोघे ब्राह्मण ॥ परम सज्ञान असती कीं ॥२४॥\nम्हणती धन्य कबीर वैष्णव दास ॥ सिद्धांतज्ञानी चतुर विशेष ॥ तरी सद्भावें शरण जाऊनि तयास ॥ घेऊं उपदेश उभयतां ॥२५॥\nमग जीवा तत्वा दोघे जण ॥ कबीरापासीं आले जाण ॥ सद्भावें घालोनि लोटांगण ॥ म्हणती आम्हांसी पावन करावें ॥२६॥\nशुद्धभाव देखोनि अंतर ॥ कृपा केली तयांवर ॥ मस्तकीं ठेऊनियां कर ॥ अनुग्रह सत्वर दीधला ॥२७॥\nमग रामेश्वरादि दक्षिणातीर्थ ॥ सकळ पाहूनि कबीर भक्त ॥ वाराणसीस गेला त्वरित ॥ अनुताप युक्त तेधवां ॥२८॥\nतों इकडे जीवा तत्वा दोघे जण ॥ उभय बंधु असती जाण ॥ तयांसी निंदिती सकळ ब्राह्मण ॥ न घेती दर्शन सर्वथा ॥२९॥\nवाळींत घालोनि तयांप्रती ॥ एकमेकांसी काय बोलती ॥ यांसी सोयरीक जे करिती ॥ ते अविंधपंक्ती बैसती ॥१३०॥\nसाक्षात् कबीर यवन ज्ञानी ॥ त्याचा अनुग्रह होतांक्षणीं ॥ ब्रह्मकर्मासी बोल लावूनी ॥ सिद्धांतज्ञानी विनटले ॥३१॥\nऐसें बोलती सकळ पिशुन ॥ परी ते नायकती तयांचें वचन ॥ म्हणती जातीसी काय कारण ॥ सद्गुरुचरण उपासितां ॥३२॥\nतंव एकाचा पुत्र जाहला थोर ॥ एकाची कन्या उपवर ॥ म्हणोनि जाहले चिंतातुर ॥ चित्तीं विचार आठवेना ॥३३॥\nकन्येसी वर न मिळे जाणूनी ॥ वधू न मिळेचि पुत्रालागूनी ॥ मग वाराणसीस जाऊनी ॥ कबीरापासीं सांगितलें ॥३४॥\nअंतरसाक्ष कमालतात ॥ न सांगतांच कळला वृत्तांत ॥ म्हणे आमुचा उपदेश त्वरित ॥ घातलें वाळीत म्हणोनि ॥३५॥\nमग जीवातत्वांसी कबीर भक्त ॥ म्हणे माझें वचन ऐका त्वरित ॥ तुम्हीं उभयतां आपुल्यांत ॥ शरीरसंबंध करावा ॥३६॥\nसांडोनि निजकर्माचें भय ॥ सोयरीक करा निःसंशय ॥ ऐसें म्हणतां सद्गुरुराय ॥ अवश्य म्हणती ब्राह्मण ॥३७॥\nमग कबीर म्हणे तयांलागूनी ॥ जरी विश्वास धराल माझें वचनीं ॥ तरी तत्काळ अरिष्ट निरसोनी ॥ सायुज्यसदनीं पावाल ॥३८॥\nमग वंदोनि सद्गुरुचरण ॥ सत्वर निघाले ब्राह्मण ॥ आपुल्या स्वदेशास येऊन ॥ धरिलें लग्न तेधवां ॥३९॥\nलग्नतिथी करूनि नेमस्त ॥ साहित्यासी लागले त्वरित ॥ वृत्तांत ऐकोनि नगरांत ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥१४०॥\nआपुलें मुखें मंत्र म्हणून ॥ केलें पुत्राचें मौंजीबंधन ॥ उदयीक दोघांचें लावावें लग्न ॥ निश्चय मनीं हा केला ॥४१॥\nमग सकळ मिळून ब्राह्मण ॥ तयांसी पुसती वर्तमान ॥ तुम्हांसी सोयरा मिळाला कोण ॥ उदयीक लग्न कैसें धरिलें ॥४२॥\nऐसें बोलतां द्विजवर ॥ ते काय देती प्रत्युत्तर ॥ आमचें गृहीं वधूवर ॥ आहेती साचार उभयतां ॥४३॥\nपशुपक्षी जया रीतीं ॥ तैसीच असे आमुची याती ॥ ऐसी ऐकोनि वचनोक्ती ॥ आश्चर्य ��रिती धरामर ॥४४॥\nम्हणती यांसी वाळितां साचार ॥ तरी आतांच होईल वर्णसंकर ॥ निमित्त येईल आपणावर ॥ क्षोभेल ईश्वरे निर्धारें ॥४५॥\nसद्गुरुचरणीं विश्वास धरून ॥ यांनीं टाकिलें कर्मठपण ॥ आम्हांसी निर्णय कळला पूर्ण ॥ पाहिलें कसून मन यांचें ॥४६॥\nमग जीवातत्वांस बोलावून ॥ तयांसी म्हणती सकळ ब्राह्मण ॥ आम्ही सोयरीक तुम्हांलागून ॥ स्वइच्छेनें देतसों ॥४७॥\nतंव कन्येसी वर नेमून ॥ पुत्रासी वधू विचारून ॥ सकळ ब्राह्मणीं साहित्य करून ॥ केली लग्नें तयांचीं ॥४८॥\nमग उभयतां जाऊन वाराणसी ॥ वृत्तांत सांगितला कबीरासी ॥ वचन ऐकोनि निजमानसीं ॥ सद्गुरुनाथ संतोषले ॥४९॥\nपुढिले अध्यायीं कथा गहन ॥ पद्मनाभ चरित्र अति पावन ॥ महीपति म्हणे सभाग्य सज्ञान ॥ देवोत अवधान निजप्रीतीं ॥१५०॥\nस्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रयोविंशाध्याय रसाळ हा ॥१५१॥\n॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥२३॥ ॥ ओंव्या ॥१५१॥ ॥\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_44.html", "date_download": "2018-12-15T16:57:20Z", "digest": "sha1:ORVKP5O2F72P2LVI2QD6UZGEOBGZG2GF", "length": 16701, "nlines": 148, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनाची वाटचाल : सदाभाऊ खोत | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनाची वाटचाल : सदाभाऊ खोत\nशेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, बाजारपेठांचे मजबुतीकरण, जलयुक्त शिवार योजना, अपूर्ण सिंचन योजनांना पाठबळ अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासन शेतकरी बांधवाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाणी योजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.\nपलुस तालुक्यातील कुंडल येथे ट्रॅक्टर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. ब��पू लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख अरुण लाड होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, तहसीलदार राजेंद्र पोळ, कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्यकारी संचालक सी. एस गव्हाणे, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. जाधव, किरण लाड, योगेश लाड, तालुका कृषि अधिकारी श्री. निकम, आदी उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने तोडणी वाहतूक कंत्राटदार संघटनेला 113 ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. त्याचे प्रातिनिधीक किल्ली वितरण राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. या ट्रॅक्टरसाठी कारखान्याच्या वतीने हमीपत्र देण्यात आले आहे.\nक्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने परिसराचा कायापालट केला आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. तसेच, शैक्षणिक चळवळीलाही चालना दिली आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, जागतिक बाजारपेठेची तुलना करून केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी आयात होणाऱ्या साखरेवर 100 टक्के कर व इथेनॉलच्या दरात वाढ असे निर्णय घेतले आहेत. 2022 पर्यंत उत्पादन दुप्पट झाले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी बाजारपेठाही मजबूत केल्या पाहिजेत. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्नशील आहेत. जलयुक्त शिवार योजना, कृषि यांत्रिकीकरण या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. पाणी योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे स्पष्ट करून बोंड अळी प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न व जनजागृती केली असल्याचे त्यांनी सांगितले.\nएक ट्रॅक्टर अनेकांचे कुटुंब चालवतो. त्यामुळे ट्रॅक्टर वितरणाच्या माध्यमातून क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने एक चांगला प्रयत्न केला आहे. उत्तम कारखानदारीचाही हा एक आदर्श आहे, असे कौतुकोद्गार काढून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, राज्य शासनाने कृषि विकासाला चालना दिली असून, वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. तसेच, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारख्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व सामान्य जनतेला न्याय देण्यात येत आहे.\nअरूण लाड यांनी कारखान्याचे विविध उपक्रम आणि ट्रॅक्टर वितरणाच्या उपक्रमाचा हेतू विषद केला. तसेच, साखर उद्योगाचे प्रश्नांवर शासन स्तरावर तोडगा निघावा, कारखान्यालाही कृषि महाविद्यालयाची संधी द्यावी, असेही आवाहन केले.\nयावेळी जे. के. जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्सचे कस्टमर केअर मॅनेजर रमेश खराडे, बसवराज जेवरगी, सुमीत चौधरी यांच्यासह बाजीराव पाटील, हेमंत भावसार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nस्वागत व प्रास्ताविकात किरण लाड यानी कारखान्याच्या स्थापनेपासूनचा आढावा घेत विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार कुंडलिक एडके यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ahmednagar-news-2/", "date_download": "2018-12-15T15:45:09Z", "digest": "sha1:YNGI7GMSK7E5SCCONQQCXHC3XLARM5VM", "length": 6590, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुरूनानक जयंतीनिमित्त रेखाटले ‘गुरूनानक साहेब’ यांचे चित्र | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुरूनानक जयंतीनिमित्त रेखाटले ‘गुरूनानक साहेब’ यांचे चित्र\nनगर – जिल्ह्यातील शलिविहार येथील रहिवासी किरण अहलुवालिया यांनी गुरूनानक जंयती निमित्त गुरूनानक साहेब यांचे चित्र रेखाटलेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nNext articleआघाडीची वाट आता बिघाडीकडे ; कॉंग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्��ी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-marin-drive-police-66277", "date_download": "2018-12-15T17:20:06Z", "digest": "sha1:IKUFTZZMRSSCHG6PDG64WDJ7E2F5FAKK", "length": 13001, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Marin Drive police मरिन ड्राइव्हवर \"सॅग-वे'वरून पोलिस गस्त | eSakal", "raw_content": "\nमरिन ड्राइव्हवर \"सॅग-वे'वरून पोलिस गस्त\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nसॅग-वे हे दोन चाकी वाहन आहे. परदेशात सॅग-वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सॅग-वे इको फ्रेंडली वाहन आहे. इलेक्‍ट्रॉनिक बॅटरीवर ते चालते. तासाला 18 किलोमीटर असा त्याचा वेग आहे. या वाहनावरून सतत पाच तास गस्त घालता येते. सॅग-वे चालताना सोबत स्वयंचलित चाव्या ठेवाव्या लागतात. चाव्यांनीही त्याचा वेगही कमी-जास्त करता येतो.\nमुंबई - पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मरिन ड्राइव्हवर पोलिस आता सॅग-वे या इको फ्रेंडली वाहनावरून गस्त घालणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दोन \"सॅग-वे' पोलिस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे हायटेक वाहन मुंबई पोलिस गस्तीकरता वापरणार आहेत.\nराणीचा कंठाहार अशी ओळख असलेल्या मरिन ड्राइव्हवर देशातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. पहाटेला उद्योजक, अभिनेते मॉर्निंग वॉकसाठी येतात. सुटीच्या दिवशी मरिन ड्राइव्हवर गर्दी असते. मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी या दोन किलोमीटरच्या परिसरात टप्प्याटप्प्यावर पोलिस तैनात असतात. पोलिसांना पायी गस्त घालणे त्रासदायक होते. त्यासाठी सायकलीवरून पोलिस मरिन ड्राइव्ह परिसरात गस्त घालतात. गस्तीमुळे महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार थांबले आहेत.\nदत्ता पडसलगीकर यांनी पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिस दलात काही बदल होत आहेत. पोलिसांना गस्तीकरता बुलेट दुचाकीही दिल्या आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी सॅग-वेवरून गस्त घालण्याबाबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात सॅग-वेचा प्रायोगिक तत��त्वावर वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपाडा येथील पोलिस मोटर वाहन विभागात दोन सॅग-वे आणण्यात आल्या आहेत. त्यांना नवा लूक देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त (मोटार परिवहन विभाग) अतुल पाटील यांच्या टीमने सॅग-वेच्या चाचण्या केल्या. सॅग-वे चालवण्याचे प्रशिक्षण दोन पोलिसांना देण्यात आले. लवकरच दोन्ही सॅग-वे पोलिसांना गस्तीसाठी दिल्या जाणार आहेत.\nभारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nकाठमांडू : भारतीय चलनातील दोन हजार, 500 व 200 रुपयांच्या नोटांच्या वापरावर नेपाळने बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्याचा आदेश नेपाळ...\nमहाबळेश्वर-पांचगणी अपघात; दोघे जखमी\nमहाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पांचगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nराणीच्या बागेत येणार नवे रहिवासी\nमुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल...\nरेल्वेप्रवासातून घडणार महामानवाचे दर्शन\nअमरावती : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करीत समानता एक्‍स्प्रेस पर्यटक गाडी लवकरच चालविण्यात येणार आहे. डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mugs/cheap-mugs-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:02:59Z", "digest": "sha1:TG3UXNYVF3PZUOLGY7MXUR6SCGNP4VJI", "length": 15574, "nlines": 372, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मुगस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त मुगस India मध्ये Rs.69 येथे सुरू म्हणून 15 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. तगस फिस्टि कप व्हाईट विथ सिल्वर हॅन्डल मूग Rs. 709 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मूग आहे.\nकिंमत श्रेणी मुगस < / strong>\n227 मुगस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 495. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.69 येथे आपल्याला होत मुगग्स दैली दोषे ऑफ लव्ह फॉर दाद मूग उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 249 उत्पादने\nहोत मुगग्स दैली दोषे ऑफ लव्ह फॉर दाद मूग\nहोत मुगग्स बेस्ट दाद एव्हर मूग\nपोस्टरबॉय यौ अरे थे वर्ल्ड मूग\nपोस्टरबॉय लिफे बेगीन्स आत मूग\nपोस्टरबॉय गुड थिंग्स अरे गोइंग तो हाप्पेन मूग\nहोतमुगग्स मास्टरपीएस इन प्रोग्रेस 8904110121919\nहोत मुगग्स येत बेस्ट फ़्रिएन्द एव्हर मूग\nब्लूएस सचिन मस्सेस मन मूग\nमिसळीत ब्लॅक सिरॅमिक स्टार्स मूग M फ़्रिएन्द स्टार्स\nहोत मुगग्स लव्ह यौ ब्रॉथेर 8904110122718\nपोस्टरबॉय I लव्ह मोस्टचे व्हा मूग\nफॉल्ट कप फुटबॉल मूग\nहोत मुगग्स दैली रेमिंदर मॉम मूग\nअल्लथिंग्सकस्टमाइज्ड काँग्रट्स गिफ्ट मूग मूग\nअल्लथिंग्सकस्टमाइज्ड एंगे���मेंट प्रेसेंट मूग मूग\nअल्लथिंग्सकस्टमाइज्ड वेदडींग एनिवर्सरी प्रेसेंट कप मूग\nअल्लथिंग्सकस्टमाइज्ड काँग्रॅतुलाशन्स काँग्रॅतुलाशन्स मूग\nअल्लथिंग्सकस्टमाइज्ड बर्थडे चाके ग्रीटिंग्स कप मूग\nहोतमुगग्स इन्स्पीरेस मी चार्ली चॅप्लिन I आम व्हॉट I आम 8904110122077\nपोस्टरबॉय दोन T स्टॉप बेलीइविंग मूग\nपोस्टरबॉय विठोवूत एन्थुसिअसम मूग\nपोस्टरबॉय लिफे गोएस व मूग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://livethypassion.com/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T17:06:13Z", "digest": "sha1:3LH66Z25YJ4423LV7UKZLDHSGULRKVI5", "length": 18148, "nlines": 108, "source_domain": "livethypassion.com", "title": "*|| ध्यान (Meditation) ||*", "raw_content": "\nध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे \nत्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो \nध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.\nडोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.\n* ध्यानाचे फायदे *\nआध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.\nध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो \nसर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होण���र नाही.\n* स्मरणशक्ती वाढते *\nध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर………..\n* वाईट सवयी नष्ट होतात *\nखूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.\n*मन आनंदी होते *\nकोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.\n* कार्यक्षमता वाढते *\nभरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.\n* झोपेचे तास कमी होतात *\nध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.\n* दर्जेदार नातेसंबंध *\nआध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.\n* विचारशक्ती वाढते *\nआपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.\n* 🏻जीवनाचा उद्देश *\nआपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.\n*ध्यान (Meditation) कसे करावे\n१. )शांत, निवांत खोली निवडावी.\n२. )मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.\n३. )सुखासन वा स्वस्तिकासनासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत.\nपद्ममुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी) व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते, पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो,म्हणून खबरदारी घ्यावी.\n४. )शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्रत्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.\n५. )सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.\n६. )आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.\n७. )साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.\n८. )आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.\n९. )सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.\n* ध्यान का करावे\nध्यानामध्ये काय ताकद आहे\nसामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे\nजेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.\nआइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.\nहीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.\nजर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.\nमहर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला “महर्षी इफेक्ट” असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.\nआपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/monorail-second-phase-to-plan-in-november-258194.html", "date_download": "2018-12-15T15:48:40Z", "digest": "sha1:Y25T3UT2OPJGVPUF625NX74F72MZXIJP", "length": 11871, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nमोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू\nवडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील\n13 एप्रिल : मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील.\nमुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा या दृष्टीने फेब्रुवारी 2014 मध्ये वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या ��रम्यान मोनो मार्ग टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. आता हे काम जवळपास पूर्ण झालंय.\nत्यामुळे मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना लागलीय. यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर चाचण्या घेणारेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनोचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार ते स्पष्ट होईल. अनेकदा डेडलाईन हुकलेली मोनो 2 आता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मधे सुरू होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod14_Nagali_Rise.html", "date_download": "2018-12-15T16:56:03Z", "digest": "sha1:XN5GOAVW3OKST3GAACRBBFRWH2X4XTP5", "length": 3581, "nlines": 72, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nरोजच्या आहारात नागली का असावी :\n* नागलीमध्ये ७ ते १२ % प्रथिनांचं प्रमाण आहे.\n* वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.\n* ट्रिप्टोफॅन, वॅलीन, थ्रीओनीन, आयसोल्युसिन आणि मिथीओनीन ही अ‍ॅमोनो आम्ले असल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.\n* आयसोल्युसिनमुळे मांसपेशी (स्नायू) तंदुरुस्त राहतात, रक्त गोठत नाही.\n* केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त.\n* मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.\n* लहान मुलांची हाडे बळकट होतात.\n* लहान मुले, गर्भवती स्रिया, अशक्त/आजारी व्यक्ती, वृद्धांसाठी नागली अतिशय उपयुक्त .\nदेशी गा��ीचे आरोग्यदायी दुध\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rangana-herath-40y-232d-is-the-oldest-player-to-take-a-wicket-in-test-cricket-since-graham-gooch-41y-125d-in-the-1994-brisbane-test-2/", "date_download": "2018-12-15T16:35:35Z", "digest": "sha1:VBD44OBH7YX3YFHFMSH22JMQXXBWX66F", "length": 8265, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट", "raw_content": "\nआणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट\nआणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट\nगाॅल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज रंगाना हेराथने कसोटी क्रिकेटमधील मोठा पराक्रम केला.\nवयाच्या ४०व्या वर्षी कसोटीत विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. आज रंगाना हेराथचे वय ४० वर्ष आणि २३२ दिवस आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारा तो १९९४नंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.\nत्याने आज जो रुटची विकेट घेत हा पराक्रम केला. गाॅल मैदानावरील त्याची रुट १००वी विकेट ठरला.\n४१ वर्ष आणि १२५ दिवसांचे असताना ग्रॅहम गुचने ब्रिस्बेन कसोटीत १९९४मध्ये विकेट घेतली होती.\n१९९९ला हेराथ गाॅलवरच आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर तो श्रीलंका संघाचा पुर्णवेळ सदस्य झाला होता.\nया दिग्गज ४० वर्षीय खेळाडूने कसोटीत आजपर्यंत ९३ सामन्यात ४३१ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सध्या संयुक्तपणे ९व्या स्थानावर आहे.\n–कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n–पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास\n–धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी\n–एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट\n–बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2609.html", "date_download": "2018-12-15T15:46:52Z", "digest": "sha1:W5RGZNHQO7L5FKIBQPNUANEF3SAIF755", "length": 7284, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "न्यायालयाच्या आदेशाने ते पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News न्यायालयाच्या आदेशाने ते पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार \nन्यायालयाच्या आदेशाने ते पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, सुरेश खरपुडे, प्रदीप परदेशी या भाजपच्या चार उमेदवारांसह शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे असे एकून सहा उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरविले होते.\nत्यामुळे या सर्व उमेदवारांनी शनिवारी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज, सोमवारी दुपारी 1 वाजता या सर्व अर्जांवर सुनावणी होऊन खंडपीठाचे न्यायाधीश जामदार यांनी निवडणुक अधिकार्‍यांना खडसावत भाजपचे सुरेश खरपुडे यांचा अर्ज बाद केला तर अन्य पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले आहेत.\nऔरंगाबाद उच्च न्यायालयात भाजपाचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी व प्रदीप परदेशी, यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविले आहेत ,यामुळे भाजपासह खा दिलीप गांधी यांनी दिलासा मिळाला असून आता ह्या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे.मात्र भाजपचेच सुरेश खरपुडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.\nदरम्यान न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून विरोधकांनी कितीही कूट नीतीचे राजकारण केले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो . आता न्यायालयातील लढाई आहे आता पुढील जिंकली आहे , पुढील काळात जनतेच्या न्यायालयातील लढाई लढून आम्ही ती नक्की जिंकू अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे दिला होता. खा. दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे अतिक्रमण आडवे आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे गांधीसह चौघा भाजप उमेदवारांनी त्यांच्या वकिलांमार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nन्यायालयाच्या आदेशाने ते पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/student-suicide-mumbai-127159", "date_download": "2018-12-15T17:02:17Z", "digest": "sha1:E4XKTIWCWHXH5JXI7WEMNSVPT3RR3MN5", "length": 11009, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "student suicide in mumbai विद्यार्थिनीची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 30 जून 2018\nमुंबई - इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २८) कांदिवलीत घडली. हर्षिका धीरेंद्र मायावशी (१४) असे तिचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.\nमुंबई - इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २८) कांदिवलीत घडली. हर्षिका धीरेंद्र मायावशी (१४) असे तिचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.\nहर्षिका कांदिवली पूर्वेकडील गार्डेनिया सोसायटीत आई-वडिलांसोबत राहत होती. शिकवणीला जाते, से सांगून ती गुरुवारी सायंकाळी घराबाहेर पडली; मात्र शिकवणीला न जाता ती नजीकच्या आर्चिड इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ‘रेफ्युजी’ भागात गेली. तेथे ती काही वेळ बसून होती. हर्षिता आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे समोरील इमारतीतील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला रोखण्यचा प्रयत्न केला; मात्र तिने कोणाचेही न ऐकता खाली उडी मारली. या प्रकरणी समतानगर पोलिस तपास करत आहेत.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमाऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालापट\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/expensive-itek+power-banks-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:12:45Z", "digest": "sha1:L6RRTKABK3D6HUNTCB27PZOX7XYBH3XX", "length": 14446, "nlines": 364, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग इतकं पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive इतकं पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,499 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग पॉवर बॅंक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग इतकं पॉवर बॅंक्स India मध्ये इतकं रबब्०१७ बाकी ब्लॅक Rs. 699 किंमत आहे.\nकिंमत ���्रेणी साठी इतकं पॉवर बॅंक्स < / strong>\n5 इतकं पॉवर बॅंक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 899. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,499 येथे आपल्याला इतकं रबब्०१३ बाकी उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nशीर्ष 10इतकं पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\nइतकं रबब्०१३ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\nइतकं रबब्०१५ रद्द रेड\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१७ व्हा व्हाईट\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१७ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nइतकं रबब्०१५ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१५ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-15T15:49:22Z", "digest": "sha1:JEKM2AHSOJY7KY7FSXLVUG7VCYSBIWCW", "length": 8839, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nमोदी सरकारच्या घिसाडघाईने अनेकांचे जीव धोक्‍यात\nनवी दिल्ली: हरियाणात बांधण्यात येत आलेल्या कुंडली-मनेसर-पलवाल हा बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग अजून अपुर्ण अवस्थेत आहे. तरीही त्याच्या उद्‌घाटनाचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या अपुर्ण कामांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात येणार आहेत. आधी सरकारने हा रस्ता पुर्ण करावा आणि मगच त्याचे उदघाटन करावे असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.\nत्यांनी म्हटले आहे की या रस्त्याच्या कामाची अभियंत्यांकडून चाचणी करण्यात आलेली नाही. संबंधीत यंत्रणांनी या रस्त्याला ���ुर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला आहे. एचएसआयआयडीसीने या रस्त्यावर काही अपघात घडल्यास त्याची आपण जबाबदारी घेणार नाही असे म्हटले आहे. असे असताना त्या रस्त्याच्या उद्‌घाटनाची घिसाडघाई केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केली जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. रस्ता पुर्ण होण्याच्या आतच तेथे वाहतुकीला परवानगी देऊन खासगी विकासकाला दररोज 26 कोटी रूपये मिळवून देण्याचाही घाट सरकारकडून घातला जात आहे असो आरोप त्यांनी केला.\nएकूण हा रस्ता 135 किमीचा आहे. तो आज पंतप्रधान आणि हरियानाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला. त्या रस्त्यावर एकूण 14 लहान मोठे पुल आहेत. तसेच या महामार्गावर एकूण 7 टोल नाके आहेत. खासगी गुंतवणुकीतून हा रस्ता उभारण्यात आला आहे. त्या रस्त्यामुळे दिल्लीतील वाहतूक अन्यत्र वळवली जाणार असल्याने दिल्लीतल्या वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचा सरकारचा दावा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू\nNext articleशिवनेरी लायन्स्‌, कलाटे वॉरीयर्स संघांचा अंतिम फेरीत प्रवेश\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T16:02:17Z", "digest": "sha1:GV233PI3D7SGF3BBMJRY72FBNAJEXGDY", "length": 7577, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधी यांनी घेतली करूणानिधींची भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराहुल गांधी यांनी घेतली करूणानिधींची भेट\nचेन्नई – तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.करूणानिधी यांना आणखी काही दिवस रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 94 वर्षीय करूणानिधी यांची येथील कावेरी रूग्णालयात भेट घेतली.\nप्र���ृती खालावल्याने करूणानिधी यांना 28 जुलैला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळामुळे त्यांची सर्वसाधारण प्रकृती खालावली आहे. असे असले तरी त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे समजते.\nरूग्णालयात जाऊन विविध पक्षांचे नेते करूणानिधी यांची भेट घेत आहेत. आज राहुल यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी करूणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन, कॉंग्रेस नेते मुकूल वासनिक हेही उपस्थित होते. करूणानिधी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाच्या आवारात द्रमुकच्या कार्यकर्त्यांचीही गर्दीही कायम आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसीमा शुल्क बुडविल्याप्रकरणी उद्योजकाला अटक\nNext articleस्टेअरिंग लॉक झाल्याने चुकला काळजाचा ठोका\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nविद्यापीठ आरोग्य केंद्राची ’24 तास’ सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T15:31:16Z", "digest": "sha1:3SQHTLKFIM3NAWUGLWCJBRCYDYMASX7F", "length": 5983, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हास्य व संगीतमय कार्यक्रम जल्लोषला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहास्य व संगीतमय कार्यक्रम जल्लोषला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nलोणावळा- भोंडे हायस्कूल येथे वसंत व्याख्यान माला समिती आयोजित हास्य व संगीतमय कार्यक्रम जल्लोषला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.\nविनोदी अभिनेते कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या जल्लोष मधील हास्याचे फवारे उडवून देणाऱ्या अदाकारीने लोणावळेकर प्रेक्षक हास्यरंगात अगदी रंगून गेले होते. गायक जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांच्या सुश्राव्य आणि सुरेल मराठी गीतांनी प्रेक्षक वर्ग अक्षरशः भारावून गेला.\nकार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावचे माजी उप नगराध्यक्ष सुनील शेळके, आजी-माजी नगरसेवक, मान्यवर व नागरीक यावेळी उपस्थित होते.\nवसंत व्याख्यान माला समिती अध्यक्षा राधिका भोंडे यांनी प्रास्ताविक केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेकॉल्ड कामगार कुटुंबियांचे व्यवस्थापनाविरोधात धरणे\nNext articleपुणे शहर व नाशिक जिल्हा संघांची क्रिकेट स्पर्धेत आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kopargaon-news-469263-2/", "date_download": "2018-12-15T17:05:46Z", "digest": "sha1:7ER4W54GWLIOHFTD7FENOPDSD6GVN56A", "length": 11195, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोपरगावात क्रीडा, कला महोत्सवाचे आयोजन – विवेक कोल्हे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोपरगावात क्रीडा, कला महोत्सवाचे आयोजन – विवेक कोल्हे\nकोपरगाव – येथील केबीपी विद्यालय, तहसील कार्यालय, तालुका क्रीडा संकुल, सद्‌गुरू गंगागिर महाराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 4 ते 7 डिसेंबरदरम्यान गंगागिर महाविद्यालयाच्या मैदानावर होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका औद्योगीक वसाहतीचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली.\nस्पर्धेचे उद्‌घाटन 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. महोत्सवात दोन गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सीएम चषक अंतर्गत क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, कॅरम, खो-खो, व्हॉलीबॉल, शंभर-चारशे मीटर धावणे, कला-नृत्य-गायन, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हे म्हणाले, स्पर्धांचे उद्‌घाटन आमदार स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ बिपीन कोल्हे व राज्यस्तरीय आजी-माजी ज्येष्ठ क्रीडापटूंच्या हस्ते होत आहे.\nकोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रथमच भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षक, आत्मा मालिक क्रीडा शिक्षक, पंच व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर त्यासाठी सहकार्य देत आहेत. विजेत्यांना 51 हजार, 21 हजार, 11 हजार, 15 हजार प्रथम, 31 हजार, 11 हजार, 7 हजार द्वितीय, 15 हजार, 7 हजार व 5 हजार तृतीय असे रोख बक्षिसांसह चषक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.\nक्रिकेट स्पर्धा केबीपी विद्यालय, सगम महाविद्यालय, उडान 100-400 मीटर धावणे स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, कौशल्य भारत कॅरम (10 ते 11 डिसेंबर) कलश मंगल कार्यालय-तालुका क्रीडा संकुल येथे होईल. सौभाग्य खो-खो (10 ते 11 डिसेंबर) क्रीडा संकुलात, स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा (12 ते 13 डिसेंबर) तहसील मैदान, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा (14 ते 15 डिसेंबर) तालुका क्रीडा संकुल, शेतकरी सन्मान कब्बडी स्पर्धा (14 ते 15 डिसेंबर) तालुका क्रीडा संकुल, उज्ज्वला नृत्य-उजाला गायन, इंद्रधनुष्य चित्रकला, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा (23 व 24 डिसेंबर) कलश मंगल कार्यालयात होतील.अधिक माहितीसाठी कोपरगाव तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, राजेंद्र पाटणकर व संबंधित क्रीडा शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपेट्रोल पंपावर एटीएमचा वापर करणारे सहाजण जाळ्यात\nNext articleदहिवडीत जुगार अड्ड्यावर छापा\nमहापालिकेची मतमोजणी शहरात ; मोठा पोलीस बंदोबस्त\nशिवसेना शहरप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला ; नवख्या कोतकरांमुळे सामना अटीतटीचा\nअर्बनमधील अफरातफरीची सुनावणी 15 डिसेंबरला\nविकासासाठी नागरिक परिवर्तन करतील- दिलीप गांधी\nकेडगाव भूकंपानंतर लोणीकरांची शहराकडे पाठ\nनगर महापालिका रणसंग्राम: निवडणुकीतून माघारीसाठी उमेदवाराला चौघांनी धमकावले\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_702.html", "date_download": "2018-12-15T16:25:03Z", "digest": "sha1:OQV3GS57ZV4T46QTKWHOB2VTEA43V4NY", "length": 9405, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nहमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ\nजिल्ह्यात नऊ हमीभाव केंद्रे चालू केली होती. पण व���क्रीसाठी असलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी हमी केंद्रात जायला नकार देत आहेत. जवळपास आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती परंतू विक्रीसाठी फक्त 222 शेतकरी आले होते.\nमागील वर्षीची परिस्थिती अगदी याच्या विरूद्ध होती. मागील वर्षी तीस हजार शेतकऱ्यांनी हमी केंद्रवर विक्री केली होती. एकाच वर्षात विक्रीमधे इतकी मोठी तफावत का झाली हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. विक्रीसाठीच्या अटी जाचक आहेत. हमी दर केंद्रे उशीरा सुरू केली. त्यात पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे येथे विक्री न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असावा अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली ���ुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/90.html", "date_download": "2018-12-15T17:11:01Z", "digest": "sha1:G2KWQDKF3YAYUAFYIVEVDSHU4PZLA5LA", "length": 12044, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "90 टक्‍के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्‍टर..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\n90 टक्‍के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्‍टर..\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांतील स्‍त्री/पुरुष स्‍वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्‍के अनुदानावर मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने कल्टिव्‍हेटर किवा रोटॅव्‍हेटर व ट्रेलरचा शासन स्‍तरावर पुरवठा करण्‍यात येत होता. आता यामध्‍ये बदल करण्‍यात आलेला असून शासनाद्वारे थेट लाभ हस्‍तातरण (डीबीटी) कार्यप्रणालीनुसार विविध कल्‍याणकारी योजनांमध्‍ये वस्‍तू स्‍वरुपात मिळणा-या लाभांचे (अनुदान) हस्‍तांतरण रोख स्‍वरुपात थेट लाभार्थ्‍याच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍यात येणार आहे.\nअनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांतील स्‍वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने कल्टिव्‍हेटर किंवा रोटॅव्‍हेटर व ट्रेलर याची खरेदी करण्‍याचे अधिकार लाभार्थी बचत गटांना देण्‍यात आले आहेत. लाभार्थी स्‍वयंसहाय्यता बचत गटांना किमान 9 ते 18 अश्‍वशक्‍तीपेक्षा जादा शक्‍तीचा ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने खरेदी करता येतील. त्‍यांची किमंत शासकीय अनुदानापेक्षा (3 लाख 15 हजार अनुदान रक्‍कम) जास्‍त असल्‍यास कमाल अनुज्ञेय अनुदाना व्‍यतिरिक्‍त जादाची रक्‍कम बचत गटांनी स्‍वतः खर्च करावी लागणार आहे.\nसन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता योजनेचे निकष पूर्ण करुन मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची ���पसाधने याची खरेदी शासनाचे अनुदान मिळण्‍यापूर्वी स्‍वतः करु इच्छित असणा-या स्‍त्री व पुरुष स्‍वयंसहाय्यता बचत गटांकडून अर्ज मा‍गविण्‍यात येत आहेत. विहित नमुन्‍यातील अर्ज सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण यांचे कार्यालय, अभिविश्‍व कॉम्‍प्‍लेक्‍स बोल्‍हेगाव फाटा नगर मनमाड रोड अहमदनगर येथे विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत. पात्र स्‍वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज प्राप्‍त करुन अर्जात्‍ नमूद करण्‍यात आलेल्‍या संपूर्ण कागदपत्रासह अर्ज जमा करावेत असे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाक��ळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://incubator.wikimedia.org/wiki/Wy/mr/%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:33:05Z", "digest": "sha1:C34ZU7B6OFSRQPKZCNHKW6RJY44RVL2W", "length": 4411, "nlines": 80, "source_domain": "incubator.wikimedia.org", "title": "Wy/mr/भंडारदरा - Wikimedia Incubator", "raw_content": "\nभंडारदरा धरण हे अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर बांधलेले आहे.\nशेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. ब्रिटिश काळात ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ तो एप्रिल १९१० मध्ये झाला. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपयेझाला होता. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. धरणाला विल्सन डॅम असे नाव दिले गेले.\nभंडारदरा मुंबईहून २८५ किमीवर आहे. अकोले पासून रस्त्याने ४५ किमी आहे. पुण्याहून संगमनेरमार्गे १८५ किमीवर आहे.\nरेल्वेने- इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनपासून ४८ किमी वर आहे.\nविमान- आतंराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून रस्त्याने २८५ किमी आहे.\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे रेस्टहाऊसमध्ये विविध रुम उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/law-commission-india-recommends-legalising-betting-and-gambling-128980", "date_download": "2018-12-15T16:29:22Z", "digest": "sha1:FRGBUMX77NBTCNELWOXZZWGLS5ZO5HJW", "length": 11721, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Law Commission of India recommends legalising betting and gambling जुगार, सट्टेबाजीला मान्यता नको; विधी आयोगाचे स्पष्टीकरण | eSakal", "raw_content": "\nजुगार, सट्टेबाजीला मान्यता नको; विधी आयोगाचे स्पष्टीकरण\nरविवार, 8 जुलै 2018\nजुगार आणि सट्टेबाजी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर करणे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने दिले आहे.\nनवी दिल्ली : जुगार आणि सट्टेबाजी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर करणे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने दिले आहे.\nविधी आयोगाने जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केल्याचे वृत्त आले होते. या पार्श्‍वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. आयोगाने म्हटले आहे, की जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करणे सध्याच्या परिस्थितीत अयोग्य असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. बेकायदा जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्याची आवश्‍यकता आहे. जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालणे शक्‍य नसल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवहार्य पर्याय शोधायला हवा, अशी शिफारस करण्यात आली आहे.\nजुगार आणि सट्टेबाजी यांसारख्या बेकायदा गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालणे शक्‍य नसल्यास याबाबत नियमावली आखण्याची गरज आहे. संसद अथवा राज्यांच्या विधिमंडळांनी या गोष्टींवर नियंत्रण आणण्याबाबत निर्णय घ्यावा. यावर नियंत्रण आणल्यास केवळ उच्च उत्पन्न गटांतील व्यक्तींना जुगार खेळता येईल, अशी शिफारसही करण्यात आल्याचे विधी आयोगाने नमूद केले आहे.\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nसात न्यायाधीशांच्या चौकशी समितीसाठी याचिका\nमुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या...\nन्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशीसाठी याचिका\nमुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-possible-benefits-can-be-paid-after-kyc-63951", "date_download": "2018-12-15T17:13:10Z", "digest": "sha1:QIGLSWDXXYGUFARQVKNSVAPXMOJGKEGT", "length": 12518, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Possible benefits can be paid after 'KYC' पीकविम्याचे पैसे 'केवायसी'नंतर भरणे शक्‍य - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nपीकविम्याचे पैसे 'केवायसी'नंतर भरणे शक्‍य - मुख्यमंत्री\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nमुंबई - पीकविमा आता बॅंकांमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्‍य नाही. दोन ते तीन महिन्यांत \"केवायसी' करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.\nमुंबई - पीकविमा आता बॅंकांमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्‍य नाही. दोन ते तीन महिन्यांत \"केवायसी' करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.\nपीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की पीक येणार की ना��ी हे कळल्यानंतर विमा काढता येत नाही. त्यामुळे पुन्हा पीकविम्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. पाच ते सहा जिल्ह्यांत समस्या उद्‌भवली असल्याचे आढळून आले आहे. तिथे वाढीव मनुष्यबळ देऊन तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने पीकविमा काढावा, अशा सूचना सर्व संबंधित बॅंकांना देण्यात आल्या आहेत.\nएका शेतकऱ्याने विविध बॅंकांतून पीकविमा घेतला असल्याचे आढळून आले आहे. भविष्यात या समस्या उद्‌भवू नयेत, यासाठी शेतकऱ्यांचे \"केवायसी' करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वत:च्या खात्यात विम्याचे पैसे भरता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भातील अधिक माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्���िंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/accident-car-and-tempo-3-injured-latur-basrhi-road-124706", "date_download": "2018-12-15T16:33:42Z", "digest": "sha1:M5PLZI4UPH3IITHG5WQAKJK4S3HCKYFM", "length": 11532, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident car and tempo 3 injured on latur basrhi road लातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी | eSakal", "raw_content": "\nलातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी\nमंगळवार, 19 जून 2018\nकसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.\nकसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.\nलातुर येथे महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी उस्मानाबाद येथुन चार विद्यार्थी ढोकी मार्गे इंडीका कारने (एमएच 12 सीके 4218 )लातुरकडे चालले होते. उस्मानाबाद मार्गावरुन कार लातुर - बार्शी मार्गावर लागताच समोरून येणाऱ्या लातुरहुन बार्शीकडे जात आसलेल्या आयशर टेंम्पोची (एमएच 14 सी पी 3142) समोरासमोर धडक बसली व या कार मधील रामंचंद्र नामदेव कांबळे (रा. शिराळा ता. परंडा ), अक्षय बाळासाहेब खरात (रा. घारगाव ता. परंडा), स्मिता चौधरी (रा. भुम) हे तीनजण जखमी झाले. या जखमींना तात्काळ ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बाबत ढोकी पोलिस ठाण्यात आपघात नोंदणी प्रक्रिया चालू होती.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nमराठवाडा : संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nभूकंपाग्रस्तांचे घऱ मालकीचे होणार\nलातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chandrakant-patil-prayes-strenght-face-drought-condition-state-13814?tid=124", "date_download": "2018-12-15T16:58:13Z", "digest": "sha1:M26XUIG53QKFSLJXEIGWH6ELTCLVGYTZ", "length": 20407, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Chandrakant Patil prayes for strenght to face drought condition in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी बळ दे : चंद्रकांत पाटील\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी बळ दे : चंद्रकांत पाटील\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nपंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे ���से साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.\nपंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.\nश्री. पाटील यांच्या हस्ते आज (ता. १९) पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेगाणे (राहणार मळगे बुद्रुक तालुका कागल ) यांना मिळाला.\nयोगायोगाने श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा सुरू असतानाच पंढरपूर परिसरात पावसाचे आगमन झाले. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात जमलेल्या सुमारे सहा लाखाहून अधिक वारकरी हरिनामाचा जयघोष करीत असताना रिमझिम पाऊस पडत होता.\nश्री विठ्ठल-रुक्मिणी च्या महापूजेनंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात श्री पाटील व सौ. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी म्हणून महा पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या मेंगाणे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.\nयाप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सौ. दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम ह-भ-प शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे ,अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.\nश्री पाटील म्हणाले राज्यात यंदा खूप तीव्र दुष्काळ पडला आहे या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्या चा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल. मराठा समाजाला आरक्ष��� देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल असेही त्यांनी सांगितले.\nप्रारंभी प्रास्ताविकात मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती दिली .मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.\nवारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्याला...\nकोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील श्री मेंगाणे गेली पंचवीस वर्षे पंढरीची वारी करतात. शेती करणाऱ्या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटी महामंडळाच्या वतीने एक वर्ष मोफत प्रवासाचा पास श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nपंढरपूर येथील प्रांताधिकारी आणि श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर समितीच्या अनेक कामांना चालना दिली आहे. भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी केलेल्या सूचनांची तात्काळ कार्यवाही करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार महसूल मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.\nपंढरपूर पूर मराठा समाज maratha community आरक्षण पुनर्वसन चंद्रकांत पाटील chandrakant patil कोल्हापूर बाळ baby infant कागल ऊस पाऊस पोलीस मनोज पाटील दुष्काळ चांदी silver\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला प���ष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-marathi-website-sports-news-india-versus-sri-lanka-66430", "date_download": "2018-12-15T16:58:08Z", "digest": "sha1:2RFXGSGIS7VRHOFF6CHS2TCMHYIPOJVI", "length": 17447, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website sports news India versus Sri Lanka अडीच दिवसांत श्रीलंकेचा खेळ खल्लास..! | eSakal", "raw_content": "\nअडीच दिवसांत श्रीलंकेचा खेळ खल्लास..\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nअगासीने वयाची तिशी पार केल्यावरच कमाल कामगिरी करून दाखवली. धोनीचे तसेच आहे. अजून तो एकदम तंदुरुस्त आहे आणि सर्वोच्च पातळीवर खेळायची त्याची जिद्द अचाट आहे. म्हणून तो संघात आहे. जर त्याच्या कामगिरीत कमतरता जाणवली तर आम्ही वेगळा विचार करू\nपल्लिकल : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेने अडीच दिवसांतच शरणागती पत्करत नवा तळ गाठला. पल्लिकल स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी विजय मिळविला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 34.4 षटकांत बाद झाला होता; तर दुसऱ्या डावात महंमद शमी आणि आर. आश्‍विनच्या गोलंदाजीवर त्यांची भंबेरी उडाली. तिसऱ्या दिवशी चहापानाला श्रीलंकेचा शेवटचा फलंदाज आश्‍विनने बाद केला आणि भारतीयांनी 3-0 मालिका विजयाचा आनंद एकमेकांना मिठ्या मारत साजरा केला. आक्रमक शतक झळकाविणाऱ्या हार्दिक पांड्याला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. 'मालिकेचा मानकरी' हा पुरस्कार शिखर धवनला देण्यात आला.\nतिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यानंतर करुणारत्नेला बाद करून आश्‍विनने पहिला धक्का दिला. दुसऱ्या बाजूने महंमद शमीने अफलातून वेगवान गोलंदाजी केली. त्याने प्रत्येक चेंडू तुफान वेगाने टाकला. त्याचा प्रत्येक चेंडू फलंदाजाला अडचणीत आणत होता. त्याने पुष्पकुमार आणि कुशल मेंडिसला बाद केले. कर्णधार दिनेश चंडिमलने अँजेलो मॅथ्यूजसह दोन तास भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला.\nउपाहारानंतर कुलदीप यादवने चंडिमलला, तर आश्‍विनने मॅथ्यूजला बाद केले आणि सामन्यातील विजयाचा 'काऊंटडाऊन' सुरू झाला. तळातील फलंदाज डिकवेलाने 41 धावा करत चमक दाखविली; पण भारतीय गोलंदाजांना तो रोखू शकला नाही. अखेर चहापानाला श्रीलंकेचा डाव 181 धावांत गुंडाळून भारताने दणदणीत विजय मिळविला. शमीने तीन, तर आश्‍विनने चार गडी बाद केले. उमेश यादवने दोन आणि कुलदीप यादवने एक गडी बाद केला. हा सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना पाच दिवसांची विश्रांती मिळणार आहे.\nखेळाडूंना आलटून पालटून संधी देणार : प्रसाद\nनिवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी येत्या सहा महिन्यात निवड समिती 2019 वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने काय विचार करत आहे हे सांगितले. \"खूप जास्त एक दिवसीय सामने भारतीय संघ येत्या सहा महिन्यात खेळणार असल्याने निवड समितीने 25 खेळाडूंचा चमू डोक्‍यात ठेवून आलटून पालटून संधी देण्याचा विचार पक्का केला आहे. जडेजा आणि अश्‍विनला विश्रांती देण्यामागे तोच विचार आहे. भारतीय 'अ' संघाकडून ज्या खेळाडूंनी सातत्याने कामगिरी केली त्या मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूरला मुख्य संघात संधी दिली गेली आहे. 2019 वर्ल्डकपची तयारी करत असताना निवड समितीने खास करून फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय संघात खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंची पायाभूत तंदुरुस्तीचे निकष डोक्‍यात ठेवले गेले आहेत. जे खेळाडू त्या निकषात बसत नाहीत त्यांचा मुख्य संघाकरता विचार केला जाणार नाही''.\n\"भारतीय \"अ' संघाला राहुल द्रविड सारखा निष्णात प्रशिक्षक लाभला आहे ही खरच भाग्याची गोष्ट आहे. राहुल द्रविड महान खेळाडू आहे आणि तो अत्यंत बारकाईने तरुण खेळाडूंकडून नियोजित मेहनत करून घेतो. याचा चांगला परिणाम असा होत आहे की 'अ' संघातून जो खेळाडू चांगला खेळून मुख्य संघातून खेळायचा दावा करतो तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला पूर्ण तयार असतो'', प्रसाद यांनी सांगितले.\nमहेंद्रसिंग धोनी बद्दल बोलताना प्रसाद यांनी आंद्रे अगासीचे उदाहरण दिले, \"\"अगासीने वयाची तिशी पार केल्यावरच कमाल कामगिरी करून दाखवली. धोनीचे तसेच आहे. अजून तो एकदम तंदुरुस्त आहे आणि सर्वोच्च पातळीवर खेळायची त्याची जिद्द अचाट आहे. म्हणून तो संघात आहे. जर त्याच्या कामगिरीत कमतरता जाणवली तर आम्ही वेगळा विचार करू''.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-ganesh-festival-village-68564", "date_download": "2018-12-15T16:17:32Z", "digest": "sha1:MDO5RQU6YJZMVEUKMURQOOVYT645PMM2", "length": 13902, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parbhani news ganesh festival in village परभणी : तीन गाव एक गणपती, 17 वर्षाची परंपरा कायम | eSakal", "raw_content": "\nपरभणी : तीन गाव एक गणपती, 17 वर्षाची परंपरा कायम\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nया वर्षीही हि एकाच सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून एकाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा कायम ठेवली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात एकाच गावात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ असतात. यातून सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून पोलिस विभावर ताण निर्माण होतो. यातूनच एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते.\nगंगाखेड (बातमीदार) : गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी, उदंरवाडी, वैतागवाडी तांडा येथील ग्रामस्थांनी तीन गाव एक गणपती हि परंपरा गेल्या 17 वर्षांपासून राबवत आहेत. यातून ग्रामस्थांच्या एकोप्याचा आर्दश दाखवून दिला आहे.\nया वर्षीही हि एकाच सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून एकाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा कायम ठेवली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात एकाच गावात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ असतात. यातून सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून पोलिस विभावर ताण निर्माण होतो. यातूनच एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. याही पुढे जाऊन सामाजिक, सांस्कृतिक बाधीलकी जोपासत गेल्या 17 वर्षांपासून उदंरवाडी,\nवैतागवाडी, वैतागवाडी तांडा येथील ग्रामस्थानी तीन गाव एक गणपती उत्सवातून सदभावना संदेश आपल्या कार्यातून दिला.\nपरभणी जिल्ह्य़ातील हे पहिलीच गावे आहेत. त्यांनी गेल्या सतरा वर्षपूर्व तीन गाव एकच गणपतीची परंपरा जोपासत आहे. गणेश उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ गणेशाची पुजा करून आरती केली जाते.या आरतीच्या वेळी तिन्ही गावचे ग्रामस्थात , महिला, बाल, वृद्ध, युवक, असे सर्ववयोगटाती मंडळी उपस्थित असतात. सकाळ आणि संध्याकाळी भजणी मंडळे भजन गणपती विसर्जनाच्या दिवसा पर्यंत असते. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तिन्ही गावच्या ग्रामस्थांना महाप्रसादसाठी आमंत्रित करतात. या वर्षासाठी गणेश उत्सव मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. त्यात पांडूरंग वैतागे,बबन गयाळ,प्रल्हाद बचाटे, राजाभाऊ वैतागे, भगवान निळे,भगवान जंबाले, विठ्ठल व्होरे, यशवंत निळे,चिमाची वैतागे, संभाजी वैतागे, शिवाजी राठोड, बळीराम राठोड, दगडोबा भुसनर,दत्तराव करवर, आदि कार्यकर्त्यासह तिन्ही गावचे ग्रामस्थ गणेशोत्सव पार पाडण्यासाठी कार्य करत आहेत.\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन व���दनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nदोन दिवस खूपच चिंतेत गेले. रुग्णाला असलेला धोका टळला आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले अन्‌ आनंदाश्रू वाहू लागले. आम्ही कोंढव्याला राहतो. ईदसाठी...\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nमोटारीचा टायर फूटून पाच भाविक ठार\nकोल्हापूर- शुक्रवारी मध्यरात्री मोटारीचा टायर फुटून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रेडेडोहमध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन लहान मुलींसह पाच जणांचा मृत्यू...\nगोळ्या झाडणारे बाप-लेक ‘सुपारी किलर’\nपुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/chicken-tandoori-marathi-recipe.html", "date_download": "2018-12-15T15:54:52Z", "digest": "sha1:O2OVPJITOV7DSRF5VMGX3KZFXOJFDBCW", "length": 7414, "nlines": 109, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "चिकन तंदुरी ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक किलो चिकन, दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या, एक इंच आले, एक लहान कांदा, दोन चमचे मिरचीपूड, एक चमचा काश्मिरी मिरचीपूड, अर्धा चमचा धणेपूड, एक चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे व्हिनेगर, दोन लिंबू, दोन चमचे तूप, मीठ, थोडा लाल रंग ( Food color), पाव कप दही, एक लहान तुकडा कच्ची आणि पापी पपई.\nआधी आले, लसुन, कांदा वाटून त्यांचा रस काढून घ्यावा.आता दही फेटून त्यात आले, लसूण ��ांचा रस, धनेपूड, जिरेपूड, दोन्ही प्रकारच्या मिरचीपूड, पपईची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, लिंबूरस, फूडकलर फेटून मिक्स करून घ्यावे.नंतर फेट्लेला दही मसाला चिकनला आतून बाहेरून चोळावा. मसाला मुरण्यासाठी चिकन चार साडेचार तास तसेच झाकून ठेवावे.नंतर शेगडीवर भाजावे. शेगडीच्या दोन्ही बाजूला शेगडीपेक्षा दोन ते तीन इंच उंच कोणत्याही पेट्या ठेवाव्या, त्यावर सळईवरील चिकन ठेवून फिरवून फिरवून पंचवीस ते तीस मिनिटे भाजावे.चिकन शिजले, मऊ झाले की, त्यावर गरम केलेले तूप ओतावे वरून गरम मसाला टाकावा सळईमधून चिकन काढून प्लेटमध्ये ठेवावे.लिंबाच्या चकत्या, कांद्याच्या रिंग्ज, पुदिना चटणीबरोबर तंदुरी चिकन सर्व करावे.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : स्वप्नाली मोरे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.twr360.org/?lang=74", "date_download": "2018-12-15T15:43:05Z", "digest": "sha1:4YIKFF7PLNXSDEJZFVEJW7YAWH7FVTDX", "length": 5505, "nlines": 210, "source_domain": "www.twr360.org", "title": "Home · टीडब्लूआर360", "raw_content": "\nसेवाभावी संस्था आणि मंडळया\nकलस्सैकरांस पत्र 1: 21-23\nकलस्सैकरांस पत्र 1: 21-23\nआराधना संगीत आणि रेडीओ ऐका\nजे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nकरींथकरांस दुसरे पत्र 2:14-3:14\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nदेवासाठी आपला शोध (ऑडियो अणि ई-बुक)\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nजगाच्या अतिशक्तिशाली ख्रिस्ती आवजांमध्ये माहीती अपडेट,बातम्या, बायबल शिक्षण आणि प्रेरणादायक दायक संदेश\nआवश्यक माहीती उपलब्ध नाही\nआता साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:52:29Z", "digest": "sha1:2EPXM42FOS356ESYO4V7KX5ARMHHHJNK", "length": 3205, "nlines": 85, "source_domain": "sangli.nic.in", "title": "शाळा | सांगलीची हळद आणि द्राक्षे जगप्रसिद्ध आहेत.", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nजि. प. शाळा, दाजी माळी वस्ती, आटपाडी\nदाजी माळी वस्ती, आटपाडी\nजि.प. शाळा, मापटेमळा, आटपाडी\nन्यू इंग्लिश स्कूल, लिंगीवरे, आटपाडी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41516271", "date_download": "2018-12-15T15:56:54Z", "digest": "sha1:WTCG3HEFORBYJMSGYEOI5DNVHUBT6AMY", "length": 16304, "nlines": 144, "source_domain": "www.bbc.com", "title": "कीटकनाशकांमुळे आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा मृत्यू? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकीटकनाशकांमुळे आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा मृत्यू\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा किटकनाशकातून विषबाधा होण्याच्या सर्वाधिक घटना कापूस उत्पादक भागात घडल्या आहेत.\n23 वर्षांच्या प्रवीण सोयामची प्रकृती ठणठणीत होती. पण अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. पुढं 27 सप्टेंबरला सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनं अखेरचा श्वास घेतला.\nसोयामवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आहे की सोयामसुद्धा कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेचा बळी असावा.\nदोन दिवसांपूर्वी कपाशीच्या शेतात कीटकनाशक फवारल्यानंतर तो आजारी पडला. दोन कीटकनाशकांच्या मिश्रणातून हे घातक कीटकनाशक बनवण्यातं आलं होतं.\nजुलै महिन्यांपासून या किटकनाशकांच्या विषबाधेमुळं 50 शेतकऱ्यांनी जीव गमावला असल्याचं काही शासकीय अधिकारी आणि माध्यमांचं मत आहे. मृतांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारन��� चौकशीचे आदेश दिले आहेत.\nशेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं\nपावसाचा लहरीपणा खरंच वाढला आहे का\nयातील सर्वाधिक म्हणजे 19 मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. हा जिल्हा महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे हा जिल्हा नेहमी बातम्यांत असतो.\n\"या कालावधीत 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं,\" असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.\nप्रतिमा मथळा कीटकनाशकातून विषबाधा झाल्यानं प्रवीण सोयमचा (23) मृत्यू झाला.\nकापूस, सोयाबीन आणि डाळी ही यवतमाळमधली महत्त्वाची पिकं आहेत.\nइथल्या काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचं घातक मिश्रण वापरत असल्याचं सांगितलं. हे मिश्रण बनवण्यासाठी पावडर आणि द्रव्य रूपातील कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचं काही शेतकऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\nGM बियाणांवरही कीड पडल्याची तक्रार\nइथले शेतकरी जनुकीय बदल केलेलं (GM) कापसाचं बियाणं वापरतात. हे बियाणं बोंड अळीला प्रतिकारक असल्याचं सांगितलं जातं. पण अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की या वर्षी त्यांच्या पिकांवर बोंड अळीनं हल्ला केला. म्हणून त्यांना कीटकनाशकांचा वापर वाढवावा लागला.\nशेतकऱ्याला मालामाल करणारी 'पिग्गी' बँक\nराज ठाकरे यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 14 घटना\n21 वर्षांचा निकेश काठणे सांगतो की या कीटकनाशकांची फवारणी करताना तो सलग सात दिवस शेतात कोसळत होता. निकेश एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.\nप्रतिमा मथळा 800हून जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं आहे.\nतो म्हणाला, \"माझं डोकं फार दुखत होतं आणि मला काहीही दिसत नव्हतं.\" निकेश सध्या संकटातून बाहेर आला आहे. हे कीटकनाशक पुन्हा कधीही वापरणार नाही, असं तो म्हणतो.\nअनेक शेतकऱ्यांनी भीतीने कीटकनाशक वापरण बंद केलं असल्याचं सांगितलं.\nदृष्टिकोन : शिवसेनेचा डबल रोल\nऊना दलितांचे झाले तरी काय\nइथल्या सरकारी हॉस्पिटलचे डीन डॉ. अशोक राठोड बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"या घटना आमच्यासाठीही नव्या आहेत.\" इथल्या डॉक्टरांकडे आलेले रुग्ण हे अनेकदा आत्महत्या करण्यासाठी विष पिऊन आलेले असतात.\nविष प्यायलेल्या रुग्ण्याच्या पोटातून विष काढणं जितकं कठीण तितकंच श्वसनसंस्थेत गेलेले विशाचे अंश बाहेर काढणं कठीण.\nजुलैपासून सुरू आहेत तक्��ारी\nया परिसरातल्या डॉक्टरांच्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना विषबाधेचा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला.\nउलट्या, श्वसनाच्या तक्रारी, दृष्टिदोष, चक्कर येणं अशा तक्रारी असलेल्या 41 पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं हे डॉक्टर सांगतात. ही संख्या ऑगस्टमध्ये 111 आणि सप्टेंबरमध्ये 300 एवढी झाली.\nप्रतिमा मथळा कीटकनाशकाचं मिश्रण वापरलं जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.\nउपचारासाठी दाखल असलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. तर 25 जणांना डोळ्यांचे आजार झाले आहेत.\nसप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतीतील संशोधकांना फील्ड सर्व्हे करून या घटनांचा शोध घ्यायला सांगितलं.\nया अहवालात शेतकऱ्यांनाच जबाबदार धरण्यातं आलं आहे. कीटकनाशकं फवारताना काळजी न घेतल्याचा ठपका यात ठेवण्यात आला होता. सुरक्षा किट, गॉगल आणि हातमोजे वापरले नसल्याचं यात म्हटलं आहे.\n\"माझ्या मुलाने सुरक्षेची काळजी घेतली नव्हती,\" अशी कबुली सोयामचे वडील भाऊराव यांनी दिली. पण यापूर्वीही त्यांनी कोणतीही काळजी न घेता अनेकदा फवारणी केली होती. मग याच वेळी असं का घडलं\nयवतमाळ जिल्हयात गेल्या दोन आठवड्यांत 19 शेतकरी आणि शेतमजुरांचा विषारी किटकनाशकांमुळे मृत्यू झाला आहे. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी यवतमाळहून थेट माहिती देत आहेत.\nबांगलादेशचे हिंदू सरन्यायाधीश का झाले पदावरून दूर\nइंडोनेशिया : अजस्र अजगराची अखेर\nशेतकऱ्यांनी बनावट कीटकनाशक तर वापरलं नसेल त्यांना माहीत नसलेल्या कीटकनाशकांचं मिश्रण ते वापरत होते का त्यांना माहीत नसलेल्या कीटकनाशकांचं मिश्रण ते वापरत होते का त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.\nसोयामच्या घरात त्याचा भाऊ नामदेवने शेतात फवारलेल्या कीटकनाशकाचं पाकीट काढून दाखवलं. भावाच्या फोटोकडे पाहात तो म्हणाला, \"त्याच्या जागी मीही तिथे असू शकलो असतो.\"\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6257", "date_download": "2018-12-15T16:49:40Z", "digest": "sha1:7UTDP7OMS3HLY34DTK6OUO5OMXSMPNZR", "length": 6715, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोकड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोकड\nनो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण\nमै जीना चाहता हू मॉं ...\nरात्री सव्वातीन साडेतीनच्या सुमारास एक केविलवाणा आवाज माझा कानांत खणखणला. क्षणभर वाटले कोणीतरी माझ्या पोटातूनच बोलतेय.. पण \"मॉं\" .. मला कोणी कॉ बोलेल\nभास झाला असेल किंवा स्वप्नातले काहीतरी असेल म्हणत मी चादर अंगावर ओढत कुस बदलली.\nडोळा लागतो न लागतो तोच पुन्हा,\n\"मै तुम्हारे अंदर से बोल रहा हू मॉं ..\"\nमै मै तर एकदम बैं बैं स्टाईल होते जणू बकरीचे पिल्लूच. आणि अंदरसे म्हणजे पोटातूनच तर येत नसावा, कारण आवाजही थोडाफार तसाच घुमून येत होता.\nRead more about नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण\nदूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.\nछोट्या आणि रामा बोकड\nएकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे.\nRead more about छोट्या आणि रामा बोकड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-one-thousand-subsidy-gram-and-tur-witch-not-purchased-government-13694", "date_download": "2018-12-15T17:00:51Z", "digest": "sha1:CJMGGQ6QWU474XCHID5VXYFFY3EDT2QL", "length": 16057, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, one thousand subsidy for Gram and Tur witch not purchased by government, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी हजाराचे अनुदान\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी हजाराचे अनुदान\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nसोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर विक्रीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केली, परंतु त्या शेतकऱ्यांचा हरभरा व तूर खरेदी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम सहकार विभागाच्या वतीने ४८० कोटी रुपयांची हमी शासनाने घेतली आहे. ही रक्‍कम खर्च करण्याची जबाबदारी पणन महासंघावर सोपविण्यात आली आहे.\n२०१७-१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभरा खरेदी करता आला नाही, अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर १० क्विंटलला अनुदान मिळणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्‍टरला हे अनुदान देण्यात येणार आहे.\nसोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर विक्रीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केली, परंतु त्या शेतकऱ्यांचा हरभरा व तूर खरेदी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम सहकार विभागाच्या वतीने ४८० कोटी रुपयांची हमी शासनाने घेतली आहे. ही रक्‍कम खर्च करण्याची जबाबदारी पणन महासंघावर सोपविण्यात आली आहे.\n२०१७-१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभरा खरेदी करता आला नाही, अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिह���क्‍टर १० क्विंटलला अनुदान मिळणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्‍टरला हे अनुदान देण्यात येणार आहे.\nज्या शेतकऱ्यांना खरेदीबाबत एसएमएस पाठविण्यात आला होता, त्या शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला नाही, अशा शेतकऱ्यांना या अनुदान योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांना शेतीमाल आणण्यासाठी एसएमएसच पाठविण्यात आलेला नाही, असे शेतकरी मात्र या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ देताना शेतकऱ्यांच्या ज्या बॅंक खात्याला आधारची जोडणी केली आहे, त्याच खात्यावर ही रक्कम अदा केली जाणार आहे.\nशासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना दिलेल्या ४८० कोटी रुपयांच्या कर्ज हमीतून कर्ज घेऊन ही रक्कम शेतकऱ्यांना अनुदानापोटी वितरित केली जाणार आहे. या कर्जाचे व्याज राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या योजनेचे निकष व नियम ठरविण्यात आले आहेत.\nसोलापूर हमीभाव तूर विभाग शेती कर्ज व्याज\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=180&catid=3", "date_download": "2018-12-15T16:58:53Z", "digest": "sha1:EE42T2Z2LQGKEWZYMM4BQZUDOGNSXIMT", "length": 16618, "nlines": 216, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nप्रश्न अधिक 777 पॅक्स\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 2\nमी एफएसएक्स साठी एकत्रित केलेल्या 777 मेगा पॅकला प्रेम करतो, आयडीला 777 साठी नवीन पॅक पाहण्यासाठी प्रेम आहे कारण आपण केवळ 777-200LR केले आहे -200ER आणि -300 साठी एक पॅक छान होईल मी याठिकाणी इतरांकरिता पॅक शोधले आहेत परंतु त्यांचे कुलपतीच्या महत्त्वाकांक्षी बंधनांमधे ते निश्चित केले आहे.\nआशा करतो की आपण त्यात लक्ष घालू शकाल.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nव्हीसीची मला वगैरे घेणे कठीण नाही ... किंवा कमीत कमी, म्हणून मला कळते की मी योग्य कूकपिट आणि छान व्हीसी (अर्थातच मला योग्य वापरत नसले तरी) सह 737 मिळविले आहे आणि जर मला करावे लागले तर मी त्याचबरोबर इतर 2 इंजिन पंखेवर व्हीसी बाहेर काढा.\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 2\nतसेच व्हीसीला नाही ज्यात मला स्वॅपिंगची आवश्यकता आहे, तरी मला माहित आहे की हे हार्ड नाही, सर्व प्रकारच्या फ्रीवेअरसाठी अगदी इतर लोक पॅनेलला उघडण्यासाठी कसे सेट करतात ते.\nउदाहरणार्थ, 777 Rikoooo ने सर्व शिफ्ट + # जोडणी वापरते जेणेकरून ओव्हरहेड, एफएमसी इत्यादि आवश्यक पॅनेल उघडण्यासाठी इतर लोक वापरतात, त्यांना तात्पुरते उपयोग उघडण्यासाठी, एनडी / पीएफडी मोठा बनवणे इत्यादी इत्यादी आणि न देणे ओव्हरहेड पॅनेलचा उपयोग करून सामग्री बदलू शकता कारण आपण काय म्हणू शकता यामध्ये वीसी स्वतःच मर्यादित आहे. परंतु, रुकूूच्या पॅनेलमधील फाइल्ससाठी हे सोपे अदलाबदल करते कारण ते चांगले काम करते.\nशिवाय, मला वाटते rikoooo त्यांना पॅकिंगमध्ये चांगले काम करेल आणि त्या संग्रहामध्ये अधिक जोडेल\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमला वाटते की आपण panel.cfg मध्ये ते बदलू शकता\nमालक / मुख्य क���र्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमला माहिती आहे की मला जोडण्यासाठी पॅनेल.cfg सारखी सामग्री जोडणे आवश्यक आहे, जसे की जीपीएस. आपण ऑर्डरची पुनर्रचना का करू शकत नाही आणि काय नाही ... मला दिसत नाही\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 2\nमी आधीच ते पूर्ण केले आहे, मी फक्त अधिक 777 पॅक बनवण्यासाठी सुचवले आहे, किंवा केवळ 200LR ऐवजी त्यामध्ये 300 आणि 200 असलेले पॅकेज आहे. त्याच्या एक्सएक्सएक्स पॅकमध्ये एक्सएक्सएक्स आणि एक्सएक्सएक्सएक्सचा समावेश असलाच त्याच प्रकारे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nमला एअर फ्रॅन्सचे नवीन रंग आणि हवाई कॅनडा, केएलएम न्यू रंग, युनायटेड एअरलाइन्स, जल, एएनए, डेल्टा, एअर ऑस्ट्रेल, एलएच कारगो, बीएक्सयुएनएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएआर केएलएम - एयर कॅनडा एमिराट्स - मिलिएएर - टीएएम-स्विस के साथ पॅक एन-एक्सएनएक्सएक्स पसंद आहे -बीए - हवाई परिवहन अहवालाचे धन्यवाद\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.131 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेला���ूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sanvaad.blogspot.com/2008/12/que-sera-sera.html", "date_download": "2018-12-15T16:26:05Z", "digest": "sha1:R6ALZUNTNLAC3L44DHF77NPEXTAKTA32", "length": 14941, "nlines": 150, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: Que Sera Sera..", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nबघता बघता वर्ष संपत आलय. तरी यावर्षीच्या सुरुवातीला कसलेही बेत केले नाहीत हे एक नशीब नाहीतर वर्ष संपताना पूर्ण न झालेल्या बेताची टोचणीच की ती एक मनाला. त्यापेक्षा त्या भानगडीतच नाही पडलं तर बरं, असं म्हटलं आणि काहीही, कसलाही निर्धार न करता वर्षभरासाठी तरी निर्धास्त झाले होते\nखरं तर वर्ष कसं आलं, आणि कसं गेलं - खरं म्हणायचं तर कधी आणि कुठे आलं आणि गेलं हेच कळलं नाही. इथे घरापासून दूर येऊनही सलग २ वर्ष झाली. एकूणच परिस्थितीशी जमवून घेतलं तरीही, घरची ओढ अजूनही तशीच आहे. अगदी पहिल्या दिवशी इथे आल्यावर एका क्षणी जसं परकं परकं वाटलं होतं, तसच कधी तरी एकदम वाटत. घराशी, घरच्यांशी, आपले मित्रगण, ज्यांच्याशी आपलं फारशी खळखळ न होता जमून जातं असे नातेवाईक, एवढच काय पण घरासभोवतालचा सजीव आणि निर्जीव परिसर, आसमंत हे सारं, सारं आपलं असतं. अगदी कठीण प्रसंगातही मूकपणे आपल्याला धीर देत असतं, नाही घर ही कल्पनाही आपल्याला बांधिलकीची जाणीव देऊन जाते, नाही\nकळून जुळणारे ऋणानुबंध तर महत्वाचे वाटतातच, पण नकळत जुळणारे ऋणानुबंध त्याहूनही चिवट. सुटता सुटत नाहीत अन् तुटता तुटत नाहीत पण कोणासाठी त्याच्या बेड्या बनत असतील तर पण कोणासाठी त्याच्या बेड्या बनत असतील तर माणसासाठी नातं की नात्यासाठी माणूस माणसासाठी नातं की नात्यासाठी माणूस हळू हळू लक्षात आलंय की तसं प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी. तीव्रता, काल मात्र कमी जास्त. मजा अशी असते, जोपर्यंत ते नातं आपल्या मनात हवंस वाटत असत ना, तोपर्यंत ते जिवंतच वाटत असत. ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्‍या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं. आल्हाददायक झुळुकेसारखं वाटणारं नातंही काही लक्षात येण्याआधी कोंडमारा कधी करु लागतं, जाणवतही नाही कधी कधी. निर्माण झालेल्या आणि कधी कधी आपणच निर्माण केलेल्या ऋणानुबंधांचं ओझं झालं तर काय करायच हळू हळू लक्षात आलंय की तसं प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी. तीव्रता, काल मात्र कमी जास्त. मजा अशी असते, जोपर्यंत ते नातं आपल्या मनात हवंस वाटत असत ना, तोपर्यंत ते जिवंतच वाटत असत. ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्‍या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं. आल्हाददायक झुळुकेसारखं वाटणारं नातंही काही लक्षात येण्याआधी कोंडमारा कधी करु लागतं, जाणवतही नाही कधी कधी. निर्माण झालेल्या आणि कधी कधी आपणच निर्माण केलेल्या ऋणानुबंधांचं ओझं झालं तर काय करायच बिनधास्त भिरकावून द्यायच का कधीतरी आपल्यालाही गरज लागेल हं, हा निव्वळ स्वार्थी आणि व्यवहारी विचार करुन थोड्याश्या अलिप्त भावनेनं का होईना, ते तसंच सोबत वागवायच\nआणि तरीही कधी कधी परिचित रस्ते आणि ठराविक वर्तुळं सोडवत नाहीत, नाही नकळत आपली काहीतरी ओळख निर्माण झालेली असते - का आपली अशी अशी समजूत झालेली असते नकळत आपली काहीतरी ओळख निर्माण झालेली असते - का आपली अशी अशी समजूत झालेली असते कुठेतरी आपला स्व ही सुखावलेला असतो. कधीतरी मनाशी कबुली देऊन झालेली असते, की नाही करमत आता या घोळक्यात. दुसरा रस्ता, दुसरी पायवाट शोधायला हवी. पण कसली भीती वाटते कुठेतरी आपला स्व ही सुखावलेला असतो. कधीतरी मनाशी कबुली देऊन झालेली असते, की नाही करमत आता या घोळक्यात. दुसरा रस्ता, दुसरी पायवाट शोधायला हवी. पण कसली भीती वाटते कोणी बरोबर नसेल याची कोणी बरोबर नसेल याची कोणी अहंकारावर फुंकर घालायला असणार नाही याची कोणी अहंकारावर फुंकर घालायला असणार नाही याची आपल्याविषयी दुसर्‍याच्या तोंडून चांगले शब्द - तोंडदेखले का होईना, ऐकायला मिळणार नाहीत, यामुळे अस्वस्थता येते की, एकटं असत��ना आपण खरोखर किती पाण्यात आहोत हे कळेल, ही जाणीव का अस्वस्थ करते आपल्याविषयी दुसर्‍याच्या तोंडून चांगले शब्द - तोंडदेखले का होईना, ऐकायला मिळणार नाहीत, यामुळे अस्वस्थता येते की, एकटं असताना आपण खरोखर किती पाण्यात आहोत हे कळेल, ही जाणीव का अस्वस्थ करते की भविष्यकाळाच्या अनिश्चिततेची भीती असते ती की भविष्यकाळाच्या अनिश्चिततेची भीती असते ती परिचितांच्या घोळक्यात अशी जाणीव तितक्या तीव्रतेने टोचत नसावी बहुधा. इतरांच्या नजरांतून आपण आपल्याला बघायला लागतो अन् स्वत:शी स्वतःची ओळख विसरत जातो का परिचितांच्या घोळक्यात अशी जाणीव तितक्या तीव्रतेने टोचत नसावी बहुधा. इतरांच्या नजरांतून आपण आपल्याला बघायला लागतो अन् स्वत:शी स्वतःची ओळख विसरत जातो का स्वतः नगण्य असूही शकतो हे स्वीकारणं कठीण असतं ना स्वतः नगण्य असूही शकतो हे स्वीकारणं कठीण असतं ना किती अभिमान हे काही खरं नाही\nजे मनाला पटत नाही आहे, जिथे मन रमत नाही आहे, तिथून मन काढून घ्यावं. थोडसं दुखेल, खुपेल. आजूबाजूला घोळका नसेल, नसू देत. स्वतःशी मैत्री होईल, कोणत्याही मुखवट्याशिवाय शेवटपर्यंत टिकेल. नवीन अनोळखी वाटांवर सुरुवातीला धडपडायला होईल. हरकत नाही, त्यातूनच उभारी घ्यायचीही समज येईल. स्वतःला परत एकदा ओळखता येईल. कदाचित नवीन रस्ते अधिक सुंदर असतील... किंवा नसतीलही. नसले तर सुंदर बनवता येतील. काळाच्या ओघात ते सत्य आहे, निखळ, निर्व्याज आहे ते टिकेलच. निदान असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे जे दिखाऊ आहे, वरवरचं आणि असत्य आहे, ते हवं तरी कशाला जे दिखाऊ आहे, वरवरचं आणि असत्य आहे, ते हवं तरी कशाला हेच नात्यांच्या बाबतीतही लागू. जी खरीखुरी आहेत, ज्यांत मनापासून जीव ओतला आहे, ती टिकतील, बाकीची विरतील. तोंडदेखल्या नात्यांचं ओझं तरी कशाला उगीच हेच नात्यांच्या बाबतीतही लागू. जी खरीखुरी आहेत, ज्यांत मनापासून जीव ओतला आहे, ती टिकतील, बाकीची विरतील. तोंडदेखल्या नात्यांचं ओझं तरी कशाला उगीच भविष्यात काय आहे, हे कळेलच आज ना उद्या. त्याची उगाच आताच चिंता कशाला भविष्यात काय आहे, हे कळेलच आज ना उद्या. त्याची उगाच आताच चिंता कशाला जे काय असेल ते पाहता येईलच ना\nकसलं प्रामाणिक नि खरंखुरं लिहिलंयस... बहुदा सगळं सगळं अस्संच वाटत असल्यामुळे जवळचं वाटलं असेल...\nतुझ्या निर्णयासाठी अभिनंदन नि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n@सेन मॅन, धन्यवाद. माझ्याकडूनही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n>>> बहुदा सगळं सगळं अस्संच वाटत असल्यामुळे जवळचं वाटलं असेल..\nमीच फक्त असा विचार करत नाही हे समजून बरंही वाटलं आणि कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात हायसंही\n तुलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n@जास्वंदी, तुलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n>>मीच फक्त असा विचार करत नाही हे समजून बरंही वाटलं आणि कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात हायसंही\nअगदी...मलाही तसंच झालं...मेरा और एक धन्यवाद\nसंवादिनी, धन्यवाद आणि तुलाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी.> खरतर मला हे आत्ता उमजलय पण ते तस होत हे माहित नव्हत अस नाही यावेळी अस होणार नाही अशी वेडी आशा बाळगून होतो चुकलो यावेळी अस होणार नाही अशी वेडी आशा बाळगून होतो चुकलो\nज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्‍या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं.>> किती खर आणि स्पष्ट लिहिलयस तू हे\nकेवळ अप्रतिम लिहिलयस :)\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-unseason-rain-13873", "date_download": "2018-12-15T16:52:10Z", "digest": "sha1:B62I6E46U5XJJIJYXZQWDSMT7BHDCHLG", "length": 18840, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on unseason rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nमागील तीन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. कुठे हा पाऊस दिलासादायक तर कुठे नुकसानकारक ठरत आहे.\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही. तत्पूर्वी जून, जुलै, ऑगस्टमध्येही कधी अतिवृष्टी तर कधी मोठ्या खंडाने कापूस, सोयाबीनसह अनेक खरीप पिकांची उत्पादकता घटली. मॉन्सूनमधील कमी पावसाने शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिका, नदी, नाले कोरडे पडले आहेत. धरणांमध्ये जेमतेम ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांन�� रब्बीसाठी हात आखडले आहेत. काही ठिकाणी रब्बी वाचविण्यासाठी धरणातून कालव्यात अथवा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शेतकरी मागणी करीत आहेत. याकरिता त्यांना आंदोलनही करावे लागत आहे. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे मागील तीन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. कुठे हा पाऊस दिलासादायक तर कुठे नुकसानकारक ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nदक्षिण महाराष्ट्रात खरिपातील भात, नाचणी, भुईमुगाची काढणी सुरू असून, या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने या भागातील ऊसतोडणीला व्यत्यय आला. गुऱ्हाळघरेसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेल्या भागात कापूस भिजला असून, त्याची प्रत खालावणार आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि पावसाने थंडी गायब झाली आहे. त्याचा फटका फुलोरा अवस्थेतील तुरीला बसला आहे. गहू आणि हरभरा पिकांच्या वाढीवरही प्रतिकूल परिणाम करणारे हे वातावरण आहे. सांगली आणि नाशिक परिसरातील द्राक्षबागा फुलोरा ते मणी सेटिंगच्या अवस्थेत आहेत. अशा अवस्थेत द्राक्षाला स्वच्छ निरभ्र आकाश, कोरडी थंड हवा आवश्यक असल्याने सध्याचे वातावरण मात्र या पिकाच्या मुळावरच उठले आहे. द्राक्षासह रब्बीतील अनेक पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी ज्वारी, मका, हरभरा, हळद या पिकांसाठी मात्र या पावसाने एका संरक्षित सिंचनाचे काम केले असल्याने शेतकऱ्यांना थोडे समाधान लाभले आहे. वादळी वारे आणि पावसाने राज्यातील पॉलिहाउसेस, शेटनेट यांच्यासह जनावरांचे गोठे, शेतातील घरे यांची पडझड झाल्याने हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका म्हणावा लागेल.\nसध्यपरिस्थितीत शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे.वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी पिकांची उत्पादकता घटून उत्पादन खर्च वाढत आहे. त्यातच शेतीमाल उत्पादनाला मिळत असलेल्या अत्यंत कमी दरामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पावसातही नुकसानग्रस्तंना त्वरित आर्थिक मदत मिळायला हवी. पूर्वी पावसाचे मोठे खंड, अचानक येणारा अवकाळी पाऊस अशा आपत्तींचे प्रमाण कमी होते. त्यात शेतकऱ्यांचे फारसे नुकसानही होत नसे. त्यामुळे शासन-प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु आता अशा आपत्ती वाढल्या असून, त्यातून मोठे नुकसान होत आहे. अशा वेळी या आपत्तीही आता शासन-प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला हव्यात. शासकीय यंत्रणेने पाऊस पडला तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. गावनिहाय वैयक्तिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा. शासनाने याबाबतची खात्री करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करायला हवी, असे झाले तरच वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या झळा शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाहीत.\nऊस पाऊस कापूस खरीप धरण पाणी water अरबी समुद्र समुद्र महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha गहू wheat सांगली sangli नाशिक nashik द्राक्ष हळद सिंचन शेती farming अवकाळी पाऊस प्रशासन वन forest\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महारा���्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/breaking-news/page/3/", "date_download": "2018-12-15T17:09:15Z", "digest": "sha1:RJOLEETQM7FTL5KNJ5KNSDLPGECVIUJN", "length": 22312, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "breaking-news | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 3", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nअभिषेक विद्यालयाची प्रेरणा साळवी सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये\nसोनी मराठी वाहिनीच्या डान्स शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत पिंपरी- शाहूनगर येथील येथील अभिषेक विद्यालयाची इयत्ता सहावीची प्रेरणा साळवी या विद्यार्थीनींने सोनी मराठी वाहिनीवरील सुपर डान्सर महाराष्ट... Read more\nकर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत\nकर्नाटकातील चामराजनगरमधल्या सुलवाडी या गावातल्या मंदिरात प्रसाद खाल्ल्याने 11 जणांचा मृत्यू झाला तर 80 जणांना पोटदुखी, मळमळ आणि इतर त्रास सुरु झाला. मृतांमध्ये आता 15 वर्षांच्या एका मुलीचाही... Read more\nराफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार\nराफेल करारासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. महालेखापाल (कॅग) आणि लोकलेखा समितीने करारातील किमतीचा तपशील तपासला होता असे केंद्राने कोर्टात सांगितले.... Read more\nजम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद\nजम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सैन्यातील एका जवान... Read more\nपाकिस्तानच्या दुतावासातून २३ भारतीय पासपोर्ट ‘गायब’, यंत्रणा सतर्क\nपाकिस्तानच्या दुतावासातून २३ भारतीय पासपोर्ट ‘गायब’ झाल्याने भारतातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यालयातून हरवलेले सर्व पासपोर्ट हे शीख भाविकांचे असून हे शीख भावि... Read more\n‘या’ देशात भारतीय नोटांवर बंदी\nनेपाळ सरकारने शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका नेपाळला जाणारे भारतीय पर्यटक आणि भारतात काम करणारे नेपाळी कामगारांना बसण... Read more\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच, हे बंद झाले पाहिजे: तस्लिमा नसरिन\nअरेंज- मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे, असे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केले आहे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच केले पाहिजे आणि तरुण पिढीला त्यांच्या आवडीनुसार लग्न... Read more\nडॉ. स���िता यांच्या मृत्यूनंतर ‘या’ देशात गर्भपातावरील बंदी उठवली\nआयर्लंडच्या संसदेने ऐतिहासिक निर्णय घेत गुरुवारी प्रथमच गर्भपाताचा कायदा मंजूर केला. वर्ष 2018 च्या सुरूवातीला झालेल्या जनमत संग्रहानंतर आयर्लंडच्या संसदेने पहिल्यांदाच गर्भपाताची परवानगी दि... Read more\nबुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट, जपानहून बडोद्यात पोहोचले 20 ट्रॅक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगात सुरू झाल्याचं दिसतंय. जपानहून पहिली कंसाइनमेंट (मालवाहतूक) मुंबईमार्गे बडोद्यामध्ये पोहोचली आहे. य... Read more\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर पुन्हा सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. विद्यमान ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे ब्रेग्झिट करारावर पार्लमेंटमध्ये बहुमत मिळवण्या... Read more\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाह��न्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nकर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत\nराफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nराज्यकर निरीक्षकपदी माळवाडी येथील स्वाती दाभाडे\nअवनी वाघिणीच्या शिकारीसाठी वापरण्यात आली बेकायदा बंदूक\nयंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेआधीच दाखल होणार \n…आणि यमुनेत बुडणारे १५ जण बचावले\nविश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यासाठी हार्दिक पटेल मैदानात\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\nराष्ट्रवादी- मनसे एकत्र येणार का, अजित पवार म्हणतात…\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन\nदुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई\n दुष्काळामुळे राज्यात साखरेच्या उत्पादनात होणार घट: मुख्यमंत्री\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nभूमिगत मेट्रो मार्ग���केचे काम लवकरच\nआरोपपत्र दाखल न झाल्याने दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर\nमाझ्या घरासह सगळ्यांनाच पाण्याचं नियोजन करावं लागणार-गिरीश बापट\nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n‘दैवीशक्ती’ची भीती दाखवून तरुणीवर बलात्कार, नराधमास अटक\nआधी जमीन, मगच काम\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-15T16:56:39Z", "digest": "sha1:3LOXCDFC5XECMFUNP3LZ7N3EDSLKQVGL", "length": 7200, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोमवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोमवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक\nनवी दिल्ली – संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनातील कार्यक्रम पत्रिका या बैठकीपुढे ठेऊन पंतप्रधान या संबंधात अशा बैठकांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत असतात. येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणूका होणे अपेक्षित असल्याने त्या आधी होणारे हे लोकसभेचे अखेरचे पुर्ण अधिवेशन असेल.\nपाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांवर देशाचे बरेचसे राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे या बैठकीवर त्या राज्यातील निवडणूक निकालांचे सावट असेल. या निवडणुकांची मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ही बैठक होणार आहे. ट्रिपल तलाकचा विषय संसदेत मार्गी लावणे हे सरकारपुढील महत्वाचे लक्ष आहे. हा प्रस्ताव अद्याप राज्यसभेत प्रलंबीत आहे. त्यासाठी विरोधकांचे सहकार्य मिळावे असे आवाहन या बैठकीत सरकारकडून केले जाण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउंब्रजला जानेवारीत त्रिवेणी साहित्य संमेलन\nNext articleकामगार उपायुक्‍तालयास महापरिनिर्वाण दिनाचा विसर\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z121220002749/view", "date_download": "2018-12-15T16:23:00Z", "digest": "sha1:OENKWHU4PUPRXVS3GNAGMRVOU52MARNO", "length": 11154, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संसदेचे अधिकारी - कलम ८९ ते ९२", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ८९ ते ९२\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nसंसदेचे अधिकारी - कलम ८९ ते ९२\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ८९ ते ९२\nराज्यसभेचा सभापती व उपसभापती .\n८९ . ( १ ) भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल .\n( २ ) राज्यसभा , शक्य तितक्या लवकर , राज्यसभेच्या एखाद्या सदस्यास आपला उप सभापती म्हणून निवडील आणि , उप सभापतीचे पद रिक्त होईल त्या त्या वेळी , राज्यसभा अन्य एखाद्या सदस्यास आपला उप सभापती म्हणून निवडील .\nउपसभापतिपद रिक्त होणे , त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे .\n९० . राज्यसभेचा उप सभापती म्हणून पद धारण करणार्‍या सदस्यास ---\n( क ) त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर , आपले पद रिक्त करावे लागेल ;\n( ख ) सभापतीस संबोधून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल ; आणि\n( ग ) राज्यसभेच्या त्या वेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या , राज्यसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरुन दूर करता येईल :\nपरंतु , खंड ( ग ) च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव , तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज , मांडला जाणार नाही .\nउपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार .\n९१ . ( १ ) सभापतीचे पद रिक्त असताना अथवा जेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करीत असेल किंवा त्याची कार्ये करीत असेल अशा कोणत्याही कालावधीमध्ये , त्या पदाची कर्तव्ये , उप सभापतीला , किंवा उप सभापतीचे पदही रिक्त असेल तर , राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरता ज्याला नियुक्त करील अशा राज्यसभेच्या सदस्याला करावी लागतील .\n( २ ) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत सभापती अनुपस्थित असताना उप सभापती , किंवा , तोही अनुपस्थित असल्यास , राज्यसभेच्या कार्यपद्धतिनियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती , किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास , राज्यसभा ठरवील अशी अन्य व्यक्ती सभापती म्हणून कार्य करील .\nसभापतीस किंवा उप सभापतीस पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे .\n९२ . ( १ ) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत , उप राष्ट्रपतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सभापती , अथवा उप सभापतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उप सभापती , उपस्थित असूनही , अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही . आणि अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात अनुच्छेद ९१ च्या खंड ( २ ) च्या तरतुदी , जशा त्या सभापती किंवा , यथास्थिति , उप सभापती अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात , तशाच लागू होतील .\n( २ ) उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव राज्यसभेत विचाराधीन असताना , त्या बाबतीत सभापतीस राज्यसभेमध्ये भाषण करण्याचा आणि तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल , पण अनुच्छेद १०० मध्ये काहीही असले तरी , असे कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर मतदान करण्याचा त्याला मुळीच हक्क असणार नाही .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलास��\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2613.html", "date_download": "2018-12-15T16:30:42Z", "digest": "sha1:DUYKMLPW4OJIANMXQEL3VL32QXEUYVTS", "length": 6204, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विहिरीतील पाण्याची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Newasa विहिरीतील पाण्याची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.\nविहिरीतील पाण्याची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहिरीतून विनापरवाना २५ हजार रुपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.\nदिनेश हस्तीमल गुगळे (वय ५७, रा. चितळे रोड, अहमदनगर) यांनी यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले आहे, की देडगाव व पाचुंदा शिवारात गुगळे यांची जमीन आहे. त्यांच्या शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर, बोअर घेतलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी पडते, तेंव्हा या विहिरीच्या पाण्याचा वापर करत असतो.\nगुरुवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता पाचुंदे गावच्या शिवारातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विहिरीत इलेक्ट्रीक मोटार टाकून चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे माझ्या मालकीची वीज वापरून पाणीचोरी होत असल्याचे आढळून आले. परिसरात चौकशी केली असताना गंगाधर कोकरे, पोपट कोकरे व आणखी एक अशा तिघांनी पाण्याची चोरी केली असल्याचे समजले.\nत्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हीच तुझ्या विहिरीचे पाणी वापरतो, तुला काय करायचे ते करून घे, पुन्हा आला, तर तुझे काही खरे नाही, असा दम दिला. त्यांनी एक वर्षात २५ हजार रुपये किंमतीचे पाच लाख लिटर पाणी चोरले आहे. अशी तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात गुगळे यांनी दिली. यावरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67114", "date_download": "2018-12-15T16:01:16Z", "digest": "sha1:2V5YM2YYNIQZK2WQCEYSOM6ERJOUJMPZ", "length": 27390, "nlines": 189, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुखाचा शोध : अवगुणांचा त्याग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुखाचा शोध : अवगुणांचा त्याग\nसुखाचा शोध : अवगुणांचा त्याग\nअवगुण या आसुरी शक्तीं आहेत. शक्ती कोणत्या प्रकारच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ. पण योग्य वेळी\n१. अवगुणांमुळे आसुरी शक्तीं व्यक्तीच्या शरिरामध्ये प्रवेश करतात. जोपर्यंत अवगुण आहेत तोपर्यंत आसुरी शक्ती वास्तव्यास राहतात. एकदा का आसुरी शक्ती वास्तव्यास आल्या कि त्या अवगुणांना ताब्यात ठेवतात. म्हणजेच अवगुण आसुरी शक्तींना निमंत्रण देतात. मग आसुरू शक्ती अवगुणांवर नियंत्रण मिळवतात. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे चांगल्या गुणांमुळे त्याला दैवी शक्तींची प्राप्ती होते, त्याप्रमाणे अवगुणांमुळे आसुरी शक्ती शरिरामध्ये त्यांची स्थाने निर्माण करतात. जेवढे अवगुण जास्त, तेवढे सूक्ष्मातील आसुरी अलंकार त्याच्या देहात जास्त असतात.\n२. कलियुगात इतर युगांतील जिवांपेक्षा सगळ्यात जास्त आसुरी अलंकार धारण केलेले आहेत.\nहे सत्य आहे. थोडेफार निरीक्षण आणि आकलन असलेल्या व्यक्तीला हे सहजी कळून येईल. तथापि ज्यास सहजासहजी जाणिव होत नाही त्यास समजावून सांगणे क्रमप्राप्त ठरते. कलियुगात विकृती वाढलेल्या आहेत हे सांगावयास नकोच. हे तर प्रत्येकास मान्य आहे. कारण अवगुण वाढत गेल्याने असुरी शक्ती वाढलेल्या आहेत.\nज्याप्रमाणे स्थुलातील असुराचे अलंकारित रूप असते, त्याप्रमाणे कलियुगातील जिवाचे सूक्ष्मातील रूप आसुरी अलंकार घातलेल्या असुरांप्रमाणेच आहे.\n३. राष्ट्र आणि धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असणारे राष्ट्रद्रक्रिय्णि धर्मद्रोही यांच्या देहांत मोठ्या आसुरी शक्तीशी निगडित अलंकार असतात.\n४. भ्रष्ट अधिकारीवर्ग आणि कर्मचारीवर्ग यांच्या देहांत आसुरी सैन्याशी निगडित अलंकार असतात.\n५. नीतीमत्ताहीन स्त्रिया आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असलेल्या स्त्रिया यांच्या देहांत आसुरी स्त्रियांशी (स्त्री-वाईट शक्ती, उदा. राक्षसीण) निगडित अलंकार असतात.\nहे सर्व विचार आज मान्य होत आहेत. आपण याच्या पुढे जाऊयात.\nअवगुण आणि असुरू शक्ती यांचा परस्पर संबंध तर आपण पाहिला. यातले शास्त्र जाणून घेतले. मात्र ते कसे काम करते हे नको का पहायला \nआपले शरीर रसायनांनी बनले आहे. त्यात आम्लं आहेत तशीच अल्कंही आहेत. आम्लांचे प्रमाण जास्त झाले तर काय होते शरीरात आम्लपित्त वाढते. यावर वेळीच उपाय न केल्यास पित्तामुळे चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यातून कफ वाढतो. पुढे त्रिदोष निर्माण झाले की असह्य डोकेदुखी, सर्दी, सायनसचा त्रास, कानाचा पडदा फाटणे, अपचन, बद्धकोष्ठता असे अनेक आजार होतात. आपले शरीर त्यास बळी पडते.\nअशाच प्रकारे शरीरातील जिवामधे अवगुण काम करतात. आम्लांचे प्रमाण ज्याप्रमाणे नियंत्रणात ठेवावे लागते त्याचप्रमाणे अवगुणांवर मात करावी लागते. अवगुण व्यक्तीच्या जन्मातून आलेले असतात. जिवाचा त्यात काहीच दोष नसतो. कुळ, वंश, वर्ण याप्रमाणे गुण अवगुण प्रवास करत असतात. हे शास्त्रात सिद्ध झाले आहे. आधुनिक विज्ञान त्याला डीएनए म्हणत असते.\nअवगुणांचे शास्त्र ठाऊक असल्यानेच त्यावर मात करण्यासाठी पूजा, पाठ, मंत्रोच्चार, सात्विक कर्मे असे उपाय गुरूंनी सुचवलेले आहेत. सात्विक कामांमुळे दैवी गुणांची वाढ होते. दैवी गुणांमुळे दैवी शक्ती जिवामधे वास करू लागतात. दैवी शक्तींचे प्रमाण वाढले की आसुरी शक्तींचा नाईलाज होतो आणि जीव अवगुणांवर योग्य वेळी मात करण्यात यशस्वी होतो.\nअवगुणांमुळे जीव दु:खी होतो. त्यामुळे देह कष्टप्रद होतो. दु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते.\nत्यामुळे दु:ख दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दु:ख धारण केलेला व्यक्ती जवळ आला असत��ही वातावरणातील एक्टोप्लाझमचा परिणाम न होऊ देण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. त्यासाठी साधक म्हणून वावरावे लागते. त्यामुळे दैवी शक्तींचा सदैव संचार होऊन व्यक्ती दु:खावर मात करतो. या विषयी अधिक जाणून घेऊ.\n( आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असल्यास आपले मित्र, परिवार, कुटुंबीय यांचेपर्यंत ती पोहोचवावी. जेणेकरून सर्वांना लाभ व्हावा )\nॐ सर्वे भवन्तु सुखिनः\nॐ सर्वे भवन्तु सुखिनः\n<<अवगुणांवर मात करावी लागते.\n<<अवगुणांवर मात करावी लागते. अवगुण व्यक्तीच्या जन्मातून आलेले असतात. जिवाचा त्यात काहीच दोष नसतो.>>\nआता हे कसे करावे\nफार फार कठीण. पूजा, पाठ, मंत्रोच्चार, या गोष्टींना श्रद्धा लागते, ती नसते, उगाच म्हणायचे म्हणून प्रार्थना म्हणायची - मनात वाईट विचार तसेच चालू\nराम भाऊ दादा , तुम्ही कोण\nराम भाऊ दादा , तुम्ही कोण आहात कोण्त्या कल्ट ( याचे मराठीत काय बरे भाषांतर करावे कोण्त्या कल्ट ( याचे मराठीत काय बरे भाषांतर करावे - चला , कोणा बाबा, बुवा, बाई, माई ई. नी चालवलेला पंथ/संस्था) चा भाग आहात जरा उलगडून सांगाल का - चला , कोणा बाबा, बुवा, बाई, माई ई. नी चालवलेला पंथ/संस्था) चा भाग आहात जरा उलगडून सांगाल का मायबोलीकरांना ज्ञान वाटण्याआधी जरा या संस्थाळाचा अभ्यास करा बरे.\nया बाबा , बुआ, बाईने तुमचा ब्रेन वॉश केला आहे. इथे मायबोलीवर अनेक बाफ आहेत ज्याचा अभ्यास करता आपला मेंदू कसा पुर्णपणे धुतला गेलेला आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. अर्थात तुम्हाला या व्यसनाची लागण होऊन कीती वर्शे झाली आणि तुमचा मेंदू कितपत जागृतावस्थेत आहे त्यावरच तो परत ठीक होऊ शकतो की नाही ते ठरायचे.\nपण तुमचे लेख वाचून या व्यसनातून तुम्ही सावरू शकाल असे फारसे वाटत नाही. तुम्ही अट्टल व्यसनी आहातच पण नविन सावज का शोधत फिरताय \nरच्याकने, रामभाऊ दादा, इथे\nरच्याकने, रामभाऊ दादा, इथे सगळ्या आसुरी स्त्रियां (स्त्री-वाईट शक्ती, उदा. राक्षसीण) वास्तव्य करून आहेत बरं. तर सावधान ते गरीब बिचारे सावज मिळण्याआधीच त्या तुमचा खात्मा करून टाकतील\nकक्कू का जादू चल गया.\nकक्कू का जादू चल गया.\nआसुरी शक्तींचा नायनाट कसा\nआसुरी शक्तींचा नायनाट कसा करावा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.\nलेखाशी मी सहमत आहे. मला हे\nलेखाशी मी सहमत आहे. मला हे सगळे पटलेले आहे. सदस्यत्वासाठी काही विधी / प्रवेश प्रक्रिया असल्यास ती करायला मी तयार आहे. या परिवाराचे केंद्र माझ्या घराच्या जवळपास / जवळच्या शहरात कुठे असेल तर कळवावे. गुप्तपणे कार्य चालत असल्यास आधी माझी चाचणी घेण्यात यावी व मी आपल्या या कार्यासाठी लायक आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे ही विनंती. या सर्व प्रक्रियेतून माझी निवड झाली तर मी स्वतःस भाग्यवान समजेल.\nमी शाळेत रसायनशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकलेला होता. त्यामुळे मज शेवटून दुसारा परीच्छेद समजला नाही. तो इथे किंवा प्रत्यक्ष भेटीत समजावून सांगावा ही नम्र विनंती. ( जर मी खूपच मठ्ठ आहे असे मत झाल्यास आपण प्रवेश दिला नाही तर मी माझ्या नशिबाला बोल लावीन व त्याबद्दल आपणास दोष देणार नाही याची हमी देऊ इच्छितो ).\nदु:खाचा संसर्ग भवतालावर होतो.\nदु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते. >> किती भारी शास्त्रीय माहिती सोपी करुन सांगितलीय मायबोलीच्या सर्व वाचकांचा एकदम सत्वर उद्धार करुन सोडणार तुम्ही यात शंकाच नाही\nhttps://www.maayboli.com/user/7201/created या ताईंनी पण कल्याणाचा वसा घेतला होता . पण त्यांनी प्यायलेले कूल एड कमी पडले बहुतेक. त्या गायबच झाल्या मायबोलीवरून. तुम्ही त्यांच्या धाग्यांची आठवण करुन दिलीत\nदु:खाचा संसर्ग भवतालावर होतो.\nदु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते. >>\n हे आधी नव्हतं का कसं काय स्किप झालं कसं काय स्किप झालं निषेध स्वतःचाच. आता मला प्रवेश मिळेल का \n॥ कल्याण करी रामराया \n॥ कल्याण करी रामराया जनहित विवरी, जनहित विवरी ॥\nनन्द्या ४३ जी. अगदी बरोबर बोललात आपण. आपले आकलन उच्च दर्जाचे आहे.\nआपल्याला मी काय सांगू बकरा मिळवणे असे काही नसते अहो. जगाला सुखी करायचा वसा घेतलेल्या लोकांना बकरे कशाला हवेत बकरा मिळवणे असे काही नसते अहो. जगाला सुखी करायचा वसा घेतलेल्या लोकांना बकरे कशाला हवेत आपल्याला आनंद हवा तर दारं सताड उघडी आहेत. बाकी आपली इच्छा.\nसर्व स्त्रिया वाईट असे मी म्हणालो नाही.\nआसुरी शक्तींचा नायनाट कसा करावा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. >> वत्स भरत. वाचून आनंद झाला. आपण जाणून घेण्यास उत्सुक आहात. नायनाट कसा होतो याचे शास्त्र थोडक्यात याच लेखात दिलेले आहे. ते समजले नसेल तर आपणास पुन्हा समजावून सांगण्याची माझी तयारी आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगण्याची तयारी आहे . आपल्या इच्छेनुसार.\nआम्ही असे मानतो कि सत्शील व्यक्ती, सकारात्मक शक्तींच्या संपर्कात आल्याने दैवी शक्तींच्या गुणांचा संचय होतो. हा संचय वाढू लागला की राक्षसी शक्तींचा नाईलाज होतो आणि अवगुण नियंत्रणात राहतात. त्यांचा पूर्णपणे नायनाट होत नाही. पण आयुष्यभर ते डोके वर काढत नाहीत.\nआपल्याला इच्छा आहे हे पाहून आनंद झाला. आपल्याला खरोखर प्रवेश हवा असल्यास दारे सताड उघडी आहेत.\nहोय. मला खरोखर प्रवेश हवा आहे\nहोय. मला खरोखर प्रवेश हवा आहे. कुठे आहे दार \nत्यामुळे दु:ख दूर ठेवणे\nत्यामुळे दु:ख दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दु:ख धारण केलेला व्यक्ती जवळ आला असताही वातावरणातील एक्टोप्लाझमचा परिणाम न होऊ देण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. त्यासाठी साधक म्हणून वावरावे लागते. त्यामुळे दैवी शक्तींचा सदैव संचार होऊन व्यक्ती दु:खावर मात करतो. या विषयी अधिक जाणून घेऊ.>>>\nआमच्यासारख्या पापी आणि नोकरी करणार्या स्त्रियान्साठी हे शक्य आहे का हो..\nहे प्रभु पथ प्रदर्शित किजिये\nशिष्योत्तम, तुम्ही केलीत का\nशिष्योत्तम, तुम्ही केलीत का हो दु:खावर मात आता निर्विकल्प समाधी अवस्थेत असाल, नाही आता निर्विकल्प समाधी अवस्थेत असाल, नाही \nमै तुम्हें इस तरह से खामोश नही होना दूंगा\nछह दिन से तुम्हारी टकटक पढ रहा हूं\nटंक टंक के मेरा सर खा गये हो तुम, टंको\nशिष्योत्तम गुरुदेवांना प्यारे झाले काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-12-15T15:36:43Z", "digest": "sha1:MWNXOTMLHQTXNSDIZDIZIESXMIPD6KLK", "length": 18270, "nlines": 705, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल १७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n६९ - बेड्रियाकमची लढाई - व्हिटेलियस रोमन सम्राटपदी.\n१४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.\n१५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.\n१८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.\n१९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.\n१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.\n१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.\n१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.\n१९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.\n१९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.\n१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.\n१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.\n१९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.\n१९८६ - सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.\n२००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.\n५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.\n१४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास\n१७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.\n१७५६-ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई\n१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते\n१८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.\n१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज\n१९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलमंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.\n१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू\n१९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.\n१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया\n१०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.\n१७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.\n१७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन\n१८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स\n१८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.\n१९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.\n१९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री\n१९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.\n१९९०-राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर\n१९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक\n१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.\n२००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक\n२००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.\n२०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा\n२०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.\n२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा\n२०१७- 117 वर्षांच्या एमा मोरेनो या जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे इटलीमध्ये निधन झाले. एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या बहुदा त्या शेवटच्या जिवंत व्यक्ती होत्या.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १५, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१८ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:31:12Z", "digest": "sha1:YDGUTXRE3KYIGUAOQ45WM53BZF4J5T5M", "length": 9945, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टोनी ब्लेअर - विकिपीडिया", "raw_content": "\n२ मे १९९७ – २७ जून २००७\nअँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर (इंग्लिश: Anthony Charles Lynton Blair; जन्म: ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने चालू केलेल्या अफगाणिस्तान व इराक युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला बुशचा चमचा ही उपाधी दिली होती.\n१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राउनची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल-पॅलेस्टाइन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली.\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली ��� चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १९५३ मधील जन्म\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1225.html", "date_download": "2018-12-15T15:33:50Z", "digest": "sha1:BX5YIXNTHJGTEDJQMWDZY6HEJH6FHZOJ", "length": 5465, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घुण खून - अहमदनगरLive24", "raw_content": "\n चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घुण खून\n चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घुण खून\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर गावात चारित्र्याच्या संशय आल्याने डोक्यात दगडी पाटा घालून पतीने पत्नीचा खून केला आहे.\nचारित्र्याच्या संशयावरून शांताबाई धांडे या महिलेचा पतीने खून केला. विशेष म्हणजे खून करणारा आरोपी हा पोलिसाचा मुलगा आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रकाश धांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nप्रकाश हा पत्नी शांताबाई धांडे यांच्यावर चारित्र्याबाबत सतत संशय घेत असे. यातूनच या दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. हाच वाद टोकाला गेल्यानंतर प्रकाश धांडे याने आपल्या पत्नीला संपवलं आहे.\nप्रकाश धांडे आणि शांताबाई या दोघांमध्ये पहाटेच्या सुमारास मोठा वाद झाला. त्यानंतर प्रकाशने घरातील दगडी पाटा उचलून पत्नी शांताबाईच्या डोक्यात घातला. यामध्ये शांताबाई या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घुण खून Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, November 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त���यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T16:00:02Z", "digest": "sha1:4G5EGK5AMCGOKTEB4JUPBW2F32XC3TYV", "length": 10234, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कंगनाच्या 'मणिकर्णिके'ला करणी सेनेचा विरोध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news कंगनाच्या ‘मणिकर्णिके’ला करणी सेनेचा विरोध\nकंगनाच्या ‘मणिकर्णिके’ला करणी सेनेचा विरोध\nझाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका या चित्रपटालादेखील करणी सेनेने विरोध करण्याचा इशारा दिला असून झाशीच्या राणी संदर्भात या चित्रपटात आक्षेपार्ह चित्रण केल्याने विरोध करत आंदोलन करणार असल्याचा इशारा करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग शेखावत यांनी दिला. एका ब्रिटिश व्यक्तीशी झाशीची राणी प्रेम करते, अशा प्रकारचे दृश्‍य या चित्रपटात असल्यामुळे ते आक्षेपार्ह चित्रण या चित्रपटातून वगळावे नाही तर निर्मात्याला घरात घुसून मारण्याचा इशारादेखील शेखावत यांनी दिला.\nसध्या काही चित्रपटात भारतीय संस्कृती आणि इतिहास संदर्भात खोट्या प्रकारची माहिती पसरवण्याचा काम सुरू आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांना विरोध कायम असणार असल्याचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान “मणिकर्णिका’च्या दिग्दर्शकाने आणि अभिनेता सोनू सूदने कंगणा रणावतच्या हट्टीपणाला कंटाळून सिनेमा सोडला आहे. आता या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः कंगणाने आपल्याच हातात घेतली आहे. त्यामुळे काही दृश्‍यांचे चित्रीकरण नव्याने करावे लागणार आहे. सिनेमा उशीराने रिलीज होण्याचीही शक्‍यता आहे. अद्याप कंगणाकडून सिनेमातील अडचणींबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\n“क्रिश-4’साठी ऋतिक रोशनचा “सुपरहीरो’ला नकार\nडॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार सुमीत राघवन\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/DiseaseContent.aspx?CategoryDetailsID=Ka8Pzo1mVQE=", "date_download": "2018-12-15T15:44:31Z", "digest": "sha1:5V465M5ZNP6JSF4EFTYLMHNE4WI7BCDJ", "length": 21779, "nlines": 209, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nएकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प्\nकेंद्र शासन पुरस्‍कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला. मार्च २०१२ मध्‍ये या प्रकल्‍पासाठी असलेले जागतिक बॅकेचे अर्थ सहाय संपुष्‍टात आले असून सध्‍या हा प्रकल्‍प पुर्णपणे केंद्र शासन पुरस्‍कृत स्‍वरुपात सुरु आहे. राज्‍यात सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या सर्व रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थांचे एकञिकरण करणे हा या महत्वाकांक्षी प्रकल्‍पाचा प्रमुख उदेश आहे. अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करुन सर्व स्‍तरावरील माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान करणे तसेच स्‍थानिक स्‍तरापासून राज्‍य स्‍तरापर्यंत रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थेचे बळकटीकरण ��रुन रोग नियंञणाच्‍या उददिष्‍टास हातभार लावणे हा या प्रकल्‍पाचा आणखी एक महत्‍वपूर्ण हेतू आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचे मुख्‍यालय सहसंचालक आरोग्‍य सेवा पुणे १ येथे आहे.\nशहरी व ग्रामीण भागात रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍था अधिक बळकट करुन साथरोग उद्रेक वेळेत ओळखण्‍याची क्षमता विकसीत करणे आणि क्षेञिय पातळीवर साथरोग उद्रेक प्रतिबंध व नियंञणासाठी आवश्‍यक कृतीयोजना अंमलात आणणे.\nरोग निदानाची गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करणे तसेच अन्‍न व पाणी यांच्‍या गुणवत्‍तेचे नियमित संनियंञण करणे.\nप्रकल्‍पांतर्गत समाविष्‍ट रोगांची तपासणी व उपचार यात सुधारणा करणे.\nशहरी रोग सर्वेक्षण बळकटीकरण करणे.\nखाजगी वैद्यकीय व्‍यावसायिक, वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय संस्‍था तसेच जनतेच्‍या रोग सर्वेक्षणातील सहभागास चालना देणे.\nरोग सर्वेक्षण विषयक माहितीचे दळणवळण अधिक गतिमान व सुलभतेने होण्‍यासाठी गावपातळी पासून राज्‍य पातळीपर्यन्‍तच्‍या सर्व स्‍तरावर अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करणे.\nआरोग्‍य माहिती व जीवन विषयक आकडेवारी विषयी बळकटीकरण करुन रोग सर्वेक्षण मासिक प्रगती अहवालात ठळक सुधारणा अडवून आाणणे.\nरोग सर्वेक्षण कार्यक्रमाशी निगडीत सर्व विभागांशी समन्‍वय साधणे.\nएकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पांतर्गत विहीत नमुन्‍यात उद्रेकजन्‍य रोगांची साप्‍ताहिक स्थिती सर्व जिल्‍हयांकडून ई-मेलव्‍दारे राज्‍य रोग सर्वेक्षण कक्षाकडे दर मंगळवारी सादर करण्‍यात येते व ती माहिती राज्‍य रोग सर्वेक्षण पथकाकडून दर बुधवारी संकलित करुन सर्वेक्षण कक्षाकडे ई-मेलव्‍दारे पाठविण्‍यात येते.\nप्रत्‍येक जिल्‍हयाकडून साथरोग उद्रेक साप्‍ताहिक अहवाल दर सोमवारी राज्‍य रोग सर्वेक्षण कक्षाकडे पाठविण्‍यात येतो.\nएकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचे पोर्टल स्‍थापन करण्‍यात आले असून (www.idsp.nic.in) डिसेंबर २०१० पासून सर्व अहवाल पोर्टलवर सादर करण्‍यात येत आहेत.\nवर्तमानपञात येणा-या साथरोग विषयक बातम्‍यांचाही पाठपुरावा करण्‍यात येतो(media scanning)\nदेशभरात कोठेही उदभवलेली आरोग्‍य विषयक असामान्‍य परिस्थिती कळविण्‍यासाठी १०७५ हा राष्‍ट्रीय पातळीवरील एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचा टोल फ्री क्रमांक आहे.\nया अंतर्गत २ जिल्‍हा रुग्‍णालयांच्‍या प्रयोगशाळा व १० वैद्यकीय महाविद्यालयांच्‍या प्रयोगशाळांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.साथरोग उद्रेकाच्‍या वेळी जिल्‍हयांना प्रयोगशाळा सुविधा पुरविणे हा या प्रयोगशाळांचा प्रमुख उद्देश आहे.\n१ श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे\n२ बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे\n३ डॉ. वैशंपायन स्‍मृती वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर\n४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि.सांगली\n५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद\n६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड\n७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला\n८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर\n९) सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा\n१०) ग्रॅट मेडिकल कॉलेज, मुंबई\nसर्व जिल्‍हयांना प्रयोगशाळा सूविधा पुरविणे.\nआयडीएसपी अंतर्गत प्रयोगशाळा सुविधांबाबत राज्‍य समन्‍वयकाशी नियमित संपर्कात रहाणे.\nआयडीएसपी प्रयोगशाळा अहवाल ( एल फार्म) नियमितपणे पाठविणे.\nप्रयोगशाळा निष्‍कर्ष हे त्‍वरीत राज्‍य सर्वेक्षण अधिकारी / जिल्‍हा सर्वेक्षण अधिकारी यांना वेळेत कळविणे.\nबीड व नाशिक या २ जिल्‍हयातील जिल्‍हा रुग्‍णालयातील प्रयोगशाळा जिल्‍हा प्राधान्‍य प्रयोगशाळा म्‍हणून विकसीत करण्‍यात आल्‍या आहेत.\nटोल फ्री क्रमांक १०७५\nहा टोल फ्री क्रमांक २४तास उपलब्‍ध असून देशातील सर्व ठिकाणाहून त्‍यावर फोन करता येतो. ही सुविधा फेब्रुवारी २००८ पासून सुरु करण्‍यात आली आहे. असामान्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण आढळल्‍यास अथवा रुग्ण संख्‍येत आकस्मिक वाढ झाल्‍यास खाजगी वैद्यकीय व्याववसायिकांनीही या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा , ही अपेक्षा आहे.\nशीघ्र प्रतिसाद पथके (आर.आर.टी.)\nराज्‍यातील साथरोग परिस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्‍यासाठी जिल्‍हा तसेच राज्‍य स्‍तरावर शीघ्र प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या पथकामध्‍ये साथरोग तज्ञ, सूक्ष्‍मजीवशास्‍ञज्ञ, कीटकशास्‍ञज्ञ, भिषक/ बालरोगतज्ञ यांचा समावेश आहे. जिल्‍हा पातळीवर झालेल्‍या प्रत्‍येक उद्रेकाचे अन्‍वेषण या पथकामार्फत केले जाते.\nएकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पात वापरल्‍या जाणा-या रुग्‍ण व्‍याख्‍या\nसर्वेक्षण स्‍तरानुसार या कार्यक्रमात लक्षणांवर, अनुमानांवर तसेचप्रयोगशाळा निदानावर आधारीत विविध व्‍याख्‍या वापरण्‍यात येतात.\nया कार्यक्रमात राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावर सर्वेक्ष्‍ाण कक्ष कार्यरत आहेत. राज्‍य स्‍तरावर राज्‍य सर्वेक्ष्‍ाण अधिका-याच्‍या नेतृत्‍वाखाली सार्वजनिक आरोग्‍य विषयातील विशेष तज्ञाचे पथक कार्यरत आहेत. जिल्‍हास्‍तरावही जिल्‍हासर्वेक्षण अधिका-यासोबत जिल्हा साथरोग तज्ञ कार्यरत आहेत.\nसन २०१२ मध्‍ये एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पांतर्गत पोर्टलवर एकुण ४३६ साथरोग उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.\nया ४३६ साथरोग उद्रेकांपैकी सर्वाधिक १२७ उद्रेक डेंगी तापाचे असून त्‍या खालोखाल अतिसार व इतर तापाचे प्रत्‍येकी ८३ उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.\nएकूण दर्शक: ५२९७७३६ आजचे दर्शक: ३३४९\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/team-india-for-asia-cup-2018/", "date_download": "2018-12-15T17:04:02Z", "digest": "sha1:JTQ4KMRVY6IT4JT53CWDLVYIOIGIBXEO", "length": 9393, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद", "raw_content": "\nआशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद\nआशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद\nमुंबई |आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असुन रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.\nसलामीवीर शिखर धवन संघाचा उपकर्णधार असणार आहे. अंबाती रायडू, केदार जाधव, मनीष पांडे यांनी संघात पुनरागमन केले आहे.\nमुंबईला बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली.\nही स्पर्धा युएईमध्ये १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात होणार आहे.\nया स्पर्धेसाठी टीम इंडिया अ गटात समावेश करण्यात आलेला असून भारतासमावेत पाकिस्तानही या गटात असणार आहे. तिसरा संघ हा पात्रता फेरीतीन निकालानंतर ठरेल. सध्या या शर्यतीत संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हॉंगकॉंग आहेत.\nब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे.\nअसा आहे आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ\nरोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती र���यडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरश्रक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार\n– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय\n– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी\n– टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2102.html", "date_download": "2018-12-15T16:11:07Z", "digest": "sha1:Y2KCZMV54PK4AUKJ6YBWPWDXDFFEAXVO", "length": 7736, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Kopargaon कोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक \nकोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी सकाळी सहा वाजे दरम्यान सुभद्रानगर परिसरात अडवून डोक्याला बंदूक सदृश्य हत्यार लावले. तसेच मारहाण करून तिचा मोबाइल हिसकून पोबारा केला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत मात्र पोलिसात दाद ना फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहे. गांधीनगर भागातील केपीबी प्राथमिक विद्यालयाचा दरवाजा फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी असफल प्रयत्न केला.\nयाबाबतची समजलेली माहिती अशी शहरातील सुभद्रानगर भागात एका शिक्षकाचे शिकवणीचे वर्ग सुरु आहेत. त्यासाठी पहाटे साडेपाच वाजेपासून मुला-मुलींची वर्दळ सुरु होते. रिद्धीसिद्धीनगरकडे जाणा‍ऱ्या या रस्त्यावर दिवसा मात्र तुरळक नागरिकांची ये-जा असते. हेच हेरून अज्ञात व्यक्तीने (दि. २०) पहाटे सहा वाजेच्या दरम्यान दोन विद्यार्थिनींना अडवून त्यातील एकीला पकडून बंदूक सदृश्य हत्यार लावून तिला डोक्यात बुक्का मारला. त्यामुळे विद्यार्थिनीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या होत्या.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nहे घडत असताना दुसरीने आरडाओरडा केला. मात्र, एकीचा मोबाइल घेताच सदर अज्ञात व्यक्ती पळून गेला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे की, नाही अशी चिंतेने पालकांना ग्रासले आहे. शहर व तालुक्याच्या परिसरात भुरट��या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. एसएसजीएम कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांंचे मोबाइल हिसकून पोबारा केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/facebook-rally-eye-donation-125689", "date_download": "2018-12-15T16:19:30Z", "digest": "sha1:RFYEIAFJJQWD6FTZEVZ3T3FGCHZZJ3TK", "length": 16076, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook Rally Eye Donation फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर | eSakal", "raw_content": "\nफेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर\nशनिवार, 23 जून 2018\nफेसबुक दिंडीच्या पेजवर जाऊन नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे. फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे आवाहन करणारा नेत्रवारी नावाचा लघुपटही बनवण्यात आला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.\nसोलापूर : फेसबुक दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांची छायाचित्रे, व्हिडिओ तसेच लाईव्ह अपडेट्‌स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांची धडपड आपण पाहिलीच आहे. यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रवारीची संकल्पना मांडण्यात आली आहे. दिंडीच्या मार्गावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर करण्यात येणार आहे.\nयंदा जगद्‌गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 333 वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे 8 वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी टीमने यंदा औरंगाबादच्या व्यंकटेश परिवार या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एक अभिनव उप��्रम हाती घेतला आहे. पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याची देही याची डोळा.. असं म्हणत लाखो वारकरी पायी पंढरपूरपर्यंत चालत येतात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्षवारीत सामील होता येत नाही असे लाखो ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद गेल्या सात वर्षांपासून मिळवत आहेत.\nआजही आपल्याच समाजातील एक घटक पंढरीच्या वारीचा हा सुख सोहळा पाहण्यापासून वंचित आहे आणि ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना ही वारी कशी दाखवू शकतो. या सध्या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाल्याचे फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\nपंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे. पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी यावर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nनेत्रदानाचा फॉर्म भरता येणार..\nफेसबुक दिंडीच्या पेजवर जाऊन नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे. फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे आवाहन करणारा नेत्रवारी नावाचा लघुपटही बनवण्यात आला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.\nफेसबुक दिंडीसोबतच नेत्रवारी यशस्वी करण्यासाठी स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमीत चव्हाण, ओंकार महामुनी कार्यरत आहेत.\nपंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासच दर्शन घडवणारी एक महान परंपरा आहे. वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मांना, पंथांना सामावून घेतले आहे.\nमहाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडवणारी वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासारखं सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही. सन 2016 साली फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या पाणी वाचवा या जलसंधारणाच्या मोहिमेला भरभरून मिळाला. गेल्यावर्षी वारी \"ती'ची हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या नेत्रवारी मोहिमेला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल.\n- स्वप्नील मोरे, संस्थापक, फेसबुक दिंडी\nझेडपीच्या गुरुजींना आंतरर��ष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/koi-fish-tattoo-designs/", "date_download": "2018-12-15T17:06:59Z", "digest": "sha1:PVM6LNXE6CBGE3UPCSMOSMMRYI2UMSZV", "length": 11388, "nlines": 60, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "कोणतीही मासे टॅटू डिझाइन्स - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकोणतीही मासे टॅटू डिझाइन\nकोणतीही मासे टॅटू डिझाइन\nसोनिटॅटू मार्च 9, 2017\n1 कोणतीही मासे एक फूल असलेल्या महिलांसाठी टॅटू त्यांना सेक्सीच बनवा\nब्राऊन चमत्कारी स्त्रियांनी त्यांच्या हातावर क��ई मासे टॅटू जाणार; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी बनवते\n2 पिवळी शाई डिझाइनसह महिलांसाठी केई मास टॅटू त्यांना आकर्षक वाटतात\nब्राऊन महिलांना पीई शाई डिझाइनसह कोई मासे टॅटू आवडते; या टॅटू डिझाइनला त्यांना आकर्षक बनविण्यासाठी त्वचा रंगाशी जुळते\n3 कोणतीही मासे मांडी वर महिला साठी टॅटू त्यांना उत्कृष्ट दिसण्यासाठी बनवा\nकाळ्या माश्यांच्या टॅटूसाठी ब्राऊन घाबरणारा महिला नारंगी काँक डिझाइनसह टॅटू डिझाइन करतात जेणेकरून ते मोहक आणि सुंदर दिसतात\n4 कोणतीही मासे बाजूला महिलांसाठी टॅटू महिलांना सुंदर बनवा\nनारिंगी आणि पिवळा शाई डिझाइन केइओ फॉर वुमेन फॉर माईट टैटू हे मनोरंजक स्वरूप आणण्यासाठी वरच्या रंगाशी जुळतात\n5 नारिंगी शाई डिझाईनसह महिलांसाठी कोणतीही मासे टॅटू नारीवादी देखावा आणते\nनारंगी शाई सह त्यांच्या मागे त्यांच्या मागे सुंदर केइ मादक टॅटू. हे त्यांच्या नारी देखावा आणते\n6 कोणतीही मासे हात वर महिला साठी टॅटू त्यांना आकर्षक वाटतात\nसुप्रसिद्ध आणि आकर्षक दिसणार्या स्त्रियांना कुठल्याही मास टॅटूसाठी हात वर जातील\n7 ब्लू शाई डिझाइनसह महिलांसाठी कोणतीही फिश टॅटू, त्यांना सुंदर दिसत आहे\nकोणतीही मासे टॅटूसाठी सुंदर असलेल्या पसंतीस स्त्रिया मागे ब्लू शाई डिझाइनसह\n8 पीठ वर लाल स्याही डिझाइन असलेल्या महिलांसाठी कोणतीही मासे टॅटू त्यांना सजावटीच्या बनविते\nसजावटी दिसू इच्छिणार्या स्त्रियांना मागे असलेल्या एका लाल शाई डिझाइनसह कोणतीही फिश टॅटू जाणार आहे\n9 नारिंगी आणि पिवळा शाई डिझाइनसह महिलांसाठी कोणतीही फिश टॅटू त्यांना आकर्षक वाटतात\nलहान बाजू असलेल्या काळ्या रंगाच्या काळ्या रंगाच्या स्त्रियांना केशरी आणि पिवळा शाई डिझाइनसह केई मासे टॅटू आवडतात; हे डिझाइन गोंदण त्यांना आकर्षक दिसत करा\n10 कोणतीही मासे कान मागे टॅटू काळी शाई असलेल्या महिलेने त्यांच्या भानगडीत रूपे आणली\nलहान बाजू असलेला कपाळा आणि हलका चकाकणार्या स्त्रियांना अंधार्या शाई डिझाइनसह कोणा माईटी टॅटू आवडते; या टॅटूचे डिझाइन शरीराच्या कातडीचा ​​रंग आणि वरच्या रंगाशी जुळते आहे जेणेकरून नक्कल निर्माण होते\n11 निळी शाई डिझाइन असलेल्या महिलांसाठी कोणतीही फिश टॅटू त्यांना आकर्षक वाटतात\nब्लू शाई डिझाइनसह महिलांना माई मादक टॅटू आव��तात; हे त्यांना आकर्षक आणि चमकदार बनवतात\n12 ब्लू शाई असलेल्या महिलांसाठी कोणतीही फिश टॅटू त्यांना सुंदर आणि आकर्षक दिसतो\nब्राऊन महिलांना कोयरी मासा टॅटू आवडते. या टॅटूचे डिझाइन शरीराच्या रंगाशी जुळते जे भव्य आणि सुंदर देखावा देते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nराशिचक्र चिन्ह टॅटूkoi fish tattooताज्या टॅटूशेर टॅटूचंद्र टॅटूमांजरी टॅटूविंचू टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूसंगीत टॅटूस्लीव्ह टॅटूबटरफ्लाय टॅटूगोंडस गोंदणबाण टॅटूआदिवासी टॅटूभौगोलिक टॅटूवॉटरकलर टॅटूछाती टॅटूचीर टॅटूदेवदूत गोंदणेपाऊल गोंदणेअँकर टॅटूपुरुषांसाठी गोंदणेटॅटू कल्पनाकमळ फ्लॉवर टॅटूसूर्य टॅटूअनंत टॅटूहोकायंत्र टॅटूपक्षी टॅटूफूल टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूफेदर टॅटूजोडपे गोंदणेहत्ती टॅटूमेहंदी डिझाइनक्रॉस टॅटूगरुड टॅटूऑक्टोपस टॅटूउत्तम मित्र गोंदणेहात टैटूहात टॅटूप्रेम टॅटूबहीण टॅटूमान टॅटूडायमंड टॅटूडोळा टॅटूमुलींसाठी गोंदणेहार्ट टॅटूमैना टटूगुलाब टॅटूमागे टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:29:09Z", "digest": "sha1:4NIETOQC3GJ2SJG4IT7UNQWDRB6OOYYQ", "length": 27360, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बा���म्या filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nसिटिझन जर्नालिझम (3) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\nस्पर्धा (117) Apply स्पर्धा filter\nमहाराष्ट्र (55) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (17) Apply व्यवसाय filter\nप्रदर्शन (13) Apply प्रदर्शन filter\nसोलापूर (13) Apply सोलापूर filter\nसाहित्य (11) Apply साहित्य filter\nजिल्हा परिषद (10) Apply जिल्हा परिषद filter\nपुरस्कार (9) Apply पुरस्कार filter\nस्वप्न (9) Apply स्वप्न filter\nपर्यावरण (8) Apply पर्यावरण filter\nमोबाईल (8) Apply मोबाईल filter\nशिक्षक (8) Apply शिक्षक filter\nसोशल मीडिया (8) Apply सोशल मीडिया filter\nदिल्ली (7) Apply दिल्ली filter\nनागपूर (7) Apply नागपूर filter\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय शेतमाल, अन्नपदार्थांवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारेपठांमध्ये निर्बंध घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मानवी आरोग्याचे कारण पुढे केले जात असले,...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. संघ व खेळाडूंच्या नाव नोंदणीनंतर फुटबॉल...\n‘दीपक’ सोसायटीचा ‘टेस्ट आॅफ कोल्हापूर’ गूळ\nकोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...\n#navdurga योग्य निर्णयक्षमतेतून यशाची भरारी घ्या - अरुंधती महाडिक\n‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...\nगाव माझं वेगळंः दारूबंदी ४० वर्षे टिकवणारे गाव\nव्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहातमहाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात होऊन ५५ वर्षे झाली आहेत. संघ सुरू झाला तेव्हा ६५० लिटर दूध संकलन होते. त्यानंतर संघाचा व्याप वाढत गेला. आज हेच संकलन १४ लाख ५७ हजार लिटर आहे. सरासरी १२ लाख लिटर संकलन होत आहे....\nलाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकर\nकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८ वर्षांपूवीचा हा प्रसंग आहे. त्या वेळी जुन्या राजवाड्याच्या कमानीत बर्ची बहाद्दर हत्ती झुलत होता. त्यादिवशी अचानक हा हत्ती बिथरला आणि शहरातून सैरावैरा धावत सुटला. वाटेत दिसेल ते वाहन उलटे-पालटे करू लागला. हत्ती पुढे आणि त्याला आरडाओरड करीत गोंधळून टाकणारा हजार-...\nमटका बुकी पेटवण्यापर्यंत संघर्ष\nकोल्हापूर - हद्दीचा वाद आणि स्पर्धेतून थेट मटक्‍याच्या टपऱ्या पेटवून देण्यापर्यंतचा संघर्ष मटकामालकांच्यात सुरू झाला आहे. याची झलक महिन्याभरापूर्वी शिंगणापूर परिसरातील खांडसरी येथे साऱ्यांनी अनुभवली, मात्र असे काही घडलेच नाही, हे पद्धतशीरपणे भासवून संबंधित यंत्रणा नामानिराळी राहिली. मटका...\nपायाभूत सुविधा-साधने उभी करा\nभारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक उत्सवाचा दिवस न ठरता संकल्पाचा दिवस ठ���ावा. आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे हक्काचे कबड्डीचे सुवर्णपदक हिरावले गेले आणि मोठी हळहळ व्यक्त झाली. या स्पर्धेत शेजारच्या कोल्हापूर...\nनिवड चाचणीस भरमसाट शुल्क\nकोल्हापूर - जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांकडून निवड चाचणीसाठी खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रतिनिधींशिवायच निवड चाचणीचा सोपस्कार उरकला जात असल्याचे चित्र आहे. खेळाडूंकडून शुल्क किती आकारावे, याचे संघटनांवर बंधन नसल्याची माहिती पुढे आली आहे. ऑल...\nराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा रोहन आदमाने सर्वोत्कृष्ट वक्ता\nजुन्नर - जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा रोहन आदमाने याने सर्वोत्कृष्ट वक्ता 2018 ठरला. तर खुल्या गटात बारामतीचा प्रवीण शिंदे याने प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला असल्याची माहिती मुख्य संयोजक मधुकर काजळे यांनी दिली. दरवर्षी...\nमजुरांपेक्षाही पंचांना कमी मानधन\nसातारा - खासगी बांधकामावरील तसेच शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या मजुरापर्यंतच्या घटकांना दिवसाला ५०० रुपये दिले जातात. परंतु, आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दिवसभर मैदानावर कार्यरत असणाऱ्या पंचांना शासन केवळ प्रति दिवस १५० रुपयांचे मानधन देते. या मानधनाच्या रकमेत दुप्पटीने वाढ व्हावी, अशी...\nविद्यापीठ स्तरावर रग्बी, शालेय स्‍पर्धांना ठेंगाच\nकोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचे संघ खेळले तरी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठ स्तरावर रग्बी असताना शालेय स्तरावर नाही, अशी स्थिती आहे. ऑलिंपिकमध्ये...\nशेतकऱ्याचा मुलगा शिष्यवृत्तीत राज्‍यात प्रथम\nउत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम...\n'पथनाट्य' हे लोकचळवळींचे प्रभावी अस्त्र\nपथनाट्य हा कलाकारांच्या जडण-घडणीस सहाय्यभूत व जनतेच्या मनाला थेट भिडणारा प्रभावी कलाप्रकार आहे. सामाजिक भान देणाऱ्या, प्रश्‍न मांडणाऱ्या लोकचळवळींचे पथनाट्य हे प्रभावी अस्त्र आहे. लोकचळवळींचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या सातारा-सांगली-कोल्हापूर या पुरोगामी जिल्ह्यांतून लोकचळवळीचे हे हत्यार काढून...\nएनएमएमएस शिष्यवृत्तीत कष्टकऱ्यांच्या मुलांना संधी\nसेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील...\nकोल्हापूर - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले...\nगडहिंग्लज ते संतोष ट्रॉफी व्हाया तमिळनाडू\nकोल्हापूर - ब्राझीलची भूमी दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसारखे छोटेसे गाव त्याच वाटेवर चालणारे. इथले खेळाडू केवळ कोल्हापुरातच खेळतात असे नव्हे, तर मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोव्यातील स्पर्धांतही त्यांनी ठसा उमटवला आहे. फुटबॉलपटू विक्रम पाटील तमिळनाडूकडून...\nप्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6873-rahul-gandhi-thanked-the-people-of-karnataka-on-press-conference", "date_download": "2018-12-15T15:59:02Z", "digest": "sha1:YIU67Q3JKOT5ZN6WRLMYHHTLVUNTLGRT", "length": 8074, "nlines": 147, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "येडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयेडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर गुलाब नबी आझाद यांनीा पत्रकार परिषद घेतली. हा लोकशाहीचा विजय असल्याचं गुलाब नबी आझाद यांनी अशी प्रतिक्रिया देत सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले.\nत्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकाच्या जनतेला धन्यवाद देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी विजयी मुद्रेने पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. आता काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडी सरकार स्थापन करणार आहे.\nकर्नाटकच्या जनतेने पैसा, सत्ता हेच सर्वकाही नाही, हे दाखवून दिले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. लोकशाहीवर होत असलेले आक्रमण कर्नाटकात रोखले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांना जनतेने धडा शिकवला, असल्याचे ते म्हणाले.\nदेशातील प्रत्येक व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे.\nसर्व विरोधकांना घेऊन भाजपाला हरवू\nपंतप्रधानपद हे कोणत्याही घटनात्मक संस्थेपेक्षा मोठे नाही.\nपराभवातून भाजप-संघाने धडा घ्यावा.\nभ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या मोदींचा पर्दाफाश झाला आहे.\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष\nयेडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\n...म्हणून मायावतींनी दिला राजीनामा\nचंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – अजित पवार\nयेडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा\nनिरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून देणार कमळाला साथ\nअनुपम खेर यांचा FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्���िनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7176-14-crops-kharif-season-increased-important-decision-modi-government", "date_download": "2018-12-15T16:26:05Z", "digest": "sha1:75MZG54F3LK6QIYDVJMMI3ALDMZSK572", "length": 7434, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "14 खरिप पिकांच्या हमी भावात वाढ, नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n14 खरिप पिकांच्या हमी भावात वाढ, नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतक-यांना सुखद दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळानं या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने 2008-09 वित्त वर्षात किमान आधारभूत किमतीत 155 रुपयांची घसघशीत वाढ केली होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा संपुआ सरकारला फायदा झाला होता.\nहमीभाव वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, तांदूळसह इतर 14 पिकांचा समावेश\nधानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटलनं वाढ\n14 पिकांच्या हमीभावात दीडपटीनं वाढ\nयंदा भाताला 1,750 रुपयांचा भाव\nतूर, मूग, उडीद या डाळींच्या किमान आधारभूत किमतींत प्रति क्विंटल किमान 200 रुपयांची वाढ\nकिमान आधारभूत किमतींत 1.5 टक्के वाढ\nभात, अन्नधान्ये आणि काही डाळी यांच्या किमतींत वाढ\nखरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी सरकार दरवर्षी किमान आधारभूत किमती घोषित करते.\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्���\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nजपानचे पंतप्रधान करणार मोदींच्या गुजरातमध्ये रोड शो\nमोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/01/21/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-15T16:56:50Z", "digest": "sha1:QK5OJTBLGMX2SLXIXZIYCXLPNLFDDW22", "length": 26278, "nlines": 293, "source_domain": "kayvatelte.com", "title": "सांचीचा स्तूप | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← ७३० दिवस ५२६ पोस्ट्स..\nपाच रुपयांच्या नोटेवर एक चित्र नेहमी असायचं, ते पाहिलं की त्या बद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं, ते चित्र होतं ’सांची स्तूप’. बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे ठिकाण आज वर्ल्ड हेरीटेजच्या नकाश्यावर अग्रस्थानी आहे. कित्येक वर्ष ’सांची’ ही जागा कुठेतरी बिहारात आहे असे वाटायचे मला.\nकामानिमित्त भोपाळ हून विदीशा मार्गे बीनाला जायला निघालो. जातांना अल्पोपाहारासाठी म्हणून विदीशाला थांबलो. विदीशाला प्रसिद्ध असलेली कचोरी आणि जिलबीचा नाश्ता करून पुढे निघणार, तेवढ्यात एक प्रवासी गट समोरून आला, आणि नुकतेच पाहून आलेल्या स्तूपाच्या जवळ साधे पाणी पण मिळू शकले नाही म्हणून त्यातले लोक वैताग व्यक्त करीत होते. त्यांचं बोलणं ऐकून उत्सुकता चाळवली आणि ते कुठल्या स्तूपाबद्दल बोलताहेत आणि तो कुठे आहे याची चौकशी केली, तर समजलं की फक्त ९ किमी अंतरावर हे सांचीचे स्तूप आहे.जातांना थोडी वाकडी वाट करून स्तूप पाहून मग पुढे बीनाला जायचे ठरवले.\nआम्ही जेव्हा त्या ठ���काणी पोहोचलो, तेव्हा तिथे मप्रचा कडक उन्हाळा सुरू होता. कारच्या वातानुकुलीत सौख्यामधून बाहेर आल्यावर उन्हाचे चटके बसत होते अंगाला.पायातल्या बुटांच्या तळव्याखाली पण उष्णता जाणवत होती. या स्तूपाशेजारी खूप सुंदर बाग केलेली आहे. आम्ही जवळपास कुठे गाईड वगैरे दिसतो का म्हणून चौकशी केली, पण अर्थात तिथे कोणीच नव्हते. फक्त काकडी विकणारा एक माणूस मात्र झाडाखाली बसला होता, तो म्हणाला कोणी व्हिआयपी येणार असेल तर काही साहेब लोकं येतात इथे.\nतसं म्हटलं तर ’सांचीचा’ संबंध कधीच गौतम बुद्धाशी आला नाही. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याला एक जागा हवी होती की जी शहरापासून फार दूर पण असू नये आणि फार जवळ पण असू नये – जेणेकरून बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी फार दूर जावे लागू नये . याच उद्देशाने विदिशापासून साधारण ८-९ किमी वर असलेली ही सांचीच्या स्तूपाची जागा निवडण्यात आली होती\n. या स्तूपाचे पौराणिक वास्तू संशोधनाच्या दृष्टीने म्हणून महत्त्व खूप जास्त आहे याचे पहिले कारण म्हणजे ह्या स्तूपाच्या निर्मितीचे काम सम्राट अशोकाने इ.स. पूर्व २७३ साली सुरू केले होते . ख्रिस्त पूर्व काळात निर्मिलेल्या फार कमी वास्तू आज अस्तित्वात आहेत , त्या पैकी ही एक या दोन्ही कारणांमुळे या स्तूपाचे महत्त्व खूप वाढते.\nस्तूपाचे काम जरी इ.स. पूर्व २७३ साली सुरू झाले असले, तरीही त्या नंतरच्या ५०० वर्षाच्या काळात मुख्य स्तूपाच्या आसपास अशा अनेक स्तूपाचे आणि मठांचे काम १२व्या शतकापर्यंत सुरू राहिले. या मठांमध्ये बौद्ध भिक्खू राहून अर्चना करीत, आणि भिक्षा मागण्यासाठी जवळपासच्या गावात जात असत . ही जागा इतकी अद्वितीय आहे, की त्या काळात ( म्हणजे इस पूर्व) जगात कुठेही अशा प्रकारचे बांधकाम तयार झालेले नाही. इतके असून सुध्दा ह्या स्तूपाची जागा म्हणजे एक असेच दुर्लक्षित वर्ल्ड हेरीटेज ठिकाण आहे . भारतीय लोकं भोपाळला गेल्यावर सरळ पचमढीला निघून जातात, पण केवळ ६८ किमी वर असलेल्या ह्या जागेला कोणीच फारशी भेट देत नाहीत.\nया स्तूपांनी बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे. १८१८ पर्यंत ह्या स्तूपाचे अवशेष पुर्णपणे दुर्लक्षित होते, म्हणजे या स्तूपाचे अस्तित्व किंवा मह्त्व पण कोणालाच माहीत नव्हते. पण १८८१ मध्ये काही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नजरेत हा स्तूप आल्यावर मात्र या जागेवर बरंच उत्खनन करण्यात आले , आणि बाहेर निघालेल्या या स्तूपाची दुरुस्ती पण करण्यात आली. हे दुरुस्तीचे काम १९१२ ते १९१५ या काळात झाले .\n तर, गौतम बुद्धाच्या परीनिर्वाणाची खूण म्हणजे स्तूप असे म्हटले जाते.\nमुख्य स्तूपाच्या समोर असलेले ते सुंदर कोरीव काम असलेले चारही दिशांना असलेले द्वार पाहिले, आणि नकळतच मनातल्या मनात त्या कारागिरांना हात जोडले गेले. या कमानींवर अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. त्या कोरीव कामामध्ये बौद्ध धर्माच्या काही प्रतीकांचा वापर करण्यात आलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी चार दारं (कमानी) आहेत, एका कमानीवर जातक कथा, तर दुसर्‍या एका कमानीवर गौतम बुद्धाच्या चरित्रातले काही प्रसंग पण कोरून दाखवण्यात आलेले आहेत. त्यावरची सगळी चित्र काही वाचता आली नाहीत, आणि त्यामुळे गाईडची कमतरता प्रकर्षाने जाणवली.\nइसवीसन पुर्वीचे इतके सुंदर कोरीव काम ्जगात कुठेच नसावे .\nया स्तूपामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घुमटाचा आकार..घुमटाचा आकार बनवणे हे इंजिनीअरिंगच्या दृष्ट्या फार कठीण समजले जाते. पूर्वीच्या काळी केवळ दगड व्यवस्थितपणे चौरस आकारात कापून आणि माती वापरून एकत्र बसवून बनवलेला घुमटाचा आकार केला आहे तो शंभर टक्के अचूक आहे. त्यात तसूभरही चूक नाही . ख्रिस्त पूर्व काळात , कुठलीही औजारं नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी काय निर्माण केली गेली असावी . ख्रिस्त पूर्व काळात , कुठलीही औजारं नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी काय निर्माण केली गेली असावी हा प्रश्न राहून राहून मनात येत होत\nया स्तूपाचा अक्ष पण पृथ्वीच्या अक्षाशी समांतर आहे. पूर्वीच्या काळी हे साध्य करायला काय केले असावे हा प्रश्न मनात उठत होता. या मुख्य स्तूपाच्या शेजारीच अर्धवट तुटलेले वगैरे असे दुसर्‍या स्तूपाचे नुतनीकरण केले गेले आहे, पण हा मुख्य स्तूप म्हणजे कलाकारीचा अप्रतिम नमुना समजला जातो .\nस्तूपाच्या वरून एक प्रदक्षिणा घालण्याची सोय केलेली आहे, चारही दिशांना सातपुड्याच्या रांगा , आणि उन्हामुळे वैराण झालेली जमीन दिसत होती. समोर बनवलेली बाग मात्र अगदी व्यवस्थितपणे राखली असल्याने डोळ्याला आल्हाददायक वाटत होते. एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची पौराणिक वास्तु म्हणून अवश्य भेट द्यायला हवी.\nबौद्ध धर्मीयांच्या मते देखील गौतम बुद्��ाशी संबंधित नसल्याने ह्या वास्तुला फारसे धार्मिक महत्त्व दिले जात नसावे, आणि म्हणूनच फारशी वर्दळ पण इथे नसते .तरीही एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे एक ठिकाण आहे.\n← ७३० दिवस ५२६ पोस्ट्स..\n16 Responses to सांचीचा स्तूप\nइतकी सुंदर वास्तू पण आपल्याला अजिबात कौतूक नाही. मी जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा कोणीही नव्हतं तिथे. इसवीसन पुर्व काळातले हे बांधकाम खरंच अवर्णनीय सुंदर आहे. तिथे गेल्यावर मिळणारी शांतता शब्दातीत आहे .\nमहेंद्रजी सांचीचा स्तूप म्हणजे काय हुमायून ची कबर किंवा शेकडो बायांचा जनानखाना बाळगणाऱ्या तरीपण प्रिय मुमताज चा ताज आहे का जो आमच्या सर्वधर्म समभाव या तत्वात बसून जगाला कौतूकाने दाखवता येईल. या तत्वात बसत नसेल तर त्याची आम्ही का काळजी करावी.\nखरं आहे. आपल्याकडे अफजल खानाचा संत होऊ शकतो.. पण इतके महत्व्चाचे ठिकाण दुर्लक्षित राहू शकते. लोकं भोपाळला जातात, पचमढीला जाण्यासाठी. एक दिवस एक्स्ट्रॉ हातात ठेऊन हा स्तुप पहायला पण जाऊ शकतात. वर्ल्ड हेरीटॆज आहे ही जागा. 🙂\nमी पण तिथे नशिबानेच पोहोचलो. ठरवून मी पण तिथे कधी गेलो नसतोच.. खूप सुंदर आहे हा स्तुप.. अप्रतीम..\nसांची स्तूपाला २००० च्या आसपास दिलेली भेट आठवली.\nफोटो पाहून तर नक्कीच चांगले बदल झालेले दिसत आहेत.\nसांची स्तूपाचा इतिहास व पृष्टभुमी जर नीट माहिती असेल तर हे स्थळ पाहताना अवर्णनीय आनंद होतो.\nचांगली माहिती दिलीत…फोटो पाहुन नक्किच बघायला जावेसे वाटते आहे.\nइसवीसना पुर्वीचे बांधकाम आणि कोरीव काम तर अतीशय अप्रतीम आहे. मला स्वतःला आर्किओलॉजिकल महत्वाच्या वास्तू बघायला खूप आवडतात. कधीगेलात भोपाळला तर अवश्य जाऊशकता. रेल्वेने गेल्यास फार तर एक तास लागतो.\nअशीच दुर्लक्षित एक जागा अजुन आहे. पावागड जवळ. वर्ल्ड हेरीटेज च्या संरक्षणात असलेली ही साईट पण अशीच दुर्लक्षीत आहे. त्यावर पण लिहीणार होतो, पण सगळे एकसारखेच पोस्ट होतील म्हणून थांबलोय..\nपरीनिर्वाण म्हणजे मृत्यु.. पण बुद्धाच्या बाबतीत परीनिर्वाण हा शब्द वापरला जातो.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96/", "date_download": "2018-12-15T17:19:27Z", "digest": "sha1:42R5BXO5QPKA7B77M54UNVGHPDRM4JTA", "length": 9519, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मैदानात प्रवेश करत 'या' खेळाडूसोबत चाहत्याने घेतला सेल्फी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news मैदानात प्रवेश करत ‘या’ खेळाडूसोबत चाहत्याने घेतला सेल्फी\nमैदानात प्रवेश करत ‘या’ खेळाडूसोबत चाहत्याने घेतला सेल्फी\nहैदराबाद – भारत आणि वेस्टइंडिज याच्यांत हैदराबाद येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यावेळी सामना सुरू असताना एक चाहता विराट कोहली याला भेटण्यास मैदानावर पोहचला. त्याने विराटची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकांनी त्याआधीच त्याला पकडून मैदानाबाहेर नेले.\nमैदानात घुसलेल्या चाहत्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यांसोबत सेल्फी सुध्दा काढला. यापूर्वी राजकोट कसोटी दरम्यानसुध्दा दोन व्यक्तींनी मैदानात प्रवेश करत कोहली सोबत सेल्फी घेतला होता.\nवेस्टइंडिजचा पहिला डाव सुरू असताना 15 व्या षटकांदरम्यान कोहली मिडविकेट वर क्षेत्ररक्षण करत होता, त्याचदरम्यान सुरक्षारक्षकांना चुकवत एक चाहता मैदानात आला, आणि त्याने कोहलीसोबत सेल्फी घेतला. त्यानंतर अंपायरने ड्रिंक्सची घोषणा केली.\nरिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फूटबॉल स्पर्धा : पीसीसीओईचा दणदणीत विजय\nमहिला T20 क्रिकेट : क्रमवारीत आॅस्ट्रेलिया अव्वल तर भारतीय संघ पाचव्या स्थानावर\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2018-12-15T15:42:18Z", "digest": "sha1:GEHSBXP7CM43FIHTU5W3HV27KDRKWIKB", "length": 4504, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निष्कलंक स्टील - विकिपीडिया", "raw_content": "\nनिष्कलंक स्टील तथा स्टेनलेस स्टील हे लोखंड, कर्ब, मँगेनीझ, फॉस्फरस, स्फुरद, सिलिकॉन, प्राणवायू, नत्रवायू, ॲल्युमिनियम तसेच १०.५% ते ११% क्रोमियम असलेले मिश्रधातू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-raju-shetty-devendra-fadnavis-69461", "date_download": "2018-12-15T16:49:32Z", "digest": "sha1:MXVDISROKZFX7TG7DMWPHKFCAVQLIMP2", "length": 16282, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Raju Shetty Devendra Fadnavis स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई' | eSakal", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nस्वामिनाथन आयोगानुसार पिकाला दिडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन हवेत विरले. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे, असे पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले. यानंतरही त्यांच्या वाट्याला आले ते केवळ कर्जच..\nपुणे : शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) महाराष्ट्र व केंद्र अशा दोन्ही सरकारांमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.\nराज्यातील अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहिले आहेत. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सहकार क्षेत्रात झालेल्या गैरव्यवहारांसंदर्भातील पुरावे हे बैलगाडीत भरुन नागपूर अधिवेशनात मांडण्याची घोषणा केली होती. मात्र ती बैलगाडी आणि ते पुरावे अजूनही सापडलेले नाहीत. या गैरव्यवहारामध्ये सहभागी असलेले कोणी तुरुंगातही गेलेले नाही.\nजिल्हा मध्यवर्ती बॅंका, सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्या ही शेतकऱ्यांची जगण्याची साधने आहेत. मात्र ही व्यवस्था मोडणारे आजही राजरोसपणे, उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांमधील काही जण तर भारतीय जनता पक्षात (भाजप) जाऊन पवित्रही झाले आहेत. पक्ष बदलला की पवित्र होतो, आणि सर्व गुन्हे माफ होतात हे आम्ही प्रथमच अनुभवत आहोत. मात्र आमचे प्रश्‍न तसेच राहिले आहेत.\nस्वामिनाथन आयोगानुसार पिकाला दिडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन हवेत विरले. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे, असे पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले. यानंतरही त्यांच्या वाट्याला आले ते केवळ कर्जच.. सोयाबीन, कापूस, डाळ या पिकांना मिळणारा भाव कमी झाला; मात्र उत्पादन खर्च वाढत गेला. तूर खरेदीत गैरव्यवहार करणारे तर अनेक जण भाजपमधीलच आहेत. त्यांच्यावर काही कारवाई नाही.\nतीन-तीन वर्षांनंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या, सोलर पंप मिळत नाहीत. 'मागेल त्याला तळे' या योजनेचेही काय झाले, माहिती नाही. किंबहुना गेल्या तीन साडेतीन वर्षांत शेतकऱ्यांच्या पदरी आश्‍वासनांशिवाय काहीही पडलेले नाही. कर्जबाजारीपणा मात्र वाढत चालला आहे. शेतकऱ्यांची मुले बाळे आत्महत्या करु लागली आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्था परिवर्तनासाठी जे सरकार निवडून आणण्यासाठी आम्ही धडपडलो; ते सरकार व केंद्र सरकार या समस्या सोडविण्यासाठी कमी पडत आहे, हे स्पष्ट आहे. म्हणूनच या दोन्ही सरकारांशी आमचा असलेला संबंध तोडून टाकण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला आहे.\nया निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र या सरकारला साथ देऊन व्यवस्था परिवर्तनासाठी आपण संघर्ष केला आहे, अशा आमच्या झालेल्या भ्रमाचा मात्र निरास झाला आहे. सध्या स्वाभिमानी कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळिक ठेवू इच्छित नाही. यापुढे देशातील शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करण्यासाठी; व हा कोरा सातबारा कर्जाने पुन्हा भरु नये, यासाठी स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघर्ष करणार आहे.\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सक��रात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nसहकारी संस्थांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सदोष : शरद पवार\nउरुळी कांचन (पुणे) : विद्यमान राज्य सरकारचा सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrigeographic122017.blogspot.com/", "date_download": "2018-12-15T17:28:54Z", "digest": "sha1:7JAM26TVXOQH66CNR4NSN4KTF5F7HGEM", "length": 29721, "nlines": 60, "source_domain": "sahyadrigeographic122017.blogspot.com", "title": "Me Sahyadri December 2017", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nसुर्याची तिरपी किरण जेंव्हा गवताळ माळरानावर पडतात तेंव्हा सोनेरी जरीला सुद्धा लाजवेल अशी त्याची झळाळी असते. ओसाड दिसणाऱ्या माळरानावर लहान मोठया पाखरांची चहलपहल सुरु होते. थंडी पडल्यावर उत्तरेकडच्या शुष्क प्रदेशांतुन आलेल्या पाहुण्यांचे थवे माळावर अचानक उंचावतात. आकाश विविध जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या उंच भराऱ्यांनी जीवंत होते. मुरारी पक्षी मंजुळ शीळ वाजवु लागतात. कुठुन तरी उडत उडत आलेल्या भाट तित्तरांच्या जोड़्या गवतावर उतरतात. गवताचे बी टिपत टिपत गवतात चालता चालता त्या गवतात हरवुन जातात.\nदुपारी माळावर खेळ करणारे डोंबारी पक्षी माळावर विखुरलेल्या दगडांवर उन्ह खात बसलेले दिसतात. कोरफडीच्या शेंड़्यांवर गप्पीदास आपली शान दाखवत बसलेले दिसतात. हिरवे लहान राघू भुंगे, चतुर यांना पकडण्यासाठी हवेत करामत करतात. कोतवाल आपल्या इलाख्याची निगराणी करतात. उत्तरेकडुन आलेले विविध जातींचे बंटिंग बाजरीच्या कणसांवर आपला हिस्सा खाण्यात मग्न असतात. लावा पक्षी शेतांच्या बांधावरच्या गवतात दडत दडत अचानक रस्ता ओलांडताना दिसतात. हवा तापण्याची वाट पहात लहान टेकड़्यांच्या टोकांवर कझा��ी स्टेप गरुड शांत बसलेले आढळतात. बाभळीच्या झाडावरुन होले माळावरच्या वाटेवर अलगद उतरले. सातबाया जाग्या झाल्या. बिळातुन बाहेर पडलेल्या घोरपडीकडे पाहुन सातबायांचा कलकलाट चालु झाला.\nचिंकारा हरणे लहान कळपात सावध सावध डोंगराच्या बाजु बाजुने चरताना दिसतात. कापशी घार हवेत एकाच ठिकाणी फडफड करत शिकारीची तयारी करताना दिसते. ससाणे माळावरच्या मीटर भर उंच आकाशातुन आपले सावज शोधत तरंगतात. रात्र भर शिकार शोधुन शोधुन दमलेले तरस, कोल्हे, लांडगे आपल्या आपल्या जमिनीखालच्या अड़्यांमध्ये निजलेले असतात. अचानक गवतात लगभग होते. १०-१२ धावक पक्षी गवतात दुडदुडत किडे शोधु लागतात. बांधावरुन पिवळ्या गालाच्या माळ टिटव्या निरिक्षण करु लागतात. एव्हाना ससे शोधत शोधत कझाकी स्टेप गरुड आकाशात रिंगण घालु लागतात.\nइकडे धनगराच्या वाघुरातुन धुराच्या वेलांट्या बाहेर पडु लागल्या. पुढचे पाय बांधलेले चार भीमथडी घोडे गवतावर चरत चरत येतात. बाभळीच्या काटेरी वाघुरातून धनगराच्या शेळ्या मेंढ्याचा कळप बाहेर पडतो. त्यांच्या मागे मागे दोन रंगीत पागोटी, एक गडद लाल आणी एक गडद गुलाबी संगतीने बाहेर पडतात. पागोटयांच्या खाली जाड मिश्या असतात. संगतीला घोंगडी, लांब निमुळते शेकाटे असा लवाजमा माळापल्याडच्या डगरीवरुन पुढे दिसेनासा होतो. सोनेरी माळावरची थंड हवा एव्हाना तापु लागते. माळरानांवर आता कुंपणे आली आहेत. वाट अडल्याने चिंकारे चिंतेत दिसतात. गवतावरचे चार मीटर उंच आकाश आपली दुनिया समजणारे ससाणे कुठे तरंगणार हा अजुन एक प्रश्न आहे. माळावर शासनाने पुण्यासाठी नवे विमानतळ होऊ घातले आहे. सर्व्हे चालु आहेत. गावकऱ्यांनी आपल्या जमिनींचे तुकडे पाडुन विकण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र कुंपणांचा पसारा वाढत आहे. चिंकारा हरणांना कुंपण, गावातली कुत्री आणी लहान होत चाललेल्या अधिवासाचा सामना करणे भाग पडत आहे.\nहळू हळू सूर्य डगर सोडून बराच वर आला. माळरानावर रखरख वाढू लागली. पाखरांचा कलकलाट कमी झाला.\nधाविक हा पक्षी गवताळ माळरानावर रहातो. त्याच्या या अधिवासात लपणारे अशी त्याची रंगभुषा असते. पक्ष्यांच्या गटागटाने ते गवतात फिरताना आढळतात. कोर्सर पक्ष्याच्या तीन जाती भारतात आढळतात. इंडियन कोर्सर (धाविक) , क्रिम कलर्ड कोर्सर (फिका धाविक), जेर्डोन कोर्सर या तीन जातींपैकी महाराष्ट्रातील माळरानांवर इंडियन कोर्सर (धाविक) आढळतो. ओसाड माळराने, शुष्क प्रदेश हा त्याचा अधिवास आहे. कमी उंचीच्या गवताळ माळरानांवर तो प्रामुख्याने आढळतो. आकाशातुन जमिनीवर उतरताना हे पक्षी जमिनीला समांतर तरंगत हळुवार जमिनीवर उतरतात. उतरल्यावर ते धावत धावत वेग कमी करुन स्थिरावतात. म्हणुन त्यांना धाविक असे म्हणतात. उंच सफेद पाय, फिक्या तपकिरी रंगाचा व डोळ्यांवर सफेद आडवी लकेर असे याचे रुप असते. हे पक्षी गवतातले किडे खातात. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणानुसार हा पक्षी \"लिस्ट कन्सर्ण्ड\" श्रेणीत आहे. दुर्दैवाने गवताळ माळरान म्हणजे निरुपयोगी जमिन या मानवाच्या धारणेमुळे वेगाने याचा माळरान अधिवास लुप्त होत आहे. मोकळ्या रानावर उघड़्यावरच घरटे करणाऱ्या या पक्ष्याच्या संख्येत शहरीकरणामुळे घट होताना दिसते. शहरांजवळची माळराने झपाटयाने कमी होत आहेत. औद्योगिकरणामुळे आणी शहरीकरणामुळे गवताळ माळराने नष्ट होत आहेत. त्यामुळे हे पक्षी या भागातुन दिसेनासे होत आहेत.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्ष्यांचा विणी चा हंगाम मध्य भारतात एप्रिल ते जुन दरम्यान असतो. पुर्वेकडे त्यांचा विणीचा हंगाम मे ते जुन दरम्यान असतो. तर पश्चिम भारतात मार्च ते जुलै काळात ते अंडी देतात. हे पक्षी घरटे तयार करत नाहीत. ते जमिनीवर उघड़्यावर अंडी उबवतात. धाविकाच्या अंड़्यांचा रंग आजबाजुच्या जमिनीशी मिळता जुळता असतो. जमिनीवरच्या दगड गोटयांमध्ये त्याची अंडी शिकारी प्राण्यांना सहज दिसत नाहीत. मातकट रंगाच्या अंड़्यांवर काळपट तपकिरी रेघा व ठिपके असतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्षी ज्या भागात खुप पाऊस होतो अश्या भागात आढळत नाहीत. ते ज्या भागात अजिबात पाऊस होत नाही अशा भागात देखील आढ्ळत नाहीत. धाविक पक्षी मोकळ्या माळरानांवर दिसतात. ते शेती असलेल्या आणी बिगरशेतीच्या जमिनींवर मोकळ्या माळरानांवर गवताळ भागात किडे खाताना आढळतात. धाविक लाजरा पक्षी आहे. त्याच्या जवळ गेल्यास तो दुर दुर पर्यंत धावत निघुन जातो. त्याला फार धोक्क जाणवला तर तो ग्वाट ग्वाट असा आवाज करतो आणि वेळ प्रसंगी उडुन जातो. ते काही अंतरावर जाउन पुन्हा जमिनीवर उतरतात. उतरल्यावर थोडे अंतर चालत जाऊन पुन्हा गवतातले किडे खाण्य़ात मग्न होतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्षी मध्यम पाऊस असलेल्या शुष्क प्रदेशात गवताळ माळरानांवर आढळतात. ���े पक्षी वाळवंटात आढळत नाहीत. त्याच प्रमाणे ते समुद्रकिनारी आढळत नाहीत. पुर्वेकडच्या कोरोमंडल भागात प्रथम आढळले म्हणुन त्यांचे शास्त्रीय नाव क्युर्सोरिअस कोरोमन्डेलिकस असे देण्यात आले आहे. इंडियन कोर्सर (धाविक) पक्षी भारत, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशात आढळतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्ष्यांत नर आणि मादी सारखेच दिसतात. या पक्ष्याच्या डोक्यावर विटकरी तपकिरी रंग असतो. डोळ्यावर सफेद पट्टी असते. दोन डोळयांवरच्या या सफेद पट्ट्या मानेकडे एकत्र येतात. डोळ्यावरुन संमांतर काळ्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्या देखील मानेकडे एकत्र येतात. धाविकाची मानेकडे विटकरी तपकिरी रंग असतो. धाविकाचा पंखांचा बाह्य भाग तपकिरी करड़्या रंगाचा असतो, तर मानेकडुन खालचा छातीकडचा, पोटाकडचा भाग चेस्टनट तपकिरी रंगाचा असतो. त्याची चोच काळी असते. धाविकाचे पाय सफेद रंगाचे असतात. तर डोळ्यातले बुबुळ तपकिरी रंगाचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kdmt-66267", "date_download": "2018-12-15T17:12:58Z", "digest": "sha1:5WHXQP3T6AKOAU3JWKZ2YYFVGWPXERYC", "length": 13354, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kdmt केडीएमटी सभापती आपल्या दारी | eSakal", "raw_content": "\nकेडीएमटी सभापती आपल्या दारी\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे २५ ऑगस्टपासून ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत केडीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधणार आहेत. ते प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे २५ ऑगस्टपासून ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत केडीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधणार आहेत. ते प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nकल्याण-डोंबिवली महापालिका परिवहनच्या बस कल्याण-डोंबिवली अंतर्गत वाशी, बेलापूर, पनवेल, भिवंडी आदी मार्गावर धावतात. प्रवास करताना अस्वच्छ बस, कर्मचाऱ्यांची वागणूक, गाडी बंद पडून होणारी गैरसोय, वाहतूक कोंडीमुळे होणार विलंब आदी समस्यांमुळे प्रवाशांचे हाल होत असून दुसरीकडे उत्पन्नही घटते आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पावशे २५ ऑगस्टपासून ��्रवासीवर्गाशी संपर्क साधणार आहेत. सर्वच बसमधून प्रवास करून समस्या जाणून घेणे शक्‍य नसल्याने पावशे यांनी ९५९४९९३११२ हा मोबाईल नंबर जाहीर केला आहे. यात व्हॉट्‌सॲपमधून फोटो आणि व्हिडीओद्वारे तक्रार करता येणार आहे. बस वाहतूक कोंडींत अडकल्यास त्या नंबरवर तक्रार केल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्या मार्गावरील कोंडी दूर केली जाणार आहे. बस खराब झाली आणि दुसरी बस न मिळाल्यास यावर तक्रार करता येणार आहे.\nकेडीएमटीच्या उत्पन्नवाढीसाठी नागरिकांत जाणे गरजेचे आहे. यासाठी ‘केडीएमटी सभापती आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या समस्या जाणून घेणार आहे. यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. त्यासोबत काही भागात प्रायोगिक तत्त्वावर ‘हात दाखवा बस थांबवा आणि प्रवास करा’ ही मोहिम हाती घेणार आहे. २५ ऑगस्टपासून गणपती बाप्पाचे आगमन होत असून या दिवशीच या उपक्रमाचा श्रीगणेशा करणार आहे.\n- संजय पावशे, सभापती, केडीएमटी\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\n27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने...\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्���ोगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/12/blog-post_3.html", "date_download": "2018-12-15T15:55:41Z", "digest": "sha1:VBN42TMG53M6E7DICO33AQEDVCYEOGCU", "length": 8170, "nlines": 130, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "इडली मंचुरियन ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· १०-१२ नग तयार इडल्या\n· तीन चमचे कॉर्नफ्लोअर\n· दोन टेबलस्पून मैदा\n· एक चमचा आले-लसणाची पेस्ट\n· तीन चमचे लाल मिरचीचे तिखट\n· बारीक चिरलेली एक सिमला मिरची\n· एक चमचा आल्याचा कीस\n· बारीक चिरलेल्या ३-४ लसणाच्या पाकळ्या\n· पाव चमचा सोया सॉस\n· दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस\n· पाव चमचा काळी मिरीची पूड\n· एक बारीक चिरलेला कांदा\n· एक टेबलस्पून बारीक चिरलेली कांदापात\n· तयार इडल्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा व अर्ध्या तासाने फ्रिजमधून काढून त्यांचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून ठेवा.\n· एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट एकत्र करा.ॉ\n· मिश्रणात पाणी घालून फेटून घेऊन दाट पेस्ट बनवा.\n· गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.\n· तयार केलेल्या पेस्टमध्ये इडलीचे तुकडे बुडवून ते तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.\n· एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर पसरून त्यात हे टोस्ट केलेले इडल्यांचे तुकडे ठेवा.\n· आता गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून घ्या.\n· त्यात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून 3-4 मिनिटे मध्यम आचेवर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.\n· मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालू��� परता.\n· सिमला मिरची शिजून मऊ झाली की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालून एकजीव करा व परतत रहा.\n· थोडेसे पाणी घालून ढवळत रहा.\n· जेंव्हा मंचूरियन सॉसमध्ये उकळी येईल तेंव्हा त्यात इडली व काळी मिरीची पूड घालून एकजीव करून घ्या आणि आणखी २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. गरम इडली मंचूरियन फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T16:20:01Z", "digest": "sha1:YMWIIYFGM7GZS6XT564KB3NXRWACEJ2M", "length": 13131, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "उद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news उद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक\nउद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योजिक परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत प���ंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी, उद्योगाशी संबंधित सर्व खात्याचे मंत्री व अधिकारी यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेऊन उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या व मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्‍वासन देसाई यांनी दिले.\nउद्योगमंत्री देसाई एका कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी, शिष्टमंडळाने समस्याबाबत अनेक विषयावर चर्चा केली. संघटनेचे सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नाणेजर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, संचालक विजय खळदकर, नितीन बंनकर, संजय आहेर, शिवाजी साखरे, संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, प्रवीण लोंढे, स्वीकृत संचालक प्रमोद राणे, दत्तात्रय दिवटे, भारत नरवडे, अतुल इनामदार, सुनील शिंदे, सचिन आदक, अशोक अगरवाल, सुरेश जपे, सागर शिंदे, निस्सार सुतार, चांगदेव कोलते, विजय भिलवडे, प्रभाकर धनोकार, अशोक पाटील, प्रदीप गायकवाड, मोहिनी जगताप आदी उपस्थित होते.\nबेलसरे म्हणाले,””पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज वाहक यंत्रणा तीस ते चाळीस वर्षापूर्वींची असल्याने सतत वीज पुरवठा खंडित होतो. यासाठी, परिसरातील फिडर, फिडर पिलर, विद्युत रोहित्र, सब स्टेशन अद्यावत करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरात भुयारी गटार, मैला शुद्धीकरण प्रकल्प राबवण्यासाठी गरज आहे.\nचाकण औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीने उद्योग वा इतर सामाजिक कामासाठी पिंपरी महापालिकेस काही भूखंड दिले आहेत. परंतु, पालिकेने भूखंड विकसित न केल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत. यामुळे, ते भूखंड पालिकेकडून परत घेऊन लघु उद्योगांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. उद्योग धंद्यांना चालना मिळण्यासाठी चाकण येथे विमानतळ होणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे 80 टक्के काम स्थनिकांना मिळाल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील. सध्या अस्तित्वात असलेल्या माथाडी कामगार कायद्यामधून उद्योग क्षेत्राला वगळणे आवश्‍यक आहे. तसेच, उद्योग मंत्रालयाकडून एसआरए प्रकल्प पिंपरी चिंचवड, भोसरी एमआयडीसीत राबवण्याचे घोषित केले होते. मात्र, हा प्रकल्प विद्यानगर, रामनगर, अजंठानगर या मोठ्या झोपडपट्टी मध्ये राबवून उर्वरित मोकळ्या झालेल्या जागा लघु उद्योगांना वितरीत करणे आवश्‍यक असल्याचे,” त्यांनी सांगितले.\nएसटीच्या शिवशाही बसचे वर्षभरात २३० अपघात\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sanvaad.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-12-15T16:32:39Z", "digest": "sha1:TZWWCFQ7P4D5Z4AHJVNFP3OHTWFDDATC", "length": 34655, "nlines": 190, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: कोकणसय", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\n२००९च्या वर्षांताला पुन्हा एकदा आजोळी जाय���ंच असं ठरवून, आणि नशीबाने त्यात काहीही अडथळे न येता, बर्‍याच वर्षांनी कोकणात पोहोचलो. गेल्यावर लगेच लक्षात आलं, की, अरे, कोकणही आता खूप बदललं.... बरचसं ओळखीचं खरं, पण थोडंसं अनोळखीही वाटायला लागलं.....\nदर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, कोकणात आजोळी - पणजोळी जायची चैन कधीचीच सरली आहे. मे महिन्यातल्या ऐन दुपारी, विहिरीकाठच्या आंब्यांच्या सावलीत बसून, जिवाला शांतवणारा वारा अनुभवत, गप्पांमध्ये रमण्याचे आणि गावाकडच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या भुतांच्या \"लेटेश्ट\" कहाण्या आणि थोडयाफार - निरुपद्रवी का होईना - चहाडया ऐकून फिदफिदण्याचे आणि क्वचित प्रसंगी आश्चर्यचकित होण्याचे दिवससुद्धा कुठल्या कुठे उडून गेलेत...... बघता बघता, ज्या मायेच्या माणसांसाठी तिथे जात होतो, त्यांच्या कुशीत बसून आणि शेजारी झोपून कथा कहाण्या ऐकवत होतो आणि ऐकत होतो, हक्काने कौतुकं करुन घेत होतो, ती माणसंही राहिलेली नाहीत. गावी जायचं मुख्य प्रयोजनच सरलेलं आहे.....\nमला आठवतं तसं, माझ्या अगदी लहानपणी आजोळी वीजही पोहोचली नव्हती. जसजशी संध्याकाळ होऊ लागे, तसतसा अंधार हलके हलके अवघ्या आसमंतात पसरत जाई. बघता, बघता मिट्ट काळोखामध्ये सभोवताल हरवून जाई. आजी रोज सकाळी कंदीलांच्या काचा घासून पुसून स्वत: स्वच्छ करायची. संध्याकाळी ह्या कंदीलांच्या वाती ती उजळत असे. घराबाहेर काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असलं तरीही, घरातला कंदीलांचा उजेड मोठा आश्वासक असायचा. त्या मंद, स्निग्ध प्रकाशात आम्ही सर्व पोरंटोरं शुभं करोति कल्याणम् म्हणत असू...पाठोपाठ, देवघरामध्ये अखंड तेवणार्‍या समयीची तेलवात ठीक आहे ना हे पाहून आणि मग तुळशीपुढे दिवा लावून, आजी सुस्पष्ट आणि हळूवार स्वरा -लयीमध्ये तिची नेहमीची स्तोत्रं म्हणायला सुरुवात करायची....संध्याकाळचं असं चित्र, तर सकाळी भल्या पहाटे उठून देवापुढं, वास्तुपुरुषाच्या गडग्यापुढं आणि पुढील दारी, तुळशीपुढं सडासंमार्जन आणि छोटीशीच का होईना, रांगोळी चितारायचा तिचा नेम कधीच चुकला नाही. देवघरातल्या देवीला आणि शाळीग्रामांना सोवळ्याचा नैवेद्य असे. घरासभोवताल असलेली कुंपणावर फुलणारी जास्वंद, चाफी, तुळशी, एखाद दुसरं गुलाबाचं फूल, काकडयाची फुलं, अबोलीचे, बकुळीचे वळेसर ह्यांनी फुलांची परडी भरायची. भटजी येऊन पूजा करुन जात.\nपिंगुळी येथील दत्त पादुका\nपूजेनंतर, चहा आणि रव्याचा लाडू खात, दोन चार सुख दु:खाच्या गप्पा करीत, आणि कुलाचार व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे देव देवता नेहमीच ह्या घराण्यावर प्रसन्न राहतील ह्याची ग्वाही देऊन संतुष्ट मनाने निघून जात. खरं तर पूजा सुरु असताना आम्हांला ती जवळून पहायची असे, पण, \"चला, चला दूर रवात आणि लांबून काय ती पूजा बघा समाजल्यात हात जोडल्यात काय की नुसतीच धुमशानां घालतल्यात\" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत\" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून \"शाळा शिकतंस मां नीट तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून \"शाळा शिकतंस मां नीट आवशीक त्रास नाय मां दिणस आवशीक त्रास नाय मां दिणस खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. \" असं मायाभरल्या आवाजात सांगून डोक्यावर मायेचा हात फिरवून जात.\nह्या वेळी देवघरात उभं राहून देव्हार्‍यात स्थानापन्न झालेल्या देवीला आणि शाळीग्रामांना हात जोडताना, पुन्हा एकदा हे सगळं आठवलंच. तेह्वा येणारे भटजीबुवा आता नाहीत, पण कोणी दुसरे भटजीबुवा येऊन पूजा करतात. त्यांचं फारसं, पूर्वीइतकं सोवळं नसावं बहुधा. तुळस मात्र अजूनही तशीच बहरते, सकाळच्या कोवळ्या उन्हांत तिच्या बाळमंजिर्‍या देखण्या दिसतात तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा तो थोडाफार स्वभावात असण्याची चैन अजून परवडते, हेच नशीब\nसगळ्यांसारखंच शिक्षण, कॉलेज, नोकरी वगैरे शहरी जीवन मीही जगते, जे आता हाडीमांसी रुळून गेलं आहे. असं असलं ना, तरीही, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, जराही न बदललेलं असं, फक्त माझं स्वत:चं असं, कोकणच्या आठवणींनी पालवलेलं एक विश्व आहे. ते कधीही बदलत नाही, त्याला चरे जात नाहीत, ते फिकुटत नाही की विस्मरणात जात नाही. कधी ना कधी, ह्या ना त्या निमित्ताने ते मला सामोरं येतच राहतं. कोकण मनातून बाहेर पडायला तयार नाही ह्या वेळी, काही वर्षांनी पुन्हा कोकणात जाताना हे असं काहीबाही आठवत होतं....\nकोकणात शिरताना आंबोलीतून शिरायचं. निपाणीपर्यंत सरळसोट महामार्ग आहे. महामार्गावर जात असता, निपाणीपाशीच, एके ठिकाणी आजर्‍याकडे जायला रस्ता वळतो. तो रस्ता धरायचा. आतापर्य़ंतचा महामार्ग संपून हा छोटासा रस्ता सुरु होतो. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, पण जसंजसं आजरा मागे पडायला लागतं, तसतसं कोकणच्या खुणा दिसायला लागतात आणि एका वळणावर समोर येतो तो आंबोलीचा घाट आंबोली सदासुंदर ठिकाण आहे. कधीही जा, न कंटाळण्याची हमी\nपूर्वेचा वस इथून दिसणारी आंबोली\nआंबोली घाटात ’पूर्वेचा वस’ म्हणून एक देऊळ आहे, तिथेच देवळाशेजारी २-३ टपर्‍या आहेत, तिथला मस्त उकळलेला चहा आणि बटाटेवडे खाण्याचं भाग्य अजून तुम्हांला लाभलेलं नसेल, तर मी केवळ एवढंच म्हणू शकते, हाय कंबख्त, तूने... ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा समोर दर्‍याखोर्‍यांडोंगरांचा आणि वनराजीचा एवढा विस्तीर्ण पसारा पसरलेला असतो... वळणावळणाची वाट पुढे पुढे जात असते.\nआंबोलीचं अ़जून एक दृश्य\nआपलं रांगडं, सभोवताल वेढून राहिलेलं देखणेपण आणि त्यापुढे आपला नगण्यपणा अतिशय सहजपणॆ निसर्ग एकाच वेळी आपल्या पदरात घालतो..... सलामीलाच असं चहू बाजूंनी कोकण तुम्हांला रोखठॊक सामोरं येतं, जसं आहे तसं. फुकाचा बडेजाव नाही, की उसनी आणलेली दिखाऊपणाची ऐट नाही. इथे जे काही आहे ते साधं, सहज आणि म्हणूनच सुंदर आहे. अगदी दगडी पाय़र्‍यांच्या खाचेमध्ये उमललेलं एखादं रानफूलसुद्धा\nआणि आंबोलीचा घाट उतरला की ह्या देवभूमीत प्रवेश होतो. आणि ही भूमीही अशी, की, सहज चित्त जाय तिथे, अवचित सौंदर्यठसा\nह्या भूमीचं स्वत:चं असं एक, अनेक घटकांनी बनलेलं अजब रसायन आहे. स्वत:चे कायदेकानून आहेत, अंगभूत अशी एक मस्ती आहे. इथल्या विश्वाला स्वत:ची अशी एक लय आहे, तंद्री आहे. इथला निसर्गही आखीव रेखीव नाही, त्याची रुपं ह्या भूमीवर यत्र, तत्र सर्वत्र उधळलेली आहेत. हे विश्वच वेगळं. इथले लाल मातीचे रस्ते, घरांच्या कुंपणांवरल्या जास्वंदी, माडां पोफळ्यांच्या बागा, आमराया, मागील दारी लावलेली, घरची आंब्या फणसांची झाडं, एखाद दुसरी सोनकेळ, तिच्या पानांमधून डोकावणारं सुरेखसं केळफूल, क्वचित बागेच्या एका कोपर्‍यातला निरफणस ह्यां सगळ्यांमधून डोकावणारी कौलारु घरं... सगळं कसं एखाद्या चित्रात शोभून दिसेल असं.\nसावंतवाडीच्या मोती तलावाचे वेगवेगळे मूड्स\nमोती तलावात कधीकाळी मोती सापडले होते म्हणे, म्हणून तलावाचं नाव मोती तलाव.\nकोकणात टिपलेली काही दृश्ये\nयादी इथे संपत मात्र नाही. इथले वाहणारे व्हाळ, पाणंद्या, शांत, सुंदर, साधीच असली तरी शुचिर्भूत वाटणारी देवालयं, दर्शनाला येणार्‍या प्रत्येकाच्या कथा व्यथा मनापासून ऐकणार्‍या आणि केलेल्या नवसांना पावणार्‍या नीटस सजलेल्या देवता, तरंग, देवळांसमोरच्या दीपमाळा, जिवंत झरे पोटात घेऊन कडक उन्हाळ्यातही नितळ पाण्याने झुळझुळणार्‍या आणि पंचक्रोशीची वा येणार्‍या जाणार्‍या कोणाही तहानलेल्याची तहान भागवणार्‍या बावी, तीमधे सुखाने नांदणारी कासवं आणि बेडूक, आणि त्यांच्या अवतीभोवती ओलसर वातावरणात उगवलेली नेची आणि मखमली शेवाळी, रस्त्यांच्या, शेतांच्या काठाकाठानं पसरत उमललेली लाजाळू, दोन गावांना जोडणारी मेटं, लहान मोठे धबधबे, कोणा भाग्यवंताच्या घरी असलेली गुरं, त्यांच्या गळ्यांतल्या लयीत वाजणार्‍या घंटा, ओवळीची झाडं, भातशेती, एखाद्या टिकलीएवढ्या छोट्याश्या गावातलं कमळांनी फुललेलं तळं, काजूंच्या झाडांचे कोवळे लसलसते सोनेरी कोंब, रायवळांचे आणि हापूस पायर्‍यांचे गंध, फणस गर्‍यांचे दरवळ, रानमेवा.... काय आणि किती... लहानपणापासून जरी हे सगळं पाहिलेलं असलं तरी अजूनही ह्या वातावरणाची मोहिनी माझ्या मनावरुन उतरायला तयार नाही. इथल्या भुतांखेतांच्या गप्पांसकट हे सगळं माझ्या मनात कायमचं वस्तीला आलेलं आहे.\nवालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराशेजारचं निळंशार तळं\nपाट - परुळेपैकी पाट गावात असलेलं भगवती मंदिराशेजारचं कमळांनी भरलेलं तळं\nआणि कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांबाबत तर किती सांगायचं तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन जायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन ��ायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो\nनिळी निळी सुरेल लाट, रत्नचूर सांडतो, फुटून फेस मोकळा नवीन साज मांडतो.....\nलांबून दिसणारा भोगवेचा सागरनजारा\nअशी ही देवभूमी. इथे पावलांपावलांवर सौंदर्य आहे, वातावरणात जिवंतपणा आहे आणि ह्या सर्वांपेक्षाही लोभस, जिवंत आहेत ती इथली माणसं. बर्‍या वा वाईट, अनुकूल असो की प्रतिकूल असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं माणूसपण न सोडता जगणारी, जिभेवर काटे असले तरी पोटात मात्र निव्वळ माया असलेली माणसं. मायेच्या आतल्या उमाळ्याची आणि फक्त ओठांतूनच नाही, तर डोळ्यांतूनही मनापासून हसणारी, आणि तसंच आपले राग लोभही ठामपणे बोलून दाखवणारी माणसं. त्यांच्यापाशी शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आहे. कष्टांना भिऊन एखाद्या कामापासून मागं सरणं त्यांना ठाऊक नाही, आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्यात दानत आहे. वेळी अवेळी दारात आलेल्या अतिथीचंही इथे मनापासून स्वागत होतं आणि पाहुण्यासारखं घरादारानं वागावं ही अपेक्षा न ठेवता, घरादारासारखं, त्यांच्यापैकीच एक बनून वागलात, तर कोकणातलं घर तुम्हांला कायमचं आपलसं करुन घेतं कोणाची आर्थिक पत किंवा मोठेपणा ह्यांनी भारावून वा बुजून जाऊन किंवा त्या बाबींच्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्यक्तीकडून किती फायदा होऊ शकतो, असा हिशेबी विचार करुन तोंडदेखलं का होईना पण आदरार्थी वगैरे वागायची इथे पद्धतच नाही. बाहेरच्या जगात असणारा एखादा शेठ वगैरे, त्याच्या गावात, शेजारी पाजारी आणि पंचक्रोशीत प्रथमपुरुषी एकवचनी संबोधनानेच ओळखला जातो, अन त्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. इथलं कष्टमय आयुष्य हसतमुखानं उपसताना, परिस्थितीच्या शाळेत, अनेक अडचणींचा सामना करत इथल्या जुन्या पिढ्यांनी आयुष्यविषयक आडाखे, मतं स्वत: तयार केलेली आहेत आणि अनुभवांतून शहाणपण शिकलेलं आहे. भलेही त्यांच्याकडे उच्च शिक्षण नसेल - बर्‍याचजणांनी तर शाळेनंतर महाविद्यालयाची पायरीही चढलेली नसेल, पण त्यांचं शहाणपण कोणाहूनही कमी नाही.\nहिरवे हिरवे गार गालिचे\nकोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी\nआता नवी पिढी बाहेरच्या जगातले बदल पाहून त्यानुसार बदलते आहे आणि आपापल्या गावांमध्येही सुबत्ता आणू पहाते आहे, जागरुक बनते आहे, शिकते आहे, त्याचंही कौतुकच वाटत. एके काळी बहुतांशी अठरा विश्वे दारिद्र्य नांदणार्‍या ह्या कोकणात आता बर्‍यापैकी सुबत्ता नांदताना दिसते. कोकणातलं दारिद्र्य असंच दूर होत रहावं, तिथे चारी ठाव सुबत्ता नांदावी, मात्र, ह्या कोकण प्रांताची कोकणी ओळख मात्र अजिबात हरवू नये ही इच्छा मनात धरून देवघरातल्या देवाला हात जोडत त्याचा आणि आजोळचा निरोप घेतला.\nमावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले...\nवेळ थोडा राहिलेला, सूर सारे संपले, या असीमाला तरीही पाहिजे ना मापले\nवाहत्या पाण्यातूनी गुंफीत जावे साखळी, एक नाते मी तसे शोधीत आहे आपले\nनिघायच्या आदल्या दिवशी लाडक्या तळ्यावर जाऊन खूप वेळ बसले. लहानपणी खेळायचो तो पाण्यात चपट्या टिकर्‍या फेकण्य़ाचा खेळ मनसोक्त खेळून घेतला. बाजूला तीन, चार छोटी मुलं आपलं हसू लपवत कुजबुजत होती, त्यांनाही खेळात सामील करुन घेतलं आणि मग एकदमच धमाल आली खेळायला सूर्यास्त झाला, रात्र होत आली, तसं शेवटी तळ्यावरुन उठून घरची वाट पकडली. आठवड्याची सुट्टी संपल्याचं प्रकर्षाने जाणवलं....\nदुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शहराकडे गाडी दामटली.\nसुंदर... फोटो तर लय भारी...\nपंख असायला हवे होते.\nयशो,कोकणचा साधेपणा नुसता फोटोतच नाही तर तुझ्या शैलीतही उतरलाय. खूप मस्त\nबरेच दिवस इथे आले नव्हते, लेख व फोटो आवडले हे सांगितल्याबद्दल सार्‍यांचे खूप आभार\n@ a Sane man - शांता शेळके, आणि तुमचा ब्लॉग आता केवळ निमंत्रितांसाठी का\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/protest-outside-parliament-over-rafale-deal-issue/", "date_download": "2018-12-15T17:35:39Z", "digest": "sha1:WYGNBQKORDE6O3JMEOYQFZBH4U2MJTT6", "length": 28430, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Protest Outside Parliament Over Rafale Deal Issue | Rafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nम���ापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nRafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं\nRafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं\nपावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस\nRafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं\nनवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी घोटाळ्याविरोधात आज संसदेबाहेर आंदोलन केले. तसेच राज्यसभेतही कामकाजावेळी विरोधकांनी गोंधळ घातला.\nपावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने महत्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक विधेयकाच्या सुधारित मसुद्यावर आज चर्चा होणार असून ते मंजुर होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी राफेल विमान खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आज सकाळी काँग्रेस, सीपीआय, आरजेडीसह विरोधीपक्षांनी संसदेबाहेर आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला होता.\nतिहेरी तलाक विधेयकावर सोनिया गांधी यांनी सांगितले की, यावर पक्षाची भुमिका स्तष्ट आहे. आपण यावर अधिक बोलणार नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRafale DealRajya SabhacongressCommunist Party of indiatriple talaqराफेल डीलराज्यसभाकाँग्रेसकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियातिहेरी तलाक\nअटी-शर्तीमध्ये महाआघाडीचे बारा वाजणार\nSCच्या निर्णयावर दसॉल्ट खूश, ''आम्ही मेक इन इंडियासाठी समर्पित''\nमध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले\nराजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री; छत्तीसगडची धुरा भूपेश बाघेल यांच्याकडे\nदाभोलकर हत्या प्रकरण: जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा; काँग्रेसची टीका\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत���यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nमध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/relationship/love-beyond-words-these-three-stories-will-give-new-vision-life/", "date_download": "2018-12-15T17:36:24Z", "digest": "sha1:GYBRNZZCFBHEEL7PXKW2VU4BWBD4PTJT", "length": 39564, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Love Beyond Words : These Three Stories Will Give New Vision To Life | असं प्रेम लोक का करतात?... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nअसं प्रेम लोक का करतात... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी\n... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी | Lokmat.com\nअसं प्रेम लोक का करतात... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी\nआपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग असतोच असतो.\nअसं प्रेम लोक का करतात... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी\nआपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग असतोच असतो. प्रेमाबाबत आणखी एक गृहीतक आपल्या डोक्यात पक्कं बसलंय, ते म्हणजे आपली काळजी घेणाऱ्या किंवा आपली सरबराई करणाऱ्याच्या आपण प्रेमात असतो. पण एव्हढ्यात पाहण्यात आलेलं एक नाटक, एक चित्रपट आणि एक घटना, यांनी या सरधोपट गृहितकाचा पुनर्विचार करण्यास बाध्य केलं.\nत्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम; दोघंही सुस्थित, लग्नही ठरल्यात जमा. एकदा आईस्क्रीम खायला म्हणून बाहेर गेले आणि रस्ता ओलांडताना अपघात झाला. आता ती पुन्हा उभी राहू शकणार नाही. तरीही हा रोज सकाळी तिच्या घरी जातो. तीच सगळं करतो आणि मग ऑफिस.. हे असं कित्येक वर्षं चाललंय. ठाणे- डोंबिवली परिसरातीलच ही घटना असल्याचं एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकलं.\nदरम्यान ‘मी बीफोर यू’ हा चित्रपट पाहण्यात आला. लुईजा- एक वेंधळी मुलगी, जिला सांडल्याविना चहाचा पेलाही भरता येत नाही. अशात एका अब्जाधीशाकडे तिला नोकरीची संधी मिळते. वील हा साधारण तिशीतला तरुण, जो एका अपघाताने कायमचा अंथरुणाला खिळला आहे. त्याच्या मानेखालील शरीराच्या संवेदना नाहीशा झाल्या आहेत. त्याने स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मरणासाठी अर्ज केला आहे आणि काही महिन्यांतच तो स्वतःला सन्मानाने संपविण्यासाठी युकेतून तिथे जाणार आहे. तोवर त्याची हरप्रकारे काळजी घ्यायची, त्याच्यासोबत बोलायचं, त्याच्या आयुष्यात इतका रस निर्माण करायचा की, त्याने इच्छामरणापासून परावृत्त व्हावे. हे काम त्या वीलच्या आई-वडिलांकडून या चुळबुळ्या- गोंडस लुईजाला देण्यात आलं आहे. जे ती पार पाडू शकेल याची शाश्वती अन्य कुणाला सोडा, खुद्द तिलाही नाहीये. पण ती काम सुरू करते आणि अवखळ- अल्लड मुलीचे रूपांतर एका धीरगंभीर स्त्रीमध्ये होतं. कालपर्यंत तिची काळजी घ्यावी लागत होती, आज ती एका उठूही न शकणाऱ्या रुग्णाचा सांभाळ समर्थपणे करते. पुढे तिची काळजी घेणाऱ्या प्रियकराला दूर करून ती या अपंगाच्या प्रेमात पडते. पण त्याची संपत्ती, पैसा नाकारते.\nसध्या रंगभूमीवर गाजणारं ‘अनन्या’ हे नाटकही काहीसं याचं धाटणीचं. अपघातात हात गमावल्या अनन्याशी संसार करायला तयार झालेला जय.. अनन्याच्या प्रेमात पडलेला असाच मोकळा -ढाकळा, काहीसा बेफिकीर मुलगा.\nया तिन्ही गोष्टींमध्ये प्रेमात पडणाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीची मोठ्ठी जबाबदारी आपसूक स्वीकारली आहे. किंवा या जबाबदारीमुळेच ते समोरच्याच्या प्रेमात पडले आहेत. म्हणजे आपली काळजी घेणारा नव्हे, तर आपल्याला जो त्याची काळजी घेऊ देणार आहे; त्याच्या प्रेमात या व्यक्ती आकंठ बुडाल्या आहेत. आणि समोरच्याने स्वतःची काळजी घेऊ दिल्याबाबत, त्याच्याप्रति कृतज्ञ आहेत. बरं, हे सगळं त्यांनी केवळ एक कर्तव्य या भावनेतून केलं असतं, तर त्यातली सगळी उत्स्फूर्तताच निघून गेली असती. त्यात नित्योपचाराचा रुक्षपणा आला असता. प्रेम भावनेसाठी लागणारा रसरशीतपणाही नष्ट झाला असता. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तींना यातून काही सामाजिक मोठेपण मिळणार आहे किंवा त्यांच्यावर ही जबाबदारी कुणी लादली आहे, असंही नाही. मग काय आधार असतो या प्रेमाला\nयाचं उत्तर स्वामी विवेकानंदांच्या एका वाक्यात सापडतं, ‘दानाने याचक नव्हे, तर दाता उपकृत होतं असतो.’ याचकासाठी दानाच मोल त्या वस्तुपुरतचं, पण दात्याला मात्र दानाची भावना खूप काही देऊन जाते. घेण्यात नव्हे, तर देण्यात खरी मजा आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो, त्याच कारण हेच.\nलहान बाळाचे किती लाड करतो आपण ते बाळ क्षणात विसरूनही जातं; पण आपल्याला मात्र त्याचे केलेले लाड आणि त्यातून मिळालेला आनंद कायम लक्षात राहतो. हेच याबाबतीत होत असेल ना ते बाळ क्षणात विसरूनही जातं; पण आपल्याला मात्र त्याचे केलेले लाड आणि त्यातून मिळालेला आनंद कायम लक्षात राहतो. हेच याबाबतीत होत असेल ना कशा-कश्याचाही विचार न करता एखाद्यावर जीव तोडून प्रेम करणं, ही मनाला एक वेगळीच उंची गाठून देणारी भावना आहे. तसं प्रेम ज्याला जमलं, तो भौतिक- व्यवहार्य सुखाच्या विचारांतून त्याच्याही नकळत मुक्त होतो. देव या संकल्पनेवर निरतिशय प्रेम करणं, हीसुद्धा अशीच उन्नत करणारी भावना आहे. ते जमलं, तो खरा भाग्यवंत.. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना की, ‘बहुत सुकृतांची जोडी म्हणूनि विठ्ठल आवडी.’\nयाचं आणखी एक अंग म्हणजे, माझी आणि फक्त माझीच एखाद्याला अत्यंत गरज आहे, ही मानवी जीवनातील सर्वांत सुखावह आणि माझी कुणालाच गरज नाही, ही सर्वांत दुःखद भावना आहे. मुलं-बाळं त्यांच्या संसारात रमली की, म्हातारी माणसं एकटी पडतात, निराश होतात. त्याचं प्रमुख कारण, माझी आता कुणालाच आवश्यकता नाही, या भावनेतच आहे. एक वेळ माझी कुणालाच फिकीर नाही, या भावनेसह माणूस जगू शकेल, पण मी फिकीर करावी, असं कुणीच नसताना आयुष्य ढकलणं कर्मकठीण…\nप्रत्येकाला जगण���यासाठी एक अशी जबाबदारी लागतेच, जिच्यासाठी तो जीव ओवाळून टाकील. ती जर प्रेमापोटी, स्वेच्छेने स्वीकारण्याची संधी मिळाली, तर त्यासारखं सुख नाही. ही प्रेमळ जबाबदारीच माणसाला समंजस बनवते आणि वाट्टेल ते धाडस करायला सिद्ध करते. प्रचंड मस्तीखोर मुल त्याच्यापेक्षा लहान मुलांसोबत खेळताना जबाबदारीने वागतं. युद्धच्या वेळी देशाला आपली गरज आहे म्हटल्यावर बहुतांश नागरिक जबाबदारीने वागतात. वाट्टेल तो त्याग करायला, प्रसंगी जीव द्यायला तयार होतात. पण तेच शांततेच्या काळात खुशाल अप्पलपोटे होतात.\nआपल्यावर कुणीतरी प्रेम करणं आपल्याला आवडतं; त्यापेक्षा आपलं प्रेम करणं कुणालातरी आवडतंय, खुलवतयं या संवेदना अधिक आनंददायी आहेत. अगदी रतीसुखातसुद्धा स्त्रिला पूर्ण तृप्त करू शकण्यात पुरुषाला धन्यता- पुरुषार्थ वाटतो आणि ते तो करू शकला नाही, तर अतृप्तीही जाणवते, असं म्हणतात. एकंदरीत काय कुणाच्यातरी आयुष्यात आपल्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याविना त्याचं पानही हलणार नाहीये, ही जगातली सगळ्यात गोड भावना आहे. ती मिळवण्यासाठी कुणी पैसे मोजतं, तर कुणी आयुष्य\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nrelationshipLove Storyरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट\nलैंगिक जीवन : मद्यसेवनाने खरंच स्टॅमिना वाढतो का\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nमुलींच्या तुलनेत मुलं असतात जास्त रागीट - रिसर्च\nलैंगिक जीवन : जर मोठा ब्रेक घेतला तर...\nलहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खास टिप्स\nपहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी\nमुलींच्या तुलनेत मुलं असतात जास्त रागीट - रिसर्च\nलहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खास टिप्स\nचिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल\nलग्नानंतर येतात या ५ मुख्य समस्या, पण समजूतदार असाल तर वाचाल...\nहनीमूनचं प्लॅनिंग करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी\nतुमच्या मैत्रिणीला कधीही देऊ नका या डेटिंग टिप्स\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/gdp-growth-slid-to-a-three-year-low-of-5-7-percent-in-first-quarter-268778.html", "date_download": "2018-12-15T15:48:24Z", "digest": "sha1:ING2PYRIPQPQ65BRTYVRRGXRXG3MNSNS", "length": 12989, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चीनपेक्षाही भारताचा जीडीपी दर कमी !", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्ट��� अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nचीनपेक्षाही भारताचा जीडीपी दर कमी \nजीडीपी दर तब्बल 2.2 टक्क्यांनी घसरलाय. एवढंच नाहीतर 5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय.\n31 आॅगस्ट : देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मोदी सरकारचा चांगलाच धक्का बसलाय. जीडीपी दर तब्बल 2.2 टक्क्यांनी घसरलाय. एवढंच नाहीतर\n5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय.\nकेंद्रीय सांख्यिकी विभागाने आज गेल्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा आढावा घेतला त्यात ही बाब समोर आलीय. यापूर्वीच्या तिमाहीत हाच विकास दर 6.1टक्के होता. तर गेल्या वर्षी हाच विकास दर 7.9टक्क्यांवर पोहोचला होता. तर चीनचा वार्षिक विकास दर 6.9 टक्के इतका होता. पण नोव्हेंबरमधील नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी खीळ बसलीय. तेव्हापासून भारताच्या विकासदरात सातत्याने घट होताना दिसतेय.\nअसं म्हटलं जातंय की, आर्थिक विकास दरावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीचाही यावर परिणाम झालाय. 1 जुलैला मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत जीएसटी लागू केलं. पण जीएसटी लागू होण्याआधी व्यापाऱ्यांनी आपल्याकडील जुना माल विकत नाही तोपर्यंत नवा माल उत्पादकांकडून घेतला नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठेचं मोठं नुकसान झालं.\nआर्थिक विकास दराच्या शर्यतीत भारताची पीछेहाट झालीये, मागील वर्षी चीनचा आर्थिक विकास दर हा 6.9 टक्के होता. चीनने एप्रिल-जूनपर्यंत तिमाहीमध्येही हाच दर कायम राखला. पण भारतात मात्र उलटं झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/football/japan-senegal-football-match-tie-125924", "date_download": "2018-12-15T16:55:26Z", "digest": "sha1:SIRW2SNFQZJ2LXXKUV73CD4VHOMJQC73", "length": 12764, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Japan-Senegal football match tie जपान-सेनेगलची रंगतदार बरोबरी | eSakal", "raw_content": "\nरविवार, 24 जून 2018\nयेकेतेरेनबुर्ग : जपानने आशियाची ताकद दाखवून देताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सेनेगलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सोळा वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत फ्रान्सला हरवलेल्या सेनेगलने या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती; पण त्यांना जपानने 2-2 रोखत जमिनीवर आणले.\nजपान, तसेच सेनेगल संघात फारसा फरक नव्हता. दोघांचाही बचाव कमकुवत होता. त्याचवेळी आक्रमणात ते तोडीस तोड होते. हेच सामन्याच्या निकालातही दिसले. चेंडूवरील वर्चस्वात जपान सरस होते, तर शॉटस्‌मध्ये सेनेगल. जपानने पहिला गोल सेनेगलला भेट दिला. त्यामुळेच त्यांचा विजय दुरावला.\nयेकेतेरेनबुर्ग : जपानने आशियाची ताकद दाखवून देताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सेनेगलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सोळा वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत फ्रान्सला हरवलेल्या सेनेगलने या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती; पण त्यांना जपानने 2-2 रोखत जमिनीवर आणले.\nजपान, तसेच सेनेगल संघात फारसा फरक नव्हता. दोघांचाही बचाव कमकुवत होता. त्याचवेळी आक्रमणात ते तोडीस तोड होते. हेच सामन्याच्या निकालातही दिसले. चेंडूवरील वर्चस्वात जपान सरस होते, तर शॉटस्‌मध्ये सेनेगल. जपानने पहिला गोल सेनेगलला भेट दिला. त्यामुळेच त्यांचा विजय दुरावला.\nपूर्वार्धाच्या तुलनेत जपानचा खेळ बहरला, तर सेनेगलचा खेळ उत्तरार्धात काहीसा खालावला. अर्थात, या बरोबरीमुळे \"ह' गटातील कोंडीही कायम राहिली. अव्वल क्रमांकावरील जपान आणि दुसरे असलेले सेनेगल यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. त्यांची गोलसरासरीही समान आहे.\nजपानकडून इनुई ताकाहाशी (34वे मिनिट) आणि केईसुके होंडा (78वे मिनिट) यांनी, तर सेनेगलकडून सादिओ मॅने (11वे मिनिट) आणि मौसा वागुए (71वे मिनिट) यांनी गोल केले.\n3 शॉट्‌स ऑन टार्गेट 7\n57% चेंडूवरील ताबा 43%\n2 यलो कार्डस 3\n2 ऑफ साईड्‌स 4\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्��िकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nभारतीय हॉकी संघाचा ‘आवाजी’ सराव\nमुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात...\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/javarkar-people-honor-brave-soldier-and-officer-124992", "date_download": "2018-12-15T17:04:32Z", "digest": "sha1:I4T7SLD57XXPY7AJ4BCFJ5SHEFCMKGQX", "length": 15667, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Javarkar people honor for brave Soldier and officer जव्हारकरांनी केला बहाद्दुर जवान आणि अधिकाऱ्याचा सत्कार | eSakal", "raw_content": "\nजव्हारकरांनी केला बहाद्दुर जवान आणि अधिकाऱ्याचा सत्कार\nबुधवार, 20 जून 2018\nमोखाडा : जव्हार ही ऐतिहासिक भूमी आहे. येथे ऐतिहासिक परंपरेबरोबरच, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा ही जपली गेली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामद���स भोगाडे या जवानाने देशाचे रक्षण करताना आपले दोन्ही पाय गमावले तर कल्पेश जाधव याने परिस्थिती वर मात करून, राज्यात सर्वात कमी वयात राज्य सेवा परिक्षेत ऊत्तीर्ण होऊन, कौशल्य विकास प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत झाला आहे. या दोन्ही कर्तबगारांचा सह्रदय सत्कार सिडकोचे अतिरिक्त आयुक्त अशोक शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जव्हार चे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य यांनी केले होते.\nमोखाडा : जव्हार ही ऐतिहासिक भूमी आहे. येथे ऐतिहासिक परंपरेबरोबरच, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा ही जपली गेली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामदास भोगाडे या जवानाने देशाचे रक्षण करताना आपले दोन्ही पाय गमावले तर कल्पेश जाधव याने परिस्थिती वर मात करून, राज्यात सर्वात कमी वयात राज्य सेवा परिक्षेत ऊत्तीर्ण होऊन, कौशल्य विकास प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत झाला आहे. या दोन्ही कर्तबगारांचा सह्रदय सत्कार सिडकोचे अतिरिक्त आयुक्त अशोक शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जव्हार चे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य यांनी केले होते.\nजव्हार ची ओळख राज्यात ऐतिहासिक भूमी म्हणून आहे. त्याचबरोबर जव्हार ला सांस्कृतिक परंपरा देखील लाभली आहे. जव्हार च्या भूमीला साजेशी कामगिरी, तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामदास भोगाडे या जवानाने आणि कल्पेश जाधव अधिकाऱ्याने केली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असताना रामदास भोगाडे याला नक्षली भागात नेमण्यात आले होते. या भागात तिस जवानांचा चमू देशाचे रक्षण करत होता. भुसुरूंग स्फोटात रामदास भोगाडे ने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. सर्वात पुढे राहून त्याने, आपल्या सर्व सहकार्याचे प्राण वाचविले आहेत.\nतर कल्पेश जाधव या युवकाने, दुर्गम भागात शिक्षण घेऊन, प्रतिकूल परिस्थिती वर मात करून राज्य सेवा परिक्षेत, कौशल्य विकास प्रकल्प संचालक ही परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात सर्वात कमी वयात, राज्य सेवा परिक्षा ऊत्तीर्ण होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.\nया दोन्ही युवकांच्या कामगिरीने राज्यात जव्हार चे नावलौकिक झाले आहे. या दोन्ही युवकांच्या सत्काराचे आयोजन जव्हारचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य यांनी केले होते. भाई वैद्य यांनी या दोन्ही युवकांच्या भरीव कामगिरी चे तोंडभरून कौतुक केले आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना, या दोन्ही सत्कारार्थींनी आपले अनुभव कथन केले. त्यावेळी जव्हार कर भारावून गेले होते. या सत्कार सोहळ्यास अप्परजिल्हाधिकारी श्रीधर दुबे पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, रियाज मनियार, हर्षद मेधपुरिया, बळवंत गावीत यांसह जव्हार व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nपिंपरी : हिंजवडीत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की\nपिंपरी (पुणे) : नो पार्किंगमधील वाहनास लावलेला जॅमर काढण्यासाठी दोन जणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडे...\nमहाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'\nमहाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा...\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आ���ण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/uniform-school-129208", "date_download": "2018-12-15T16:54:05Z", "digest": "sha1:RQPLZQFQAU7O4ASYHVAUUAU4QKULY5D6", "length": 15219, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "uniform School गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा | eSakal", "raw_content": "\nगणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा\nसोमवार, 9 जुलै 2018\nकऱ्हाड - विद्यार्थ्यांनी बॅंकेत खाते काढल्यावरच गणवेशाचे पैसे जमा केले जात होते. अनेक विद्यार्थ्यांना ५०० रुपये भरून खाते काढावे लागले. त्या बदल्यात त्यांना गणवेशाचे ४०० रुपये मिळाल्याची अनेक उदारहणे घडली. त्याची शासनाने दखल घेऊन आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची योजना यंदा थांबवली आहे. आता मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.\nकऱ्हाड - विद्यार्थ्यांनी बॅंकेत खाते काढल्यावरच गणवेशाचे पैसे जमा केले जात होते. अनेक विद्यार्थ्यांना ५०० रुपये भरून खाते काढावे लागले. त्या बदल्यात त्यांना गणवेशाचे ४०० रुपये मिळाल्याची अनेक उदारहणे घडली. त्याची शासनाने दखल घेऊन आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची योजना यंदा थांबवली आहे. आता मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.\nत्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nशालेय शिक्षण विभागामामार्फत केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत गणवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बॅंकेत खाते काढल्यावर त्यांच्या खात्यावर दोन गणवेशाची ४०० रुपये रक्कम शासनाकडून जमा केली जात होती. मात्र, शालेय विद्यार्थ्यांना शून्य शिलकीवर बॅंक खाते उघडण्यासाठी बॅंका सहकार्य करत नाहीत. खात्यासाठी एसएमएस शुल्क, जीएसटी शुल्क, किमान रक्कम शुल्क असे विविध प्रकारे शुल्क आकारणी बॅंकांकडून करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाच्या लाभाची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचे शिक्षण खात्याने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिले. परिणामी ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्यांना गणवेश खरेदी कर���े डोईजड झाले होते.\nत्या संदर्भात अनेक तक्रारी शिक्षण खात्याकडे दाखल झाल्या. त्या शासनाला कळवण्यात आल्या. त्याची दखल घेतल्याने आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम हस्तांतरण करण्याची प्रक्रिया शासनाने ‘डीबीटी’तून वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याऐवजी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे\nराज्य शासनाचे वरातीमागून घोडे\n‘डीबीटी’मुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना बॅंक खात्याच्या कारणामुळे गणवेशाचा लाभ मिळाला नाही. परिणामी शाळा सुरू होऊन अनेक दिवस झाले तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. सध्या शासनाने ‘डीबीटी’ पद्धती गणवेशासाठी असणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होऊनही गणवेश न मिळाल्याने वरातीमागून घोडे अशीच सद्य:स्थिती आहे.\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%2520%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T17:11:29Z", "digest": "sha1:D4PSFPDCACZOQCDHJEEERBZZ7W3EJRUE", "length": 26578, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (30) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove रोहन बोपण्णा filter रोहन बोपण्णा\nलिअँडर पेस (14) Apply लिअँडर पेस filter\nडेव्हिस करंडक (10) Apply डेव्हिस करंडक filter\nमहेश भूपती (10) Apply महेश भूपती filter\nकर्णधार (9) Apply कर्णधार filter\nसानिया मिर्झा (8) Apply सानिया मिर्झा filter\nयुकी भांब्री (5) Apply युकी भांब्री filter\nरामकुमार रामनाथन (5) Apply रामकुमार रामनाथन filter\nरॅफेल नदाल (5) Apply रॅफेल नदाल filter\nऑलिंपिक (4) Apply ऑलिंपिक filter\nऑस्ट्रेलिया (4) Apply ऑस्ट्रेलिया filter\nचेन्नई (4) Apply चेन्नई filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nनोव्हाक जोकोविच (4) Apply नोव्हाक जोकोविच filter\nबंगळूर (4) Apply बंगळूर filter\nसाकेत मायनेनी (4) Apply साकेत मायनेनी filter\nउझबेकिस्तान (3) Apply उझबेकिस्तान filter\nन्यूझीलंड (2) Apply न्यूझीलंड filter\nरिओ ऑलिंपिक (2) Apply रिओ ऑलिंपिक filter\nरॉजर फेडरर (2) Apply रॉजर फेडरर filter\nव्हिनस विल्यम्स (2) Apply व्हिनस विल्यम्स filter\nअँडी मरे (1) Apply अँडी मरे filter\nअंकिता रैना (1) Apply अंकिता रैना filter\nअमेरिकन ओपन टेनिस (1) Apply अमेरिकन ओपन टेनिस filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्जुन पुरस्कार (1) Apply अर्जुन पुरस्कार filter\nइन्स्टाग्राम (1) Apply इन्स्टाग्राम filter\nऑस्ट्रेलियन ओपन (1) Apply ऑस्ट्रेलियन ओपन filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nटेनिसपटू पेसची अखेर माघार\nनवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्याम��ळे हा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे. पेसला ‘टॉप्स’ योजनेतून यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यानंतरही या स्पर्धेसाठी त्याने होकार दिला होता. त्याला रोहन...\nपेसच्या विश्‍वविक्रमाला विजयाची झळाळी\nतियानजीन (चीन) - भारताने डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी जागतिक गट पात्रता लढतीमधील स्थान निश्‍चित केले. लिअँडर पेसने दुहेरीत सर्वाधिक विजयांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांनी ‘रिव्हर्स सिंगल्स’मध्ये बाजी मारत...\nनिवड समितीने बांधली बोपण्णा-पेसची मोट\nनवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले. एकूणच निवड समिती आणि...\nमेलबर्न - स्पेनच्या रॅफेल नदालने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला, तरी त्याची वाटचाल पुन्हा एकदा संघर्षपूर्ण ठरली. त्याला अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याने तब्बल चार तास झुंजवले. नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढती त्याच्यावर ६-३, ६-७(४...\nलिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही. हे सारे घडत असताना दुहेरीत या दोघांइतका करिश्‍मा नसलेल्या भारतीयाने तिरंगा फडकावित ठेवला आहे....\nकॅनडाला रोखण्याचा बोपण्णाला विश्‍वास\nएडमंटन - डेव्हिस करंडक जागतिक गट पात्रता फेरीत कॅनडाला रोखण्याचा आत्मविश्‍वास भारताच्या रोहन बोपण्णाने व्यक्त केला. कॅनडाकडे डेनिस शापोवालोव याच्यासारखा तरुण तडफदार खेळाडू असला तरी त्याला कोर्ट गाजविण्यापासून रोखणे शक्‍य असल्याचे त्याला वाटते. ही लढत येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे....\n'अर्जुन'वरून बोपण्णाचा 'आयटा'वर तीर\nनवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने 'आयटा'विषयीचा संताप व्यक्त केला. ...\nबोपण्णाचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद\nपॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला.\nबोपण्णाचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद\nपॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला. सातवे मानांकन असलेल्या बोपण्णा-...\nरोहन बोपण्णा-डॅब्रोवस्की मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत\nपॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाची सहकारी गॅब्रिएल डॅब्रोवस्की हिच्यासह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी द्वितीय मानांकित सानिया मिर्झा-इव्हान डॉडिंग जोडीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. यंदाच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत आता केवळ...\nपॅरिस - रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने जोरदार खेळासह आगेकूच केली. नदालने नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीवर ६-१, ६-४, ६-३ अशी मात केली. जोकोविचनेही आरामात विजय मिळविला. त्याने पोर्तुगालच्या जाओ सौसाला ६-१...\nमॉंटे कार्लो - रोहन बोपण्णाने ऊरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्‍युव्हास याच्या साथीत मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मानांकन नसलेल्या या जोडीने सातव्या स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ-मार्क लोपेझ यांना 6-3, 3-6, 10-4 असे हरविले. बोपण्णा-क्‍युव्हासने दुसऱ्या...\nरोहन बोपण्णा-पाब्लो क्‍युएवास दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत\nमोनॅको - भारताचा रोहन बोपण्णाने सहकारी पाब्लो क्‍युएवासच्या साथीत माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी पाचवा मानांकित रावेन क्‍लासेन-राजीव राम जोडीचे आव्हान तीन सेटच्या झु��जीत ६-७(६-८ः, ६-४, १०-६ असे मोडून काढले. त्यांची गाठ आता अव्वल मानांकित...\nपेस-भूपतीला भेटून वाद मिटवेन - गोयल\nनवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते...\nपेसने चिडण्याचे कारणच काय - भूपती\nसंघातील स्थान निश्‍चित नसल्याची कल्पना देण्यात आली होती बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेसने चिडचिड करण्याची काहीच गरज नव्हती. \"तुझे संघातील स्थान निश्‍चित नाही,' याची कल्पना त्याला आधी देण्यात आली होती, असे भारतीय डेव्हिस करंडक संघाचा कर्णधार महेश भूपती...\nडेव्हिस करंडकातून पेसला वगळले\nदुहेरीसाठी कर्णधार भूपतीची रोहन बोपण्णाला पसंती बंगळूर - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याचा डेव्हिस करंडक स्पर्धेतील 27 वर्षांचा प्रवास आज थांबला. उझबेकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया-आशियाना गटातील लढतीसाठी कर्णधार महेश भूपती याने दुहेरीसाठी रोहन...\nदुहेरीबाबत अजून निर्णय नाहीच\nबंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी भारताचा नवा कर्णधार महेश भूपती याने अजूनही उझबेकिस्तानविरुद्धच्या दुहेरीच्या लढतीविषयी निर्णय घेतलेला नाही. आशिया-ओशियाना गटातील उझबेकिस्तानविरुद्धची लढत शुक्रवारपासून (ता. 7) बंगळूर येथे सुरू होत आहे. भूपतीने या लढतीसाठी संघ जाहीर करताना एकेरीत खेळणाऱ्या चारही...\nभारतीय संघात चारही खेळाडू एकेरीचे\nनवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने...\nडेव्हिस करंडक; बलाढ्य उझबेकिस्तानचे भारतासमोर तगडे आव्हान\nबंगळूर - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत भारतासमोर बलाढ्य उझबेकिस्तानचे तगडे आव्हान राहील. ही लढत 7 ते 9 एप्रिलदरम्यान केएसएलटीएच्या मैदानावर होणार आहे. एटीपी क्रमवारीत 69व्या स्थानावर असणारा डेनिस इस्टोमिन हा उझबेकिस्तानची खरी...\nडेव्हिस लढतीसाठी पेस-बोपण्णाची मोट\nअंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे सांगत भूपतीचे \"नाट्य' शिल्लक असल्याचे संकेत मुंबई/नवी दिल्ली - अखिल भारतीय टेनिस संघटनेने डेव्हिस करंडक लढतीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णाची मोट बांधली आहे. चार जणांच्या संघात दुहेरीचे दोन खेळाडू निवडत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-nitin-thackeray-general-secretory-candidate-60143", "date_download": "2018-12-15T16:35:06Z", "digest": "sha1:MIAINQMOPNVWGNGIJBOMJYEKDBCYE5MV", "length": 14624, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news nitin thackeray general secretory candidate नितीन ठाकरेंची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी | eSakal", "raw_content": "\nनितीन ठाकरेंची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी\nसोमवार, 17 जुलै 2017\nप्रतापदादा सोनवणेंनी आणीबाणीची आठवण होत असल्याचे ओढले कोरडे\nनाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत सभापती ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतःची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी संस्थेच्या कारभारातून आणीबाणीची आठवण होत असल्याचे कोरडे ओढले. तसेच संसदीय पद्धतीच्या कामकाजासाठी आणि सभासदांच्या सन्मानासाठी सर्वांच्या सहमतीने पॅनल निश्‍चित केले जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.\nप्रतापदादा सोनवणेंनी आणीबाणीची आठवण होत असल्याचे ओढले कोरडे\nनाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत सभापती ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतःची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी संस्थेच्या कारभारातून आणीबाणीची आठवण होत असल्याचे कोरडे ओढले. तसेच संसदीय पद्धतीच्या कामकाजासाठी आणि सभासदांच्या सन्मानासाठी सर्वांच्या सहमतीने पॅनल निश्‍चित केले जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.\nॲड. नामदेवराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. विलास बच्छाव, डॉ. अशोक बच्छाव, नारायण कोर, राजेंद्र मोगल, संचालक दिलीप मोरे, मोहनराव पिंगळे, बाळासाहेब कोल्हे आदी उपस्थित होते. हुकूमशाहीने ‘मविप्र’ संस्थेत कारभार सुरू असून, खासगीकरणाच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे, असा आरोप करून सभापती ठाकरे म्हणाले, की सभासदांना संस्थेत सन्मानाची वागणूक मिळत नाही. प्रवेशावेळी सभासदांकडून देणगीची अपेक्षा केली जाते. त्यामुळे आता निवडणुकीत सारी भिस्त पैशांवर आहे. तीन हजार मते विकत घेण्याची भाषा बोलली जाते. मुळातच कायदेशीरपणे सभासद करून घ्यायला हरकत नाही. माझा नवीन सभासदांना विरोध नाही. सभासद आणि त्यांच्या पत्नीचे वैद्यकीय उपचार मोफत व्हायला हवेत. या निवडणुकीत सभासदांची\nडॉ. पवारांचे मेहुणे विरोधकांत\nसंस्थेचे दिवंगत सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांचे मेहुणे डी. बी. मोगल विरोधकांच्या गोटात दाखल झाले आहेत. सरचिटणीस नीलिमाताई पवार या बाळासाहेब वाघ यांची भाची, शंकरराव कोल्हे यांच्या कन्या आणि प्रणव यांच्या आई आहेत, असे सांगत श्री. मोगल यांनी श्रीमती पवार कोपरगाव स्टाइल वागतात, असा आरोप केला. डॉ. पवारांनी विरोधकांचा सन्मान केला. आता मात्र सत्य बाहेर येऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे सांगून, नोकरीचे गाजर दाखवले गेले तरी सभासदांनी चुकीचे पाऊल टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nभुजबळ-मोहिते पाटलांची बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा\nअकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mkcl.org/mr/standards/isms", "date_download": "2018-12-15T15:32:01Z", "digest": "sha1:4LRTDJCDJTXVRCQMXIEQKWCDRXWOAS2X", "length": 2858, "nlines": 44, "source_domain": "mkcl.org", "title": "आयएसएमएस | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nआयएसओ 27001: 2013 - माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (आयएसएमएस)\nकंपनीआयएसओ 27001: 2013 प्रमाणित आहे, कंपनीने संस्था संदर्भात माहिती सुरक्षिततेवर स्थापित, लागू, देखरेख आणि सतत सुधारणा केली आहे. कंपनीद्वारे हाताळया जाणाऱ्या डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंपनी वर्षभर वेगवेगळे लेखा परीक्षण घेते.\nआयएसओ 27001: 2013 - माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (आयएसएमएस)\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z160725095703/view", "date_download": "2018-12-15T16:25:24Z", "digest": "sha1:ZS54MXRFNPAC6A23RAIDSV6TXZ32MZJT", "length": 58101, "nlines": 325, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय ४६", "raw_content": "\nविनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|\nआरती श्रीविठ्ठलाची युगें ...\nसंतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित\nTags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीधेनुकासुरमर्दनाय नमः ॥\nआजि अमृतसिंधूसी भरतें आलें ॥ कीं ब्रह्मविद्येचें भांडार उघडलें ॥ कीं वासर मणीचें तेज भलें ॥ हृदयीं प्रकटलें श्रोतयांचें ॥१॥\nनातरी शुद्धज्ञानाचें गुज ॥ कानीं अवचट पडिलें सहज ॥ कीं मोक्षयुक्तीचेंही बीज ॥ लाधलें आज निजभाग्यें ॥२॥\nकीं हा मंत्रराज मंगळनिधी ॥ दैवदशेनें प्रकटला आधीं ॥ कीं वैराग्यविवेकाची बुद्धी ॥ भक्तकथेसंधीं पातली ॥३॥\nनातरी शांतीचें निजसुख ॥ कींण विवेकवल्लीचें उगवलें रोप ॥ कीं आनंदसुखाचा हरिख ॥ प्रकटला देख भूमंडळीं ॥४॥\nकीं वैराग्याची निरपेक्षता ॥ कीं भूतदयेची ही ममता ॥ कीं प्रेमआवडी तत्वता ॥ ते हे भक्तकथा रसाळ ॥५॥\nकीं सायुज्यतेचें निजधाम ॥ कीं कीर्तनसुखाचें हें प्रेम ॥ कीं निर्विकल्प प्रकटला कल्पद्रुम ॥ कीं साधन निष्काम म्हणावें ॥६॥\nमागिले अध्यायीं एकनाथ ॥ परीक्षा करूनि वाळिला गृहस्थ ॥ जेवीं पितळ तावितां अग्नींत ॥ काळें दिसत दृष्टीसी ॥७॥\nकीं कसवटी लावितां सुवर्णासी ॥ डांकलग दिसे हीनकसी ॥ मग परीक्षक सोडून देती त्यासी ॥ नये मानसीं म्हणोनियां ॥८॥\nनातरी वेश्येचें सुंदर गायन ॥ परी विरक्त तेथें न घालिती मन ॥ कीं राजमंदिरींचें वर्षासन ॥ पवित्र सज्जन न घेती ॥९॥\nकीं एकचि शीत चांचपटोनी ॥ भात पाहती सुगरिणी ॥ तेवीं एकनाथें त्यास मागोनि पाणी ॥ कुचर निजमनीं ओळखिला ॥१०॥\nषोडशोपचारें नित्य पूजा ॥ सद्भावें अर्पित अधोक्षजा ॥ साहित्य द्यावयासी नाहीं दुजा ॥ हें गरुडध्वजा जाणवलें ॥११॥\nम्हणे माझें पूजनीं अति आवडी ॥ एकनाथासी प्रीति लागली गाढी ॥ तरी निजांगें जाऊनि तांतडी ॥ कार्य लवडसवडी साधावें ॥१२॥\nऐसें बोलूनि द्वारकानाथ ॥ ब्राह्मणरूप धरूनि त्वरित ॥ प्रतिष्ठानीं येऊनि अनंत ॥ पुसे वृत्तांत लोकांसी ॥१३॥\nजो अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ ब्रह्मांडनिवासी जगज्जीवन ॥ तो एकनाथाचें पुसे सदन ॥ ठावें असोन अंतरीं ���१४॥\nम्हणे या ग्रामांत वैष्णववीर ॥ श्रीकृष्णपूजनीं अति सादर ॥ ब्राह्मणभोजन करी निरंतर ॥ तयाचें मंदिर कोणतें ॥१५॥\nऐसें बोलोनि घनसांवळा ॥ त्याचें मंदिरांत प्रवेशला ॥ नरनारी दाविती ते वेळां ॥ मग नमस्कार केला तयासी ॥१६॥\nएकनाथासी म्हणे जगज्जीवन ॥ मी अनाथ परदेशी ब्राह्मण ॥ तुम्ही नित्य करितां ब्राह्मणसंतर्पण ॥ ती कीर्ति ऐकून मी आलों ॥१७॥\nतरी मज वस्त्र अन्न घालावें पोटभरी ॥ मी येथेंच राहीन निरंतरीं ॥ सांगाल कार्य तें करीन सत्वरीं ॥ आळस अंतरीं न आणितां ॥१८॥\nएकनाथ पुसती त्याकारण ॥ तुम्ही कोठें असतां कोण ॥ काय परिवार असे जाण ॥ नामाभिधान कोणतें ॥१९॥\nऐकोनि म्हणे रुक्मिणीपती ॥ मी एकला एकटा असें निश्चितीं ॥ पुत्र दारा आणि संपत्ती ॥ कांहींच नसती मजलागीं ॥२०॥\nतुमचा प्रसाद सेवून येथें ॥ सेवा करावी अनन्याचित्तें ॥ ऐसा निजमनीं धरूनि हेत ॥ आलों त्वरित या ठायीं ॥२१॥\nआणिक स्थळें पाहिलीं बहुत ॥ परी सांप्रत कोठें न रमे चित्त ॥ वचन ऐकोनि एकनाथ ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥२२॥\nम्हणे तुमची इच्छा असेल जरी ॥ तरी राहावें आमुचें मंदिरीं ॥ ऐसें ऐकतांचि श्रीहरी ॥ संतोष अंतरीं मानीतसे ॥२३॥\nजो ब्रह्मादिकां पूज्यमान ॥ शिवादि करिती ज्याचें ध्यान ॥ तो लीलानाटकी जगज्जीवन ॥ ब्राह्मणजन जाहला कीं ॥२४॥\nज्याची कीर्ति वर्णितां चोखडी ॥ श्रुति पुराणें झालीं वेडीं ॥ तो गंगोदकें भरूनि कावडी ॥ लवडसवडी वाहातसे ॥२५॥\nक्षीरसागरीं प्रभाकर बेट ॥ तेथें शेषशायी वैकुंठपीठ ॥ तो प्रातःकाळ होतांचि उठे ॥ देखासी कष्ट न मानितां ॥२६॥\nअष्टांगयोगसाधनीं जाण ॥ योगी शिणती जयाकारण ॥ तो देवपूजेसी उपकरण ॥ सोज्ज्वळ उटोन देतसे ॥२७॥\nसुकुमार सांवळा रुक्मिणीकांत ॥ सायुज्यदानी जगविख्यात ॥ तो सडासंमार्जन करूनि त्वरित देवघर सारवीत निजांगें ॥२८॥\nजयाच्या चरणापासूनि निश्चितीं ॥ प्रकट जाहली भागीरथी ॥ तो देवपूजेसी अग्रोदक प्रीतीं ॥ भरूनि श्रीपती ठेवीतसे ॥२९॥\nअठ्ठ्यायशीं सहस्र ऋषी जाण ॥ सद्भावें ज्याचें करिती अर्चन ॥ तो ब्राह्मण होऊनि जगज्जीवन ॥ उगाळी चंदन निजप्रीतीं ॥३०॥\nअष्टसिद्धि सकळ दासी ॥ जयासी ओळंगती अहर्निशीं ॥ तो हार गुंफोनि हृषीकेशी ॥ देवपूजेसी ठेवीतसे ॥३१॥\nचंद्र सूर्य नक्षत्रराज ॥ ज्याचे योगें दिसती सतेज ॥ तो दीपक सरसावी अधोक्षज ॥ परी मनीं न लाजे सर्वथा ॥३२॥\nसकळ सुरगण इ���द्रादिक ॥ जयाचे म्हणविती आज्ञाधारक ॥ तो देवपूजेचे उपचार अनेक ॥ एकनाथासी देतसे ॥३३॥\nकृष्णा म्हणोनि हांक मारितां ॥ तंव पुढें सादर होय अवचैता ॥ कोठेंही अंतर न पडे सर्वथा ॥ सावधानता सर्वकाळ ॥३४॥\nचंदन देतसे उगाळून ॥ कोणी म्हणती श्रीखंड्या ब्राह्मण नगरवासी सकळ जन ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥३५॥\nम्हणती एकनाथाचें घरीं ॥ एक ब्राह्मण करितो चाकरी ॥ कांहीं वेतन न घेतां पदरीं ॥ अवघे भरोवरी करीतसे ॥३६॥\nएकनाथासी न कळत ॥ मंदिरांत जाती द्वारकानाथ ॥ कांतेसीं धंदा करूं लागत ॥ उल्हासयुक्त निजप्रीतीं ॥३७॥\nसडासंमार्जन पात्रें धुवून ॥ उशीर होतांचि करी घुसळण ॥ म्हणे कार्य सांगाया मजकारण ॥ संचोक मनीं न धरावा ॥३८॥\nविलंब होतांचि घनसांवळा ॥ निजांगें झाडीत पाकशाळा ॥ साहित्य घेऊनि एकवेळां ॥ स्वयंपाकासी निघतसे ॥३९॥\nहोतां कार्याची आडाआडी ॥ आपण निजांगें द्विजांसी वाढी ॥ त्या अन्नासी अधिक लागे गोडी ॥ नवल परवडी अभिनव ॥४०॥\nउदक वाढीत जगज्जीवन ॥ तें प्राशन करिती जंव ब्राह्मण ॥ तंव अभिनव गोडी त्याकारण ॥ विस्मितमन होताती ॥४१॥\nउच्छिष्टें काढावया लवडसवडी ॥ त्या देवासी अत्यंत आवडी ॥ ओंचे खोवूनियां तांतडी ॥ अन्न सावडी निजहस्तें ॥४२॥\nप्रीतीनें धरूनि पत्रावळी ॥ बाहेर टाकीत वनमाळी ॥ हस्त प्रक्षालूनि ते वेळीं ॥ भूमिका जळें धूतसे ॥४३॥\nएकनाथाचीं मातापिता ॥ क्रमोनि गेलें आयुष्य सरतां ॥ तों एक वर्तली अभिनव कथा ॥ ते परिसा आतां भाविक हो ॥४४॥\nएकदां पितृतिथी येतां जाण ॥ ब्राह्मणांसी दिधलें आमंत्रण ॥ म्हणे उदयीक तुम्हां पितृक्षण ॥ भोजनासी येणें निश्चित ॥४५॥\nप्रातःकाळीं उठोनि सत्वरगती ॥ गृहांत करविली पाकनिष्पत्ती ॥ दीड प्रहर येतांचि निश्चितीं ॥ स्नानें सांगितलीं विप्रांसी ॥४६॥\nमग जेथें श्रीकृष्ण ब्राह्मणजन ॥ तेह्तें साहित्यासी काय उणें ॥ धोतरजोडे दक्षिणा सुवर्ण ॥ द्विजांकारणें सिद्ध केलीं ॥४७॥\nमग स्नान करूनि सत्वरगती ॥ एकनाथ आले मंदिराप्रती ॥ उपरीवरी जाउनि निश्चितीं ॥ धोत्रें वाळविती तेधवां ॥४८॥\nतों अनामिक आणि त्याची कांता ॥ बिदीस झाडिती उभयतां ॥ पक्वान्नांचा सुवास तत्वतां ॥ आला अवचिता तयांसी ॥४९॥\nमग अंत्यजासी कांता बोले उत्तर ॥ अन्नाचा सुवास येतसे सुंदर ॥ हें आपुल्यासी प्राप्त नव्हे साचार ॥ खातील द्विजवर भाग्याचें ॥५०॥\nतेव्हां अनामिक म्हणे स��त्रियेसी ॥ तूं व्यर्थचि कासया लाळ घोंटिसी ॥ हें उष्ण पक्वान्न आपणासी ॥ आपुल्या जन्मासी लाधेना ॥५१॥\nआजि याचें घरीं श्राद्ध जाण ॥ उच्छिष्टही टाकिती पुरोन ॥ तुवां नेणोनियां मूर्खपणें ॥ वासना मनीं धरियेली ॥५२॥\nवृषभ गेला लग्नाप्रती ॥ तरी समर्थ कडबा त्यासी देती ॥ तेवीं पक्वान्नभोजन आपुलें संचितीं ॥ कोठोनि असेल निजकांते ॥५३॥\nऐसी परस्परें बोलतां वाणी ॥ एकनाथाच्या पडिली श्रवणीं ॥ मग खालीं उतरूनि तये क्षणीं ॥ कांतेलागोनि पुसत ॥५४॥\nम्हणे अनामिक दोघें झाडिती ॥ त्यांणीं पक्वान्नभभोजन इच्छिलें चित्तीं ॥ तरी घरांत जाहली पाकनिष्पत्ती ॥ तें भोजन त्यांप्रति घालावें ॥५५॥\nयावरी कांता बोलत ॥ अन्न तों निपजलें असे बहुत ॥ तरी मुलांलेंकरांसमवेत ॥ अतिशूद्र समस्त बोलवा ॥५६॥\nदोघांसीच जरी घातलें भोजन ॥ तरी इतर अतृप्त राहतील जाण ॥ ते जाऊन सांगतील त्यांकारण ॥ मग येतील धांवून सकळिक ॥५७॥\nतरी आधीं बोलावून सकळांप्रती ॥ भोजन घालावें सत्वरगती ॥ जनार्दन आहे सर्वां भूतीं ॥ तरी करावी तृप्ति अनामिकां ॥५८॥\nमग बाहेर येऊन तत्काळ ॥ अंत्यज बोलाविले सकळ ॥ बिदीस बैसवून ते वेळ ॥ अति कळवळे निजमानसीं ॥५९॥\nकरावया ब्राह्मणपूजन ॥ गंधाक्षता पुष्पें सुमन ॥ साहित्य ठेविलें होतें करून ॥ तें केलें अर्पण अनामिकां ॥६०॥\nशूद्रांहातीं पात्रें मांडवून ॥ तयांसी वाढविलें पक्वान्न ॥ घृत शर्करा शाका लवण ॥ बाहेर आणोन ठेविलीं ॥६१॥\nजनीं जनार्दन आहे निश्चित ॥ हा भाव जाणोनि चित्तांत ॥ संकल्प सोडी एकनाथ ॥ भोक्ता कृष्णनाथ म्हणूनि ॥६२॥\nग्रास घ्या म्हणतां त्यांकारणें ॥ अनामिक सेविती पक्वान्नें ॥ मुलें लेंकुरें थोर लाहानें ॥ करिती भोजनें यथारुचि ॥६३॥\nदेखिला ऐकिला नव्हता कर्णीं ॥ तो रस लाधला त्यांलागूनी ॥ म्हणती धन्य एकनाथा तुझी करणी ॥ आम्हांलागोनि तृप्त केलें ॥६४॥\nआम्ही अंत्यज यातिहीन ॥ देखिलें नव्हतें कधीं अन्न ॥ तूं दयावंत वैष्णव जाण ॥ केली आठवण जन्मवरी ॥६५॥\nजें जें अपेक्षित ज्यांसी ॥ मागतां तैसेंच वाढी त्यांसी ॥ तृप्त केलें सकळिकांसी ॥ विडे समस्तांसी दीधले ॥६६॥\nउरलें अन्न होतें घरीं ॥ तेंही घातलें त्यांचे पदरीं ॥ मग सडासंमार्जन करूनि मंदिरीं ॥ पात्रें झडकरी धूतलीं ॥६७॥\nआणिक सामुग्री उदक देऊनी ॥ पाकासी घातल्या स्वयंपाकिणी ॥ पहिल्याहूनि दशगुणीं ॥ निपजलीं गृहीं पक्वान्नें ॥६८॥\nब्राह्मणांसी सांगितलीं होतीं स्नानें ॥ तयांसी कळलें हें वर्तमान ॥ कीं पितृक्षण ॥ घातलें भोजन अनामिकां ॥७०॥\nविप्र होऊनि क्रोधायमान ॥ विचार करिती अवघे जण ॥ आजपासोनि या भ्रष्टाचें अन्न ॥ कोणीं न घेणें सर्वथा ॥७१॥\nमग सकळ शास्त्रज्ञ झडकरी ॥ पातले एकनाथाचें घरीं ॥ सक्रोध होऊनि त्या अवसरीं ॥ कठोर शब्दें ताडिती ॥७२॥\nम्हणती ऐक रे कर्मभ्रष्टा ॥ तुवां अघटित केल्या चेष्टा ॥ ब्राह्मण न जेवितांचि दुष्टा ॥ अंत्यजां आधीं पूजिलें ॥७३॥\nआजि तुझे वडिलांची पितृतिथी देख ॥ ते काय होते अनामिक ॥ म्हणोनि अतिशूद्र पूजिले अनेक ॥ जे कां बुडवूनी ॥७४॥\nतुझेनि योगें वर्णसंकर ॥ आतांचि होऊं पाहे सत्वर ॥ निजांगें मांडिला भ्रष्टाचार ॥ ब्राह्मण आचार बुडवूनी ॥७५॥\nऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ एकनाथ विनवी कर जोडोनी ॥ दुसरा स्वयंपाक तुम्हांलागोनी ॥ मंदिरीं करूनि ठेविला ॥७६॥\nपहिला स्वयंपाक होता सदनीं ॥ त्याचा सुवास घेतला अंत्यजानीं ॥ तें उच्छिष्ट अन्न तुम्हांलागोनी ॥ कैशा रीतीं घालावें ॥७७॥\nम्हणोनि तें त्यांसी अर्पोनि निश्चितीं ॥ दुसरा स्वयंपाक करविला प्रीतीं ॥ तरी क्षमा करूनि कृपामूर्ती ॥ करावी पितृतिथी पुनीत ॥७८॥\nयावरी द्विज बोलती काय ॥ अजि तूं आमुचा अपमान केला आहे ॥ महायज्ञाचा पुरोडाश पाहें ॥ वायसा पुढें टाकिला ॥७९॥\nकीं भागीरथीची कुपी जाण ॥ बहिर्भूमीसी दिधली लवंडोन ॥ किंवा राजकांतेचें जडित भूषण ॥ दासीस नेऊन दीधलें ॥८०॥\nनातरी मैलागिरी शुद्ध चंदन ॥ त्याचें खरासी केलें लेपन ॥ कीं विष्णुपूजेच्या तुळसी जाण ॥ मसिदीस नेऊन वाहिल्या ॥८१॥\nकीं अग्निहोत्रींचा कृशान झडकरी ॥ नेऊनी ठेविला गुडागुडीवरी ॥ सुधारस ओतिला राखेवरी तरी वायांचि निर्धारीं गेला कीं ॥८२॥\nतेवीं आम्हां न देतां भोजन ॥ अंत्यज पूजिले त्वां प्रीतीनें ॥ हें अनुचित केलें जाण ॥ लाविलें दूषण आपणासी ॥८३॥\nऐसें बोलोनियां त्वरित ॥ ब्राह्मण घालोनि गेले वाळीत ॥ एकनाथ होऊनि चिंताक्रांत ॥ बैसले निवांत ते समयीं ॥८४॥\nतों घरीं कृष्णा ब्राह्मणजन ॥ श्रीखंड्या दुसरें नामानिधान ॥ तो म्हणे एकनाथाकारण ॥ उद्विग्न मन कासया ॥८५॥\nआजि पितृतिथि आहे घरीं ॥ म्हणूनि चिंता सर्वथा न करीं ॥ तुमचे पितर साक्षात झडकरी ॥ येतील सत्वरीं जेवावया ॥८६॥\nपाकसिद्धि झालिया घरांत ॥ पात्रें घालावीं तुम्हीं त्वरित ॥ एकनाथ जाहले हर्षयुक्त ॥ आश्चर्य करीत मानसी ॥८७॥\nनानापरीं पक्वान्न ॥ धृत शर्करा वाढिलीं जाण ॥ आगतं म्हणतां निजमुखेंकरून ॥ तों पितर येऊन बैसले ॥८८॥\nअर्ध्यपाद्यपूजा करून ॥ पूगीफल गोपीचंदन ॥ यज्ञोपवीत सकळांसी देऊन ॥ हिरण्य दक्षिणा दिधली ॥८९॥\nब्रह्मार्पण सांडितांचि एकनाथ ॥ साक्षात पितर बैसले जेवित ॥ जें जें अन्न जयासी रुचत ॥ तें तें भक्षिती निजप्रीतीं ॥९०॥\nजनार्दनपायीं भाव धरिला ॥ तो पितृस्वरूपीं प्रकटला ॥ एकनाथासी आनंद वाटला ॥ कीं दृष्टीसी देखिला पितृलोक ॥९१॥\nतृप्त जाहलिया पितृपंक्ती ॥ करशुद्धि दिधली तयांप्रती ॥ विडे दक्षिणा देऊनि प्रीतीं ॥ एकनाथ पुसती तयांसी ॥९२॥\nशेष उरलें आहे अन्न ॥ काय करावें यालागून ॥ इष्टांसमवेत करावें भोजन ॥ उत्तर दिधलें तयांनीं ॥९३॥\nतंव ब्राह्मण द्वारीं उभे राहूनी ॥ हे शब्द ऐकिले त्यांणीं श्रवणीं ॥ कवाडें उघडोनि तये क्षणीं ॥ आंत येऊनि पाहाती ॥९४॥\nतंव साक्षात पितर येऊन जेविले ॥ यांस देखतांचि अदृश्य जाहले ॥ सकळ द्विजांसी आश्चर्य वाटलें ॥ नवल देखिलें म्हणोनि ॥९५॥\nमग ब्राह्मण बाहेर जाऊनि त्वरित ॥ एकमेकांसी उत्तरें बोलत ॥ मानवी नव्हे हा एकनाथ ॥ अवतार साक्षात विष्णूचा ॥९६॥\nआपण धरूनि कर्माभिमान ॥ वायांच करितों याचें छळण ॥ परी तयासी साह्य श्रीकृष्ण ॥ जाहला प्रसन्न निजनिष्ठें ॥९७॥\nतयासी संकट पाहतां सहज ॥ तत्काळ पावे गरुडध्वज ॥ पितर साक्षात जेवविले आज ॥ आणिली लाज आपणांसी ॥९८॥\nएक म्हणती पक्वान्नें नाना ॥ आणि हातींची गेली दक्षिणा ॥ पुढें होणार तें कळेना ॥ बोल प्राक्तना ठेवावा ॥९९॥\nआतां उदयीक जाऊनि अवघे त्वरित ॥ एकनाथासी सांगावी नीत ॥ कीं आतां घेऊनि प्रायश्चित्त ॥ स्वयातींत असावें ॥१००॥\nयेरवींच तयासी पवित्र म्हणतां ॥ तरी आपुली गेली व्यर्थ अहंता ॥ तरी दंड करूनि एकनाथा ॥ लावावा मागुता सत्कर्मीं ॥१॥\nदुसरे दिवसीं द्विजवर सकळ ॥ वाळुवंटीं गोळा जाहले तत्काळ ॥ मग एकनाथासी ते वेळ ॥ पाचारिलें तेधवां ॥२॥\nब्राह्मणांसी देखोनि नयनीं ॥ नमस्कार केला ते क्षणीं ॥ म्हणे कोणता हेतु धरून मनीं ॥ मज स्वामींनीं बोलाविलें ॥३॥\nयावरी द्विज बोलती वचन ॥ तुज न कळतां घडलें दूषण ॥ आतां विधियुक्त प्रायश्चित्त घेऊन ॥ द्यावा मान वेदवचना ॥४॥\nऐकोनि म्हणे एकनाथ ॥ मी सर्वथा न घें प्रायश्चित्त ॥ मायबाप असतां श्रीकृष्णना��� ॥ कैसें विपरीत करावें ॥५॥\nब्राह्मण म्हणती यथार्थ पाहीं ॥ परी आमच्या वचनासी मान देई ॥ प्रायश्चित्त घेतल्याविण नाहीं ॥ शुद्धता देहीं सर्वथा ॥६॥\nमग गंगेंत स्नान घालूनि त्वरित ॥ एकनाथासी देती प्रायश्चित्त ॥ भस्म गोमय लावूनि त्वरित ॥ मंत्र वेदोक्त म्हणताती ॥७॥\nतों त्र्यंबकेश्वराहूनि तेथ ॥ एक ब्राह्मण आला अकस्मात ॥ लोकांप्रति काय बोलत ॥ कोणता एकनाथ मज सांगा ॥८॥\nत्याच्या सर्वांगासी जाहलें कुष्ठ ॥ तिळप्राय आंग नसे नीट ॥ ऐसें रूप देखोनि दुष्ट ॥ सांगती स्पष्ट तयासी ॥९॥\nपैल तो उदकांत प्रायश्चित्त घेत ॥ त्यासीचि म्हणती एकनाथ ॥ कैसियास्तव पुससी त्यातें ॥ सांग त्वरित आम्हांसी ॥११०॥\nयावरी बोले कुष्ठी ब्राह्मण ॥ म्यां त्र्यंबकीं केलें अनुष्ठान ॥ मग शंकरें दृष्टांत दाखवून ॥ येथ पाठवून दीधलें ॥११॥\nमज सांगत उमाकांत ॥ कीं पैठणीं एकनाथ विष्णुभक्त ॥ तेणें अनामिक जेवविले बहुत ॥ होती पितृतिथ ते दिवशीं ॥१२॥\nतें पुण्य आहे त्याचे पदरीं ॥ तरी तूं जाऊनि तेथ सत्वरीं ॥ तो किंचित पुण्य देईल जरी ॥ कुष्ठ सत्वरीं जाईल ॥१३॥\nहें स्वप्न होतांचि त्वरित ॥ मी तत्काळ धांवत आलों येथ ॥ वचन ऐकोनि द्विज समस्त ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥१४॥\nब्राह्मण टाकोनि अंत्यज जेवविले ॥ हें पुण्य कोण्या शास्त्रीं बोलिलें ॥ एक म्हणती असत्य भलें ॥ धरणें उठविलें शंकरें ॥१५॥\nएक म्हणती उगेचि बैसा ॥ हातींच्या कंकणासी काय आरसा ॥ एकनाथाचा भाव कैसा ॥ निवडेल आपैसा ये समयीं ॥१६॥\nमग कोडी जाऊनि गंगेआंत ॥ एकनाथासी काय बोलत ॥ एका अनामिकाचें सुकृत ॥ शंकरें देवविलें मजलगीं ॥१७॥\nअवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ त्याचे हस्तावरी घातलें पाणी ॥ सकळ ब्राह्मण तटस्थ होऊनी ॥ कौतुक नयनीं पाहाती ॥१८॥\nतों नेत्रांसी न लागतां पातीं ॥ सुंदर झाली कोडियाची कांती ॥ हें कौतुक देखोनि समस्तीं ॥ आश्चर्य केलें मनांत ॥१९॥\nम्हणती कर्माचा धरिला अभिमान ॥ तेणेंचि नाडलों आम्ही जाण ॥ विष्णुभक्तासी प्रायश्चित्त देणें ॥ हेंचि दूषण आपल्यासी ॥१२०॥\nएकनाथासी म्हणती द्विजवर ॥ तूं केवळ विष्णूचा अवतार ॥ सर्वथा नव्हसी मानववीर ॥ कळलें साचार आम्हांसी ॥२१॥\nहिमालयासी न लगे विंझणवारा ॥ प्रावरण न लगेचि अंबरा ॥ स्नान न लगेचि वैश्वनरा ॥ तेवीं वैष्णववीरा निर्मळ तूं ॥२२॥\nअमृता न लगे पाककरण ॥ उदधीसी कासया तीर्थाटन ॥ तेवीं तुजला ��्रायश्चित्त न लगेचि जाण ॥ आम्हांकारणें समजलें ॥२३॥\nतुवां अघटित दाविली करणी ॥ साक्षात पितर जेवविले आणोनी ॥ हे देखिलें ऐकिलें नव्हतें कोणीं ॥ तें प्रत्यक्ष नयनीं दाविलें ॥२४॥\nमग एकनाथासी धरूनि हातीं ॥ गृहासी आले सत्वरगती ॥ म्हणती तुज साह्य रुक्मिणीपती ॥ निश्चयें चित्तीं कळों आलें ॥२५॥\nद्विजांसी अर्पोनि दक्षिणा ॥ तीर्थ मस्तकीं वंदिलें जाणा ॥ ते जाऊनि आपुल्या सदना ॥ आश्चर्य मना करिताती ॥२६॥\nम्हणती धन्य हा विष्णुभक्त ॥ ब्राह्मणसेवेसी अति निरत ॥ देवतार्चन विधियुक्त ॥ प्रेमभावें करीतसे ॥२७॥\nयापरी पेठणींचे लोक समस्त ॥ कोणी निंदीत कोणी स्तवीत ॥ परी एकनाथ सदा संतोषयुक्त ॥ हर्षशोकांत पडेना ॥२८॥\nतों एक ब्राह्मण जाऊनि द्वारावती ॥ तप करी अनुतापयुक्ती ॥ म्हणे मज भेटावा रुक्मिणीपती ॥ धरिला चित्तीं हेत पूर्ण ॥२९॥\nमग स्वप्नांत येऊनि राधा रुक्मिणी ॥ काय सांगती त्यालागोनी ॥ द्वारकेंत नाहींत चक्रपाणी ॥ तूं जाईं येथोनि सत्वर ॥१३०॥\nगंगातीरीं प्रतिष्ठानांत ॥ वैष्णणभक्त एकनाथ ॥ गंगातीरीं प्रतिष्ठानांत ॥ वैष्णवभक्त एकनाथ ॥ ब्राह्मणसंतर्पण नित्य करीत ॥ तुवां जावें निश्चित ते ठायीं ॥३१॥\nकृष्णा श्रीखंड्या ब्राह्मणजन ॥ द्वादश वर्षें राहिला जाण ॥ तो साक्षात् परब्रह्म नारायण ॥ तरी घ्यावें दर्शन तयाचें ॥३२॥\nनिजभक्ताची सेवा करित ॥ तेथेंच बैसलां वैकुंठनाथ ॥ आमुची कदा न करी मात ॥ तरी आणावें त्वरित जाऊनि ॥३३॥\nऐसा दृष्टांत ऐकोनि कानीं ॥ ब्राह्मण हर्षला स्वमनीं ॥ मग प्रतिष्ठानासी येऊनी ॥ लोकांप्रति पुसत ॥३४॥\nयेथें एकनाथ वैष्णवभक्त ॥ ब्राह्मणसेवनीं अति निरत ॥ त्याचें मंदिर दावा त्वरित ॥ ऐसें बोलत चालिला ॥३५॥\nपुसतपुसत ते अवसरीं ॥ ब्राह्मण पातला त्याचें मंदिरीं ॥ तापसी देखतांचि सत्वरीं ॥ नमस्कार करी एकनाथ ॥३६॥\nबैसावया दिधलें आसन ॥ म्हणे कोठोनि झालें जी आगमन ॥ कवण कवण तीर्थाटन ॥ आलेति हिंडोन या ठाया ॥३७॥\nयावरी तापसी बोले वचन ॥ कृष्णा श्रीखंड्या ब्राह्मणजन ॥ त्याचें घ्यावया दर्शन ॥ आलों धांवोन या ठाया ॥३८॥\nएकनाथ म्हणती ते अवसरीं ॥ उदकासी गेला गंगातीरीं ॥ तुम्ही स्वस्थ बसावें निमिषभरी ॥ येईल सत्वरी या ठाया ॥३९॥\nतों खांदीं कावड घेऊनी ॥ वाड्यांत आले चक्रपाणी ॥ तापसियासी देखतां नयनीं ॥ संकोच मनीं वाटला ॥१४०॥\nम्हणे द्वादश वर्षेंपर��यंत ॥ मी आनंदयुक्त होतों येथ ॥ हा कोठोनि पातला ऋणायित ॥ देखिला अवचित या ठाया ॥४१॥\nऐसें म्हणोनि वैकुंठनाथ ॥ मनीं जाहले चिंताक्रांत ॥ तों नवल वर्तलें अद्भुत ॥ तें परिसा निजभक्त भाविक हो ॥४२॥\nएकनाथ म्हणे तापसियासी ॥ कृष्णा ब्राह्मण पहा दृष्टीसीं तेणें सत्वर उठोनि वेगेंसीं ॥ मिठी चरणांसी घातली ॥४३॥\nमग कावड घेऊनि जगन्नाथ ॥ सत्वर गेला देवघरांत ॥ घागरी खालीं ठेवूनि त्वरित ॥ अदृश्य जाहला ते ठायीं ॥४४॥\nतापसी बाहेर वाट पाहात ॥ तंव परतोनि न येच रुक्मिणीकांत ॥ देवगृहांत जंव विलोकित ॥ तंव कोणीच तेथ दिसेना ॥४५॥\nतेव्हां शोक करीत तये क्षणीं ॥ अंग टाकूनि दिधलें धरणीं ॥ म्हणे मज देखोनि चक्रपाणी ॥ गेला पळोनि लवलाहें ॥४६॥\nहें दृष्टीस देखतां एकनाथ ॥ तापसियासी पुसे वृत्तांत ॥ म्हणे कां झालासी शोकाकुलित ॥ सांग त्वरित मजपासीं ॥४७॥\nत्यानें सकळ वृत्तांत सांगोनी ॥ एकनाथाचे लागला चरणीं ॥ दोघेही सद्गदित होउनी ॥ एकमेकांसी भेटती ॥४८॥\nएकनाथ म्हणे तापसियास ॥ धन्य तुमचें भाग्य विशेष ॥ दृष्टीं ओळखूनि जगन्निवास ॥ चरण सावकाश वंदिले ॥४९॥\nआम्हीं न ओळखोनि देवा ॥ त्यापासूनि बहुत घेतली सेवा ॥ ऐसा अनुताप धरूनि जीवा ॥ एकनाथ केशवा आळवीतसे ॥१५०॥\nम्हणे भक्तवत्सल दीननात ॥ तुवां बहुत कष्ट केले येथ ॥ मज न कळतां वृत्तांत ॥ घडला अनर्थ थोर हा ॥५१॥\nतूं परम सुकुमार चक्रपाणी ॥ कावडी वाहिल्या अनवाणी ॥ खडे रुतले असतील चरणीं ॥ अघटित करणी हे केली ॥५२॥\nद्वादश वर्षें जवळ असतां ॥ परी कांहींच नेणवे माझिया चित्ता ॥ ब्राह्मणवेष धरून अनंता ॥ कार्य नेणतां सांगितलें ॥५३॥\nतूं ब्रह्मादिकांसी पूज्यमान ॥ सदाशिव चिंती तव चरण ॥ तो तूं स्वकरें उगाळूनि चंदन ॥ देत होतासी पूजेसी ॥५४॥\nतापसी तप करूनि अवघड ॥ तुज लक्षिती वाडकोड ॥ एक तीर्थाटनें करिती गाढ ॥ परी दृष्टीपुढें न दिससी ॥५५॥\nऐसा दुर्लभ हृषीकेशी ॥ तुझें लाघव न कळे कोणासी ॥ येऊनि यशोदेचें उदरासी ॥ ते पुत्रपणें तुजसी लेखीतसे ॥५६॥\nमग गोकुळ टाकूनि मथुरेसी जातां ॥ तेव्हां उमजलें तियेचें चित्ता ॥ तेवीं द्वादश वर्षें जवळी असतां ॥ मी नेणोंचि अनंता तुजलागीं ॥५७॥\nऐसा अनुताप धरूनि अंतरीं ॥ खेद करीत नानापरी ॥ तो प्रेमा वर्णितां सविस्तरीं ॥ तरी ग्रंथ विस्तारीं वाढेल ॥५८॥\nएकनाथाची निजकांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ म्हणे देवाधिदेवा रुक्मि��ीकांता ॥ तुज आम्हीं वृथा कष्टविलें ॥५९॥\nतूं परम सुकुमार गोविंदा ॥ प्रातःकाळीं उठोनि करिसी धंदा ॥ आम्हीं केली अमर्यादा ॥ नेणतां मुकुंदा तुजलागीं ॥१६०॥\nतूं सकळ देवांसी पूज्यमान ॥ आम्हांमागूनि करिसी भोजन ॥ नाहीं जाणिली भूक ताहान ॥ ऐसी मी अधम श्रीकृष्णा ॥६१॥\nद्वादश वर्षेंपर्यंत निश्चितीं ॥ श्रीकृष्ण होता त्यांचे संगतीं ॥ तितुके गुण नित्य आठविती ॥ विस्तारें किती सांगावें ॥६२॥\nयावरी एके दिवसीं एकनाथ ॥ निद्रित होते यामिनींत ॥ तों ज्ञानदेव येऊनि स्वप्नांत ॥ काय सांगत तयांसी ॥६३॥\nतुवां अलकावतीस येऊन ॥ समाधि उघडोनि घ्यावें दर्शन ॥ तेथें अजानवृक्षाची मुळी जाण ॥ सन्निध येऊन लागेल ॥६४॥\nते एकीकडे लावूनि हातें ॥ मागुती समाधि बुजवी त्वरित ॥ ऐसें देखोनि एकनाथ ॥ जाहला जागृत तत्काळ ॥६५॥\nमग अलकावतीस येऊन ॥ इंद्रायणीचें केलें स्नान ॥ सिद्धेश्वराचें घेऊनि दर्शन ॥ समाधि उघडोन पाहिली ॥६६॥\nतों वज्रासन घालोनि सहज ॥ तेथें बैसले ज्ञानराज ॥ दिव्य स्वरूप दिसे तेजःपुंज ॥ उपमा न साजे तयासी ॥६७॥\nनमस्कार करूनि ते वेळीं ॥ एकनाथ समाधींत न्याहाळी ॥ तों अजानवृक्षाची मुळी ॥ ज्ञानदेवाजवळी पातली ॥६८॥\nते निजकरें लागूनि एकीकडे ॥ मागुती समाधीचें लागिलें कवाड ॥ चुनेगच्चीनें बुजवोनि दृढ ॥ पूर्ववत दगड रचियेले ॥६९॥\nतेव्हां अलकावती उजाड बहुत ॥ सिधासामुग्री न मिळे तेथ ॥ शिष्यसंप्रदायी जाहले क्षुधित ॥ तों पंढरीनाथ पावले ॥१७०॥\nनिजभक्तांची भूक ताहान ॥ निजांगें पुरवी जगज्जीवन ॥ तेथें वाणियाचें रूप धरून ॥ पाल देऊन बैसले ॥७१॥\nहें दृष्टीसी देखोनि त्वरित ॥ चितीं हर्षले एकनाथ ॥ म्हणे व्यवसायी आले बाजारांत ॥ सामग्री विकत आणावी ॥७२॥\nमग दोघे ब्राह्मण पाठवूनि झडकरी ॥ सर्व साहित्य घेतलें पदरीं ॥ म्हणती द्रव्य आणूनि देतों सत्वरी ॥ तुम्ही स्वस्थ अंतरीं असावें ॥७३॥\nयावरी बोलती पंढरीनाथ ॥ आम्ही आजिचा दिवस आहों येथ ॥ तुम्ही स्वयंपाक करूनि त्वरित ॥ जेवा समस्त बिर्‍हाडीं ॥७४॥\nएकनाथासी जाणतो आम्ही ॥ परी ते नोळखती मजलागोनी ॥ ते यात्रेसी आले ऐकोनी ॥ सामग्री घेऊनि मी आलों ॥७५॥\nपाठमोरे होतां ब्राह्मणासी ॥ तों अदृश्य जाहले हृषीकेशी ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥ एकनाथासी सांगीतलें ॥७६॥\nम्हणती आम्हांसी सामग्री देऊनी ॥ तत्काळ अदृश्य जाहला वाणी ॥ द्रव्यही न देतां त्या���ागूनी ॥ जाहली करणी अद्भुत ॥७७॥\nऐसी ऐकोनियां मात ॥ एकनाथ झाले सद्गदित ॥ म्हणती आम्हांसाठी ॥ पंढरीनाथ ॥ शिणले बहुत वाटते ॥७८॥\nमग पाकसिद्धी होतां जाण ॥ ब्राह्मणांसहित केलें भोजन ॥ ते दिवसीं रात्रीस राहून ॥ मांडिलें कीर्तन निजप्रेमें ॥७९॥\nसमाधीसी करूनि नमस्कार ॥ दुसरे दिवसीं निघाले सत्वर ॥ प्रतिष्ठनीं येऊनि साचार ॥ सप्रेम भजन करीतसे ॥१८०॥\nएकनाथाची ऐसी स्थिती ॥ जनार्दनस्वरूप त्रिजगतीं ॥ तोचि व्यापक सर्वांभूतीं ॥ संशय चित्तीं न वाटे ॥८१॥\nजनार्दनाचें लागतां ध्यान ॥ स्वयेंचि झाले जनार्दन ॥ तेथें कांहींचि न दिसे भिन्न ॥ जेवीं सरिताजीवन सागरीं ॥८२॥\nकीं दीप प्रकाश दोघे जण ॥ नामें वेगळीं परी एकचि जाण ॥ तेवीं एकनाथ आणि जनार्दन ॥ नव्हती भिन्न सर्वथा ॥८३॥\nकीं कर्पूर सुगंध एक पाहीं ॥ कीं द्रवत्व क्षरासी द्वैत नाहीं ॥ नातरी पुष्प मकरंद एके ठायीं ॥ निजप्रीतीनें नांदती ॥८४॥\nतेवीं एकनाथ आणि जनार्दन ॥ समरस असती एकपण ॥ महीपति तयांसी अनन्य शरण ॥ वंदि चरण सद्भावें ॥८५॥\nस्वस्ति श्रीभक्तीविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षट्चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१८६॥\nश्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-all-eyes-on-chhetri-as-bengaluru-face-delhi/", "date_download": "2018-12-15T16:18:49Z", "digest": "sha1:FK5ER2QARPI3TBTRHEPFMSR7EDMNE5BY", "length": 11108, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: दिल्लीविरुद्धच्या लढतीत बेंगळुरुचा छेत्री केंद्रस्थानी", "raw_content": "\nISL 2018: दिल्लीविरुद्धच्या लढतीत बेंगळुरुचा छेत्री केंद्रस्थानी\nISL 2018: दिल्लीविरुद्धच्या लढतीत बेंगळुरुचा छेत्री केंद्रस्थानी\nबेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर सोमवारी बेंगळुरू एफसी आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यात लढत होत आहे. या लढतीत सर्वांचे लक्ष सुनील छेत्री याच्याकडे असेल. तो बेंगळुरूसाठी 150वा सामना खेळेल. गुणतक्त्यात बेंगळुरू दुसऱ्या, तर दिल्ली शेवटच्या स्थानावर आहे.\nछेत्री हा बेंगळुरूचा आधारस्तंभ राहिला आहे. यंदा त्याने पाच गोल केले आहेत. तो क्लब स्थापन झाल्यापासून या संघाकडून खेळत आहे. क्लबने चँपीयन म्हणून केलेल्या वाटचालीत त्याचे योगदान बहुमोल ठरले आहे. एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी केलेला गोल निर्णायक ठरला. यावरून त्याची कामगिरी दोन संघांमधील तफावत ठरू शकते हे पुन्हा दिसून आले.\nतळातील दिल्ली फॉर्मसाठी झगड आहे. त्यामुळे भरात आलेल्या बेंगळुरूविरुद्ध त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल. आतापर्यंत बेंगळुरू एफसी हाच एकमेव अपराजित संघ आहे. त्यांचे केवळ सहाच सामने झाले आहेत. गोव्याविरुद्ध 2-1 अशा प्रभावी विजयासह त्यांनी सातत्य राखले आहे. त्या लढतीत दोन्ही संघांना दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. मध्यरक्षक डिमास डेल्गाडो निलंबीत असल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत बेंगळुरुला खेळावे लागेल. झिस्को हर्नांडेझ त्याची जागा घेण्याची शक्यता आहे.\nमागील सामन्यास स्टार स्ट्रायकर मिकू आणि एरीक पार्टालु दुखापतीमुळे मुकले. पार्टालू याच्या पायाच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. मिकूच्या घोट्याला सुज आली आहे. त्यातून सावरल्यास तो खेळू शकेल. तसे झाले नाही तर चेंचो गील्टशेन याला छेत्रीच्या साथीत आक्रमणाची धुरा सांभाळावी लागेल. गोव्याविरुद्ध त्याला पहिली संधी मिळाली होती.\nदिल्लीला दुसरीकडे मोक्याच्या क्षणी आक्रमणातील ढिलाई भोवत आहे. त्यांना आठ सामन्यांत मिळून केवळ सात गोल करता आले आहेत. संधी मिळवूनही सफाईदार फिनिशिंग करता येत नाही अशी दिल्लीची स्थिती झाली आहे. लिगचा पहिला टप्पा निराशाजनक ठरल्यानंतर त्यातून सावरून खेळाडू पुरेशी विश्रांती घेऊन सज्ज व्हावेत अशी प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांची आशा असेल.\nप्रीतम कोटल आणि नारायण दास यांच्यावर बचावाची जबाबदारी असेल. दिल्लीविरुद्ध आतापर्यंत 13 गोल झाले आहेत. गोलरक्षक म्हणून गोम्बाऊ अल्बिनो गोम्स किंवा फ्रान्सिस्को डोरोन्सोरो यांच्यापैकी कुणाला संधी देणार यावर संघाचे स्वरूप अवलंबून असेल. डॅनिएल लाहलीम्पुईया बेंगळुरूविरुद्ध छाप पाडण्यास जास्त आतूर असेल. याचे कारण तो पूर्वी बेंगळुरूकडे होता आणि त्याला आयएसएलमध्ये केवळ पाच मि���िटे संधी मिळाली होती.\nबेंगळुरू वर्चस्व कायम ठेवत आणखी एक विजय मिळविणार कि दिल्ली मोसमातील पहिला विजय मिळवून चकित करणार याची उत्सुकता आहे.\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:37:22Z", "digest": "sha1:PJKDDLUH5X5HBUGA4J2JXYVUAKH344PP", "length": 4440, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोडचिनामलाकी धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nगोडचिनामलाकी धबधबा कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील मार्कंडेय नदीवरील धबधबा आहे. हा ग��काकपासून १५ किमी अंतरावर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी २०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/travel/amazing-places-you-can-visit-india/", "date_download": "2018-12-15T17:35:30Z", "digest": "sha1:N64P3JJOWS4XDHJNADMD72NQYTUQCKV6", "length": 22611, "nlines": 304, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Amazing Places You Can Visit In India | भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हाप���र : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nभारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी\nभारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी\nचित्रकूट: इथला धबधबा पाहून तुम्हाला नायगरा धबधब्याची नक्की आठवण येईल.\nकुर्ग, कर्नाटक: हिरवागार निसर्ग पाहायचं, अनुभवायचं आणि डोळ्यात साठवून घ्यायचं असेल, तर एकदातरी कुर्गला जा. स्कॉटलंडसारखं निसर्गसौंदर्य पाहायचं असल्यास कुर्गला भेट नक्की द्या.\nकाश्मीर: बर्फच्छादित शिखरं, हिमवृष्टी, अतिशय सुंदर निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे राज्य म्हणजे भारताचं स्वित्झर्लंड.\nथार वाळवंट: मैलोनमैल अंतरावर पसरलेल्या वाळवंटाची सफर करायची असेल, तर थार वाळवंटाला नक्की भेट द्या. जगातील सर्वात मोठं वाळवंट असलेल्या सहारा वाळवंटाची आठवण तुम्हाला नक्कीच येईल.\nपश्चिम घाट: जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाला समावेश युनोस्कोनं हेरिटेज दर्जा दिला आहे. पश्चिम घाट पाहाल, तर अॅमेझॉनचं जंगल विसराल.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-windies-today-game-is-special-for-virat-kohli/", "date_download": "2018-12-15T16:00:13Z", "digest": "sha1:OF2DTBGSUBFVH6YXWGUVWWQX4DSXYP4K", "length": 7343, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास", "raw_content": "\nया कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास\nया कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास\n भारत विरुद्ध विंडीज संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथा वनडे सामना सुरू आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. कारण तो आज 350वा आतंरराष्ट्रीय सामना खेळत आहे.\nतसेच पुण्यात झालेला तिसरा वनडे सामना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा 300वा आतंरराष्ट्रीय सामना होता. यावेळी भारताकडून सर्वाधिक आतंरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यामध्ये विराट 11वा तर रोहित 14वा क्रिकेटपटू ठरला आहे.\nया पाच सामन्याच्या वनडे मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. तर दुसरा वनडे सामना बरोबरीत सुटला.\nभारताकडून 300पेक्षा अधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू-\n664 – सचिन तेंडुलकर\n511* – एमएस धोनी\n504 – राहुल द्रविड\n433 – मोहमद अझरूद्दीन\n421 – सौरव गांगुली\n401 – अनिल कुंबले\n399 – युवराज सिंग\n365 – हरभजन सिंग\n363 – विरेंद्र सेहवाग\n356 – कपिल देव\n350* – विराट कोहली\n322* – सुरेश रैना\n303 – झहीर खान\n301* – रोहित शर्मा\n–ब्रेबॉर्नवर होणाऱ्या ऐतिहासिक वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया\n–सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mkcl.org/mr/contact-us", "date_download": "2018-12-15T15:38:29Z", "digest": "sha1:OVDD2RKNOMHIZYBRZHQS7XNCI5MRHLNK", "length": 3865, "nlines": 81, "source_domain": "mkcl.org", "title": "संपर्क | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\n'ए' विंग, ५ वा मजला,\nशिवाजीनगर, पुणे ४११ ०१६,\nहेड : मधुगंधा दामले\nव्यवस्थापक : प्रतिभा सराफ\n+९१ २० ४०११ ४५०० / ५०१\n+९१ २० २५६३ ०३०२\n'बी' विंग, ५ वा मजला,\nहेड : रेवती नामजोशी\nव्यवस्थापक : काजल पवार\n+९१ ०२० ४०११ ४६७०\n+९१ २० २५६३ १३०० / ३०१\n'ए' विंग, ६ वा मजला,\nहेड : डॅनी नागदेव\nव्यवस्थापक : वर्षा पाटील\n+९१ ०२० ४०११ ४६००\nप्लॉट नं. ३०, सेक्टर ४२-ए,\nनवी मुंबई ४०० ७०६,\nहेड : निलेन्द्र प्रभु\nव्यवस्थापक : मनोज कुलकर्णी\n+९१ २२ २७७१ ५०२१ / ०२२\n+९१ २२ २७७१ ५०२६\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-devsinge-tul-tal-tuljapur-dist-osmanabad-13660", "date_download": "2018-12-15T17:06:16Z", "digest": "sha1:FK2WSZYBUVLDAA7B3D5HHMHIYEE2SUZJ", "length": 26144, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, Devsinge (Tul), tal. Tuljapur, Dist. Osmanabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्य��ंसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून प्रशंसनीय प्रगती\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून प्रशंसनीय प्रगती\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nउस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश व अर्चना या भोसले दांपत्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीशी टक्कर देत मोठ्या जिद्दीने व चिकाटीने शेती व पूरक व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेंद्रिय शेतीसह अझोला, कडकनाथ कोंबडीपालन, गांडूळखत आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक या नात्याने अर्चनाताईंनीदेखील विविध उपक्रमांत सक्रिय राहून आपल्या कामाचा विस्तार केला आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश व अर्चना या भोसले दांपत्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीशी टक्कर देत मोठ्या जिद्दीने व चिकाटीने शेती व पूरक व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेंद्रिय शेतीसह अझोला, कडकनाथ कोंबडीपालन, गांडूळखत आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक या नात्याने अर्चनाताईंनीदेखील विविध उपक्रमांत सक्रिय राहून आपल्या कामाचा विस्तार केला आहे.\nमाणसाचा सर्वांत मोठा गुरू परिस्थिती आहे असे म्हणतात. आपल्या हाता-पायातले साखळदंड सैल करून थोडं स्वत:ला आजूबाजूच्या वातावरणाशी ताडून घेता आलं पाहिजे. मन मारून परिस्थितीला शरण जायचं की तिच्यावर स्वार होऊन स्वत:मध्ये बदल करायचे या निर्णयातच पुढील प्रगतीची नांदी दडलेली असते. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) (ता. तुळजापूर) येथील रमेश व अर्चना या भोसले दांपत्याने जिद्द व चिकाटीच्या जोरावरच आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही मिळवले.\nभोसले यांची शेती तशी कोरडवाहू. दुष्काळाची स्थिती कायम. पूर्वी रमेश दोन गायींची राखण करीत जमेल तशी शेती कसायचे. भूकंपात गावाला फटका बसलेला. पत्र्याच्या शेडमध्ये भोसले दांपत्याला न संसार थाटावा लागला. अशा परिस्थितीतही अर्चना यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला.\nडी.एड. करण्या���े त्यांचे स्वप्न होते. कारण शिक्षिकेची नोकरी मिळाली, तर घराचा गाडा सुरळीत चालेल असा हेतू होता. पण ते शक्य झाले नाही. गावातच माहेर. माहेरी त्या वेळी मोठी आग लागून दुर्घटना झाली. आई, वडील, बहीण तिघांचाही आगीत मृत्यू झाला. दोन लहान भाऊ व एक बहीण तेवढे वाचले.\nएक वर्षाचा एक, चार वर्षाचा व एक आठ वर्षे वयाच्या भावंडांची जबाबदारी अर्चना यांच्यावर आली. समोर दारिद्र्य आ वासून उभे होते. पण पहाडाच्या काळजाच्या अर्चना यांनी लहान वयातच सासर व माहेर अशा दोन्ही घरांची जबाबदारी अंगावर घेतली. दोन्ही भावांना होस्टेलमध्ये तर बहिणीला स्वत:जवळ ठेवले. पुढे एक भाऊ इंजिनिअर तर एक प्राध्यापक झाला. बहिणीला शिकवून चांगल्या घरी लग्नही लावून दिले. त्यांचीही शेती अर्चना पाहू लागल्या.\nपुढे संसाराची गाडी रुळावर येऊ लागली. भोसले दांपत्याने आपल्या शेतीचा विकास सुरू केला.\nआर्थिक परिस्थितीपायी रमेश यांनी सुमारे १० वर्षे अन्यत्र रोजंदारीची खडतर कामे केली.\nत्या काळात अर्चना यांना सुभद्राबाई, चंचलादेवी या शेतकरी महिलांनी बचत गटाची प्रेरणा दिली.\nमग पुढे देवसिंगा येथेच पहिल्या महिला बचत गटाची स्थापना झाली. तुळजापूर येथे सोळा किलोमीटरवर\nजाऊन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत बचत खाते उघडले. त्यातील वीस महिला आता सेंद्रीय शेतीचा गट\nचालवतात. याद्वारे विविध शासकीय विभाग, स्वयंशिक्षण प्रयोग परिवार, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, कृषि विभाग, आत्मा यांच्याशी संपर्क झाला. नवनवीन योजना कळत गेल्या.\nसेंद्रिय शेती व पूरक व्यवसाय\nआज मोठ्या मेहनतीतून, प्रयत्नांतून, आपले नेटवर्क वाढवून व शिकाऊ वृत्ती ठेऊन भोसले दांपत्याने आपल्या शेतचा विकास साधला आहे. त्यांनी शेतीला पूरक व्यवसायांची जोड देत व्यावसायिक पद्धतीची घडी बसवली आहे. ती पुढीलप्रमाणे ः-\nशेती - पाच एकर - त्यातील एक एकरात घरच्या गरजेनुसार धान्य वा शेतीमाल\nअन्य क्षेत्रात - गहू, सोयाबीन आदी हंगामनिहाय पिके, सेंद्रिय पद्धतीचा वापर\nहुलगा, कारळा, तीळ, राळे, भगर, जवस, मटकी, वटाणा, ज्वारी, गहू, हरभरा आदींमधून पिकांची विविधता जपण्याचा प्रयत्न. त्यातून जमीन सुपीक ठेवतात.\nगांडूळखत, कोंबडीखत, दशपर्णी, जीवामृत यांच्या वापरातून भाजीपाला घेतला. सोयाबीन एकरी १५ क्विंटल, हरभरा दहा क्विंटलपर्यंत उत्पादन.\nहलक्या जमिनीत चार एकरांतील काळी ��ाळाची तळ्यातली माती आणून टाकली. त्यासाठी मोठा\nकडकनाथ कोंबडीपालन - सुमारे २५० पक्षी - पिले, मोठे पक्षी व अंडी मिळून मागील वर्षी सुमारे\n११ लाख रुपयांचे उत्पन्न. पक्षी विक्री - प्रति नग - ९०० ते १०००. अंडे - ५० रुपये.\nकृषी विज्ञान केंद्राकडूनही १२०० पक्ष्यांची ऑर्डर मिळाली.\nगांडूळखत - दोन बेड - प्रति बेड १ टन खतनिर्मिती. ९ ते १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री.\nमागील वर्षी ३५ हजार रुपयांचे मिळवले उत्पन्न.\nअझोला - किलोला १०० रुपये दराने विक्री, त्यातून १० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले.\nबहुतांश विक्री जागेवरच होते.\nशेळ्यासाठी शेड बांधले. सुमार ४० शेळ्यांची पैदास. विक्रीतून उत्पन्न कमावले.\nशेती व पूरक व्यवसायातून तसेच आर्थिक नियोजनातून दांपत्याने आर्थिक सक्षमता मिळवली.\nकृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथूनही अर्चना यांना तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून बोलावणे येऊ लागले. बचत गट, लघुउद्योग, सेंद्रिय शेती या विषयावर त्या मार्गदर्शन करतात. सन २०१२ मध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अभ्यास दौरा ‘युनिसेफ’ने आयोजित केला होता. त्यासाठीही त्यांची निवड झाली. तिथे बोलण्याची संधी मिळाली. सन २०१३ मध्ये सखीरत्न पुरस्कार, २०१५ मध्ये ॲग्रोवर्ल्ड, तसेच कृषी रसायन कंपनीचा सर्वोत्तम महिला, तर यंदा एका खासगी बॅंकेचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.\nभोसले दांपत्याने आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. एक मुलगी एम.ए. इंग्रजी, एक बी.ए. करीत आहे. एकीचे लग्न झाले असून, मुलगा बारावीत आहे. २०१० पर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे दांपत्य आता गावात स्लॅबचे चांगले घर बांधून समाधानाने राहात आहे.\nगावात मागील वर्षी विजयालक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापाना झाली आहे. अर्चना कंपनीच्या संचालक आहे. यात सुमारे १० सदस्य आहेत. जिल्ह्यातील ही महिलांची पहिली कंपनी असावी, असा अंदाज अर्चना व्यक्त करतात. कंपनीच्या सदस्यांनी विविध पारंपरिक बियाण्यांची बॅंक उभारली आहे. सुमारे २० ते २५ पिके त्यात असावीत. गरजेनुसार सर्वांना हे बियाणे उपलब्ध करून दिले जाते.\nउस्मानाबाद शेती पूर महिला कोरडवाहू इंजिनिअर शेतकरी महिला women farmer\n‘विजयालक्ष्मी’ महिला शेतकरी कंपनीने विविध देशी बियाणांचा संग्रह केला आहे.\nअर्चना भोसले यांना विविध पुरस्का��ांनी गौरवण्यात आले आहे.\nअझोला उत्पादनातून पूरक उत्पन्न मिळवले आहे.\nपाच एकरात विविध पिकांचा सुरेख मेळ घातला अाहे.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र ���दलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-crime-demand-swati-sathe-58504", "date_download": "2018-12-15T16:30:34Z", "digest": "sha1:NFGAT3LPWGBTYPKVIEC5EXLHSLU7IONM", "length": 11801, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news crime demand on swati sathe महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा | eSakal", "raw_content": "\nमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा\nसोमवार, 10 जुलै 2017\nमुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना पाठिंबा देणाऱ्या पोलिस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी लेखी तक्रार निलंबित तुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात, तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे केली आहे. साठे यांचा गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यात हात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.\nशेट्ये मृत्यूप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकर यांच्यासह सहा जणांना अटक झाल्यानंतर साठे यांनी \"महाराष्ट्र कारागृह' या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. \"आपण अधिकारी आणि कर्मचारी भगिनींना भक्कम आधार देऊ', असे त्यांनी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात नमूद केले होते.\n\"मंजुळाच्या खूनप्रकरणी सहा पोलिसांना अटक झाल्यानंतर तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का' असा संदेशही त्यांनी पाठवला होता. साठेंच्या आवाहनानंतर आरोपींच्या मदतीसाठी पैसे जमा करण्यात येत होते. आरोपींना मदत करणे, त्यांना पाठीशी घालणे, पुरावे नष्ट करण���याचा प्रयत्न करणे, आरोपींच्या मदतीसाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांची मदत मागणे, याबाबत साठे यांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे जाधव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/house-right-get-128038", "date_download": "2018-12-15T17:16:49Z", "digest": "sha1:UQNIR5BI37H2A7Q7JYR6WNHGIF3V3PLX", "length": 12834, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The house of right to get सफोशमुळे मिळाले हक्काच�� घर | eSakal", "raw_content": "\nसफोशमुळे मिळाले हक्काचे घर\nमंगळवार, 3 जुलै 2018\nपुणे : सफोश संस्थेमुळे मुलांना हक्काचे घर मिळाले आहे. मुलांच्या पालनपोषनाचे काम योग्यरित्या सुरू असून असे काम समाजासाठी प्रेरणादाई आहे. असे मत माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांनी व्यक्त केले.\nमालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवानिमित्त ससून रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उंबरकर बोलत होते. या कार्यक्रमात अनाथ मुलांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. उंबरकर यांच्यातर्फे आर्थिक मदतीचा धनादेशी प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांच्याकडे सुपर्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे कार्यकर्ते सतिश गायकवाड यांनी केले होते.\nपुणे : सफोश संस्थेमुळे मुलांना हक्काचे घर मिळाले आहे. मुलांच्या पालनपोषनाचे काम योग्यरित्या सुरू असून असे काम समाजासाठी प्रेरणादाई आहे. असे मत माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांनी व्यक्त केले.\nमालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवानिमित्त ससून रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उंबरकर बोलत होते. या कार्यक्रमात अनाथ मुलांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. उंबरकर यांच्यातर्फे आर्थिक मदतीचा धनादेशी प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांच्याकडे सुपर्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे कार्यकर्ते सतिश गायकवाड यांनी केले होते.\nयावेळी अरविंद कोठारी, जयप्रकाश पुरोहीत, मुरलीधर जाधव, मनिष साळुंखे, महेंद्र शिंदे, गोरख दुपारगुडे, राजेंद्र कणबर्गे, किशोर कुटे, शैलेश लालबिगे, विजय झुंज, नंदू रणधीर, गणेश यादव, भिकन सुपेकर, राहूल कांबळे, शकील शेख, प्रताप सावंत आदी उपस्थित होते.\nगेल्या 44 वर्षापासून सफोश संस्थेचे काम अथकपणे सुरू आहे. अनाथ मुलांना मायचे प्रेम देण्याचे काम संस्थेकडून होत असल्याची भावना प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांनी व्यक्त केली.सुत्रसंचालन सतिश गायकवाड यांनी केले तर पी.के. कुलकर्णी यांनी आभार मानले.\nपालिकेचे मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी\nकऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nमहर्षी कर्वेंचा पुतळा अवतरला, पण...\nकोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-57425", "date_download": "2018-12-15T17:19:40Z", "digest": "sha1:42APJR4JQXJORKPY6GKYQTZEWUHRK5BV", "length": 16101, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang by British Nandi साकडे! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 5 जुलै 2017\nआजची तिथी : आषाढ शुक्‍ल एकादशी श्रीशके 1939.\nआजचा वार : ट्यूसडे विथ पांडुरंग.\nआजचा सुविचार : देवाचिये द्वारी\nआजची तिथी : आषाढ शुक्‍ल एकादशी श्रीशके 1939.\nआजचा वार : ट्यूसडे विथ पांडुरंग.\nआजचा सुविचार : देवाचिये द्वारी\nनमो नम: नमो नम: नमो नम: (पहाटे उठून 105 वेळा लिहिले. लक्ष लौकरच पुरा होईल असे दिसते. वह्या संपत आल्या...) पांडुरंगा हरि विठ्‌ठला...अतिशय प्रसन्न वाटते आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री जग जरी शांत झोपलेले असले तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जागा अ��तो. नुसता जागा नव्हे, तर पंढरपुरात असतो. पंढरीरायाची यथासांग पूजा पार पडली. खूप शांत आणि प्रसन्न वाटले. तसे मध्यरात्रीपासूनच शुचिर्भूत आणि स्वच्छ वाटत होते. एरवी कुठला नागपूरचा माणूस मध्यरात्री उठून अंघोळ करतो काहीही असो, मला पंढरीत विलक्षण अनुभव आला. तो शब्दात व्यक्‍त करणे कठीण आहे. जाहीर व्यक्‍त करणे तर बाजूलाच राहिले. तो इथे डायरीत लिहिलेलाच बरा\n...यथासांग पूजा पार पडल्यानंतर पुजाऱ्याने हातावर पळीभर तीर्थ टेकवून 'आता घटकाभर 'देवाचिये द्वारी नुसतेच बसा, आणि चिंतन करा,' असे बजावले. तीर्थ डोळ्या-टाळूला लावून मंडपातल्या एका दगडी खांबाला टेकून शांत बसलो. डोळे मिटले...\nअचानक डोळ्यांसमोर रत्नप्रभा उजळली. उजेडाचे झाड पेटले. अनंगरंगी रंगांचे नृत्य सुरू झाले. मनाची हुरहुर झाली. इतक्‍यात गूढ गाभाऱ्यातून यावा, तसा घनगंभीर स्वर कानांवर पडला. सोबत बासरीचे मंगल सूर होते...\n''हं,'' कसेबसे मी म्हटले. साक्षात पंढरीचा राणा मला मायेने विचारतो आहे. झालं जेवण मला गदगदून आले. गेल्या कित्येक वर्षांत मला कोणीही हा प्रश्‍न विचारलेला नाही मला गदगदून आले. गेल्या कित्येक वर्षांत मला कोणीही हा प्रश्‍न विचारलेला नाही जेवायला पाटावर बसावे तर 'हे काय पुन्हा जेवायला पाटावर बसावे तर 'हे काय पुन्हा' असा सवाल ऐकू येतो. मुंबईत सहकुटुंब आल्यावर तर प्रश्‍नच मिटला. 'साहेब डायटिंगवर आहेत', ही अफवा ज्याने कोणी उठवली, त्याला पोत्यात घालून टकमक टोकावरून ढकलून देण्याचा वटहुकूम काढणार आहे. 'डायटिंग' म्हटले की कोणी आग्रह करीत नाही. आणि आपल्यालाही कसनुसे हसण्यापलीकडे काही करता येत नाही. जाऊ दे. 'झालं जेवण' असा सवाल ऐकू येतो. मुंबईत सहकुटुंब आल्यावर तर प्रश्‍नच मिटला. 'साहेब डायटिंगवर आहेत', ही अफवा ज्याने कोणी उठवली, त्याला पोत्यात घालून टकमक टोकावरून ढकलून देण्याचा वटहुकूम काढणार आहे. 'डायटिंग' म्हटले की कोणी आग्रह करीत नाही. आणि आपल्यालाही कसनुसे हसण्यापलीकडे काही करता येत नाही. जाऊ दे. 'झालं जेवण' ह्या प्रश्‍नाचे खरे उत्तर 'संध्याकाळी मूठभर चिरमुरे आणि दोन-तीन बत्तासे खाल्ले आहेत,' असे देणार होतो; पण गप्प राहिलो. नुसतीच मान हलवली.\n'' माझ्याही पोटात काही नाही...आता उपवास सुरू झाला. कठीणच आहे सगळं...,'' गूढ गंभीर आवाजात एक खंत डोकावली. अखिल विश्‍वाचा धनी उपाशी देव भावाचा भुकेला आहे, हे खरे; पण खराखुरा भुकेला देव भावाचा भुकेला आहे, हे खरे; पण खराखुरा भुकेला छे, छे माझ्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे\n,'' पुन्हा तोच मंजुळ आवाज.\n''माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त कर...बाकी मला काही नको'' भावनेने ओतप्रोत आवाजात मी म्हटले. 'पाऊस पडू दे. शेतं पिकू देत...' ही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंढरपुरी ऍन्युअल डिमांड असते. म्हटले काहीतरी वेगळे मागितले पाहिजे.\n''अरे, काय लावलंय काय तुम्ही ते राजू शेट्‌टी तेच मागतायत. तुमचे मित्र उधोजीसाहेबसुद्धा तेच मागतायत...,'' पुन्हा त्रासिक आवाज घुमला.\n''देवा, तुम्हाला नाही तर कुणाला साकडं घालायचं\n''हो, पण ते शेट्टी, उधोजी कर्जमुक्‍ती तुमच्याकडे मागतायत माझ्याकडे नाही तुम्ही आम्हाला काय सांगता मुळात ही ड्यूटी तुमची. मी कशी काय करणार मुळात ही ड्यूटी तुमची. मी कशी काय करणार,'' त्या मंजुळ आवाजाचे रूपांतर अचानक उद्वेगात कां झाले बरे,'' त्या मंजुळ आवाजाचे रूपांतर अचानक उद्वेगात कां झाले बरे मी गडबडून डोळे उघडले. टक्‍क जागा झालो...पाहतो तो काय\n...शेजारी आमचे कृषिमंत्री पांडुरंगराव फुंडकर हातात चिरमुऱ्यांची पुडी घेऊन रोखून बघत होते. म्हणाले, ''घ्या...कर्जमुक्‍ती होईल तेव्हा होईल, साबुदाण्याची खिचडी व्हायला वेळ आहे अजून...घ्या...कर्जमुक्‍ती होईल तेव्हा होईल, साबुदाण्याची खिचडी व्हायला वेळ आहे अजून...घ्या\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nऐका, ऐका कान देऊन गंमतशीर गोष्ट तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट गोष्टी तुम्हि ऐकल्या असतील, असतील लय भारी इसापनीती, पंचतंत्र किंवा...\nबेटा : (जबरदस्त एण्ट्री घेत) टाडाऽऽऽ...टाडा टाडा टाडाऽऽऽ... मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल जियो मेरे लाल.. तुझ्यासाठी काय करू\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nकलियुगातील कमलपत्रावरील ही एक अस्पर्शित लोककथा. कुणीही कुणालाही कधीही न सांगितलेली. कुणीही कुणाकडून कधीही न ऐकलेली कुणीही कधीही कधीही (आजवर) न...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक���षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-flia-beetal-inciedence-grapes-13177", "date_download": "2018-12-15T16:53:04Z", "digest": "sha1:G3FNASNHCVT5KX2AMIRL4SUYZM3JK6QH", "length": 20226, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, flia beetal inciedence in grapes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या\nबुधवार, 24 ऑक्टोबर 2018\nद्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा काळ असून, या काळात उडद्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.\nपिसू भुंगेरा किंवा उडद्या\nइंग्रजी नाव - फ्लिया बीटल\nशास्त्रीय नाव - स्केलोडोंटा स्टरिगिकोल्लिस\nकुळ - अ‍ॅल्टिसिडी व यूमोल्पिडी\nद्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा काळ असून, या काळात उडद्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.\nपिसू भुंगेरा किंवा उडद्या\nइंग्रजी नाव - फ्लिया बीटल\nशास्त्रीय नाव - स्केलोडोंटा स्टरिगिकोल्लिस\nकुळ - अ‍ॅल्टिसिडी व यूमोल्पिडी\nभारतामध्ये नियमितपणे द्राक्ष उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भागामध्ये पिसू भुंगेरे किंवा उडद्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत आहे. ���िसूसारखा आकार व उडी मारण्याची पद्धत यामुळे त्यांना 'पिसू भुंगेरे' असे संबोधले जाते. उडद्या भुंगेराचा रंग पिंगट, तांबे किंवा ब्रॉन्झ धातूसारखा असतो. आकार अत्यंत लहान, लंबवर्तुळाकार, बहिर्वक्र असून, त्यांच्या पंखावर ५-६ काळे तांबट ठिपके असतात. पाय लहान, केशविरहित असून पाठीमागील पायांची जोडी लांब असते. त्यामुळे उडी मारण्यास मदत होते.\nउडद्या भुंगेऱ्यांची मादी मार्च-ऑक्टोबर महिन्यांदरम्यान वेलीच्या खोडावरील सालीमध्ये पुंजक्यांच्या स्वरूपात (२०-४०) अंडी घालते. अंडी पांढऱ्या-पिवळ्या रंगाची, लांब निमुळती असतात. प्रत्येक मादी २५० ते ५०० अंडी घालते.\nअंडी उबल्यानंतर ४-७ दिवसांमध्ये पिवळसर अळी बाहेर पडते. या अळ्या जमिनीमधील (१८ सें.मी. खोलीपर्यंत) मुळांचा शोध घेऊन मुळावरील साल खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळीचे दात टणक, सुरकुतलेले असतात. त्यांचा रंग निमपारदर्शक पांढरा असतो. अळी अवस्था ३०-४० दिवसांची असते.\nकोषावस्था ७-१० दिवसांची असते.\nप्रौढ भुंगेरा ८-१२ महीने पाने खाऊन जिवंत राहतो. प्रौढ भुंगेरे वर्षभर दिसून येत असले तरी त्यांची नुकसान करण्याची कार्यशक्ती ही वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळी असते. हे भुंगेरे डिसेंबर ते मार्चपर्यंत सालीखाली सुप्तावस्थेत राहतात.\nवाढती सापेक्ष आर्द्रता व तापमान तसेच सकाळची वेळ या किडीच्या वाढ़ीकरिता अतिशय पोषक असते.\nसंपूर्ण जीवनचक्र ५०-७५ दिवसांमध्ये पूर्ण होते.\nएप्रिल-ऑक्टोबर छाटणीच्या वेळी साधारणतः या किडीचे प्रमाण जास्त असते. ही कीड सकाळी-संध्याकाळी व रात्रीच्या वेळी नवीन येणाऱ्या कोवळ्या फुटीवर अगदी तुटून पडते. डोळ्यातून फुटणारे बारीक कोंब, बाळ्या, कोवळी फूट, पाने तसेच घड खातात. नवीन फूट वाळते, गळते. पानांवर गोल-लंबोळी छिद्रे पडतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. मुळ्यावर अळ्या उदरनिर्वाह करतात. त्यामुळे वेलीची पाने पिवळी होतात, गळतात. या किडीच्या प्रादुर्भावाने द्राक्ष बागेचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची नोंद आहे.\nअळ्या व कोष सूर्यप्रकाशामध्ये येण्याकरिता वेळोवेळी जमीन चाळून घ्यावी.\nछाटणी दरम्यान बाग स्वच्छ ठेवावी. बोदावर गवत वाढू देऊ नये. खाली पडलेली, वाळलेली पाने गोळा करून बागेबाहेर नष्ट करावीत.\nऑक्टोबर छाटणीनंतर वेलीच्या खोडावरील व ओलांड्���ावरील सुटलेली साल काढून घ्यावी.\nउडद्या भुंगेऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता कोषांची संख्या कमी करावी लागते. याकरिता बागेला पाणी द्यावे.\nजमिनीमध्ये जैविक नियंत्रणासाठी सूत्रकृमी (ईपीएन), हेट्रोरेबीडीटिस इंडिकस यांचे ड्रेंचिग करावे. त्यानंतर पुन्हा परत बागेला पाणी द्यावे.\nराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार कीडनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nडॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०\n(सहायक प्राध्यापक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, नगर.)\nद्राक्ष शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छ��्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_109.html", "date_download": "2018-12-15T16:23:30Z", "digest": "sha1:P6KYREMTQOY6RBC53KMVRA3OJR4W7MAV", "length": 10538, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nआरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी\nशहरातील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.\nयावेळी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, शहराध्यक्ष राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्नील चव्हाण, निलेश थोरात, शितल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा, सचिन अकोलकर, बाबू चव्हाण, विशाल भालेराव, देविदास चव्हाण, अ‍ॅड.महेश काळे, अ‍ॅड.मंगेश सोले, तेजस पटेकर, दादा जंगम, ओम दोन्ता, संदीप गुड्डा, दिनेश जरे, सुनील शिंदे, आकाश कोदे आदी उपस्थित होते.\nया घटनेने शहराची मान शरमेने खालवली आहे. अत्याचार करणार्‍यांवर कायद्याचा धाक नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा झाल्यास अशा घटना घडणार नाही. तसेच तपोवन रोड येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अटक असून, इतर सहआरोपी अद्यापि फरार आहे. पिडीतांना न्याय मिळण्यासाठी आरोपींवर कठोर शासन होणे अपेक्षित असल्याचे सोमा शिंदे यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि. संपत शिंदे यांना देण्यात आले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-309.html", "date_download": "2018-12-15T15:33:29Z", "digest": "sha1:LALOTMGIFYMWAAL2R2OM73R3BGAM7S5S", "length": 8144, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Ashutosh Kale Kopargaon Politics News विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो.\nविकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यात विकासाऐवजी आश्वासने देऊन जनतेला नादी लावण्याचे काम सुरू आहे. याला जनता वैतागली आहे. विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो, अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्या विश्वासाच्या आधारावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच नुकत्याच पार पडलेल्या चांदेकसारे गटात पक्षाला यश मिळाले. या यशाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आघाडी सेल तालुकाध्यक्ष निवडीप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. यावेळी महिला सेल अध्यक्ष चित्राताई बर्डे, युवती सेल अध्यक्ष स्वप्नजा वाबळे, सेवा दल सेलचे दिलीपराव बोरनारे, विद्यार्थी सेलचे संकेत कडवे, अल्पसंख्यांक सेल कौसरभाई सय्यद, मागासवर्गीय सुनील मोकळ, डॉक्टर सेल डॉ. विनय गिडगे, वकील सेल ॲड. रमेश गव्हाणे, अपंग सेल परमेश्वर कराळे, ग्रंथालय सेल विशाल देशमुख, किसान सेल रविंद्र पिंपरकर, सोशल मिडीया सेल दिलीप चिंधे, सहकार सेल नितीन शिंदे, कामगार सेल नारायण होन, ज्येष्ठ नागरिक सेल बाबुराव कोल्हे, ओबीसी सेल जगन बागल आदी तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली.आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.\nयाप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, जि.प. सदस्य सुधाकर दंडवते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे, बाळासाहेब बारहाते, हरिभाऊ शिंदे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्रशांत वाबळे यांच्यासह कायकर्ते उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-teacher-69131", "date_download": "2018-12-15T17:17:55Z", "digest": "sha1:Y56M3USAALF67TMETSEOGVRDXQNGPIJA", "length": 15111, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news teacher वेतनवाढच मिळणार नसेल, तर ‘आदर्श शिक्षक’ व्हायचे कशाला? | eSakal", "raw_content": "\nवेतनवाढच मिळणार नसेल, तर ‘आदर्श शिक्षक’ व्हायचे कशाला\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ मिळणार नसल्याने या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षकांतून प्रतिसादच मिळत नाही. पैठण तालुक्‍यातून माध्यमिक विभागातून फक्‍त एक प्रस्ताव देण्यात आला आहे, तर सोयगाव तालुक्‍यातून एकही प्रस्ताव आलेला नाही.\nऔरंगाबाद - आदर्श शिक्षक पुरस्कारप्रा���्त शिक्षकांना वेतनवाढ मिळणार नसल्याने या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षकांतून प्रतिसादच मिळत नाही. पैठण तालुक्‍यातून माध्यमिक विभागातून फक्‍त एक प्रस्ताव देण्यात आला आहे, तर सोयगाव तालुक्‍यातून एकही प्रस्ताव आलेला नाही.\nशिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. मध्यंतरी आदर्श शिक्षकांना वेतनवाढ दिली जायची; मात्र गेल्या काही वर्षांपासून वेतनवाढीऐवजी केवळ शाल- श्रीफळ, फुलांच्या हारावर काम भागविण्यात येत आहे. यंदा तर शासनाने वेतनवाढ देणे योग्य नसल्याचा शासनादेशच काढला आहे. वेतनवाढ नाही तर नुसत्या शाल, श्रीफळ आणि मानचिन्हाने काय होणार अशी भावना शिक्षकांमध्ये वाढीस लागत आहे. यामुळे यंदाच्या शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्याविषयी शिक्षकांनी उदासीनता दाखविली आहे.\nदरवर्षी प्राथमिक विभागातून ९, माध्यमिक विभागातून ९, तर विशेष शिक्षक गटातून एक असे १९ आदर्श पुरस्कार दिले जातात. शिक्षण विभागाकडून मंगळवारपर्यंत (ता. २९) आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्‍यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत (ता. २८) प्राथमिकसाठी औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्‍यातून प्रत्येकी दोन, कन्नड तालुक्‍यातून ३, खुलताबाद तालुक्‍यातून ५, तर फुलंब्री व सिल्लोड तालुक्‍यातून प्रत्येकी एक असे प्राथमिक शिक्षकांमधून १६ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तर पैठण आणि सोयगाव तालुक्‍यातून अद्याप एकही प्रस्ताव आला नाही. माध्यमिक विभागातून गंगापूर तालुक्‍यातून ३, कन्नड व खुलताबाद तालुक्‍यातून प्रत्येकी २, तर वैजापूर, फुलंब्री व पैठण तालुक्‍यातून प्रत्येकी एक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विशेष शिक्षक वर्गातून पैठण तालुक्‍यातून एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.\nपुरस्कार प्रदान सोहळा लांबणार\nशिक्षक दिन पुढील महिन्यात मंगळवारी (ता. पाच) आहे. साधारणत: शिक्षक दिनी हे पुरस्कार प्रदान करण्याचा प्रघात आहे. मात्र यंदा पाच सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. ���ा महिन्याच्या अखेरीस शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात येणार असून यानंतर कार्यक्रमाची तारीख निश्‍चित होईल असे सांगण्यात आले.\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T15:42:28Z", "digest": "sha1:S5RRB7YSVCOLRBTCZWNHJOTLI6SHIHD7", "length": 11652, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "एनडीए प्रश्‍नी सुळे य���ंनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news एनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट\nएनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट\nपुणे-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) लगत असलेल्या गावांचे विविध प्रश्‍न, शहरातील बांधकामांना सर्व्हे ऑफ इंडिया आणि संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या लगत वसलेल्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, खुशाल करंजावणे, प्रवीण शिंदे, सचिन घुगे उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ही भेट अतिशय समाधानकारक झाली असून संरक्षणमंत्र्यांनी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.\nखासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये एनडीएमध्ये कार्यरत असणारे परंतु लगतच्या गावांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनडीएतील क्वार्टर्स सोडण्यास सांगितले आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे महापालिका, एनडीए आणि स्थानिक नागरिकांच्या जमीनीसंदर्भातील मुद्यांवरही या भेटीत चर्चा झाली. याशिवाय परिसरातील चार वाड्यांसाठी पर्यायी रस्ता बांधून देण्याचीही मागणी करण्यात आली.\nयाशिवाय पुणे एअरपोर्ट स्टे���नच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट रद्द करण्याचा मुद्दा या भेटीत प्राधान्याने चर्चिला गेला. याशिवाय सार्वजनिक वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी सुरक्षाभिंत पाडावी, एनडीएच्या आतील भागातील धार्मिक स्थळी कार्यक्रम करण्याबाबत परवानगी आणि एनडीएमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य देण्याचा मुद्दा देखील यावेळी प्राधान्याने चर्चिण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nनवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी\nपोस्ट पेमेंट बॅंकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/bajaj-automobile/", "date_download": "2018-12-15T17:38:24Z", "digest": "sha1:TGU4NLEUOBO65XJ3SYTFFAV6BV327DP7", "length": 27482, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest bajaj automobile News in Marathi | bajaj automobile Live Updates in Marathi | बजाज ऑटोमोबाइल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या ���त्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nलवकरच येतेय बजाजची 'क्यूट' कार, मायलेजही दमदार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळच्या पूरग्रस्तांचा भार पाठीवर पेलणाऱ्या मच्छिमाराला महिंद्राकडून लक्झरी कार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा देश धावून गेला होता. तर, केरळवासीयही आपापल्या परीने एक एक जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान, राजकीय नेते, आयएएस अधिकारी, स्थानिक नागरिकांसह प्रत्येकजण केरळसाठी ... Read More\nMahindraKerala Floodsbajaj automobileFishermanमहिंद्राकेरळ पूरबजाज ऑटोमोबाइलमच्छीमार\nया आहेत भारतीय बाजारातील स्वस्त आणि मस्त क्रुझर बाईक...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीड लाखांत 'क्यूट' कार; मायलेज मस्त, स्पीडही जबरदस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटाटांच्या नॅनोला टक्कर देणारी बजाज कंपनीची Bajaj Qute कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली. ... Read More\n‘प्रलंबित मागण्या पूर्ण करा’; बजाज आॅटोच्या कामगारांचे आकुर्डीत आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. ... Read More\nबजाज डॉमिनर ४०० ची अनोखी सफर, सर्वांत कठीण प्रवास पूर्ण करणारी एकमेव भारतीय बाइक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nट्रान्स-सैबेरियन हा जगातील सर्वात कठीण मार्ग आहे. नदीकिनारा, वाळू, डोंगरी व दुर्गम प्रदेश, चिखल, खोल उतार, खडबडीत रस्ते यांनी भरलेला हा १५ हजार ६०० कि.मी.चा मार्ग ‘बजाज डॉमिनर ४००’ या बाइकने फक्त ५३ दिवसांत पूर्ण केला. ... Read More\nबजाजची नवी प्लॅटिना कम्फर्टेक... स्मूथ राइड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबजाजने प्लॅटिना या १०० सीसीमधील मोटारसायकलीला भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे. पूर्वीच्या प्लॅटिनाला दिलेले हे नवे रूप अधिक वेगळे व तंत्रबदलाचे आहे ... Read More\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:18:32Z", "digest": "sha1:75IPTJCRKAWNMB7YWGTUUPY7OISH7BUD", "length": 19848, "nlines": 325, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समाजशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nसामाजिक शास्त्र याच्याशी गल्लत करू नका.\nसमाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.\nऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात \"समाजशास्त्र\" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता..\n६ लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम\n२२ वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र\nसमाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत समाजशास्त्रात विविध समस्या घेऊन अभ्यास केला जातो. समाजशास्त्रात अनेक शास्त्रज्ञांनी विविध सिद्धान्त मांडला आहे यांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण व शहरी भागाचा अभ्यास समाजशास्त्रात केला आहे. सामाजिक चळवळी व त्यांचा समस्या समाजशास्त्रात मांडल्या आहेत.\nलोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम[संपादन]\nसैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता\nसैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन\nसेना - संस्था आणि संरचना\nसैन्याची सततची युद्धाची तयारी\nभारतीय ग्रामीण समाजशास्त्रात भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातिव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनांचा अभ्यास केला जातो.\nमराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासाठी वरदा प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक उपयुक्त आहे.\nग्रामीण भागातील शेतकरी जीवनशैलीचा यामध्ये समावेश असतो.\nवर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र[संपादन]\nकार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ही ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.[१] म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमांतून सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधित असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे; याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधीच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पद्धतशीर अभ्यास करते.[२]\nअमेरिकी सामाजिक संघ (ASA)\nआंतरराष्ट्रीय सामाजिक संघ (ISA)\nआफ्रिकी सामाजिक संघ (AfSA)\nदक्षिण आफ्रिकी सामाजिक संघ (SASA)\nऑस्ट्रेलियन सामाजिक संघ (TASA)\nकॅनेडियन सामाजिक संघ (CSA)\nजर्मन सामाजिक संघ (DGS)\nब्रिटिश सामाजिक संघ (BSA)\nभारतीय सामाजिक संस्था (Insoso)\nयुरोपीय सामाजिक संघ (ESA)\nआंतरराष्ट्रीय इंटरनेट समाजशास्त्रीय समूह, सामाजिक व्यवहारांचे अध्ययन करणारा एक इंटरनेट आधारित गट\nSociologically.net, एक आंतरराष्ट्रीय सामाजिक समुदाय\nइंटरनेट समाजशास्त्री, समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आंतरजालीय शोध कसा घ्यावा हे शिकवणारा मोफत कार्यक्रम\nसोशियोलॉग - समाजशास्त्र निर्देशिका\nसोशियोसाईट - समाजशास्त्र निर्देशिका - २\nसोशॉलोजी, समाजशास���त्राच्या विद्यार्थ्यांचा एक ई-फोरम\n[http://www.uel.ac.uk/hss/research/intern_soc_sci_study.htm सामाजिक विज्ञानाचे अध्ययन करणारा आंतरराष्ट्रीय गट\n[१] नोत्र दाम विश्वविद्यालयाचा समाजशास्त्र ओपन कोर्सवेअर\nपूर्व लंडनमधील संशोधकांचा गट\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपुराभिलेखशास्त्र • नाणकशास्त्र • ननाणेशास्त्र • वस्तुसंग्रहालयशास्त्र • भारतविद्या • हस्तलिखितशास्त्र • शिलालेखशास्त्र • कालगणनाशास्त्र • पुरातत्त्वशास्त्र • सागरी पुरातत्त्वशास्त्र • मानववंशशास्त्र • भूगर्भशास्त्र • मूर्तिशास्त्र • शिल्पशास्त्र • स्थापत्यशास्त्र, • कालगणनाशास्त्र • पुराणवस्तूसंशोधन • उत्खननशास्त्र\nतात्विकभाषाशास्त्र • वर्णनात्मक भाषाशास्त्र • उपयोजित भाषाशास्त्र • भाषाशास्त्र\nसमाजशास्त्र • अर्थशास्त्र • राज्यशास्त्र • प्रशासनशास्त्र\nसंगीतशास्त्र • नाट्यशास्त्र •\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\n१० जानेवारी २०१८ कार्यशाळा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१८ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7150-mns-leaders-demands-for-amit-thackrey-activeness-in-politics", "date_download": "2018-12-15T15:43:02Z", "digest": "sha1:IZ46J2QSC7KTHJJBSPBST6YMKCHZBQUR", "length": 6993, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी केली जात आहे. मनसेच्या नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरें जसे राजकारणात सक्रीय आहेत, त्याप्रमाणे अमित ठाकरे हे राजकारणात फार सक्रीय नसून ते राजकारणापासून लांबचं राहिले आहेत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता.\nमनसे नेत्यांच्या आणि सरचिटणीसांच्या बैठकीत करण्यात आली मागणी.\nबाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी केली मागणी.\nबैठकीत मराठीच्या मुद्यावर सविस्तर चर्चा.\nप्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका...\nलग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्...\nदिलखुलास सुधीर मुनगंटीवार... अर्थमंत्र्यांची विशेष मुलाखत 'जय महाराष्ट्र'वर\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://nikhilmahadeshwar.com/index.php/2016/04/01/smartphone-marketing/", "date_download": "2018-12-15T16:32:59Z", "digest": "sha1:YMJHD3EZOYDRDAK4M3HDKU55JDYCPLSM", "length": 3036, "nlines": 39, "source_domain": "nikhilmahadeshwar.com", "title": "स्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग – Nikhil Santosh Mahadeshwar", "raw_content": "\nस्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग\nआज मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर होत आहे.\n२०१४-२०१५ मध्ये ६ करोड मोबाइल फोन बनवले होते, तर २०१६ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ११ करोड मोबाइल फोन बनले आहेत.\nआज एवढे लोक जर मोबाइल वापरत असतील तर त्यातले आपले ग्राहक किती आपण किंवा आपले प्रोडक्ट आणि सर्विस त्यांच्या मोबाइल वर दिसणे आवश्यक आहे कि नाही आपण किंवा आपले प्रोडक्ट आणि सर्विस त्यांच्या मोबाइल वर दिसणे आवश्यक आहे कि नाही आज लोक कम्प्युटर वरून मोबाइल वर आले. तसेच या बदलाला ” E Commerce to M Commerce” असे म्हणता येईल. तसेच तुम्ही किंवा तुमचे प्रोडक्ट आणि सर्विस त्यांच्या पर्यंत पोचवण्याचे एकदम सोपे आणि जलद मध्यम म्हणजे स्मार्ट फोन\n– श्री. निखील महाडेश्वर.\n← व्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter \nFacebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय →\nFacebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय\nस्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग\nव्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter \nबी टू बी मार्केटिंगसाठी लिंक्ड इन कसे वापराल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_45.html", "date_download": "2018-12-15T16:21:10Z", "digest": "sha1:EWN62FD3YDH4MCCSPQP54ZEOPCJ55SJ6", "length": 11982, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करणार : मुख्यमंत्री | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nलातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करणार : मुख्यमंत्री\nजलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्लारी येथे दिला.\nमहाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, खासदार, प्रा. रविंद्र गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री डॉ.पदमसिंहजी पाटील, माजी मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील, सर्वश्री आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, सुरेश धस, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी खासदार गोपाळरावजी पाटील, जनार्धन वाघमारे, रुपाताई निलंगेकर, कल्पना नरहिरे, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, संजय कोलते, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर. राजा उपस्थित होते.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्��ी व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-15T16:44:58Z", "digest": "sha1:N6YMKHSDZ55ELCATWQRLYVJT4SZBLVBI", "length": 8983, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सज्जनगडावर प्रेमी युगलाची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसज्जनगडावर प्रेमी युगलाची आत्महत्या\nविवाहित महिलेसह प्रियकराने घेतली दरीत उडी\nसातारा – भावकीतील दोघांचे असलेले प्रेम संबंध घरातील लोकांना मान्य नसल्याने दोघांनी सज्जनगडावर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.सज्जनगडाजवळ असलेल्या खोल दरीत उडी मारत या दोघांनी आत्महत्या केली. पुनम मोरे,अंकुश मोरे (दोघे रा.बोडकेवाडी,ता.पाटण) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. घटनास्थळी सातारा तालुका पोलिस व सह्याद्री ट्रेकस,सातारा ट्रेकर्सच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.\nपुनम हिचा सात वर्षापुर्वी अभय मोरे याच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास होती. मात्र तीचे त्याच गावातील अभय याच्या भावकीतील नात्याने चुलत दीर असलेल्या अंकुश मोरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते.याची काणकुण घरातील लोकांना लागली होती. या प्रेमसंबंधाला पुनमचा पती अभय याचा विरोध होता. त्यामुळे पुनम व अंकुश यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानुसात ते दोघे मुंबई येथून बुधवारी सातारा येथील सज्जनगडावर फिरायला आले होते. त्यानंतर त्यांनी गडाच्याजवळ असलेल्या दरीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले.\nघटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी व सह्याद्री ट्रेकर्स सातारा ट्रेकर्सच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले होते. बुधवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी दोघांच्याही नातेवाईकांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nपुनमने आपला सहा वर्षाचा मुलगा देवराज यालाही सोबत आणले होते.आत्महत्या करण्यापुर्वी तिने लहानग्या देवराजला शेजारीच असलेल्या दगडावर बसवला होता.काही वेळाने आत्महत्येची घटना उघड झाली तेव्हा देवराज सुखरुप होता.पण त्याला काहीच समजत नव्हते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनोटाबंदीनंतर विवरणपत्रे न भरलेली 80 हजार प्रकरणे रडारवर\nNext articleरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.amitkarpe.com/2010/10/blog-post_14.html", "date_download": "2018-12-15T17:17:27Z", "digest": "sha1:Q3JDE56DV6QEWJL5EZN2CCGM2LT5GJJJ", "length": 11982, "nlines": 154, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: भारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका", "raw_content": "\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nमागील संघ विषयक - \"संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे.\" या लेखाला फारच छान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी Google Buzz वर reshared केला. एका नामवंत लेखकांनी मला \" जर संघ आणि सिमी याची तुलना करायची असे तर सध्याच्या भारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\" यावर लिही, असे सुचविले. तो प्रयत्न मि येथे करतोय. परंतु मी संघाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, पुढील सादर केलेले, विचार हे अधिकृत संघाचे नाही. तसेच काही त्रूटी आढळल्यास कळवावे, मी त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन.\nभारत पुढे खालील समस्या प्रामुख्याने आहेत.\n६. शिक्षण, आरोग्य, प्राथमिक सुविधांचा अभाव\n७. नेतृत्व, दूरदृष्टी अभाव\n१. लोकसंख्या: लोकसंख्या हि समस्या सुद्धा आहे आणि जर प्रयत्न केले, त्याचा वापर केला तर ती एक फार मोठी शक्ती आहे. आज जर भारत देश डॉक्टर ए पी जे कलाम यांनी सांगितल्या प्रमाणे २०२० पर्यंत परम शक्तिशाली, वैभवशाली बनवायचा असेल. तर त्यासाठी हीच लोकसंख्या आपल्याला मदत करणार आहे. आपण वारंवार असे एकले असेल कि भारत २०२० पर्यंत सर्वात जास्त तरुण, क्रयशील लोकसंख्या असलेला देश असेल. ६०% लोकसंख्या हि १८-४० या वयोगटातील असणार आहे. पण या लोकसंखेचे प्रशिक्षण, गुणात्मक विकास केला पाहिजे. तसेच हे तरुण उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेले, आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे स्वप्न बाळगणारे असले पाहिजे. यासाठी संघ सतत शाखे मार्फत आणि इतर अनेक मार्गाने गुणवत्ता विकासाचे काम करतेय. दररोजच्या शाखेत, निवासी वर्गांमध्ये, शिबिरात सतत Vision 2020 किवां भारत महासत्ता कशी होणार आहे, या विषयी कार्यकम उदबोधन, चिंतन होते. एकदा विचार द्यायचे, दूरदृष्टी द्यायचे काम झाले, कि पुढील गोष्टी सोप्या होतात. संघ प्रार्थनेत हा निर्धार, हे लक्ष सांगितले आहे \"परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं\". (leading this nation of ours to the highest pinnacle of glory.)\nआपला उज्वल इतिहास, अतिशय प्रगत वैन्यानिक वारसा, वैभवशाली अध्यात्मिक वारसा, महापराक्रमी राष्ट्रपुरुष यांच्या सतत स्मरणाने आणि याच्या सखोल अभ्यासाने आपणही असे भव्य दिव्य करू शकतो आणि केले पाहिजे, हि मनीषा जागृत होते. या साठी सतत संघात या विषयावर बौद्धिक ( भाषण ) असतात, चर्चासत्रे असतात. प्रगत, विकसित, भारतासाठी कुशल, प्रशिक्षित, ध्येयवादी मानुषबल निर्माण करणे हि संघाची भूमिका आहे.\nलेखक अमित करपे : कसबा IT Milan ( आय टी क्षेत्रातील स्वयंसेवकांचे साप्ताहिक एकत्रीकरण / मिलन ) शाखेचा कार्यवाह आहे.\nLabels: marathi, RSS, परं वैभवं, प्रार्थना, भारत, महासत्ता, शाखा, शिबीर, संघ, स्वयंसेवक\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T16:29:32Z", "digest": "sha1:I5DW4TXIEGOTDTGKZDHAG35XSAEK3SLA", "length": 7672, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आळंदी देवसस्थानला लाखाची देणगी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआळंदी देवसस्थानला लाखाची देणगी\nतुकाराम माने यांनी समाजापुढे निर्माण केला आदर्श\nआळंदी- श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीच्या मालकीचे असलेले श्री पद्मावती देवी मातेचे मंदिराचा परिसर विकसित करण्यासाठी देवसस्थानचे पर्यवेक्षक तुकाराम माने यांनी अपार कष्ट घेत प्रकल्प पूर्ण केले. त्यांच्या कष्टाचे नुकतेच चीज झाले असून हे प्रकल्प जनतेसाठी खुलेही करण्यात आले आहे. तर यापुढेही या परिसराचा विकास आणखी व्हावा यासाठी त्यांनी देवसंस्थाला एक लाखाची देणगी देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.\nतुकाराम कृष्णा माने हे देवसस्थानचे पर्यवेक्षक, अलंकापुरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना सामाजिक कार्यातही आवड असल्याने भाविकांसाठी व स्थानिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच तत्पर असतात. त्यातच पद्मावती देवी मातेच्या मंदिर परिसराचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी बाल-गोपाळांसाठी “प्ले पार्क’ माऊलींच्या पुजेसाठी नियमित लागणारी सुगंधी फुलांच्या झाडांची उभारणी करुन तेथील संपूर्ण परिसर विकसित करण्याचा संकल्प सोडला त्यानुसार वरिल दोन्ही प्रकल्प पुर्णत्वास आणले असून प्ले पार्क नागरिकांसाठी खुले ही करण्यात आले. तरी त्यांचे मन त्यांना स्वत बसवत नव्हते त्यांच्यामनात सतत येथे आणखी विकासकामासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र, त्यासाठी निधीची आवश्‍यकता होती म्हणून निधी कसा उभा करणार यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते मात्र, जर आपण स्वत:च निधी देऊ केल्यास काम करण्यास वाव मिळेल या उद्दात हेतून त्यांनी देवसस्थानला एक लाखाची देणगी दिली असून त्याद्वारे ते या मंदिर परिसराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिंबळी फाटा ते आळंदी रस्ता पुन्हा “जैसे थे’\nNext articleविशेष न्यायालयांचा फार्स (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/new-mumbai-news-onion-rate-increase-65354", "date_download": "2018-12-15T17:23:03Z", "digest": "sha1:NQUEMWTVVBRBSXEQ6NCNTKWHKXQK2PYH", "length": 11670, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai news onion rate increase कांद्याचे भाव वाढतच राहणार | eSakal", "raw_content": "\nकांद्याचे भाव वाढतच राहणार\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nनवी मुंबई - अवघ्या पंधरा दिवसांत कांद्याचे भाव उसळले असून, सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलो 40 रुपये होता. कांदा खरेदी करतानाच ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले असून, कांद्याचे भाव वाढत राहणार असल्याचे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nनवी मुंबई - अवघ्या पंधरा दिवसांत कांद्याचे भाव उसळले असून, सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलो 40 रुपये होता. कांदा खरेदी करतानाच ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले असून, कांद्याचे भाव वाढत राहणार असल्याचे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nश्रावण सुरू झाल्यापासून कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सात ते आठ रुपये किलोपर्यंत कांदा घसरलेला होता; मात्र घाऊक बाजारात आठवड्यापूर्वी 10 ते 15, त्यानंतर 15 ते 20 आणि सध्या 20 ते 25 रुपयांपर्यंत पोचला. या वाढीचा किरकोळ बाजारावर परिणाम झाला असून, किरकोळ बाजारात कांद्याची 40 रुपये किलोने विक्री होत आहे.\nकांद्याच्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना चढ्या भावानेच खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे मुंबईत आणखी काही काळ भाव तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाशीतील घाऊक बाजारात राज्यभरातून कांद्याच्या 131 गाड्या दाखल झाल्या.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत ��ेऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2018-12-15T16:38:02Z", "digest": "sha1:X6J2HQNDBTSHGB2RE4GBVFHRAPBQJQUA", "length": 5262, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - शोभेनं बोलत असताना ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतडका - शोभेनं बोलत असताना\nहा विचार लाख मोलाचा\nजे तोलतं तेच तोलावं\nजे कळतं तेच बोलावं\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T15:39:42Z", "digest": "sha1:JT4ID327EH242UHHZQBD6YQVZO4P4YSM", "length": 9752, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "देशभरात रंगोत्सव, मोदींकडून होळीच्या शुभेच्छा! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news देशभरात रंगोत्सव, मोदींकडून होळीच्या शुभेच्छा\nदेशभरात रंगोत्सव, मोदींकडून होळीच्या शुभेच्छा\non: March 02, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रियNo Comments\nमुंबई/नवी दिल्ली: राज्यासह देशभरात होळीचा उत्साह आहे. धुळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.\nमुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांसह ग्रामीण भागातही आज होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी रंगोत्सव साजरा होत आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. देशातील विविध भागांतही होळीचा उत्साह आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात धुमधडाक्यात होळी साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, मोरादाबादमध्येही होळीचा रंगोत्सव साजरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही होळी साजरी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना ट्विटरवरून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nसलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे धुळवड; एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी\nपालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; उद्या फैसला\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत���ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/blog-post_98.html", "date_download": "2018-12-15T16:46:17Z", "digest": "sha1:S2IONWFW4YEUOQ5O3FEXHNP3PDZ5ZUAZ", "length": 10620, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "विणकरांसाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजना | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nविणकरांसाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजना\nअहमदनगर : महाराष्‍ट्र राज्‍यात शेतीनंतर रोजगार देणारा व्‍यवसाय हा वस्‍त्रोद्योग आहे. राज्‍यात हातमागावर काम करणा-या विणकरांसाठी राज्‍य शासन व केंद्र शासन विविध कल्‍याणकारी योजना राबवत आहे. केंद्र शासनाचे हातमाग विणकरांचे हित जोपासण्‍यासाठी व त्‍यांना सर्वोतपरी मदत करण्‍यासाठी तसेच शासकीय योजनांची सर्वंकष महिती देण्‍यासाठी बुनकर मित्र या नावाने हेल्‍प लाईन क्र. 18002089988 अशी सुरु केली आहे. ही सेवा मोफत देण्‍यात येत आहे.\nराज्‍यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यत पोहचून जास्‍तीत जास्‍त नफा प्रत्‍यक्ष विणकरास मिळण्‍यासाठी केंद्र शासनाने www.indiahandmadebazaar.com या नावाने स्‍वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. सदर पोर्टलद्वारे हातमाग विणकर त्‍यांचे उत्‍पादनाचा तपशील उत्‍पादनाचा फोटो इत्‍यादी माहिती अपलोड करुन नवनवीन बाजारपेठ काबिज करु शकतो.\nप्रादेशिक उपसंचालक, वस्‍त्रोउद्योग मुंबर्इ हे राज्‍य शासनाचे कार्यालयामार्फत तमाम हातमाग विणकरांनी याचा लाभ घेण्‍याचे आवाहन केलेंडर आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपसंचालक वस्‍त्रोद्योग मुंबई 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्‍स्‍चेंज बिल्‍डींग मावळी मंडळ रोड ठाणे (पश्चिम) 400601 येथे संपर्क साधावा .\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअह��दनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T16:45:12Z", "digest": "sha1:KER2CUSBTPMJHTTWQIJNSYEJTN7KVDVG", "length": 8564, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समित कक्कड घेऊन येत आहेत…‘बच्चन’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसमित कक्कड घेऊन येत आहेत…‘बच्चन’\nमराठी सिनेजगतात नवनवीन विषय आणि आशयाचे चित्रपट आपल्यासमोर येताहेत. त्यांची व्याप्ती पहाता त्यांच्या सादरीकरणाची कल्पना येते. असाच एक जबरदस्त विषय लवकरच मराठी रूपेरी पडद्यावर आकारास येणार आहे. ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’ एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहेत … ‘बच्चन’. आजच्या पिढीचा तरूण, तंत्रकुशल दिग्दर्शक समित कक्कड या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.\n‘लय भारी’ सारखा ‘माईल स्टोन’ चित्रपट दिल्यानंतर ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ने ‘येरे येरे पैसा’ सारखा धम्माल पैसावसूल चित्रपट दिला. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करत अमेय विनोद खोपकर यांची ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ संस्था, मनोरंजन क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करताना दिसतेय. यानंतर ते आत्ता काय घेऊन येणार याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. तर ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’ सा���खे मनोरंजक आणि आशयघन चित्रपट दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिलेत. त्यांच्या ‘हाफ तिकीट’ चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुमान मिळवले असून जवळपास २८ नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये ३१ मानाच्या पुरस्कारांनी समित कक्कड यांना गौरविण्यात आले आहे. विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत गाजविणारा हा दिग्दर्शक आता ‘बच्चन’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येणार आहे.\n‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. या ‘बच्चन’ मध्ये नेमकं काय असणार हे गुलदस्त्यात असलं तरी काहीतरी नक्कीच जबरदस्त घेऊन, ‘बच्चन’ आपल्यासमोर २०१९ मध्ये अवतरणार हे नक्की.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमॅन्चेस्टरमध्ये वृद्धिमान साहावर झाली शस्त्रक्रिया\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z101019210839/view", "date_download": "2018-12-15T16:24:12Z", "digest": "sha1:VWYULLWAD7HSM7GLJ4CAZIF7MDVYKQRN", "length": 20147, "nlines": 236, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००", "raw_content": "\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या १५१ ते २००\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nओव्या १५१ ते २००\nहें असाधारण बोलिजे सिद्ध \nतोचि प्राण पंचधा साचा \nहृदयीं वाहे तो प्राण तेणें सुख होय जीवालागून \nविसर्ग करी तो अपान \nसमान तो संधी हालवी उदान तो क्षुत्पान करवी \nसर्व नाडीद्वारा तृप्ति द्यावी \n हा दशधा भूतरजाचा समुदाय \nपहिले सात मिळून अन्वय \nऐसें हे भूतांपासून जालें \nपुढें पंचीकृत करून जें निर्मिलें \n सत्रा येऊन राहिलीं सारीं \nमन प्राण हे राहती अंतरीं \nइतुकीं मिळून एक वासना विभागली ते बोलिली वचना \nव्यापार याचे ते वर्णना \nअसो वासना तिकडे सत्रा जाती झोंपेंत तरी गुप्त राहती \nजडत्वें प्राण मात्र वावरती \n तेव्हां वासना जो जो धरी काय \nते समयीं हा सर्व समुदाय जाय तिकडे तिकडे ॥१६०॥\nदेहांत प्राण जेव्हां प्रगटती मन बुद्धि तेथें उमटती \nआणि इंद्रियें हीं वावरतीं \n प्राण मन बुद्धि विख्यात \nहे लिंगदेहग सर्व असत वासना तिकडे सत्रा ॥६२॥\nएवं स्थूळ सूक्ष्म देह दोन \nआतां तिसरें याचें कारण शरीर केवीं तें बोलिजे ॥६३॥\nअज्ञानं कारणं साक्षी बोधस्तेषां विभासकः \nबोधाभासो बुद्धिगतः कर्तास्यात्पुण्यपापयोः ॥२॥\nअज्ञान हेंचि कारण शरीर यासी आत्मा साक्षी भास्कर \n तो बोधाभास जीव ॥६४॥\nएक माथां घेऊन अहंता \nदेहद्वय जालें जें निर्माण कांहीं निमित्तास्तव होय दर्शन \nतेंचि कारण शरीर अज्ञान \nजेवीं अंधारीं सर्प दिसे हा कासयानें जाला असे \nतया कल्पावें लागे अपैसें दोरीचें न कळणें ॥६७॥\nसर्पावरून न कळणें भावावें परी तयासी रूप नोव्हे \nतेवींच अज्ञान आहेसें कल्पावें \nअज्ञान म्हणजे न कळणें \n��ें आधीं जालियाविणें देहद्वय भासतीना ॥६९॥\nहे अज्ञान म्हणसी कोणा तरी नव्हे आत्मया आपणा \nतेवीं स्वस्वरूप जें असंग \nतेथें स्फूर्ति हें माया सोंग न होऊन जालें ॥७२॥\nजालें ते जरी सत्य असतें तरी मायानामें कां उच्चारितें \nतस्मात् जालेंच नसतां तयातें \nजेवीं वायूची झुळूक उत्पन्न गगना नातळतां उठे ॥७४॥\n उठे परी स्वरूपा आरती \nअसो तया स्फुरणीं असती \n तयासी नाम ठेविलें ज्ञान \n विस्मरण जें तया ॥७६॥\nत्या विस्मरणा अज्ञान नांव तस्मात् स्फुरणासि आली नेणीव \nआणि ज्ञानही तेथेंचि आठव रूप जालें असे ॥७७॥\n विस्मरण कैचें जें आठवीना \nयास्तव अर्तीत तें ज्ञानाज्ञाना असे तैसें आहे ॥७८॥\nस्फुरण होतांच तेथें उठलें \nतें ज्ञान परि न जाय कल्पिलें \n तेथें प्रकाशही दिसों लागला \nपरी तो सूर्याचा नोव्हे भास जाला मिथ्या उपाधीस्तव तेवींच चिद्रूपता अनंताची \nस्फुरणीं प्रति भासली मिथ्याची \nतस्मात् ज्ञानही असेना जेथें तरी केवीं कल्पावें अज्ञान तेथें \nहें विचारवंते जाणावें समर्थंे \nअसो स्फुरणीं जें ज्ञानाज्ञान तीच विद्या अविद्या ह्या दोन \n तें आवरण शक्तीचें रूपक \n तें आवरण शक्तीचें लक्षण \nअसो विद्येंत जें प्रतिबिंबत चिता ऐसा भास दिसत \nतो ईश्र्वर कर्ता सर्व जगांत \nहाचि भोक्ता जाला सर्व \nपरी हा देहद्वय न होतां \nगुप्त असून जगा समस्ता \n उपादान कारण जगा यया \n आणि विद्यारूप विक्षेप जाणा \nया उभयांस्तव जाली रचना \nतेंचि ऐकावें कैसें कैसें उत्पन्न जालें असे जैसें \nमुळीं स्फुरण तों एकचि असे \nस्फुरणींच जें छिद्र पडिलें म्हणजे चिद्घन असतां स्फुरण जालें \nतया अवकाशा नाम ठेविलें \n तो वायूचे पावला अभिधाना \nभासलें स्फुरण तें वचना \nमुदु स्फुरण तेंचि आप कठिण अज्ञान पृथ्वीचें रूप \nएवं हे अष्टधा सूक्ष्मत्वें अल्प \n स्पष्टत्वा आलीं भूतें संपूर्ण \nएकेक भूत भिन्न भिन्न \n कीं आवकाशीं शब्दा स्फुरणस्व आलें \nतेंचि आकाश नाम पावलें शब्द विषय तन्मात्रा ॥९७॥\nयास्तव वायु हा नाम पावला स्पर्श विषय तन्मात्रा ॥९८॥\nतस्मात् आप हा तयासी जल्प रस विषय तन्मात्रा ॥९९॥\nतस्मात् आप हा तयासी जल्प रस विषय तन्मात्रा ॥२००॥\nअत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवणें.\nगणेश गीता कोणी वाचावी \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/watch-team-india-gives-a-guard-of-honor-to-alastair-cook-in-his-final-test-match/", "date_download": "2018-12-15T16:54:35Z", "digest": "sha1:HKWJAVYNFMKQ3BSWEYNOXJDDUIUTV5AG", "length": 9850, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: अॅलिस्टर कूकला टीम इंडियाने दिली अशी मानवंदना", "raw_content": "\nVideo: अॅलिस्टर कूकला टीम इंडियाने दिली अशी मानवंदना\nVideo: अॅलिस्टर कूकला टीम इंडियाने दिली अशी मानवंदना\n इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (7 सप्टेंबर) सामना सुरु झाला आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.\nत्याने सोमवारी (3 सप्टेंबर) या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले होते.\nत्यामुळे आज इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अॅलिस्टर कूक केटन जेनिंग्जबरोबर सलामीला फलंदाजीसाठी आला.\nयावेळी तो जेव्हा मैदानात येत होता तेव्हा दोन्ही देशांचे झेंडे हातात घेतलेली लहान मुले दोन्ही बाजूंनी उभी होती.\nत्याच्या पुढे भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्हा बाजूंना उभे राहून कूकला गार्ड आॅफ आॅनर दिला. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने कूकबरोबर हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. याबरोबरच ओव्हल स्टेडियममधील प्रेक्षकांनीही उभे राहून कूकला मानवंदना दिली आहे.\nयाबरोबरच सामना सुरु होण्याआधी इंग्लंडचा माजी सलामीवीर फलंदाज अँड्र्यू ट्रॉसने कूकला खास कॅप देऊन सन्मानित केले.\nकूकचा हा भारताविरुद्धचा 30 वा कसोटी सामना असून त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचाही विक्रम केला आहे. हा पराक्रम करताना त्याने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या भारताविरुद्ध खेळलेल्या 29 कसोटी सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले.\nयाबरोबरच कूक कारकिर्दीतील 161 कसोटी सामन्यांपैकी हा सलग 159 वा कसोटी सामना खेळत आहे.\nतसेच कूक हा इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्प��र्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी\n–इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया\n–टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tumchya-balachee-vadh-kiti-mahtvachee-aahe", "date_download": "2018-12-15T17:15:24Z", "digest": "sha1:NLBP2JEPCANK2A3PUQEA7PJBI6VJ32IZ", "length": 14722, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या बाळाच्या वाढीतील असे ५ क्षण, जे तुमच्या नजरेतून सुटता कामा नयेत - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या बाळाच्या वाढीतील असे ५ क्षण, जे तुमच्या नजरेतून सुटता कामा नयेत\nबाळाच्या वाढीतील टप्पे खरोखर महत्त्वपूर्ण असतात. बाळाला हे विकासाचे टप्पे ओलांडताना पाहणे, ही पालकांसाठी एक पर्वणीच असते. त्याचे ते पहिले हास्य, चालण्यासाठी पहिले पाऊल उचललेला तो दिवस; किंवा तुम्हाला चमच्याने घास भरवण्याचा त्याचा प्रयत्न- असे जादुई क्षण दुर्मिळच असतात. अशा वाढीतील छोट्याछोट्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतो, जे उत्साह आणि भरपूर आनंदाने ओतप्रोत असतात. तुमच्या बाळाच्या आयुष्यातील घडणारे हे मोठे बदल आपल्याला त्यांच्या वाढीची आणि विकासाची मनोहर झलक बहाल करतात. तुमच्या बाळाच्या वाढीचे भान ठेवण्यासाठी आम्ही इथे असे क्षण देत आहोत, जे तुमच्या नजरेतून सुटता कामा नयेत.\n१) पहिला हास्याचा उद्रेक\nअसे मोजकेच क्षण असतात, जे आयुष्यभरासाठी तुमच्या हृदयात कैद होऊन जातात. तुमच्या बाळाचे हास्य हा असाच एक क्षण आहे, जो तुमचे पूर्ण आयुष्य सार्थक करतो. तो तुम्हाला घट्ट बसणाऱ्या जीन्समध्ये जिगल डान्स करताना पाहत असेल वा मांजर उंदरामागे पळताना पाहत असेल- अशी कोणतीही मजेशीर घटना तुमच्या बाळात हास्याची लाट आणू शकते. तुमच्या बाळात हास्याचा उद्रेक होतो आणि ते जमिनीवर लोळायला लागते. हे हास्य खरोखर आकर्षक असते आणि नेहमी तुमच्या हृदयात घर करुन राहते.\nबाळे ही आनंदाची प्रतीके असतात आणि ते तुमच्या आयुष्यात भरभरुन सुख आणतात. ते छोटेसे जादूगारच असतात आणि चेहऱ्यावरचे त्यांचे पहिले हसू खरोखर अमूल्य असते. हे लहान बदमाश तुमच्या उदास जीवनात चैतन्य आणू शकतात आणि तुमचे काम दुप्पट गतीने पूर्ण करण्यास ऊर्जा प्रदान करु शकतात. हसू हे त्यांचे पहिले सामाजिक कौशल्य असून, ते अतिशय संसर्गजन्य असते आणि सगळीकडे आनंदाची लहर पसरवते .\nजेव्हा तुमचे लहान बाळ तुम्हाला मिठी मारते, तेव्हा तुम्हाला तुमचे हृदय आनंदाने भरुन आल्यासारखे वाटते. तुम्ही तुमच्या भावनांवर काबू ठेवू शकत नाही आणि तुम्हाला त्या नेहमी हृदयात जपून ठेवाव्याशा वाटतात. जेव्हा तुमचे बाळ तुमची प्रेमाने गळाभेट घेते, तेव्हा तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख आणि नैराश्य ओसरुन जाते. जेव्हा तुम्ही त्याचे आवडते गाणे म्हणत असता, त्याचे आवडते खाणे बनवत असता किंवा हसवत असता; तेव्हा मिळणारे एक सुखी आलिंगन हे तुमची मोठी दुःखे वा वेदना पुसून टाकू शकते.\n४) दृश्ये आणि आवाज ओळखता येणे\nबाळे भरपूर वेळा अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजाने घाबरुन जातात. मग तो अलार्म क्लॉक चा आवाज असो अथवा मोबाईलचा- बाळे असा अचानक आवाज ऐकून रडू लागतात. ते त्या आवाजाला प्रतिसाद द्यायलाही सुरु करतात आणि जिथून आवाज आला तिथे जिज्ञासेने पाहायला लागतात. तसेच त्यांचे आवडते खेळणे त्यांच्यासमोर नसले तर ते शोधायलाही चालू करतात. ते सर्व नावडते आणि आवडते आवाज ऐकून घ्यायला शिकू लागतात आणि त्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींकडे टक लावून पाहू लागतात.\n५) चुंबने देऊ लागतात\nजेव्हा तुमचे बाळ त्याच्या अडखळत्या पायांवर स्वतःला नियंत्रित करते आणि त्याचे गुबगुबीत हात तोंडाजवळ नेऊन 'मुआह' चा आवाज करते; तेव्हा ते तुमच्यासाठी जगातील सातव्या आश्चर्यासारखेच अद्भुत असते. जेव्हा तुमचे बाळ आपल्या लहान हातांनी तुमच्याकडे चुंबनाचा इशारा करुन आपले प्रेम व्यक्त करते, त्यापेक्षा गोड गोष्ट कोणतीही असू शकत नाही. पहिल्या वेळी ते पूर्णपणे यशस्वी होईलच असे नाही; पण त्याचे प्रयत्नच तुमच्या ओठांवर हसू आणते. परिपूर्ण नसलेल्या त्या चुंबनासाठी तुमचे ते हास्य म्हणजे अमूल्यच\nअसे छोटे क्षणच तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार घेऊन येतात. प्रत्येक वेळी तुमचे बाळ असे क्षण घेऊन येते; तेव्हा तुम्हाला कळून येते की तुमचे तान्हुले योग्य मार्गावर आहे. वरीलपैकी सर्वाधिक आवडता क्षण तुमच्यासाठी निवडणे अवघड असू शकते; पण हे सर्व क्षणच तुम्हाला परमानंदाची परिपूर्ण झलक देतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_783.html", "date_download": "2018-12-15T15:53:15Z", "digest": "sha1:7NOF4Z2UC4TEEZE27HVQ7TDK2VAUBHBB", "length": 12374, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु राहणार : आरोग्यमंत्री | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु राहणार : आरोग्यमंत्री\nकेंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशासह महाराष्ट्रात 23 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील 83.72 लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. रविवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.\n2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83.72 लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.\nराज्यात सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून त्याचा लाभ 2 कोटी 23 लाख कुटुंबाना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील 484 शासकीय व खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.\nरा���्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार आहे. 23 सप्टेंबर 2018 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप केले जाणार आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मु���्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/censorship/", "date_download": "2018-12-15T17:14:43Z", "digest": "sha1:B2VGCZDS43J4WUGNDCWLLDHSOU7KVVDF", "length": 17597, "nlines": 213, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "CENSORSHIP | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nहे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे…\nसोपा म्हणजे SOPA आणि पिपा म्हणजे PIPA. त्याचा विस्तारीत रूप म्हणजे STOP ONLINE PIRACY ACT आणि PROTECT IP म्हणजेच INTELLECTUAL PROPERTY. हे दोन्ही कायदे आनलाईन पायरसी रोखण्यासंदर्भात अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसने प्रस्तावित केलेले कायदे आहेत.\nआता एक महत्वाचा मुद्दा… हे सर्व हे काही होतंय ते अमेरिकेत, मग आपण त्या निषेधात सहभागी व्हायचं किंवा आपला म्हणजे एक सर्वसामान्य वेब यूजर किंवा इनमिन इंटरनेटवर एखादा ईमेल आयडी किंवा फक्त फेसबुकवर अकांऊट एवढाच काय तो आपला वेबशी संबंध… बऱ्याचदा आपण ईमेल किंवा फेसबुक चेक करण��यासाठी कधीतरी इंटरनेट कॅफेमध्ये जातो, मग आपल्याला इथे भारतात बसून काय फरक पडणार आहे, कितीही कायदे आले तरी…\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का\n(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nसोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….\nइन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है\nखिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है\nप्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या संदर्भात आता सुरु असलेल्या काही घडामोडी. यामुळे मला या ओळींचा पुन्हा एकदा शोध घ्यायला भाग पाडलं. मला फेसबुकच्या बाबतीत किंवा त्यासंदर्भात ज्या काही उलट सुलट बातम्या सध्या येत आहेत, त्यावर जे भाष्य करायचंय, ते नेमकं अशा द्विधावस्थेतलं आहे.\n(कृषिवल, मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2011)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nमाहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास\nसोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधा�� तीव्र प्रतिक्रिया उमटली. अजूनही उमटत आहेत. यावरून सरकारला एवढं तरी नक्कीच उमजलं असेल की सोशल नेटवर्किंगवर सेन्सॉरशिप लादणं हे काही तितकंसं सोपं नाही. त्यामुळे एका खूप मोठ्या लोकक्षोभाला तोंड द्यावं लागणार आहे.\n(कृषिवल दिनांक 13 डिसेंबर 2011)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nव्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ\nन्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-mim-corporator-matin-arrested-138376", "date_download": "2018-12-15T17:05:36Z", "digest": "sha1:447SN7MD3U3WEWHGMLOIO3OZ5NVA3NDD", "length": 13742, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad MIM corporator Matin arrested एमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक | eSakal", "raw_content": "\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली. त्यांना, मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोन नगरसेवकांविरोधात जमावाने मारहाण कलाम 323, 506, 143, 147, 149 प्रमाणे सिटी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली. त्यांना, मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ���ाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोन नगरसेवकांविरोधात जमावाने मारहाण कलाम 323, 506, 143, 147, 149 प्रमाणे सिटी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nदरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मारहाण झाल्यानंतर मतीन यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला वार्ड 17 मध्ये उपचार घेत असलेल्या मतीन यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर कैदी वार्डात शिफ्ट करन्यात आले. घाटीतुन सुटी करून त्यांना थोड्याच वेळात सिटी चौक पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नगरसेवक सय्यद मतीनवर उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पीआय शिनगारे यांनी सांगितले आहे.\nतत्पूर्वी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत \"बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे \"एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर मतीन यांना सर्वसाधारण सभेत कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nजर 2004 साली भाजप पुन्हा सत्तेत आले असते तर...- इम्रान खान\nइस्लामाबाद - 2004 साली जर भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले असते आणि पुन्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे झाले असते तर, भारत आणि...\nदिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार 180 किमी वेगाने रेल्वे\nनवी दिल्ली : भारतातील पहिली इंजिनविरहित रेल्वेगाडी टी-18ची चाचणी रविवारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता ही रेल्वे 25 डिसेंबरपासून दिल्ली ते...\nराममंदिर प्रकरणी अध्यादेशाचा मुद्दा गैरलागू : प्रकाश अकोलकर\nदौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्या��ालय...\nराम मंदिरावर भाजपची मक्तेदारी नाहीः उमा भारती\nनवी दिल्लीः प्रभू रामचंद्र हे सर्वांचे असन, मंदिर उभे रहावे असेच सर्वांना वाटते. राम मंदिरावर फक्त भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी नाही, असे केंद्रीय...\nपहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ\nमुंबई : माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/due-rains-existence-new-colonies-existence-roads-129044", "date_download": "2018-12-15T16:23:32Z", "digest": "sha1:JE7PTIQMENKETM2RZCJICREODQEKQ2L5", "length": 14555, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to the rains the existence of new colonies in the existence of roads पावसामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्व संपुष्टात | eSakal", "raw_content": "\nपावसामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्व संपुष्टात\nरविवार, 8 जुलै 2018\nशहराबाहेर असलेल्या व पालिका हद्दीत नुकताच समावेश करण्यात आलेल्या नविन वसाहतींमधील रस्त्यांचे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अस्तित्वच संपुष्टात आले असुन या रस्त्यांवरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पालिकेने किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे.\nएरंडोल- शहराबाहेर असलेल्या व पालिका हद्दीत नुकताच समावेश करण्यात आलेल्या नविन वसाहतींमधील रस्त्यांचे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अस्तित्वच संपुष्टात आले असुन या रस्त्यांवरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पालिकेने किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे.\nशहराच्या बाहेर तीस ते पस्तीस नविन वसाहती असुन यापूर्वी सर्व नविन वसाहती पालिकेच्या हद्दीबाहेर होत्या. त्यामुळे पालिकेच्या वतीने या ठिकाणी केवळ पाणी पुरवठा केला जात होता. मात्र मागील वर्षापासून पालिकेची हद्दवाढ झाली असुन सर्व नविन वसाहतींचा पालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नुकत्याच झालेल्या अल्पशा पावसाने सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पावसामुळे सर्व रस्त्यांवर ठिकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यांवरून पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. रस्त्याच्या दुरावास्थेचा सर्वाधिक त्रास महिला व बालकांना होत आहे.\nसर्वत्र चिखल निर्माण झाल्यामुळे अनेक दुचाकी फसत असुन अनेकजण घसरून पडत आहेत. नवीन वसाहतींमधून पालिकेच्या वतीने विविध करांची वसुली केली जात असुन सोयी व सुविधा पुरेशा प्रमाणात पुराविल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वच वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारींची सोय नसल्यामुळे पाणी परिसरातच तुंबत असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रस्त्यांवर शोष खड्ड्यांची काळी माती टाकल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नविन वसाहतींचा पालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. याबाबत पालिकेने या सर्व रस्त्यांवर किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून खड्डे बुजवावेत व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणा���्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-new-research-questions-fish-stocking-obligations?tid=3", "date_download": "2018-12-15T17:03:33Z", "digest": "sha1:GYG3CKI34YIEHSFAUXNDIWKDMEX74FWV", "length": 23466, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, New research questions fish stocking obligations | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहायड्रोपॉवर प्रकल्पांचा माशांची संख्या, स्थलांतरावर परिणाम\nहायड्रोपॉवर प्रकल्पांचा माशांची संख्या, स्थलांतरावर परिणाम\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nपाण्याच्या शक्तीचा वापर ऊर्जेच्या निर्मितीसह विविध कारणांसाठी केला जातो. मात्र, या प्रक्रियेमध्ये पाण्यातील मासे व अन्य जलचरांना व त्यांच्या रहिवासाला पोचणाऱ्या नुकसानीची दखल फारशी घेतली जात नाही. आधुनिक कायद्याच्या अनुषंगाने किंवा शास्त्रीय पद्धतीने यावर अधिक अभ्यास होण्याची गरज युनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनलॅंड येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये कायदेशीर बाबी आणि जीवशास्त्राच्या प्रवाहावर होणारा परिणाम तपासण्यात आला. यात माशांच्या संख्येवर आणि स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये हायड्रोपॉवर प्रक्रियेचा विपरीत परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे.\nपाण्याच्या शक्तीचा वापर ऊर्जेच्या निर्मितीसह विविध कारणांसाठी केला जातो. मात्र, या प्रक्रियेमध्ये पाण्यातील मासे व अन्य जलचरांना व त्यांच्या रहिवासाला पोचणाऱ्या नुकसानीची दखल फारशी घेतली जात नाही. आधुनिक कायद्याच्या अनुषंगाने किंवा शास्त्रीय पद्धतीने यावर अधिक अभ्यास होण्याची गरज युनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनलॅंड येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये कायदेशीर बाबी आणि जीवशास्त्राच्या प्रवाहावर होणारा परिणाम तपासण्यात आला. यात माशांच्या संख्येवर आणि स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये हायड्रोपॉवर प्रक्रियेचा विपरीत परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. हे संशोधन वॉटर इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nफिनलॅंडमध्ये फिश स्टॉकिंग्जचा मोठा इतिहास आहे. महायुद्धांच्या दरम्यान फिनलॅंड येथील बहुतांश नद्यांचा वापर हायड्रोपॉवरच्या निर्मितीसाठी करण्यात आला होता. सुरवातीला फिनिश कायद्यानुसार या प्रक्रियेमध्ये मत्स्य उद्योगाला बसणाऱ्या फटक्याचा विचार करून योग्य ती भरपाई देण्याची पद्धत होती. त्यासाठी वेगळे मत्स्यमार्ग (फिश वे) उभारले जात. विविध उद्योगांना पर्यावरणाला पोचवलेल्या धोक्याचा योग्य तो मोबदला देण्याची तरतूद होती. तसेच व्यावसायिक आणि पुननिर्मित मत्स्य उद्योगासाठी त्याचा काही प्रमाणात फायदा होत असे. मात्र, या हायड्रोपॉवर प्रक्रियेमध्ये माशांच्या विशेषतः स्थलांतरित माशांच्या नैसर्गिक पुनरुत्पादन प्रक्रियेवर परिणाम होत असे. औद्योगिक क्रांती आदी, फिनलॅंडच्या नद्यामध्ये २५ अॅटलांटिक सॅलमोन, ७२ तपकिरी ट्राऊट आणि डझनावारी नदीतील अन्य मासे सापडत असत. सध्या फिनलॅंड येथील नद्यांमध्ये नैसर्गिक पुनरुत्पादन थांबल्यामुळे सॅलमोन माशांची संख्या चारपर्यंत घसरली आहे. स्थलांतरीत तपकिरी ट्राऊट, पांढरे मासे यांची संख्या अत्यंत कमी आणि दुर्मिळ होत गेली आहे.\nयुनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनलॅंड येथील प्रो. अॅनस्सी वैनिक्का यांनी सांगितले, की मत्स्यशेतीमध्ये नव्याने झालेल्या जनुकीय अभ्यासामध्ये मत्स्यपालनातील माशांच्या प्रजातींच्या जनुकीय गुणधर्मात बदल झालेले दिसून येत आहेत. शेततळ्यातील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतील हे बदल असून, हे मासे जंगली वातावरणामध्ये तग धरण्याची शक्यता कमी झाली आहे.\nअगदी एकाच नदीच्या विविध भागामध्ये आढळणाऱ्या सॅलमोनाईड माशांमध्येही जनुकीय फरक दिसून येत आहे. ही जनुकीय विविधता बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक आहे.\nहायड्रोपॉवर प्रक्रियेदरम्यान पोचणाऱ्या हानीचा मोबदला पूर्णपणे काढणे शक्य नाही. कारण माशांची नैसर्गिक पुनरुप्तादन साखळीच यातून उद्ध्वस्त होताना दिसते. भविष्यामध्ये केवळ माशांपुरता विचार न करता संपूर्ण पर्यावरणाचा विचार या मोबदल्यासाठी करावा लागणार आहे.\nस्थलांतरित माशांच्या समस्या केवळ मोठ्या किनाऱ्याशी जोडलेल्या नद्यापुरत्या मर्यादित नाहीत. उदा. सॅलमोनॉईड, पांढरे मासे यांच्या स्थलांतरण मार्गाच्या आणि विशेषतः पुनरुत्पादन क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ संशोधक हॅन्नू हुस्कोनेने यांनी सांगितले.\nविद्यापीठातील पर्यावरणविषयक कायदे व नियम यातील संशोधक निको सोईनिनेन यांच्या मते, स्थलांतरित माशांची संख्या आणि पाण्याचा उत्तम दर्जा या विषयी कायदेमंडळाला अधिक माहिती आवश्यक आहे.\nयुरोपीय महासंघाच्या नियमावलीनुसार पर्यावरणासंबंधी कायदे पुरेसे कडक असून, त्यानुसार प्रत्येक युरोपीय सदस्याने अंतर्गत नद्यासाठी पालन करण्याची आवश्यकता आहे. स्थलांतरित माशांची संख्येचा अंदाज हा त्याचा एक निकष आहे. युरोपीय नियमावलीनुसार स्थलांतरित माशांचे मार्ग आणि त्यांचे प्रवाह, प्रवास यावर भर देण्यात आला आहे.\nफिनलॅंड येथील जल कायद्यानुसार मत्स्य उद्योगाला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा नियम आहे. मात्र, मूळ हायड्रोपॉवर परवान्यामध्ये भरपाई देण्याचा नियम नसल्यास नंतर भरपाई देणे शक्य होत नाही. सध्याच्या जल कायद्यानुसार, कायमस्वरूपी परवाने मिळत असले तरी भरपाईविषयी अनेक अडथळे येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.\nप्रो. वैनिक्का यांच्या मते, नियमामध्ये योग्य ते बदल करण्याची वेळ निघून गेली आहे. नुकत्याच झालेल्या तुलनात्मक अभ्यासामध्ये ट्राऊट माशांच्या संख्येमध्ये आणि त्यांच्या स्थलांतराच्या वर्तणुकीमध्ये जनुकीय पातळीपर्यंत प्रभाव पोचला आहे. उबवण कक्षामध्ये त��यांची निर्मिती झाल्याने त्यांच्या जंगली गुणधर्मांचा ऱ्हास झाला आहे. अगदी त्यांचे मूळ जंगली माशांसोबत संकर करून फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. कारण त्यांच्यामध्ये स्थलांतराशी संबंधित जनुकांचाच अभाव दिसत आहे.\nफिनलॅंड जीवशास्त्र biology स्थलांतर महायुद्ध मत्स्य पर्यावरण environment मत्स्यपालन fishery विकास विषय topics\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यात��ल महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2013/09/29/%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88/", "date_download": "2018-12-15T16:24:03Z", "digest": "sha1:2XNP6DVQTUNADHCT3URG6RHVTPTJGBAC", "length": 31895, "nlines": 346, "source_domain": "kayvatelte.com", "title": "हर एक दोस्त जरूरी होता है… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहर एक दोस्त जरूरी होता है…\nबरेच मित्र असतात आपले. काही चांगले काही वाईट, तर काही खूप चांगले. प्रत्येक मित्र हा एक वेगळ्या प्रकारचा असतो, कुठलेही दोन मित्र एकसारखे कधीच सापडत नाही. प्रत्येक मित्रा मध्ये एक युनिक क्वॉलिटी असते. मित्रांचं ऍनॅलिसिस करावे असे कधीच वाटत नाही, पण ते आपोआप सुरु होतं ते एखाद्या मित्राने मित्र म्हणून खांद्यावर हात ठेऊन पाठीत सुरा खुपसल्यावर. असो.\nअगदी नर्सरी पासून मित्र हा कन्सेप्ट सुरु होतो. मुल नुकतंच घराबाहेर पडलेले असते, नेहेमी आईच्या प्रोटेक्शनची सवय असते, पण एकदम जेंव्हा ज्यु. केजी मधे जायची वेळ येते, तेंव्हा आधी तर आईचा आधार शिक्षकांमध्ये शोधायचा ते मुल प्रयत्न करते, पण एक शिक्षक वर्गातल्या ६० मुलांना कसा पुरणार मग बरोबरच्या मुला- मुलींशी मैत्री ���ोते – ते पण एक गरज म्हणून\nवय वाढत जातं, आणि मग पौगंडावस्थेत पोहोचल्यावर तर नातेवाईकांपेक्षाही मित्र जास्त जवळचे वाटायला लागतात. मित्राच एक वेगळं विश्व तयार होतं.सध्या टिव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणे प्रत्येक मित्र हा युनिक सॅंपल असतो . प्रत्येकाची कॅटॅगरी, वागण्याची पद्धत एकदम वेगळी असते. कधी आपल्या मित्रांचे ऍनॅलिसीस केले आहे का एक मेल आली होती, मित्र कसे नसावे याची काही दिवसापूर्वी\nगरजू:- हा पहिला प्रकार . ह्याला जेंव्हा पैशाची गरज पडते, तेंव्हा तो तुमच्या कडे येतो, आणि बराच वेळ गप्पा मारल्यावर अडचण आहे म्हणून पैसे मागतो. तुम्ही पैसे दिल्यावर, याची आणि तुमची भेट एकदम तो पैसे परत करायला येतो तेंव्हाच होते. एकदा पैसे परत केले, की नेक्स्ट भेट पुन्हा त्याला गरज पडेल तेंव्हाच\nखरा मित्र :- हे तुमचे अगदी खास जवळचे मित्र असतो आणि तुमच्या चांगल्या वाईट प्रसंगात तुमच्या बरोबर ( तुम्ही न बोलावता )असतो. असे फार कमी मित्र असतात.\nत्रासदायक मित्र :- हे मित्र तुम्हाला कायम कुठल्या तरी लफड्यात अडकलेले असतात. आणि तुम्हाला पण अडकवतात. जसे मुलगी ह्याने पटवली असते, पण पळून जाऊन लग्न करायला तुमची कार हवी…. 🙂\nजुने शाळेतले / कॉलेज मधले मित्र :- मौल्यवान ह्यांच्याशी तुम्ही कधीही गप्पा मारायला बसाल तर वेळ कसा जाईल ते समजणार नाही. तुमच्या जीवनातला बहुमूल्य ठेवा असतात हे मित्र\nफोनाळ मित्र : – ह्यांच्याकडे तुम्हाला भेटायला अजिबात वेळ नसतो, पण फोन वर मात्र तुमच्याशी हे तास अन तास गप्पा मारतात. तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात, पण भेट मात्र टाळतात. भेट मात्र अगदी कधी तरी होते, ती पण योगायोगानेच – ठरवून नाही\nएक्स्ल्युझिव मित्र :- यांची अपेक्षा असते की तुम्ही फक्त यांच्याबरोबरच मैत्री करावी. त्यांना न आवडणाऱ्या मुला- मुलींशी तुम्ही अजिबात मैत्री करू नये अशी यांची अपेक्षा असते. ( उदाहरणार्थ:- जर तुम्ही पुरुष असाल तर मैत्रिण अशी असते).\nकुबेर मित्र :- हे म्हणजे पैशाची खाण असलेले मित्र असतात. यांना तुम्ही कधीही पैसे मागितले तरी पण ह्यांच्याकडे तयार असतात . एक फोन केला की पंधरा मिनिटात तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर करतात. पैसे देतांना पण आपण काही उपकार करतोय अशी भावना यांची नसते, त्यांच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना असते.\nकंजूस मित्र:- वर दिलेल्या कुबेर मित्रांच्या अगदी विरुद्ध यांची वागणूक असते, कधी पैसे मागितले, तर मिळण्याचे चान्सेस कमीच जवळ असूनही शक्यतो देणार नाहीत. जर कधी खूपच गळी पडलात, तर परत कधी देणार जवळ असूनही शक्यतो देणार नाहीत. जर कधी खूपच गळी पडलात, तर परत कधी देणार मला पण पैशाची गरज आहे वगैरे वगैरे दहा गोष्टी सांगून मग पैसे देणार हे तुम्हाला.जर कधी पैसे दिलेच तर इतर दहा मित्रांना पैसे दिले आहेत ही गोष्ट रंगवून सांगणार.\nत्रासदायक मित्र : – हे कायम कुठल्या ना कुठल्या तरी लफड्यात अडकलेले असतात. यांना तुम्ही कधीही भेटला किंवा फोन केला तरी पण हे मित्र तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम्सचा पाढा वाचून दाखवतात , आणि तुमच्याही नकळत तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम मधे अडकवतात.. हे मित्र कसे ओळखायचे यांचा फोन आला, की तुमच्या कपाळावर चार आठ्या आपोआप तयार होतील , फोन उचलायच्या पूर्वी\nअदृष्य मित्र : – हा तुमचा चांगला मित्र असतो, पण तुम्हाला जेंव्हा कधी याची गरज पडते, तेंव्हा हा ह्याला कधीच वेळ नसतो. तुमच्या गरजेच्या वेळेस सोइस्कर पणे तुम्हाला टाळून इतर काही तरी करणार हा \nसहानुभूती दाखवणारे : -तुम्ही जेंव्हा खूप ’लो’ असाला, आणि तुम्हाला जर कोणाच्या तरी बरोबर आपले प्रॉब्लेम शेअर करायचे असतील तर हे मित्र उपयोगी पडतात. तुम्ही जे सांगाल ते सिंपथॅटिकली न कंटाळता ऐकतात. सायकॉलॉजिस्ट चा खर्च वाचवायला हे मित्र उपयोगी पडतात.\nबडबड्या मित्र :- वर दिलेल्या सहानुभुती वाल्याच्या अगदी विरुद्ध . हा तुम्हाला अजिबात बोलू देणार नाही. स्वतःच इतकी बडबड करेल की जेंव्हा तुमची बोलायची वेळ येईल तेंव्हा तुम्ही स्वतः आपण काय बरं बोलणार होतो\nसंशयी मित्र : – तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी वर संशय घेणारे . सहजासहजी तुमच्यावर हे विश्वास ठेवत नाहीत.तुम्ही सांगितलं की मित्राबरोबर सिनेमाला गेलो होतो, तर हे तो मित्र होता की मैत्रिण हा प्रश्न नक्की विचारतील.यांना तुम्हाला यांची मैत्री नको आहे असाही संशय मनात असतो, आणि ते वेळोवेळी तुमच्याकडून तसे नाही -हे वदवून घेण्याचा प्रयत्न करतात.\nस्वप्नभंजाळलेले :- हे मित्र तुमच्या कुठल्या स्वप्ना मधे ऍक्टीव्हली सहभागी होतात. जसे तुम्ही म्हंटले की ” मी बिझीनेस सुरु करतो” तर ताबडतोब हे मित्र तुमच्या बिझीनेस मधे स्वतःला पण सहभागी होऊन रुपरेषा तयार करणे सुरु करत��त. 🙂\nवार्षिक मित्र :- तुम्ही गावाकडे सुटी मधे गेलात आणि ह्यांना भेटलात की मधे एक वर्षाचा काळ गेला होता हे लक्षात पण येत नाही असे हे मित्र असतात. असेच काही मित्र तुम्ही रहाता त्याच शहरातले पण असू शकतात, यांची नियमीत भेट होत नसते, पण कधी भेट झाली की मधला काळ गेला होता हे विसरायला होते.\nकाळजीवाहू मित्र :- तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला की हे मित्र +व्ह अटीट्यूडने तुमचे मओधैर्य वाढवतात.प्रसंगी तुमच्या वतीने भांडण्यास पण हे उभे रहातात.\nसल्लागार :- हे मित्र तुम्ही न मागता पण सल्ला देणयसाठी काय्म तयार असतात. तुम्ही कितीही नको नको म्हंटलं, तरीही हे सल्ला देणे काही बंद करत नाहीत.\nनो रिप्लाय फेंड्स :- हे मित्र कधिच फोन उचलत नाहीत, तुम्हाला असा पण संशय येतो की ह्याचा नंबर तर बदललेला नसेल ना पण यांना काम पडले की मात्र यांचा फोन नक्की येतो.\nगुप्त मित्र :_ हे तुमचे मित्र/मैत्रिण असतात, पण इतरांना ते कळू नये अशी यांची इच्छा असते. कधी रस्त्यावर भेटलात तर ओळख न दाखवता पण पुढे निघून जातात.\nनो कॅटॅगरी :- हे तुम्हाला नेहेमी कुठला ना कुठला फेवर मागत असतात . असे कधीच होत नाही, की ह्यांची भेट झाली, आणि ह्यांनी काही मागितले नाही\nचिपकू:- कुठेही जातांना तुम्ही यांच्या सोबत जावे अशी अपेक्षा करतात, तुमच्या वेळेची यांना अजिबात किंमत नसते.\nब्लॉगर मित्र : – यांची कंपनी मस्त असते, पार्टी खादाडी ट्रेक या साठी बेस्ट लिखाण हा कॉमन इंटरेस्ट असल्याने वेळ मस्त जातो , यांच्यासोबत असतांना.\nआळशी मित्र :- तुमच्या कुठल्याही गृप च्या कार्यक्रमांना येण्याचा कंटाळा करणारे 🙂\nफेसबुक फ्रेंड्स :- हे स्वतः कधीच फेसबुक वर अपडेट्स देत नाहीत, पण तुमचे अपडेट्स नेहेमी पहात असतात, त्यामुळे यांना तुमच्या बद्दल बरीच माहिती असते, पण तुम्हाला मात्र यांच्याबद्द्ल अजिबात काही माहिती नसते.\nऑप्टीमिस्ट:- तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम चे सोल्युशन यांच्याकडे असते\nपेसिमिस्ट :- तुमच्या प्रॉबेम मधून तुम्ही कसे बाहेर पडू शकत नाही, आणि “आता तुमची वाट लागली आहे ” हे पटवून देण्याचे काम इमानेइतबारे करतात.\nहुषार मित्र :- याला तुम्हाला काय हवे आहे हे आपोआप समजते आणि त्या प्रमाणे तो वागत असतो.\nसायको :- तुम्हाला काही पॉब्लेम तर नाही ना ही गोष्ट तुम्ही “काही प्रॉब्लेम नाही” हे उत्तर दिल्यावर पण हजारदा विचारतो, आणि शेव���ी तुम्ही ओपन होत नाही म्हणून रुसुन बसतात . ( हे बहुतेक मुलगा असेल तर मैत्रिणीच्या बाबतीत घडते )\nकलिग मित्र :- हे तुमचे मित्र नसतात, पण मित्र असल्याचा आभास निर्माण करण्यात एक्स्पर्ट असतात. ह्यांच्यापासून सांभाळून राहणेच योग्य.\nकल्ला करणारे :- हे मित्र तुमच्या घरी येऊन तासाभराने परत गेल्यावर घर एकदम शांत वाटायला लागतं..\nविसरभोळे :- तुमच्याकडून घेतलेले पुस्तक, पैसे वगैरे परत देण्याचे हमखास विसरणारे.\nअजुनही बरेच प्रकार असतील पण इथे थांबवतो कारण तसाही लेख खूप मोठा झालाय. तुम्हाला काही सुचत असतील तर इथे नक्की लिहा कॉमेंट मधे.\n22 Responses to हर एक दोस्त जरूरी होता है…\nहवेहवेसे मित्र, ज्यांच्या नुसत्या असण्यानेही आपल्याला बरे वाटते. कधी कधी काही बोलायची पण गरज वाटत नाही\nपण काहीही असले तरी मित्र हवेतच.\nक्या बात है.. सुंदर विचार – पटलं एकदम.\nग्लास बैठकी चे मित्र काका काही काहीच मित्र असतात ज्यांच्या सोबत हमप्याला होता येते अन व्हायची इच्छा असते\n🙂 ये तो अंदरकी बात है..\nकाका लेख आहे चांगला, पण ब-याच दिवसापासुन तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पहात होतो. तो वाचायला मिळाला आहे पण जरा मुददेसुद लेख जास्त कंटाळवाणे करतायत. तेव्हा जरा पूर्वीप्रमाणे परिच्छेद लेखाची निर्मिती व्हावी हीच तुमच्या रसिक वाचकाची आपेक्षा आहे. तरी ती तुम्ही लवकरच पुर्ण कराल अशी अशा बाळगतो आणि हो, कृपया तूम्ही तुमच्या लेखनात खंड पाडू नका. ब्लॉग मेल्यासारखा वाटतो तेव्हा तूमची लेखनी सुरुच ठेवा व आम्हा रसिक वाचकांना निरंतर अमर ठेवा. तसदीबददल क्षमस्व.\nविस्तूत प्रतिक्रियेसाठी आभार. काय वाटेल ते ब्लॉग असल्याने जे काही मनात येत जातं, ते लिहीत असतो, पण या पुढे शक्यतो असे लेख टाळण्याचा प्रयत्न करीन\nनागेश... मी एक हौशी लेखक says:\nपत्नीव्रती मित्र: आपल्या बायको घाबरून अथवा जास्त प्रेमात पडून मित्रांना विसरणारा मित्र…\nहा हा हा.. 🙂 मी पण त्यातलाच.. ( कन्फेशन )\nबहुतेक सगळेच असे असतात.\nविशाल विजय कुलकर्णी says:\nमागे एकदा गुगलबझ वर हा विषय निघाला होता तेव्हा लिहीले होते…..\nसमजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये अडमिट आहात, अशा वेळी भेटायला येणार्या मित्रांपैकी जो डोळ्यात पाणी आणुन “लवकर बरा हो रे” असे कळवळून सांगतो तो खरा मित्र असतो आणि जो “भोXXच्या, महिनाभर उठलास तर याद राख, नर्स लै कंडा हायेत राव हितल्या” असा दम भरतो, तो जवळचा मित्र असतो 😛\nप्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.. 🙂\nलिहीणे तर हॉबी आहे. लिहीणे कधी बंद होईल असे वाटत नाही. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-111.html", "date_download": "2018-12-15T15:59:03Z", "digest": "sha1:UEIP2Z7LNY7OFDRLEWESUPSD7ZYZ4UY3", "length": 10340, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Jaamkhed Special Story रस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप.\nरस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपरिषदेच्या कृपादृष्टिने शिवार जलयुक्त होण्याऐवजी रस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरातील प्रभाग क्र २० मधील , म्हेञे वस्ती (फुलमळा) येथे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, विध्यार्थाना अक्षरशः दोन फूट खड्याच्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nम्हेञे वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर अत्यंत खराब असल्यामुळे परिसरातील नागरिक ,शाळकरी मुले, मुली जामखेड ला येणे अवघड होऊन बसत आहे ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्वासन देण्यार्या पुढार्यांना सुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनास्था पाहता येथील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.\nशहरापास���न १ किमी अंतरावर असणाऱ्या ३०० लोकवस्ती असणारी म्हेत्रे वस्ती ,जुना रत्नापूर रस्ता ,अहिल्या नगरला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे ,पण गेल्या अनेक वर्षपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकंना मरणयातना भोगाव्या लागत आहे अनेक वेळा पालकमंत्री राम शिंदे याना निवेदन देऊनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे\nलोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालून या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, नगरपरिषद ,बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांना कळेना व लोकप्रतिनिधींना समजेना अशीच अवस्था तालुक्यातील सर्वसामान्यांची झाली आहे. आंधळ दळतय.., असे बोलत ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असल्याचे चित्र ग्राीमण भागात दिसून येत आहे.\nतसेच शहरातील रस्ते दरवर्षी बांधकाम विभागाकडून किरकोळ डागडुजी केल्यानंतर निधी उपलब्ध करून रस्त्याच्या समस्या सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली असता अत्यंत नित्कृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदार केवळ निधी उकळण्याचे काम करीत असल्याचे अनेक उदाहरणे जामखेड तालुक्यात पाहावयास मिळतात.\nअनेक गावांच्या रस्त्यांबाबत निधी उपलब्ध होऊनही काम होत नसल्याने ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे हेलपाटे मारतात. पावसाच्याकाळात शिवार जलयुक्त दिसण्याऐवजी रस्तेच जलयुक्त दिसत असल्याने सरकारने तालुक्याला रस्त्याला जलयुक्त केल्याप्रकरणी दखल घेण्याची मागणी सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.\nजामखेड येथील मेह्त्रे वस्ती फुलमळा येथील रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे. तरीही रस्ता नसल्याने मयत माणसाचे प्रेत झोळी करुन आणावे लागत आहे. अशी ही मेह्त्रे वस्तीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.\nगेल्या वर्षी नितीन मेह्त्रे या विद्यार्थ्यांला रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने तो मयत झाला. पाउस पडल्यानंतर विद्यार्थी व शाळेत येत नाही.तरी शासनाने तत्काळ दाखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नगरपरिषद समोर आंदोलन करण्यात येईल - राजेंद्र म्हेत्रे नागरिक म्हेत्रे वस्ती जामखेड.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्य��तील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asian-games-2018-15-year-old-shardul-vihan-wins-silver-in-mens-double-trap/", "date_download": "2018-12-15T16:01:21Z", "digest": "sha1:Z4KIVBX4NRMP5NOELKOT5PTQNUDNR6MH", "length": 8812, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक", "raw_content": "\nएशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक\nएशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक\nइंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये १५ वर्षाच्या शार्दूल विहानने भारताला नेमबाजीत रौप्यपदक जिंकून दिले. पुरूषांच्या दुहेरी ट्रॅपमध्ये त्याने ७३ शॉट्स मारत हे पदक पटकावले आहे.\nयावेळी ३४ वर्षीय कोरियाचा शिन ह्युनवूने विहानवर एका गुणाने आघाडी मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर कतारचा अल मारी हमदला ५३ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.\nविहान पात्रता फेरीत १४१ गुण मिळवत अव्वल स्थानावर होता. तर त्याचा संघसहकारी अंकूर मित्तल १३४ गुणांसह नवव्या स्थानावर होता. मॉस्के २०१७च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विहान सहाव्या स्थानावर होता.\nतसेच महिलांच्या दुहेरी ट्रॅपमध्ये भारताची निराशा झाली आहे. यामध्ये श्रेयसी सिंग १२१ गुणांसह ६व्या तर वर्षा वर्मन १२० गुणांसह ७व्या स्थानावर राहिल्या.\nविहान हा उत्तर प्रदेश मधील मेरठचा रहिवासी आहे. याआधी मेरठच्याच १६वर्षाच्या सौरभ चौधरीने २१ ऑगस्टला पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.\nभारताने एशियन गेम्समध्ये एकूण १७ पदके जिंकली असून नेमबाजीतील आज जिंकलेले हे आठवे पदक आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक\n–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1", "date_download": "2018-12-15T17:17:53Z", "digest": "sha1:SVEFKL2M2PCYD5X7WA2G7ROMJR37EZI2", "length": 5803, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रटलँड - विकिपीडिया", "raw_content": "\nइंग्लंडच्या नकाशावर रटलँडचे स्थान\nक्षेत्रफळ ३८२ वर्ग किमी\nघ���ता {{{घनता}}} प्रति वर्ग किमी\nरटलँड हा इंग्लंडमधील एक छोटा परगणा (काउंटी) आहे.\nआईल ऑफ वाइट · ऑक्सफर्डशायर · ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर · ईस्ट ससेक्स · एसेक्स · कंब्रिया · कॉर्नवॉल · केंट · केंब्रिजशायर · ग्रेटर मँचेस्टर · ग्रेटर लंडन · ग्लॉस्टरशायर · चेशायर · टाईन व वेयर · डर्बीशायर · डॉर्सेट · डेव्हॉन · ड्युरॅम · नॉटिंगहॅमशायर · नॉरफोक · नॉर्थअंबरलँड · नॉर्थ यॉर्कशायर · नॉरदॅम्प्टनशायर · बकिंगहॅमशायर · बर्कशायर · बेडफर्डशायर · ब्रिस्टल · मर्सीसाइड · रटलँड · लँकेशायर · लिंकनशायर · लेस्टरशायर · वॉरविकशायर · विल्टशायर · वूस्टरशायर · वेस्ट मिडलंड्स · वेस्ट यॉर्कशायर · वेस्ट ससेक्स · श्रॉपशायर · सफोक · सरे · साउथ यॉर्कशायर · सॉमरसेट · सिटी ऑफ लंडन · स्टॅफर्डशायर · हँपशायर · हर्टफर्डशायर · हर्फर्डशायर ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=shAYkShaNika", "date_download": "2018-12-15T17:08:46Z", "digest": "sha1:IEVDOSZGFRDYLJGUWHFLM2USI6AWXK3W", "length": 7228, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category shAYkShaNika", "raw_content": "\nमुस्लिम मनाचा शोध by शेषराव मोरे Add to Cart\nमुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध ...\nदेवपूजा अशी करा by वि. के. फडके Add to Cart\nकोणतीही गोष्ट शास्त्रशुध्द पध्दतीने केली तरच तिचा उपयोग होतो. ...\nसंपूर्ण चातुर्मास by काशीनाथ जोशी Add to Cart\nसर्वसामान्य कुटुंबाला सर्व वर्षभर धार्मिक मार्गदर्शक म्हणून उप ...\nवाचिक अभिनय by श्रीराम लागू Add to Cart\nरंगाभिनय करणार्‍या मंडळींनी स्वत:च्या अशिक्षितपटुत्वावर सगळी ...\nबोर्डरूम by अच्युत गोडबोले Add to Cart\nफोर्ड कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची गाडी मिळे.वॉल्ट ड ...\nश्रीपाद दाभोळकर, प्रयोग परिवार : काल-आज-उद्या by देवदत्त दाभोळकर Add to Cart\nलोकसत्ता रविवार, २१ जुलै २००३विज्ञानयात्री'श्रीपाद दाभोलकर प्र ...\nश्रीगणेश उपासना अशी करा by आनंद घनराम Add to Cart\nप्रत्येक गाणपत्याच्या संग्रही हवेच असे अप्रतिम पुस्तक.श्री गजानना ...\nफास्ट इंग्लिश कोर्स by वि. र. काळे Add to Cart\nऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून न ...\nधार आणि काठ by नरहर कुरुंदकर Add to Cart\n'धार आणि काठ' हा मराठी कादंबरीचा, तिच्यातील प्रवृत्तीप्रवाहांचा ...\nउद्यमशलाका by स्वाती शहाणे Add to Cart\nहिरे, सिमेंट, चर्मोद्योग, पोलाद, सोने, वस्त्र, इत्यादी निरनिराळ्या व्यवसायां ...\nराष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव by करुणा ढापरे Add to Cart\n\"मुलांसाठी छोटी भाषणे\"अनेक संस्थांतून, शाळेतून मुलांना भाषण कर ...\nयमुनापर्यटन by बाबा पदमनजी Add to Cart\n\"यमुनापर्यटन अथवा हिंदुस्तानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण\"मर ...\nअक्षर सांगते स्वभाव by मधुसूदन घाणेकर Add to Cart\nअक्षरावरून माणसांचा स्वभाव कसा ओळखावा याची माहिती देणारे हे पुस्त ...\nभाषणरंग: व्यासपीठ आणि रंगपीठ by अशोक दा. रानडे Add to Cart\nव्यासपीठ आणि रंगपीठसंपूर्ण शास्त्रीय संशोधनावर आधारलेल्या या ...\nश्री देवी उपासना अशी करा by आनंद घनराम Add to Cart\nशक्तीची उपासना भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हीच उपास ...\nआत्मविश्वासाचा कानमंत्र by अनंत पै Add to Cart\nअत्मविश्वास अभाव हे यश आपल्यापासून चार हात दूर राहण्याचे एक म ...\nकुंडली अभ्यास by वसंत दा. भट Add to Cart\nश्री नवनाथ उपासना अशी करा by आनंद घनराम Add to Cart\nनाथपंथातील काही महान विभूतींच्या चमत्कृतीपूर्ण जीवनचरित्राने ...\nगणिती by अच्युत गोडबोले Add to Cart\n\"गणित गंमतशीरच गोष्ट आहे. ती एक भव्य, उंच इमारतीसारखी आहे ...\nस्वराज्याचा कारभार by नाथमाधव Add to Cart\nमराठी राज्याच्या स्थापनेपासून अंतापर्यंत साराच कालखंड हा महाराS ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T15:51:56Z", "digest": "sha1:6A57MTOB5OV7NH5Q26MLQ3E7WAJE4EED", "length": 8394, "nlines": 45, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "विधेयक", "raw_content": "\nभारतीय संसदेचे तीन स्तंभ- लोकसभा,राज्यसभा आणि राष्ट्रपती. सामान्य जनांसाठी विधेयक मांडण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना आहे.मंत्रिपरिषदेतील सदस्यांनाही हा अधिकार आहे. मंत्र्यांनी आणलेल्या विधेयकाला शासकीय विधेयक म्हणतात, तर एका सदस्याने आणलेल्या विधेयकाला खाजगी सदस्य विधेयक म्हणतात. विधेयकाचे प्रथम वाचन, ही विधेयक संसदेपुढे आणण्याची पहिली पायरी. त्यासाठी प्रथम पीठासीन अधिकार्यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. पहिल्या वाचनात पीठासीन सभापती आपल्या अधिकारात चर्चा घडवून आणू शकतात. सदस्यांचा विरोध असल्यास पूर्ण खुल्या चर्चेल��सुद्धा परवानगी देऊ शकतात. तसेच मतदानही घेऊ शकतात. यानंतर संसदेत हे विधेयक मांडले गेले, असे समजले जाते. विधेयक सभागृहात मांडले गेल्यानंतर ते राजपत्रात प्रकाशित केले जाते. काही प्रसंगी अध्यक्षांची परवानगी असेल तर सभागृहात मांडण्यापूर्वीही ते विधेयक राजपत्रात प्रकाशित करता येते. पीठासीन अधिकारी या विधेयकाचा मसुदा संबंधित विषय समित्यांकडे पाठवतात. विषय समिती सदस्य तज्ज्ञांचा व विषयाशी संबंधित अभ्यासकांचा सल्ला घेऊन आपला अहवाल तयार करतात. तो अहवाल सभेला सादर करतात. येथे पहिले परीक्षण व\nसामान्य वाचन संपते.दुसर्या वाचनातील प्रथम चरणात सैद्धांतिक पैलूंचा विचार केला जातो.आवश्यकता वाटल्यास विशेष/संयुक्त समित्यांकडे मसुदा पाठवला जातो.या समित्या खंडश: सर्व पैलूंचा विचार करतात. तज्ज्ञांचे, संबंधित संघटनांचे, राज्य सरकारांचे, केंद्रशासित प्रदेशांचेही मत घेतले जाऊ शकते.दुसर्या चरणात त्यांच्या अहवालाचा खंडश:विचार केला जातो.\nत्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या मतदानासाठी ठेवल्या जातात. बहुमताने मंजूर झालेल्या या दुरुस्त्यांसह विधेयकाचे दुसरे वाचन सर्व खंड, पुरवण्या, इन्ऍक्टिंग फॉर्मुला लांबलेल्या शीर्षकासह पूर्ण होते.\nतिसर्या वाचनात विधेयक मांडणारा ते पारित करण्यासाठी पटलावर ठेवतो.या स्तरावर केवळ औपचारिक, मौखिक अथवा परिणामी दुरुस्त्याच चर्चेसाठी घेतल्या जातात. सविस्तर संदर्भ अपवादात्मक स्थितीतच चर्चेला येतात.सामान्य विधेयक पारित होण्यासाठी सदस्यांचे साधे बहुमत आणि त्यांनी केलेले मतदान पुरसे ठरते. परंतु,घटनादुरुस्ती असल्यास सभेच्या एकूण सदस्यसंख्येचे बहुमत असणे आणि त्या बहुमताच्या दोनतृतीयांश सदस्यांची अनुमती मतदानाद्वारे असणेे आवश्यक आहे. दुसर्या सभेचे विधेयक पारित करताना आधीच्या सभेतील परिचय स्तर सोडून इतर सर्व स्तर पुन्हा पार करणे सर्वस्वी सभेवर अवलंबून आहे. याला अर्थविषयक विधेयक मात्र अपवाद आहे. अर्थविषयक विधेयक केवळ लोकसभेत सादर होऊ शकते. लोकसभेत पारित झालेले विधेयक १४ दिवसांच्या आत राज्यसभेत पाठवावे लागते अन्यथा ते दोन्ही सभागृहाने पारित केले असे गृहीत धरले जाते. राज्यसभेतून आलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे बंधन लोकसभेला नाही. मात्र, त्यांनी मानल्यास अर्थविषयक विधेयक त्या दुरुस्त्यांसह पा���ित केले जाते. आणि एवढे सगळे सोपस्कार संपल्यावर ते विधेयक राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/12/blog-post_81.html", "date_download": "2018-12-15T15:52:24Z", "digest": "sha1:IQ6NRKDE37CL4ZFXX6HQGSLMQK26I6XU", "length": 14283, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "प्रतिबंधात्मक आदेश जारी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nमहानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया चालू आहे. राजकीय तसेच काही इतर पक्षाचे प्रचार चालू आहेत. त्‍यामुळे काही शुल्‍क कारणावरुन तणाव निर्माण होवून कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच 6 डिसेंबर 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व बाबरी मशीद पतन दिन आहे. त्‍यामुळे जिल्‍हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांचेकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहेत. तसेच मुस्‍लीम धर्मीयकडून काही आंदोलन करण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसेच सध्‍या मराठा समाजास दिलेले आरक्षणामुळे धनगर समाज व मुस्‍लीम धर्मीय यांचेकडून त्‍यांचे समाजास सरकारने आरक्षण दयावे या मागणीकरीता आंदोलने करण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही.\nया पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहमदनगर जिल्‍हयात महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजीचे 00.00 पासून ते 19 डिसेंबर 2018 पर्यत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.\nजिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य सक्षम अधिका-यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात शस्‍त्रे, काठया, सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सध्‍यता अगर नितीमत्‍ता यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार कर��े, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक तयेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचार तसेच अन्‍य कारणास्‍तव संभा घेणे, मिरवणुका काढणे, व पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे. सभ्‍यता अगर नितीमत्‍ता यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अथवा सोंग आणणे, अगर तशी चित्रे चिन्‍हे किंवा इतर वस्‍तू तयार करणे किंवा त्‍यांचा प्रचार करणे इत्‍यादीवर मानई करण्‍यात आली .\nशासकीय सेवेतील व्‍यक्‍तीना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांचे आदेशानुसार कर्तव्‍य पुर्तीसाठी हत्‍यारजवळ बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव लाठी अगर काठी वापणे आवश्‍यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्‍यास ज्‍यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना लागू होणार नाहीत. अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक 19 डिसेंबर 2018 रोजीचे 24 वाजेपर्यत जारी राहील असे ही एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2010/09/", "date_download": "2018-12-15T15:32:34Z", "digest": "sha1:3MIW7HX3IBML3FSYLINS7GPN2QMNN3WV", "length": 10477, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "September | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n मोठं झाल्यावर तू कोण होणार हा प्रश्न जवळपास प्रत्येकानेच लहान असतांना ऐकलेला असतो. खरं तर आपणही एखादा लहान मुलगा भेटला की हा प्रश्न विचारतो. आजकालच्या मुलांचे कन्सेप्ट्स खूपच ’क्रिस्टल क्लिअर’ आहेत.पुढे काय करायचं हे अगदी लहानपण पासून ठरलेले … Continue reading →\nआजकाल ऑर्कुट वर एका बग ने ( बॉम सबाडॊ नावाच्या) धुमाकुळ घातलेला आहे. त्या बद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा त्या आलेल्या स्क्रॅप वर क्लिक केले की तुमचा अकाउंट हॅक केला जातो. तुमच्या प्रोफाईल वर पोर्नोग्राफिक इमेजेस टाकले जातात. बरं … Continue reading →\nजे कोणी नेट वर असतात – नेट म्हणजे – फेस बुक, ऑर्कुट , किंवा माबो कर, मिपा कर, मिम, उपक्रम कर असतात ते सगळे एका कॉमन विकाराने ग्रस्त अस��ात , तो म्हणजे व्हर्च्युअल इगो. कसलं डेंजर वाक्य लिहिलंय मी. जवळपास नेट … Continue reading →\nकाश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nफोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका १२-१३ वर्षाच्या मुलाला … Continue reading →\nसकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना धडक मारणार, तेवढ्यात अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/nathan-lyon-has-dismissed-kohli-6-times-in-tests-most-by-any-bowler/", "date_download": "2018-12-15T15:59:44Z", "digest": "sha1:KEL3NEMFQVUTVQ5B4FXI5YXS2FTXFDYK", "length": 10021, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार", "raw_content": "\nविराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार\nविराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार\n आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डाव तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला.\nत्यामुळे भारतीय संघाने 15 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली आहे.\nया डावात भारताचे मुरली विजय आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या सत्रातच चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावली आहे. त्यानंतर भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने डाव सांभाळताना तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली आहे.\nपण ही भागीदारी रंगत असताना आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियानने कोहलीला 34 धावांवर असताना बाद केले. कोहलीचा झेल शॉर्टलेगला उभ्या असणाऱ्या अॅरॉन फिंचने घेतला. लायनने कोहलीला बाद करण्याची ही कसोटी क्रिकेटमधील सहावी वेळ होती.\nत्यामुळे आता कसोटीत कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम नॅथन लायनच्या नावावर झाला आहे. हा विक्रम करताना लायनने इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकले आहे.\nअँडरसन आणि ब्रॉड यांनी विराटला कसोटीत प्रत्येकी 5 वेळा बाद केले आहे. त्यामुळे ते विराटला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.\nकोहली बरोबरच लायनने कसोटीत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मालाही 6 वेळा बाद केले आहे. तसेच त्याने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वेळा चेतेश्वर पुजाराला बाद केले आहे. पुजारा लायनच्या गोलंदाजीवर कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद झाला आहे.\nत्याचबरोबर लायनने भारताच्या रोहित शर्मालाही कसोटीत 4 वेळा बाद केले आहे.\nया सामन्यात भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 3 बाद 151 धावा केल्या आहेत. पुजारा 40 धावांवर आणि रहाणे 1 धावेवर नाबाद खेळत आहेत.\nकसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज-\n6 – नॅथन लियान\n5 – जेम्स अँडरसन /स्टुअर्ट ब्रॉड\n4 – पिटर सिडल/ आदील रशीद\n–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय\n–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब\n कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी\n–किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाज��ने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/breaking-news/page/4/", "date_download": "2018-12-15T17:09:59Z", "digest": "sha1:MTJ4MUBV4PLAXNAU727GW76HKIJY4DOG", "length": 22254, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "breaking-news | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 4", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक प���किस्तानात होणार\nहवामान बदललं, दोन दिवसात पावसाची शक्यता\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पाऊस होण्याची शक्यता... Read more\nबीडमध्ये कार झाडावर आदळली, तीन ठार\nबीड जिल्ह्यातील माजलगाव येथे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाक... Read more\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n२०१८ च्या अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. २०१९ सुरू होण्यास फक्त १५ दिवस बाकी आहेत. अनेक जणांना २०१९चे वेधही लागले असतील. नववर्षात फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर... Read more\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी झोंबणारी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या ट... Read more\n…ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात, ‘सामना’तून आरबीआय गव्हर्नर वादावर हल्लाबोल\nआरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर केंद्र सरकारने अवघ्या चोवीस तासांच्या आत माजी आर्थिक सल्लागार व वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांत दास यांची नवे गव्हर... Read more\nकाँग्रेसबरोबर बोलणी करण्याची अजूनही इच्छा ; प्रकाश आंबेडकर यांचे मत\nऔरंगाबाद – काँग्रेसबरोबर बोलण्याची अजूनही इच्छा आहे, मात्र जी काही बोलणी सुरू आहेत त्यास काँग्रेसच्या वरिष्ठांची परवानगी आहे की नाही, याचा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किं... Read more\nप्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसलाच तोटा होणार – रामदास आठवले\nश्रीरामपूर – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जनता नाही., त्यांनी स्थापन केलेली वंचित बहुजन विकास आघाडी ही वंचितांनाच सत्तेपासून दूर ठेवणारी आहे, अशी टीका रिपब्ल... Read more\nराफेलबाबत आता जनताच निर्णय घेईल – खा. संजय राऊत\nपंढरपूर – राफेलबाबत आता जनताच निर्णय घेईल. याप्रश्नी संसदेचे अधिवेशन बंद पडू शकेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिली. तसेच राज्यात रामराज्य आणि शिवशाही आणण्यासाठी... Read more\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nतीन आरोपींना अटक यवतमाळ – आर्णी येथील भाजप कार्यकर्ता नीलेश हिम्मतराव मस्के (३२) यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण... Read more\nशासकीय सेवेतील कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा\nधनंजय मुंडे यांची मागणी, संघटनांचाही विरोध शासकीय सेवेतील रिक्त जागांवर बाह्य़ यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय... Read more\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\n‘माऊली’ नाराज नाही करणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nकर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत\nराफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपालिकेसमोर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे ‘कचरा फेको’ आंदोलन\n‘बीआरटीएस’साठी नगरसेवकांच्या अभ्यासदौ-यावर 50 लाखांचा खर्च\nद्रुतगतीसाठी संपादित उर्वरित जमिनी परत करा\nलवकरच ‘एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’चा सिक्वेल येणार\nप्रभाग अध्यक्षांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर अन्याय\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\nराष्ट्रवादी- मनसे एकत्र येणार का, अजित पवार म्हणतात…\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन\nदुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई\n दुष्काळामुळे राज्यात साखरेच्या उत्पादनात होणार घट: मुख्यमंत्री\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nभूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच\nआरोपपत्र दाखल न झाल्याने दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर\nमाझ्या घरासह सगळ्यांनाच पाण्याचं नियोजन करावं ला��णार-गिरीश बापट\nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n‘दैवीशक्ती’ची भीती दाखवून तरुणीवर बलात्कार, नराधमास अटक\nआधी जमीन, मगच काम\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100228212458/view", "date_download": "2018-12-15T16:25:12Z", "digest": "sha1:5HUEY33CHZRKJZ2CKZNKOEQU53LLTMWC", "length": 16591, "nlines": 295, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नाममाळा - अभंग ४४६ ते ४४९", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ त��� ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nनाममाळा - अभंग ४४६ ते ४४९\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nनिजानंद हें पै ब्रह्म \nऐसे जाणती योगी वर्म ॥१॥\nनिजमानसीं ध्यायें परमानंदु पाहे ॥१॥\nराम सखा राम सखा \nरामु सखा हरि रामु सखा ॥२॥\nसहस्त्र नामावरी कळसु साजे \nतोचि तो अंतरी बाहिजु भीतरीं ॥३॥\nहेंचि निजधर्म हेचि निजकर्म \nहेंचि परब्रह्म वर्म हेचि एकु ॥४॥\nजिवाचें जिवन मनाचें मोहन \nसुखाचें साधन भक्तिज्ञानाचें अंजन ॥५॥\nअर्धमातृका अक्षरु चिदानंदसुख थोरु ॥६॥\nॐ नमो भगवते वासुदेवाय \nवोडियाणा बंदु घालुनिया देहुडा लागसील पावो \nवोतप्रोत सांडूनि मना धरिसि अहंभावो \nओंकारबिंदुचा न पवसि ठावो \nवोळगे वोळगे कृष्णद्वारावतिये रावो ॥१॥\nओं नमो भगवते वासुदेवाय \nद्वादशक्षरि मंत्रु न जपसि काह्या ॥ध्रु०॥\nनागिणि उत्साहो नवहिद्वारें निरोधुन \nन साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन \nनरहरि चिंतने अहर्निशि मुक्तिस्थान ॥२॥\nमोडिसि करचरण तेणें पावसि अंत समो \nमोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या\nमोठा हा अन्यावो जे हरिचरणीं\nमोक्षाची चाड तरी मुकुंदीं मन रमो ॥३॥\nभांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्तंभ \nभस्म कृमि विष्ठा उभे आहे तों सुशोभ \nभाविता किटकी जाली भृंगी\nभावें भक्ति सुलभ वोळगा गा पद्मनाभ ॥४॥\nगति मती इंद्रियें जव आहेती समयोग \nगणित आयुष्य न पुरें जंव हे\nगमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग ॥\nगरुडध्वज प्रसादें निस्तरिजे भवतरंग ॥५॥\nवनिं सिंह वसतां गजीं\nवज्रपाणी कोपलिया गिरि उदधी\nवदनीं हरि न उच्चारी तेणें\nसंसार केंवि भुंजावा ॥६॥\nतेज नयनींचा भानु जेणें\nतेणें सृजिलीं सकळहीं भूतें \nतें विराटस्वरुप वोळखावें विष्णुभक्तें ॥७॥\nवाताघातें फुटे गगनीं मेघाचा मेळावा \nवारिबिंदु पद्यिणिपत्रीं केवी हो ठेवावा \nवानराच्या हातीं चिंतामणी केवि द्यावा \nवासुदेव चिंतनें तोचि कल्मशा उठावा ॥���॥\nसूक्ष्म स्थूळ भूतें चाळिताहे परमहंसु \nशूळपाणी देवोदेवि जयाचारे अंशु \nशुभाशुभीं कर्मी न करि नामाचा आळसु \nसुखें निरंतरी ध्याई ध्याई ह्रषिकेशु ॥९॥\nदेव होऊनि उदार भक्तां देतो अमरपदें \nदेतां न ह्मणे सानाथोर वैरियासि तेचि दे \nदेहे सार्थक अंति वासुदेव द्वय छंदे \nनामें येणें मुकुंदें ॥१०॥\nवाडा सायासि मनुष्यजन्म पावावा \nवियाला पुरुषार्थ तो कां\nवाचामनें करुनि मुरारी वोळगावा \nव्रतें एकादशी करुनि परलोक ठाकावा ॥११॥\nया धनाचा न धरी विश्वास \nयातायाती न चुकें तरी\nया हरिभजनेविण तुझें जन्म\nयालागी वैकुंठनाथाच्या तूं चिंती\nपा रे पायां ॥१२॥\nइहींच द्वादशाक्षरीं ध्रुव अढळ पद पावला \nप्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासुनि जळा \nतो कळिकाळापासुनी सोडविल अवलीळा ॥१३॥\nविठ्ठलु नाहीं जये शरीरीं \nवाया कांगा जन्मले संसारी \nविठ्ठलु नाहीं जये नगरीं\nतें अरण्य जाणावें ॥१॥\nविठ्ठलु नाहीं जये देशीं \nस्मशान भूमि ते परियेसी \nरसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥\nविठ्ठला वेगळें जितुकें कर्म \nविठ्ठला वेगळा जितुका धर्म \nविठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म \nतितुकाही श्रम जाणावा ॥३॥\nवाट पाहे भक्ताची ॥४॥\nतें प्रेम कोणे भाग्यें लाधलें \nऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥\nन. ( कायदा ) दस्तऐवज ; फैसल्ला ; निवाडपत्र ; इं . जजमेंट . २ नियमांचें पत्रक , सूचना किंवा हुकमांची कलमबंदी ; हुकुमपत्र .\nना. निकालपत्र , निवाडापत्र .\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1602.html", "date_download": "2018-12-15T15:38:17Z", "digest": "sha1:3CRTFGCA5WDCK4FGTQSSWM3TWVHEJ3SZ", "length": 6353, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्रत्येकालाच आमदार होण्याची घाई - सुजित झावरे पाटलांकडून औटी,लंके,कळमकर टार्गेट !! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Parner Politics News Sujit Zaware प्रत्येकालाच आमदार होण्याची घाई - सुजित झावरे पाटलांकडून औटी,लंके,कळमकर टार्गेट \nप्रत्येकालाच आमदार होण्याची घाई - सुजित झावरे पाटलांकडून औटी,लंके,कळमकर टार्गेट \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यात प्रत्येकाला आमदार होण्याची घाई झाली आहे. पण या सर्व घाईत जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. माझ्या भोवती अनेक अडचणी असताना देखील मी त्याकडे दुर्लक्ष करुन जनतेचे कामे करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे.असे बोलत सुजित झावरे पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.\nआज कुठलीही सत्ता नसताना कोणतेही पद नसताना तालुक्याच्या विकास कामात भर घालण्याचे काम सातत्याने करीत आहोत. आपण नांदूर पठार येथील ग्रामस्था निवडणूकी पूर्वी दिलेला शब्द मी आज पूर्ण करु शकलो. याचे समाधान मला आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.\nनांदूरपठार येथील आग्रेवस्ती सभामंडपाचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सदर सभामंडपासाठी झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. झावरे यांनी सन २०१७ मध्ये सदर सभामंडपासाठी निधी देणार असल्याचे सांगितले होते. आज सभामंडपासाठी निधी मंजूर केला.\nवेळी अभ्युदय बँकेचे मोहन घनदाट, सरपंच अर्जुनराव देशमाने, ग्रा.पं.सदस्य अरुण आग्रे, संतोष आग्रे, सुरेश आग्रे, उत्तम आग्रे, गंगाधर आग्रे, दिनेश आग्रे, गीताराम आग्रे, बाळासाहेब शिरतार, संतोष घनदाट, सतीश पिंपरकर तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nप्रत्येकालाच आमदार होण्याची घाई - सुजित झावरे पाटलांकडून औटी,लंके,कळमकर टार्गेट \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37127", "date_download": "2018-12-15T16:25:33Z", "digest": "sha1:USSZQMHVWTI3LMM567KNP3YDHO5EZLNF", "length": 15458, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "येईल ती.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँ���्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /येईल ती..\nयेईल ती तुझ्या घरी\nवाट तिची पाहत पण\nयेईल ती राहील ती\nसवय कुठे जाईल ती\nपाऊल ना चाहूल ना\nतुम्ही या रचनेनंतर लगेच तुमचे\nतुम्ही या रचनेनंतर लगेच तुमचे सदस्यनाम लिहिल्याने कविता तुमच्यावरच असल्यासारखे वाटले\nमात्र मला ही रचना फारशी नाही आवडली. कृपया गैरसमज नसावा, कदाचित पुन्हा वाचल्यावर आवडेल.\nमी पहिल्या वचनानन्तर दुसर्‍या वेळी असा बदल करून वाचले होते\nयेईल ती ...राहील का\nतिसर्‍यान्दा वाचले ते खाली आहे तसे वाचले मग छान प्रकारे उमजले ................\nसवय कुठे जाईल ती\nभारतीजी.. मला वाटते सममात्रांच्या अट्टाहासाने ही कविता तुमच्या बाज- बहरातून थोडक्यात निसटली आहे.\nअसे फक्त वाटते. कॄगैन.\nबेफिकीर :)) माझ्यावर आहे असे समजा हवे तर प्रत्येक कवितेत कवी आत्मीयतेने गुरफटलेला असतोच. 'येणारच कधीतरी 'च्या चालीवरच तुम्हाला आवडेलही कधीतरी अशी आशा करते. :))\nवैभव, तिसर्‍यांदा कवितेच्या जवळ आलात,पण 'राहील ती' नंतर प्रश्नचिन्ह नाहीये. ती रहाणारच आहे कायमची, मग उशीर झाला तर थोडा सहन कर असा सूर आहे.चौथ्यांदा वाचण्याआधी शेवटच्या दोन कडव्यांकडे लक्ष द्या..या प्रेयसीला यायला उशीर होतोय कारण तिला जन्माइतका दीर्घ अन पुनः खडतर प्रवास करून यायचंय.कदाचित या जन्मात ते जमण्याआधीच ती वाटेतच दम तोडणारेय.निवेदिका ते 'त्या'ला खोचकपणे सांगतेय..'शिणली तर त्यागीलही जडशीळसा देहभार..'\nथोडक्यात ती त्याच्याकडे येणारेय ते तिच्या देहत्यागानंतर,या जन्मी ते तिला एरवी शक्य नाही.पण येणारेय नक्कीच अन कायमची त्याच्या भोवताली त्याचा भवताल होऊनच रहाणारेय.ज्या भवतालात तिच्या नसण्याचे दु;ख सध्या रहातेय्,त्याच भवतालात \nसुधाकर, नाही हो, मी मात्रा कधीच मोजत नाही. मी फक्त गुणगुणून पहाते.रचना बरीचशी निर्दोष असेल तर तशीच सोडते. म्हणून तर गझल लिहिण्याचा आळस किती चुका काढायचा त्रास द्यायचा लोकांना किती चुका काढायचा त्रास द्यायचा लोकांना\nकिती चुका काढायचा त्रास\nकिती चुका काढायचा त्रास द्यायचा लोकांना\nबेफिकीर ) माझ्यावर आहे असे\nबेफिकीर ) माझ्यावर आहे असे समजा हवे तर प्रत्येक कवितेत कवी आत्मीयतेने गुरफटलेला असतोच. 'येणारच कधीतरी 'च्या चालीवरच तुम्हाला आवडेलही कधीतरी अशी आशा करते. <<<<<<<<<<\nमला काहीही आवडत नाही. मी जगाला थोडेसे तरी आवडावे म्हणून मी काहीतरी लिहीत असतो. भारती बिर्जे डि... माझ्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे 'ज्ञानेश्वरांच्या पाठीऐवजी तव्यावर पोळ्या' गरम करणे आहे\nतुम्ही एक विद्यालयच आहात कवितेचे.\nगंमत आहे,आपली सर्वांची अनुभूती अभिव्यक्ती कितीही वेगळी असो,हे प्रतिसाद मला शिकवतात,अंतर्मुख करतात. सर्वस्वी स्वान्तःसुखाय लिहिणार्‍या मला जमिनीवर आणतात.\nशैलीतील बदल मात्र आतूनच होतो.त्याची प्रक्रिया मंद आणि हटवादी असतेच.\nप्रकरण आहे हे असे आहे,समानधर्मी वाचणार्‍याला आवडले तर आनंद होईल,नाही आवडले तरी स्वागतच कवीकडून. .भवभूतीइतका पेशन्स नसला तरी बराच स्टॉक आहे. :))\nउत्पस्यते मम कोsपि समानधर्मा\nकालोह्यम निरवधिर्विपुला च पृथ्वी\nविसरुनही सरते का पुरतेपणी\nकविता थोडी कळली, थोडी नाही.\nकविता थोडी कळली, थोडी नाही.\nसाथ करत मूकपणे \" >>> हे कडवं अधिक आवडलं.\n<<कविता थोडी कळली, थोडी नाही. >>\nही निवेदिका धीर देतेय एका 'त्या'ला,ज्याने प्रेयसीला आग्रहाने घरी बोलावलेय आणि तिची वाट पहातोय व्याकूळ होऊन.खरं तर त्याच्या घरात अन आयुष्यात येणं तिला या जन्मी तरी शक्य नाही इतकी बंधनं आहेत..तेच निवेदिका गोड अन तिरकस शब्दात सांगतेय त्याला.\nनिवेदिका सुचवतेय आडमार्गाने की ती त्याच्याकडे येणारेय ते तिचे लौकिक आयुष्य अन त्यातली बंधने,अडचणी संपल्यावर ,,पण येणारेय नक्कीच अन कायमची.. त्याच्या भोवताली ती त्याचा भवताल होऊनच रहाणारेय.ज्या पोकळीत तिच्या नसण्याचे दु;ख सध्या रहातेय,तिथेच \nविसरुनही सरते का पुरतेपणी\n<<भवताल तुझा होऊन कवटाळील\nकवटाळील तुला उरी.. >>\nचिखल्या, दाद, धन्यवाद..अचूक आर्ततेच्या ओळी वेचल्यात यातल्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60293", "date_download": "2018-12-15T16:35:03Z", "digest": "sha1:6J326MPDY3UYQLKWCIQH3H55I4BPTXV4", "length": 15770, "nlines": 132, "source_domain": "www.maayboli.com", "title": "‘प्रथम’- विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /‘प्रथम’- विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात\n‘प्रथम’- विद्या���्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात\n२६ सेंटिमीटर लांबी रुंदी आणि उंची असलेला आणि ९.८ किलोग्रॅम वजन असलेला एक घन म्हणजे ‘प्रथम हा उपग्रह’.त्याला ३ अँटीना पण जोडलेले आहेत. त्याचे कार्य फॅराडे च्या सिध्दान्तावर वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे’ असे आहे. या माहितीचा उपयोग करून जि पी एस\n( ग्लोबल पोझीशनिंग सिस्टीम GPS ) द्वारा उपलब्ध होणारी माहिती अधिक अचूक आणि दोषविरहित स्वरूपात मिळू शकेल. २६ सप्टेंबरला सतीश धवन स्पेस सेंटर , श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण होऊन उपग्रह भारताच्या सेवेत रुजू होतोय.\nमुळात ही कल्पना आय आय टी मुंबई च्या एरोस्पेस इंजिनिअरिंग च्या दोन विद्यार्थ्यांची. २००७ साली आय आय टी मुंबईचे दोन विद्यार्थी शशांक तामस्कर व सप्तर्षी बंदोपाध्याय यांना एका कॉन्फरन्स मुळे आपणही उपग्रह तयार करू शकतो असे वाटले. या दोघांचे हा उपग्रहाचा ‘उद्द्योग’ करण्यामागचे उद्देश म्हणजे भारतात अवकाश व उपग्रह तंत्रज्ञान यांची अधिक माहिती उपलब्ध व्हावी, आणि उपग्रह बनवण्याची कौशल्ये अधिक विकसित व्हावीत असे होते. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दोघांनी बऱ्याच मेहनतीने उपग्रह बनवण्याची एक योजना तयार केली, आणि आय आय टी च्या प्राध्यापकांसमोर त्याचे सादरीकरण केले. सादरीकरण पाहून कल्पना खरोखरीच प्रत्यक्षात उतरू शकते अशी खात्री पटल्याने एरोस्पेस इंजिनीरिंग विभागाने त्यांना आवश्यक तो पाठिंबा द्यायचे कबुल केले. आता कामाला लागायचे तर आणखी काही जण मदतीला हवेत. मग एक टीम तयार करण्याचे ठरले. आय आय टी च्या विविध विभागातून विद्यार्थी निवडायचे ठरले. इतक्या पट्कन विद्यार्थी मिळणे तसे सोपे नव्हतेच. कारण अभ्यासाव्यतिरिक्त हे जास्तीचे काम करायचे होते ना त्यासाठी एक प्रश्नावली तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आली, आणि ३३ जणांची टीम निवडण्यात आली.\nशेवटी टीम तर तयार झाली. मग सगळे कामाला लागले, आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्व कामाचा आढावा लक्षात येईपर्यंत २००७ सालचा डिसेंबर महिना उगवला. अखेरीस जानेवारी २००८ पासून खरी कामाला सुरुवात झाली. लगेच पुढच्याच महिन्यात प्रकल्पाच्या उप विभागांचे मॅनेजर्स आणि लीडर्स यांनी बेंगलोरच्या ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्��ा सॅटेलाईट रिसर्च सेंटर’ ला भेट दिली. तिथे या सगळ्यांनी, लहान उपग्रह प्रकल्पांचे डायरेक्टर श्री राघव मूर्ती आणि त्यांची अभियंत्यांची टीम यांची भेट घेतली. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे पुनरावलोकन केले. अखेरीस, बऱ्याच चर्चा आणि परीक्षणानंतर मे २००८ मध्ये या उपग्रहाचे उद्दिष्ट, वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे असे ठरले. पुढच्या वर्षी सुरवातीचे टीमचे सदस्य पास होऊन बाहेर पडल्याने नवीन सदस्य घेऊन काम पुढे चालू ठेवले गेले. तयार केलेली सर्व योजना आणि तिचा आराखडा प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’(इसरो) च्या सहयोगाने अद्ययावत होत गेला. जून २०१६ मध्ये अखेरीस, उपग्रह इसरो च्या सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्याने तो लाँच करण्यासाठी इसरो कडे सोपविला गेला. आता सप्टेंबर (26) अखेरीस PSLV-C35 च्या साहाय्याने वातावरणात ७२० किलो मीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे\nप्रकल्पासाठी आय आय टी मुंबई च्या एरोस्पेस इंजिनिअरिंग व्यतिरिक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा बऱ्याच विभागांचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा सहभाग असल्याने खऱ्या अर्थाने हा पूर्ण संस्थेचा उपक्रम ठरला आहे. प्राध्यापक पी एम मुजुमदार, प्राध्यापक हेमेंद्र आर्या , प्राध्यापक सुधाकर या वरिष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मोलाचे होते. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी चिकाटीने प्रयत्न केले तर किती मोठी झेप घेता येते , याचे हे उदाहरण आहे. २६ सप्टेम्बरला सकाळि ८.४० (भारतिय) वेळेनुसार हे प्रक्शेपण खालिल वेबसाईट वर आणि दुरदर्शन वर 'लाइव्ह टेलिकास्ट' दिसणार आहे.\n२००७ प्रकल्पाची सुरवात ते\n२००७ प्रकल्पाची सुरवात ते २०१६ उपग्रह प्रक्षेपणाकरिता तयार होणे, हा बराच मोठा कालावधी आहे. आय आय टी मुंबईचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या चिकाटीला सलाम आणि इसरोने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे कौतुक आणि इसरोने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे कौतुक\nआपणांस विनंती आहे कि ह्या लेखाला आपण सगळ्या प्रकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करावा.\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद. नक्कि प्रयत्न करीन.\nह्या अभियानात सहभागी असलेल्या\nह्या अभियानात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थी व इस्त्रोच्या ���िमचे अभिनंदन.\nखुप अभिमान वाटला, आणि हि तर\nखुप अभिमान वाटला, आणि हि तर केवळ सुरुवात ठरेल असा विश्वासही वाटतोय \nसर्वान्चे आभार. दुरदर्शन वर\nदुरदर्शन वर आज प्रक्शेपणाचे छान प्रसारण दाखविले. पन्त्प्रधानानि सुध्धा ट्विटर वर त्यान्चे अभिनन्दन केले आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2013/09/", "date_download": "2018-12-15T16:40:37Z", "digest": "sha1:TBGCLMALU5G7BUHBQ4DZUXYHJP2IFZXH", "length": 7450, "nlines": 175, "source_domain": "kayvatelte.com", "title": "September | 2013 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहर एक दोस्त जरूरी होता है…\nबरेच मित्र असतात आपले. काही चांगले काही वाईट, तर काही खूप चांगले. प्रत्येक मित्र हा एक वेगळ्या प्रकारचा असतो, कुठलेही दोन मित्र एकसारखे कधीच सापडत नाही. प्रत्येक मित्रा मध्ये एक युनिक क्वॉलिटी असते. मित्रांचं ऍनॅलिसिस करावे असे कधीच वाटत नाही, … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged फ्रेंड, मित्र, हर एक दोस्त जरूरी होता है, friend\t| 22 Comments\nकाही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता. आज दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात येऊन चालणारी … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-15T15:36:34Z", "digest": "sha1:VRNRQB6DFIOYHM4RSPRNMMV2ED3RG7TM", "length": 6654, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८९२ मधील जन्म\n\"इ.स. १८९२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४४ पैकी खालील ४४ पाने या वर्गात आहेत.\nमाँटेग्यू जॉर्ज नॉर्थ स्टॉपफोर्ड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/health/food-items-your-kitchen-contain-poison/", "date_download": "2018-12-15T17:35:56Z", "digest": "sha1:OEZFBILM7R6TUGZ2NDNBGQZIRI733OUU", "length": 23889, "nlines": 304, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Food Items In Your Kitchen That Contain Poison | तुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न ��ाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पद���धिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nतुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून\nfood items in your kitchen that contain poison | तुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून | Lokmat.com\nतुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून\nबदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र स्वयंपाक घरात ठेवलेले बदाम जुने झाले असतील तर त्यांना थोडासा कडवटपणा येतो. जुने झालेले बदाम आरोग्यासाठी विषसमान असतात. हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण वाढल्यानं बदामात कडवटपणा येतो.\nझटपट ���ाजी करावयाची असल्यास सर्वांची बटाट्याला पसंती असते. मात्र बटाटेदेखील बरेच दिवस ठेवल्यानं त्यांना मोड येतात. यामध्ये विष निर्माण होते. त्यामुळे मोड आलेले बटाट्यांचं सेवन करू नये.\nमधमाशांच्या पोळ्यातील मध बऱ्याच जणांना खाणे पसंत असते. मात्र हे मध आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण यामध्ये छोटे-छोटे जीव-जंतू असतात. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यातील मधाचे सेवन केल्यास उलट्यांचा त्रास, चक्कर येणे यांसारखा त्रास उद्भवू शकतो.\nकाही फळं आपण बियांसहीत खातो. मात्र सफरचंद, प्लम सारख्या फळांच्या बीमध्ये हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण अधिक असते. यास प्रोसीयिक अॅसिड म्हटले जाते. मात्र चुकूनही या फळांच्या बियांचे सेवन करू नये, कारण आरोग्यासंबंधीत गंभीर तक्रारी निर्माण होऊ शकतात.\nजायफळ हे औषधी गुणांनी युक्त असे आहे. आयुर्वेदात यास प्रचंड महत्त्व आहे. मात्र आवश्यक मात्रेहून अधिक सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकार, कमकुवतपणा, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2204.html", "date_download": "2018-12-15T16:26:16Z", "digest": "sha1:YLYYPTT76TYHVPCXCA5GSRJBE2GXBMUU", "length": 6174, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Mahanagarpalika Politics News मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश.\nमनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करत आहेत. या कारवाईत कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. महापालिका जे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडत आहे. ते पुन्हा कोणालाही बांधता येणार नाही. जे कोणी बांधले, मग ती राजकीय संघटना असो की स्थानिक रहिवाशी, त्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रभारी आयुक्त भानुदास पालवे यांनी या बैठकीत दिले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेने पाडलेल्या मंदिराच्या पुनर्निर्माणचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कल्याण रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर त्यानुसार बांधण्याचा घाट घातला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nभानुदास पालवे यांनी त्याची दखल या बैठक घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर इतर राजकीय व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/ashane-waterfall.html", "date_download": "2018-12-15T15:54:29Z", "digest": "sha1:BNXEBNW6CAK3PCCRLK4632JMKOMTZ5LG", "length": 6391, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आषाणे धबधबा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nसध्या मुंबईत मस्त पाऊस पडतोय. या पावसाळ्यात भटकण्यासाठी एका छान पर्यटनस्थळाची ओळख करुन देणार आहोत. हा आहे भिवपुरीचा आषाणे धबधबा...\nकर्जतच्या आषाणे धबधब्यावर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी होतेय. सध्या पाऊसही मस्त पडतोय. अख्खं कर्जत हिरवंगार झालंय आणि या सगळ्यावर क़डी करणारे धबधबे डोंगरद-यांतून वाहू लागलेत. माथेरानच्या जंगलातून येणारं पाणी आशाणे गावातल्या डोंगरावरून खाली पडतं.\nभिवपुरी स्टेशनपासून जवळच हा धबधबा आहे. कर्जत नेरळ रस्त्यावर कर्जतपासून अवघ्या ४ किलोमीटरवर आषाणे गाव आहे. धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांकडून प्रत्येकी दहा रुपये प्रवेश फी आकारली जाते. पावसाळ्यातल्या वीकेण्डसाठी हा धबधबा मस्त ऑप्शन आहे. एखादी सहल तुम्हीही प्लॅन करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंत��, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agronomic-practices-moisture-conservation-13292", "date_download": "2018-12-15T17:01:17Z", "digest": "sha1:LT7DMC5CLTMFDJNMTORQMNLCORTMZEKI", "length": 26211, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agronomic practices for moisture conservation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nफळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. झाडाची हलकीशी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे जगविता येतात.\nफळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. झाडाची हलकीशी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे जगविता येतात.\nजमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे झपाट्याने कमी होते. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. ४० ते १०० मायक्रॉन जाडीच्या पॉलिथीन किंवा मॅट मल्चिंगचा आच्छादनासाठी वापर करून कमीत कमी पाण्यात फळबागा जगविता येतात.\nआच्छादनाचा वापर बाष्पीभवन थांबविणे आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. सेंद्रिय पदार्थांमध्ये तुरकाठ्या, सोयाबीन भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड, कडीकचरा इत्यादीचा ७ ते ८ सेंमी जाडीचा थर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास व जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.\nफळझाडाच्या आळ्यात मडके पुरावे. कमी वयाच्या फळझाडासाठी १५ लिटर क्षमतेचे मडके वापरावे.\nमडक्‍याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापसाची वात बसवून झाडाच्या मुळांच्या जवळ पाणी देता येते.\nमडक्‍याच्या वापरामुळे झाडांच्या तंतूमय मुळांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊन झाडे जिवंत राहतात.\nमडक्‍यात पाणी भरून ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवावे. झाडाचे वय आण��� विस्तारानुसार आळ्यातील मडक्‍यांची संख्या ठरवावी.\nउपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर आहे.\nबाष्पीभवन टाळण्यासाठी ठिबक सिंचनाबरोबरीने आच्छादनाचा वापर करावा.\nझाडाचा विस्तार लक्षात घेता ड्रीपर्सची संख्या ठरवावी. साधारपणपणे संत्रा, मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिन १४ लिटर पाणी द्यावे. दोन वर्षांच्या झाडाला दुप्पट प्रमाणात प्रतिझाड पाणी द्यावे.\nठिबकखाली आच्छादन केल्यास आंबिया बहराची फळगळदेखील कमी होण्यास मदत मिळते. बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो.\nज्या ठिकाणी शेततळ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी फळबागांना संरक्षित पाणी द्यावे.\nशेततळ्यातील पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करावा. एक संरक्षक पाणी दिल्यास रब्बी, जिरायती पिकातील उत्पादन ५० ते ६० टक्के वाढल्याचे आढळून आले आहे.\nसाठविलेल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर करावा.\nप्रति फळझाडास ३० ते ५० ग्रॅम हायड्रोजेलचा वापर करून उपलब्ध पाण्यावर झाडे जगू शकतात.\nचांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत ५ ते १० किलो घेऊन त्यात ३० ते ५० ग्रॅम हायड्रोजेल व्यवस्थित मिसळावी. झाडाला ज्या ठिकाणी पाणी देण्यात येते त्या ठिकाणी १५ ते २० सेंमी रुंदी व १० ते १५ सेंमी खोलीचा चर घेऊन हे मिश्रण टाकून मातीने झाकावे. हायड्रोजेलमध्ये त्याच्या वजनाच्या १०० पट पाणी टिकवून धरण्याची क्षमता असते.\nठिबक सिंचनासाठी पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी झाडाच्या मुळाजवळ देण्यासाठी सलाइन बाटलीचा वापर करावा.\nसलाइन बाटलीमध्ये पाणी भरून फांदीच्या आधाराने झाडावर टांगून ठेवावे. बाटलीच्या नळीचे टोक झाडाच्या मुळांजवळ जमिनीच्या वरच्या थरात ठेवावे.\nनवीन लागवड केलेल्या फळझाडास या पद्धतीने पाणी दिल्यास झाडे कमी पाण्यात जगविता येतात.\nझाडाचा पानोळा/फळसंख्या कमी करणे\nटंचाईच्या काळात झाडांच्या पर्णरंध्रांतून बाष्पीभवनाद्वारे पाण्याचा होणारा ऱ्हास कमी ठेवण्यासाठी कॅनाॅपीचे व्यवस्थापन करावे.\nअधिकच्या फांद्या काढून फळफांद्या वाढविण्यावर भर द्यावा. झाडाची हलकीशी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे जगविता येतात.\nमोसंबीवरील पाणसोट (वॉटरशूट) पूर्��तः काढल्यास झाडे सशक्त राहून पाण्याची बचत होते.\nझाडावरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानांवरील पर्णरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात. त्यामुळे झाडांची वयानुरूप हलकी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास पानांमधून निघून जाणारे पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.\nकमी ओलीत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून फळसंख्या मर्यादित ठेवावी.\nछाटणी करताना फांद्या पिचू नयेत यासाठी धारदार सिकेटचा वापर करावा. मर्यादेपेक्षा जादा पानोळा छाटू नये.\nफळबागेत दररोज सकाळ - संध्याकाळ अल्प प्रमाणात पाण्याची फवारणी केल्याने पानांचे तापमान कमी होण्यास मदत होते, त्यामुळे पानांतील पाण्याचे उत्सर्जन कमी होते.\nफवारणी करताना पाण्याच्या बरोबर एक टक्का युरिया (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) आणि एक टक्का पालाश (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) याची फवारणी केल्यास प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया वाढीस लागते. त्यामुळे पर्णरंध्राच्या उघडीवर नियंत्रण होते. पेशींची जलसंधारण क्षमता वाढीस लागून बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होऊन पाणी बचत होते.\nफळपिकांचे वय लक्षात घेता कमीत कमी पाण्यात जगण्याची झाडाला सवय लावावी.\nफळझाडांच्या खोडास बोर्डो पेस्टचा लेप (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १० लिटर पाणी) लावावा. यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. तसेच, झाडाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यास मदत होते.\nपर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी व प्रकाश संश्‍लेषणाचा वेग योग्य तो राखण्यासाठी ५ ते ८ टक्के केओलीन (५०० ते ८०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) या पर्णोत्सर्जानाची फवारणी वीस दिवसांच्या अंतराने करावी.\nमोसंबी झाडावर ५ टक्के केओलिनची (५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.\nरोपवाटिकेतील कलमे तसेच नवीन लागवड केलेल्या कलमांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर शेडनेटची सावली करावी.\nसावली केल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होण्यास मदत मिळून कलमे, रोपे जिवंत राहण्यास मदत होईल.\nखोडास गवत/ बारदाना बांधणे\nसध्याच्या काळात खोडावर प्रखर सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे खोडास इजा पोचू शकते. तसेच, खोड तडकण्याचीदेखील शक्‍यता असते. त्यासाठी खोडाच्या संपूर्ण भागावर गवत किंवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने घट्�� बांधावा.\nफळझाडांच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी १ ते १.५ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१०० ते १५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.\nसंपर्क ः डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४\n(केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद)\nफळबाग सोयाबीन सिंचन ठिबक सिंचन मोसंबी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमी��रणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/poona-culb-football-news/", "date_download": "2018-12-15T17:13:21Z", "digest": "sha1:3376CTGTZMHVW5WUBUQ2RITFWMZTJGX4", "length": 8199, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा : रोनाल्डो नट्‌स, शुगर केन, रॉनी ट्यून्स संघांची आगेकुच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा : रोनाल्डो नट्‌स, शुगर केन, रॉनी ट्यून्स संघांची आगेकुच\nपुणे – रोनाल्डो नट्‌स, शुगर केन,रॉनी ट्यून्स, विझार्ड ऑफ ओझील व विझार्ड ऑफ ओझील या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी आगेकुच केली.\nपूना क्‍लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णा जैनच्या दोन दोलांच्या बळावर रोनाल्डो नट्‌स संघाने आऊट ऑन बेल संघाचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. वैभव पवारच्या दोन गोलांसह शुगर केन संघाने ड्युक्‍स ऑफ हजार्ड संघाचा 2-1 असा पराभव केला. अखलाक पुनावालाच्या हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर विझार्ड ऑफ ओझील संघाने कोक इन कॅन संघाचा 4-3 असा पराभव केला.\nअन्य लढतीत रॉनी ट्यून्स संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा तर विझार्ड ऑफ ओझील स���घाने मार्क ओ पिर्लो संघाचा 3-0 असा पराभव करत आगेकुच केली.\nसविस्तर निकाल – साखळी फेरी : रोनाल्डो नट्‌स -3 (कृष्णा जैन 5, 11मी, अप्पु (स्वयंगोल14मी)) वि.वि आऊट ऑन बेल- 2 (अक्षय चोपडा 7मी, अमित पोकरनाल 9मी).\nशुगर केन -2 (वैभव पवार 9, 11मी) वि.वि ड्युक्‍स ऑफ हजार्ड- 1 (निर्भय मिश्रा 6मी).\nरॉनी ट्यून्स – 3 (आझान कोनोली 4मी, रोहित जोधव 8, 12 मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस- 0.\nविझार्ड ऑफ ओझील – 3 (तुषार अस्वानी 3, 11मी, रजित परदेशी 7मी) वि.वि मार्क ओ पिर्लो- 0.\nविझार्ड ऑफ ओझील – 4 (अखलाक पुनावाला 3, 7, 12मी, गुनिष बोदी 9मी) वि.वि कोक इन कॅन- 3 (यश लुंबा 1, 4मी, अनिष केरींग 15मी).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएक पाऊल सकारात्मकतेचे\nNext articleकृष्णेची सर्वांगिण प्रगती कौतुकास्पद : विकास देशमुख\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1202.html", "date_download": "2018-12-15T15:50:45Z", "digest": "sha1:A2HT5NVTCVWQAF3MMSQOIVAIOYUJENZC", "length": 6523, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगणक चालकाच्या मृत्यूने शिर्डीत खळबळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसंगणक चालकाच्या मृत्यूने शिर्डीत खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील सावळी विहीर ग्रामपंचायतीच्या संगणक चालकाच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली आहे. मागच्या ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रकाश सोपान वाघमारे (वय २५ रा. सावळीविहीर) याचा मृत्यदेह आढळून आला आहे. प्रकाशचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याची चर्चा परिसरात केली जात आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रकाश सोपान वाघमारे हा राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक या ग्रामपंचायतीत संगणक चालक म्हणून कार्यरत होता. मंगळवारपासून तो बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. नातेवाईकांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला असता तुम्ही शोध घ्या, नाही सापडला तर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करु, असा सल्ला त्यांनी दिला होता.\n७ तारखेला निमगाव शिवारात शिर्डी पोलिसांना एक बेवारस मृतदेह आढळल्याने त्यांनी साईबाबा रुग्णालयात मृतदेह दाखल केला. प्रकाशचे नातेवाईक शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. तेव्हा तो मृतदेह प्रकाशाचा असल्याचे निष्पन झाले.\nत्यानंतर नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. प्रकाशाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश ६ तारखेच्या संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीचे कामकाज आटोपून घरी गेला.\nनाईट ड्रेस घालून घरात कोणालाही न सांगता शिर्डीकडे गेला. रात्री ८ वाजताच्या सुमारास निमगाव हद्दीतील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत होता. शिर्डी पोलिसांनी यासंदर्भात काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/bharleli-vangi-methiche-gatte-ghalun_13.html", "date_download": "2018-12-15T15:49:27Z", "digest": "sha1:STCWDVFAAJQR7WWPDOIMWTI3VFXR23A7", "length": 8259, "nlines": 178, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Bharleli Vangi Methiche Gatte ghalun | भरलेली वांगी मेथीचे गट्टे घालून | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nBharleli Vangi Methiche Gatte ghalun in English: वेळ : ३० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : गट्टे बनवण्यासा...\n१) १ वाटी हिरवी मेथी\n२) १ छोटा चमचा जिरे\n३) १ छोटा चमचा तीळ\n४) १ छोटा चमचा ओवा\n५) १ वाटी बेसन\n६) २ छोटे चमचे तांदूळ पीठ\n७) २ छोटे चमचे लाल मिरची पूड\n१) ४-५ मध्यम आकाराची वांगी\n२) २ मोठे कांदे\n५) २ छोटे चमचे मालवणी मसाला\n६) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड\nगट्टा बनवण्याची कृती :\nमेथी निवडून स्वच्छ धुवून बारिक चिरून घ्यावी त्यात जिरे, तीळ , ओवा, बेसन, लाल मिरची पूड, मीठ घालून थोडेसे पाणी घालून मिश्रण घट्ट तयार करून घ्यावे.\nएका कढईत तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे गट्टे हाथावर थापूण तेलात लालसर तळुन घ्यावे.\nटोमॅटो व कांदा चिरून त्यात धणे जिरे पूड, काजू, मालवणी मसाला, हळद व मीठ घालून हे मिश्रण मिक्सला लावून सारण करून घ्यावे व बाजूला करून ठेवावे.\nवांगी स्वच्छ धवून घ्यावी. देठांना जर काटे असतील तर काढून टाकावे.\nवांग्यांना मधून चार काप दयावे. पूर्ण फोडी करू नये कारण त्यात सारण भरायचे आहे.\nएका भांडयात तेल गरम करावे. एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी.\nथोडीशी लालसर भाजून घ्यावी. वरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे.\nथोडेसे पाणी घालावे. मध्येमध्ये वांगी परतत राहावी.\nमंद ग्यासवर शिजू दयावे.\nवरून झाकण ठेवावे, या झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात.\nहे पाणी वांग्यात घालावे.\nवांगी शिजली कि तळुन ठेवलेले गट्टे घालावे.\nसाधारण २-३ मिनिटे शिजू दयावे व वरून छान कोथिंबीर घालावी.\nगरमच चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाण्यास घ्यावी.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-water-conservation-village-development-sakhara-vashim-13687?tid=128", "date_download": "2018-12-15T17:02:19Z", "digest": "sha1:ZWNKDHZT33QVUJMUBK3ZGGFQOFYRNRHX", "length": 27028, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, water conservation, village development, sakhara, vashim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nगोपाल हागे, राम चौधरी\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nविहिरीला पाणी वाढल्याने वर्षभर पिके घेण्याचे नियोजन करतो. पूर्वी दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत पाणी राहायचे. अाता दिवाळीनंतरही विहीर तुडुंब भरली अाहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील व सोबत भाजीपाला पिके घेत अाहे.\n- ज्ञानेश्वर सखाराम इंगळे, साखरा\nलोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी ���ोऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या गावात यंदा पाण्याची तसूभरही टंचाई दृष्टीस पडत नाही. दिवाळीनंतर आटणाऱ्या विहिंरींची पातळी सद्यःस्थितीत अगदी वरती आहे. शेतीला संरक्षित सिंचनाची सोय होण्याबबरोबर पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटली. शासकीय योजनांचे पाठबळ, गावकऱ्यांचा हिरिरीचा सहभाग साखरा गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला आहे.\nवाशीम जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किलोमीटरवर साखरा हे आदर्श गाव आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. मात्र या गावचे शिवार सद्यःस्थितीत हिरवेगार असल्याचे दृष्टीस पडते. त्याचे कारण गावात पाणी आहे. सुरवातीला राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत साखरा गावाची निवड झाली होती. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावात भेट देऊन योजनेबाबत मार्गदर्शन केले होते. यातून खरी गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली. मग विकासाबाबतीत त्यावेळी मागे असलेले साखरा अाजचे अादर्श, पाणीदार गाव म्हणून अोळख तयार करण्यात यशस्वी झाले.\nविकासात गावातील प्रत्येक कुटुंबाने योगदान देण्याचा निश्चय केला. त्यातूनच खऱ्या अर्थाने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात झाली. आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्रत्येक गावात नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, श्रमदान, बोअरवेलबंदी, लोटाबंदी आणि पाण्याचा ताळेबंद ही सप्तसूत्री अमलात आणली जाते. साखरा गावाने या सप्तसूत्रीत अाणखी भर घातली ती म्हणजे शिक्षणाची. या विषयाचा समावेश करून अष्टसूत्री तयार केली व त्याची अंमलबजावणी केली.\nगावकऱ्यांचा लोकसहभाग आणि श्रम यांनी किमया घडवली. त्यातून गावाला राज्य स्तरावर ओळख मिळाली. विविध योजनांचे पुरस्कार मिळाले. सन २०१५-१६ या वर्षात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात पहिल्याच वर्षी गावाची निवड करण्यात आली. साखरा हे १८९ उंबरठ्याची वस्ती असलेले सुमारे ११०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील दीडशेपेक्षा अधिक कुटुंबाचा व्यवसाय हा केवळ शेतीच आहे. हे गाव २०११ पूर्वी भीषण दुष्काळाला सामोरे जात होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेजारच्या गावांमध्ये भटकंती करावी लागे. शेतीची सारी भिस्त पावसाच्या पाण्यावरच होती. आज त्याच गावातील नाले जिवंत होऊन झुळूझुळ�� वाहतानाचा त्यांचा मंजूळ स्वर कानी पडतो. गाव जलसंपन्न झाल्याने परिसरातील गावे या ठिकाणावरून पाणी नेऊ लागली आहेत. शेतकरी खरीप, रब्बी पिकांसोबतच भाजीपाला, फळबागा घेऊ लागल्या अाहेत.\nगावच्या शिवारात पडणारा पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्यासाठी कामे झाली. अख्खे गाव जलसाक्षर झाले. जिरायती शेती करताना बहुतांश शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर घ्यायचे. उत्पन्नही जेमतेम मिळायचे. ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्शगाव योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. खोल समपातळी चर तयार करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भात पाण्याची साठवणूक होऊ लागली. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला. तीन मीटर खोल आणि आठ मीटर रुंद असा अडीच किलोमीटर पर्यंत नाला खोलीकरण केले.\nया दरम्यान २२ ‘स्ट्रक्चर्स’ तयार केले. याच नाल्यावर चार ठिकाणी सिमेंट नालाबंधारे बांधले. जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातून चार गॅबियन बंधारे, चार ‘रिचार्ज शाफ्ट’ व एका भूमिगत बंधाऱ्याची निर्मिती केली.\nनाला खोलीकरण, भूजलपातळी वाढ या माध्यमातून आजूबाजूला असलेल्या ६५ विहिरींतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नाल्याच्या दोन्ही बाजूची अडीचशे हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली. पाण्याच्या मुबलकतेमुळे रब्बीतदेखील हरभरा, गहू, भेंडी, पालक, दोडका, लसूण, कांदा, मेथी, कोबी, कोथिंबीर पिके घेणे शक्य झाले. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला. शेतकऱ्यांच्या हाती येणारा पैसा वाढला. पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. माजिक व आर्थिक सुधारणेसही मदत झाली.\nगावची शाळा लई भारी\nगावात सध्या ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. नर्सरीपासून अाठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा अाहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ अनेक ठिकाणी अाली असताना साखरा येथे मात्र शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतात. सोडत काढून प्रवेश दिला जातो. या शाळेत परिसरातील २२ गावांमधील मुले शिक्षणासाठी येतात. यातूनच शाळेचा लौकीक स्पष्ट होतो. गावकरी व शिक्षकांची मेहनत यामागे कारणीभूत आहे. पहिली ते अाठवीपर्यंत ४४८ तर ‘कॉन्व्हेंट’मध्ये १८० विद्यार्थी अाहेत.\nजिल्हा परिषद अांतरराष्ट्रीय अोजस ��ाळा साखरा असे नाव शाळेला मिळाले आहे. देशात अांतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० व राज्यात १३ शाळा उघडण्यात येणार अाहेत. त्यापैकी साखरा गावची शाळा अाहे. याचे गावकऱ्यांना भूषण आहे. या ठिकाणी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशनल बोर्ड’चा अभ्यासक्रम शिकवला जातो. ग्रामीण भागातील पिढी यामुळे अांतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच घेऊ शकणार अाहे. गावकऱ्यांनी शाळेसाठी एकजुटीतून सुमारे २० लाख रुपये संकलित केले. यातून शाळेसाठी जागा खरेदी केली. भौतिक सुविधा, खेळांसाठी साहित्य अाणले. जिल्हा परिषदेची दुमजली शाळा असून, प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या आहेत.\nआठ वर्षांत सातत्याने होत असल्याने कामांमुळे अामच्या गावाचे चित्र पालटले. अादर्श गाव, जलयुक्त शिवार व अन्य योजनांच्या माध्यमातून छोटेसे साखरा पाणीदार झाले अाहे. यासाठी प्रशासनाचे सहकार्य, गावकऱ्यांचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरला.\nग्रामकार्यकर्ता तथा जलमित्र, साखरा,\nमाझ्या सात एकर शेतातील विहिरीत अवघ्या १० फुटांवर पाणी अाहे. वर्षभर ते पिकांना पुरेल.\nलिंबाची अर्धा एकर बाग लावली. भाजीपालाही घेत अाहे.\n- लक्ष्मण राऊत, शेतकरी, साखरा\nगावाने लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. गावात शांतता, समृद्धी नांदते अाहे. निवडणुका बिनविरोध होऊ लागल्या आहेत. मलाही सरपंचपदी बिनविरोध निवडून देण्यात आले आहे.\n- चंद्रकलाबाई नामदेव इंगळे, सरपंच, साखरा\nपाणी water रब्बी हंगाम भाजीपाला vegetables वाशीम शेती farming सिंचन विकास सरपंच शिक्षण education पुरस्कार awards जलयुक्त शिवार व्यवसाय profession खरीप फळबाग horticulture जलसंधारण जिल्हा परिषद विभाग पुढाकार initiatives ठिबक सिंचन महाराष्ट्र maharashtra प्रशासन\nशालेय मुले स्वच्छतेत आघाडीवर असतात. शाळेतील वातावरण सांस्कृतीक आहे.\nशिवारात कामे घेण्यासाठी साखरा गावकऱ्यांनी एकत्र येत स्थळे निश्चित केली.\nसध्याच्या नाेव्हेंबरमध्ये विहिरींची वाढलेली पातळी\nसाखरा गावाला जलयुक्त शिवार अभियानाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने श���तकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...\nदोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...\nसुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nवातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...\n‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....\nतीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...\nसंघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...\nभाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-12-15T16:38:15Z", "digest": "sha1:EBPZ4XMMKCXG4QENDIVELWPGJ4OWXVWP", "length": 10793, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरमधील रस्त्यांसाठी 26 कोटी मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेरमधील रस्त्यांसाठी 26 कोटी मंजूर\nबाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नांना यश; ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे\nसंगमनेर – तालुक्‍यातील प्रत्येक गावासह वाडीवस्त्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रस्त्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तालुक्‍यात सर्वंत्र रस्त्याचे जाळे निर्माण झाले असून नव्याने तालुक्‍यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे 25 कोटी 59 लाख 15 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.\nथोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात सातत्याने रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, सिमेंट बंधारे, सभामंडप अशी विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे संगमनेरच्या ग्रामीण विकासास मोठी चालना मिळाली असून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 50 ते हिवरगाव पठार साकूर ते प्रमुख जिल्हा मार्ग 23 या 11 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 4 कोटी 97 लाख रुपये, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नव्याने व दुरुस्तीसाठी जवळे कडलग ते डेरेवाडी हा या सात किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी 70 लाख, जांबुत खुर्द ते जांबुत बुद्रुक या रस्त्यासाठी तीन कोटी 68 लाख, साकूर तास्करवाडी ते खंडेरायवाडी हा 5.1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी 65 लाख 69 हजार, साकूर हिवरगाव पठार ते डोळासणे हा 5.4 किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी 89 लाख 80 हजार, निमगाव भोजापूर ते मालदाड रस्त�� हा तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 74 लाख 55 हजार, वडगाव पान ते पोखरी हवेली कुरण रस्ता या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 49 लाख 60 हजार रुपये, निमोण ते सोनेवाडी रस्ता या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 48 लाख साठ हजार, बोटा आंबी दुमाला ते म्हसवंडी तालुका हद्द रस्ता या रस्त्यासाठी रस्त्यासाठी दोन कोटी 94 लाख 93 हजार, वडगाव पान, जोर्वे रोहम वस्ती ते रणखांबवाडी या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 98 लाख 49 हजार रुपये अशा 25 कोटी 59 लाख 15 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.\nया सर्व कामांसाठी सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीच्या सदस्यांनी आ. थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या नव्याने होणाऱ्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील दळवळवळणाची सुविधा आणखी वाढणार आहे. या कामांना तातडीने सुरुवात होणार असल्याने सर्व भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालकमंत्री बळ देईनात, संपर्क प्रमुखांचा प्रभाव पडेना\nNext articleशालेय फुटबॉल स्पर्धा: हचिंग्ज, नगरवाला, व्हिन्सेंट उपान्त्यपूर्व फेरीत दाखल\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-litchi-hypertension-dangerous-childrens-brain-62467", "date_download": "2018-12-15T17:10:47Z", "digest": "sha1:6G3AY2BJZFSIPNLAVHANNMTV75Z42YCX", "length": 14562, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news litchi hypertension is dangerous for children's brain लिचीचे अतिसेवन मुलांच्या मेंदूसाठी घातक | eSakal", "raw_content": "\nलिचीचे अतिसेवन मुलांच्या मेंदूसाठी घातक\nबुधवार, 26 जुलै 2017\nनागपूर - आकर्षक रंग आणि मधुर स्वाद यामुळे लिचीची फळे प्रसिद्ध आहेत. साधारणत: द्राक्ष, आंबा आणि स्ट्रॉबेरी यांचा हंगाम संपत असताना लिचीचा मोसम येतो. परंतु, या फळाचे अतिसेवन मुला���च्या मेंदूवर विपरीत परिणाम करते. संशोधनातून काही मुलांचा मेंदूचा गूढ रोगाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यास लिचीचे अतिसेवन कारणीभूत असल्याचे तर मिरगीचे हेच कारण असल्याचे सांगितले जाते.\nनागपूर - आकर्षक रंग आणि मधुर स्वाद यामुळे लिचीची फळे प्रसिद्ध आहेत. साधारणत: द्राक्ष, आंबा आणि स्ट्रॉबेरी यांचा हंगाम संपत असताना लिचीचा मोसम येतो. परंतु, या फळाचे अतिसेवन मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम करते. संशोधनातून काही मुलांचा मेंदूचा गूढ रोगाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यास लिचीचे अतिसेवन कारणीभूत असल्याचे तर मिरगीचे हेच कारण असल्याचे सांगितले जाते.\nबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुले दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मेंदूच्या आजाराने दगावतात. या परिसरात लिचीच्या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. उष्णता, कुपोषण, मॉन्सून व कीडनाशके ही मृत्यूची कारणे सांगण्यात येतात. संशोधकांनी या मृत्यूचे गूढ उलगडले असता १९९५ मध्ये बिहारमध्ये अनेक मृत्यू लिचीच्या सेवनामुळे झाल्याचे एका मासिकात प्रकाशित झाले होते.\nनवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल तसेच अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी रुग्णालयात पाहणी करून नंतर प्रयोगशाळेतही संशोधन केले. लिचीच्या फळात काही संसर्गजन्य जंतू किंवा विषारी धातू आढळल्याचे पुढे आले. हायपोग्लायसिन ए किंवा मेथिलीने सायक्‍लो प्रोपायली ग्लिसरीन हे फळातील विष तपासण्यात आले. त्यामुळे हायपोग्लायसिमिया होऊन चयापचयाची क्रियाही बिघडते. लिची फळ खाऊन रात्री जेवले नाही, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. या रुग्णांच्या लघवीत हायपोग्लायसिन ए व एमसीपीजी हे मेटॅबोलाइट वाढत असल्याचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.\nमुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॉपिकल न्यूरोलॉजी परिषदेत डॉ. अशोक श्रीवास्तव यांनी लिचीसंदर्भातील विषयावर सविस्तर संशोधनात्मक विश्‍लेषण सादर केले. त्यांनी लिचीच्या अतिसेवनाचा मेंदूवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. लिचीचे सेवन कमी करणे, सायंकाळचे जेवण न टाळणे, नेहमी ग्लुकोजची तपासणी करणे हे उपाय यावर आहेत. यासंदर्भातील जनजागरण ब्रेन विकमध्ये करण्यात येत आहे.\n- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरोलॉजी, नागपूर\nइंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वटवाघूळांचा द्राक्षावरती डल्ला\nवालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त...\nखरिपानंतर रब्बीही दुष्काळी वणव्यात\nनाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36...\nवनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या\nनारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर...\nइंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात\nवालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) परिसरामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात झाली असून द्राक्षांना उच्चांकी दर मिळू लागला अाहे. इंदापूर...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात मिळवले यश\nमालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले यांनी द्राक्ष पिकाच्या उत्तम नियोजनासह देशांतर्गत विक्री, निर्यात आणि बेदाणानिर्मिती अशा तीनही प्रकारे...\nशेतकरी सुखी करा; सरकारचा डीजे लावून सत्कार करीन\nमुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-illegal-buildings-encroachment-62579", "date_download": "2018-12-15T16:49:19Z", "digest": "sha1:ACWZED2NPSDBDJXGBTYML5H57LRVWOE6", "length": 11391, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news illegal buildings encroachment बेकायदा इमारतीवर शहाबाजमध्ये कारवाई | eSakal", "raw_content": "\nबेकायदा इमारतीवर शहाबाजमध्ये कारवाई\nगुरुवार, 27 जुलै 2017\nनवी मुंबई - बेलापूरमधील शहाबाज गावातील ऐन पावसाळ्यात बेकायदा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर मंगळवारी (ता. २५) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ती जमीनदोस्त केली. महापालिका व सिडकोची परवानगी नसतानाही दोन मजली इमारतीचे काम सुरू होते.\nनवी मुंबई - बेलापूरमधील शहाबाज गावातील ऐन पावसाळ्यात बेकायदा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर मंगळवारी (ता. २५) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ती जमीनदोस्त केली. महापालिका व सिडकोची परवानगी नसतानाही दोन मजली इमारतीचे काम सुरू होते.\nप्रशांत जोशी व महेश कुंभार शहाबाज गावात महापालिकेच्या जागेवर इमारत बांधत होते. काही महिन्यांपासून हे काम सुरू होते. या बेकायदा बांधकामाला बेलापूर विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एमआरटीपी कायद्यानुसार नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही हे काम सुरूच ठेवल्याने अतिक्रमण विरोधी विभागाच्या पथकाने त्यावर कारवाई केली. दोन डम्पर, पोकलेन आणि २० मजुरांच्या मदतीने ही इमारत जमीनदोस्त केली. या वेळी ९० हून अधिक पोलिस तैनात केले होते. ऐन पावसाळ्यात महापालिकेने केलेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\n ४० टक्के बांधकामे अनधिकृत\nऔरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक...\nनगरसेवक शेवाळे यांचे बांधकाम अनधिकृत\nपुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे...\nपुणे - सरकारी नोकरीत असूनही बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या दोन व त्यांना बांधकामासाठी मदत करणाऱ्यासह तीन ग्रामसेवकांना...\nपुणे : मुजुमदारवाडा वारसा यादीतून वगळा\nपुणे - कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी महापालिका, पालकमंत्री आणि खासदारांकडे पाठपुरावा करूनही...\nकल्याण - कल्याण पश्‍चिमेकडील पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर २७ गावांतील बेकायदा बांधकामांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने गुरुवारी धडक कारवाई...\nरिकामी तिजोरी भरण्यासाठी पदाधिकारी रस्त्यावर\nऔरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडा�� असल्याने शहरातील विकास कामे ठप्प पडण्याची भीती असून, अशीच स्थिती राहिली तर महापालिकेचा गाडा पुढे रेटणे अवघड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod5_javas.html", "date_download": "2018-12-15T16:56:30Z", "digest": "sha1:4ZL67UYOM6ATJEY5D4D2BAFV23MDSIWS", "length": 2705, "nlines": 71, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\n* यामध्ये प्रोटीन अधिक असल्यामुळे हाड मजबूत होतात.\n* दम्या पासून बचाव.\n* लीवर प्रोब्लेम दूर करण्यास मदत.\n* डायबिटीस नियंत्रण करण्यास मदत.\n* हार्ड प्रोब्लेम पासून बचाव.\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे दुध (A२ दुध)\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/7012-trump-and-kim-jong-un-hold-meetings-in-singapore", "date_download": "2018-12-15T15:45:38Z", "digest": "sha1:A3LYEVEED76H6OVICTRAJRZWUJFHQL4X", "length": 7547, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग यांची ऐतिहासिक भेट... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडोनाल्ड ट्रम्प व किम जोंग यांची ऐतिहासिक भेट...\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘किम जोंग’ यांची ऐतिहासिक भेट सिंगापूरमधील कपॅला हॉटेलमध्ये पार पडली. यादरम्‍यान जगात शांतता प्रस्‍थापित करण्‍याची चर्चा या नेत्‍यांमध्‍ये झाली आहे. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली आहे. ही भेट यशस्वी ठरल्यास एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या 2 देशांमध्ये मैत्रीची नव्याने सुरुवात होऊ शकते.\nत्याचबरोबर जगात शांतता राखण्यासाठी ही भेट खुप महत्वाची आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. या दोन्ही देशांमध्ये जवळपास 70 वर्षांपासून कोणतेही संबंध नव्हते. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला अमेरिकाचा असलेला विरोध, आणि त्या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.\nजागतिक शांततेसाठी ही भेट फार महत्त्वाची असल्यानं सिंगापूर सरकार ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीवर 100 कोटी एवढा खर्च करत आहे. असं सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली सेन लुंग’ यांनी सांगितलं आहे.\nनोकियाच्या मोस्ट प्यॉप्युलर 3310 फोनचं 3G व्हर्जन लॉन्च\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nभारताची मालिका विजयाकडे वाटचाल\nपाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T16:03:43Z", "digest": "sha1:6WFBZ4ARZ4AMFFC35H53OEEQJZ2RF24M", "length": 10995, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अत्याचारातील आरोपीची माजी सैनिकाकडून गोळ्या झाडून हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअत्याचारातील आरोपीची माजी सैनिकाकडून गोळ्या झाडून हत्या\nपाथर्डीतील जवखेडे खालसा येथील घटना : मयताच्या वडिलांसह भाऊ-बहीणवर आरोपींचा तलवारीने हल्ला\nरायफल व तलवार पोलिसांकडून जप्त\nपोलिसांनी हल्लेखोर मामा-भाच्याला अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमा�� शर्मा, पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तळ ठोकून होते. आरोपीने घटनास्थळी टाकलेली तलवार व रायफल पोलिसांनी जप्त केली आहे.\nपाथर्डी – तालुक्‍यातील जवखेडे खालसा शिवारात येथे माजी सैनिकाने रायफलमधून गोळ्या झाडून अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या युवकाची हत्या केली आहे. मुख्य आरोपीच्या भाच्याने तलवारीने केलेल्या हल्ल्यात मयत योगेशच्या वडिलांसह भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली आहे.\nयोगेश एकनाथ जाधव (वय 22), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील एकनाथ जाधव, भाऊ अक्षय आणि बहीण दीपाली हे तलवारीचा वार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनेतील दोघा आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, हल्लेखोर मामा-भाचे आहेत. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.\nमयत योगेश जाधव हा मुख्य आरोपीच्या ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून पूर्वी काम करत होता. आरोपीच्या अल्पवयीन मुलीवर मयत जाधव याने अत्याचार केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तेव्हापासून मयत जाधव पसार होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नगर येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी त्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन कोर्टाची कागदपत्रे सादर केली. योगेश यानंतर जवखेडे शिवारात असलेल्या आपल्या घरी आला. तिथे आरोपी मामा-भाचा जवखेडे शिवारात पोहचले.\nमुख्य आरोपीकडे त्यावेळी रायफल, तर आरोपीच्या भाच्याकडे तलवार होती. मुख्य आरोपी योगेशच्या घरात प्रवेश करताच योगेशच्या मानेवर गोळी झाडली. यात योगेशचा जागेवरच मृत्यू झाला. मयत योगेशचे वडील एकनाथ पुढे सरसावले. त्यावेळी आरोपीचा भाच्याने एकनाथ यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला.\nएकनाथ यांच्या डोक्‍यावर त्याने तलवारीने वार केला. दुसरा वार एकनाथ यांनी हातावर झेलला. आरोपीला पकडण्यासाठी मयत योगेशचा भाऊ अक्षय आणि दीपाली पुढे आले. त्यावेळी मुख्य आरोपीचा भाच्याने त्यांच्यावरही तलवारीने वार केले. या हे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या झटापटीत आरोपीही जखमी झाला आहे. मयत योगेशचे जखमी वडील एकनाथ, भाऊ अक्षय आणि बहीण दीपाली हे जखमी असून, त्यांना उपचारासाठी नगरमध्ये दाखल करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशातील असहिष्णूता वाढली : प्रणब मुखर्जी\nNext articleपालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:57:45Z", "digest": "sha1:NTPLPHLDKZUNX5TTPYQWRER45OTPNPMW", "length": 8791, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुर्की भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्की भाषासमूह याच्याशी गल्लत करू नका.\nतुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश\nतुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[१] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.\nसुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत दुवे असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी २१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;���तिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2012.html", "date_download": "2018-12-15T15:51:23Z", "digest": "sha1:63B5CZD6XU5XBU7TS2VMOE3M4TGNEJYO", "length": 4415, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा.\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक हे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुमो गाडीचा चुराडा झालाय.\nधामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी सातेफळ इथं अवैध रेतीचा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता सरळ तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत अभिजित नाईक जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीय सुरू आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%2520%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:43:52Z", "digest": "sha1:5W35FYC4ONS5KEYS57IDDO2DLF47RABH", "length": 26729, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nग्लोबल (8) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\n(-) Remove लैंगिक अ��्याचार filter लैंगिक अत्याचार\nअत्याचार (281) Apply अत्याचार filter\nबलात्कार (79) Apply बलात्कार filter\nन्यायाधीश (29) Apply न्यायाधीश filter\nगुन्हेगार (24) Apply गुन्हेगार filter\nउच्च न्यायालय (18) Apply उच्च न्यायालय filter\nविनयभंग (17) Apply विनयभंग filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nसोशल मीडिया (16) Apply सोशल मीडिया filter\nप्रशासन (15) Apply प्रशासन filter\nअभिनेत्री (13) Apply अभिनेत्री filter\nसत्र न्यायालय (13) Apply सत्र न्यायालय filter\nचित्रपट (10) Apply चित्रपट filter\nसर्वोच्च न्यायालय (10) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nआरोग्य (9) Apply आरोग्य filter\nउत्तर प्रदेश (9) Apply उत्तर प्रदेश filter\nमुख्यमंत्री (9) Apply मुख्यमंत्री filter\nगुन्हा (8) Apply गुन्हा filter\nदिग्दर्शक (8) Apply दिग्दर्शक filter\nनाना पाटेकर (8) Apply नाना पाटेकर filter\nनागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला मजूर म्हणून शेतीच्या कामावर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्या मुलीच्या प्रियकर आणि दोन दलालांना हुडकेश्‍...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार...\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात...\nकाकानेच केली अल्पवयीन पुतणीचा बलात्कार करून हत्या\nपुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (काका)आहे. पिडीत मुलीच्या काकानेच तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला आहे. उशीने तोंड दाबून आणि ओढणीने गळा आवळुन तिची हत्या करण्यात...\nधायरीत तरुणीवर अत्याचार करून खून\nपुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील गारमाळ भागात गुरुवारी सायंकाळी एका १७...\nकाळ्या जादूच्या नावाखाली भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण\nठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार राबोडी येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. भोंदूबाबाची पत्नी रुबिना नूर मोहम्मद शेख (32) हिला पोलिसांनी अटक...\nलॉंड्रीचालकास 7 वर्षांची कैद\nमुंबई - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी \"पॉक्‍सो' (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली दोषी लॉंड्रीचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने सात वर्षे कैद आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. महापालिकेच्या डी. एन. नगर येथील मराठी शाळेत मुंबई पोलिसांनी पोलिस...\nबिहार सरकारचे वर्तन लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च...\nनांदेड जिल्ह्यात सोळा वर्षीय बालिकेवर सामुहीक बलात्कार\nनांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात आईच्या गळ्यावर चाकु ठेवून तीन नराधमानी सोळा वर्षीय बालिकेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना संविधान दिनी (ता.26) घडली. पोलिसांनी तिन्ही नराधमांना गजाआड केले आहे. उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागातील एका घरात गोरठा (ता. उमरी) येथील नराधम आनंदा महादू...\nदोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nपुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका घटनेत फेसबुकवरील ओळखीतून संपर्क वाढवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, तर दुसऱ्या घटनेत धमकावून मुलीवर अत्याचार झाला. याप्रकरणी बिबवेवाडी व वानवडी पोलिस ठाण्यात...\nआबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल\nकुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रक��णी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार...\nपित्यानेच केला 14 वर्षीय मुलीवर बलात्कार\nशेगाव (बुलडाणा)- सख्या पित्याने आपल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना काल (ता. 21) रोजी घडली आहे. शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचोली गावातील कारफार्मजवळ ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. विनोद श्यामराव वानखडे (वय 42) रा. मांडोळी ता. बाळापुर असे नराधम पित्याचे नाव आहे. ग्राम चिंचोली अंतर्गत...\nपोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप\nनवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेलार सध्या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. त्याच्यावरील ...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून...\nपुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन...\nविवाहितेवर कारमध्ये बलात्कार प्रॉपर्टी डिलरवर गुन्हा दाखल\nनागपूर : एका प्रॉपर्टी डिलरने एका विवाहित महिलेला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्ये कोंबून बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मदफारूख शेख हमीद शेख (वय 35, रा. अग्रेसन चौक, गांधीबाग) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 28 वर्षीय महिला...\nअश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल\nहडपसर : एका शाळेतील क्रीडा शिक्षक तीन अल्पवयीन मुलांसोबत पा��� महिन्यांपासून अश्‍लील चाळे करत होता. याप्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) कायद्यांतर्गत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आनंद काळे (वय 39, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या...\n#metoo नावाची त्सुनामी थांबेल काय \nएका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या...\nमहिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादचे आयोजन\nमुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत...\nउरुळीतील दोन युवकांना अटक\nलोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसांनंतरही कायम असले, तरी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7181-deepika-kakar-don-t-want-to-work-after-marriage", "date_download": "2018-12-15T15:48:25Z", "digest": "sha1:472QIEADXHEI52GKQVMJ2TE4YACM7DI3", "length": 5600, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लग्नानंतर आता काम करणार नाही ‘ही’ अभिनेत्री... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलग्नानंतर आता काम करणा�� नाही ‘ही’ अभिनेत्री...\nअभिनेत्री दीपिका कक्कड ही नुकताच विवाहबंधात अडकली आहे आणि लग्नानंतर ती फार आनंदी आहे. दीपिकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे की ती आयुष्यातील सर्वांत सुंदर टप्प्यावर आहे. दीपिकाने दिलेली ही माहिती तिच्या फॅन्सना सुखावणारी आहे.\nमात्र दिपिकाने एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून तिच्या चाहत्यांना आंनदही होणार आहे आणि दु:खही होणार आहे. दीपिकाने सांगितले की, मी काम सोडून गृहिणी बनण्यास तयार आहे. तसेच दीपिका म्हणाली की जर शोएबने मला सांगितले की, बेबी तू आराम कर. मी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर मी मी लगेचच हो बोलेन. तिला घरी आराम करायला आवडेल, असे तिने सांगितले.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-direct-marketing-13564?tid=120", "date_download": "2018-12-15T17:07:29Z", "digest": "sha1:2EQBTKHX2IMRB4QDQQVYCQNURR7TA3TK", "length": 19173, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on direct marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथेट पणन उत्तम पर्याय\nथेट पणन उत्तम पर्याय\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nव्हाॅट्सॲप ग्रुपचा वापर शेतमाल विक्रीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो, हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.\nदसरा, दिवाळी आणि लग्न-समारंभात फुलांना खासकरून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सण-समारंभात मंदिरे-घरे-दुकाने-कार्यालये-गाड्यांच्या सजावटीसाठी झेंडूची फुले वापरली जातात. अनेक शेतकरी दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी झेंडूची नियोजनपूर्वक शेती करून फुले बाजारात पाठवितात. पूर्वी दसरा-दिवाळीत शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या झेंडूच्या फुलांना दरही चांगला मिळत होता, परंतु मागील काही वर्षांपासून ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी झेंडूच्या फुलांचे दर ठरवूनच पाडत आहेत. शेतकऱ्यांकडून पाच ते दहा रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची खरेदी करून नंतर ती फुले किरकोळ बाजारात शहरी ग्राहकांना १०० ते २०० रुपये किलो दराने विकत आहेत. जिल्ह्यांच्या बाजारपेठेबरोबर मुंबई, पुण्याच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये असे सातत्याने घडत आहे.\nअनेक वेळा शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलशेतीसाठी येणारा खर्च तर सोडाच, मात्र वाहतूक भाड्याऐवढे पैसेसुद्धा मिळत नाहीत. अशावेळी रस्त्याच्या कडेला झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. नियमित अन्नधान्ये, फुले-फळे-भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभवदेखील यापेक्षा वेगळे नाहीत. व्यापारी कार्टेलकरून शेतमालाचे दर पाडतात. विक्री न झालेल्या शेतमालाची वाहतूक परवडत नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना तो तेथेच सोडून द्यावा लागतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय, हा विचार शेतकऱ्यांनी करून त्यावर उपाय शोधायला हवा.\nबाजारव्यवस्थेतील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मॉडेल ॲक्ट केला, नियमनमुक्तीसारखे निर्णय घेतले गेलेत, पारदर्शक आणि गतिमान कारभारासाठी अनेक पणन सुधारणा केल्या जात आहेत, परंतु कशाचीही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची लूट काही थांबत नाही. अशावेळी थेट पणनसाठी शेतकऱ्यांनीच पुढे यायला पाहिजे. दसऱ्याच्या वेळी झेंडूची फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागल्याने दिवाळीत अशीच वेळ येऊ नये म्हणून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राबविलेल्या झेंडू फुले अभियानाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. व्हॉट्सॲपवर ‘झेंडूची फुले’ नावाने ग्रुप तयार करण्यात आला. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून किमान ५० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची फुले खरेदी करावीत, असा मेसेज या ग्रुपद्वारे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात व्हायरल करण्यात आला. त्यामुळे झेंडू उत्पादकांबरोबर ग्राहकांमध्येसुद्धा जागृती निर्माण झाली. या अभियानाच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहक मधल्या कुठल्याही व्यवस्थेशिवाय एकत्र आले. त्यास ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अथवा त्यांनी शहरात लावलेल्या स्टॉलवरून ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांनी झेंडूची फुले खरेदी केली. त्यामुळे हे अभियान उत्पादकांबरोबर ग्राहकांच्याही फायद्याचे ठरले. असे अभियान इतरही फुलांबरोबर नाशवंत फळे-भाजीपाला पिकांच्या विक्रीत शेतकऱ्यांनी राबवायला हवे. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून थेट शेतमाल विक्रीच्या अशा मोहिमा शेतकऱ्यांनी फत्ते करायला हव्यात.\nप्रत्येक भागातच आता मित्र, पाहुणे, सहकारी यांचे व्हाॅट्सॲप ग्रुप आहेत. अशा बहुतांश ग्रुपमध्ये सध्या केवळ शुभेच्छा अथवा करमणुकीचे मेसेज फॉरवर्ड होतात. फारतर एखादी माहितीवजा पोस्ट असते. व्हाॅट्सॲप ग्रुपचा वापर शेतमाल विक्रीसाठी केला जाऊ शकतो हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. हा आदर्श राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीसुद्धा घ्यायला हवा. असे झाले तर टोमॅटोपासून स्ट्रॉबेरीपर्यंत मागणी अथवा दर नाही म्हणून शेतकऱ्यांवर शेतमाल फेकून देण्याची वेळ येणार नाही.\nदिवाळी लग्न झेंडू व्यापार फुलशेती floriculture नांदेड nanded परभणी parbhabi सोशल मीडिया टोमॅटो स्ट्रॉबेरी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\n स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...\nजाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nशिल्लक कांद्याचे करायचे कायकांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....\nऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...\n‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...\nशेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...\nशेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...\nशेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण सतराव्या शतकात...\nसंघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...\nकाळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...\nयांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...\nशेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...\nअस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ksa-football-competition-form-24-november-154508", "date_download": "2018-12-15T16:36:29Z", "digest": "sha1:PHPHHY6E6GK7N5BMG3OTLKOWEZCQKDZC", "length": 11619, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "KSA Football competition form 24 November केएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा | eSakal", "raw_content": "\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्�� गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nसंघ व खेळाडूंच्या नाव नोंदणीनंतर फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार, याची विचारणा फुटबॉलप्रेमींतून होत होती. केएसएतर्फे १८ नोव्हेंबरला हंगाम सुरु करण्याची तयारी सुरु होती. यंदाच्या हंगामासाठी परजिल्ह्यातून व परदेशातून घेतलेले काही खेळाडू २४ नोव्हेंबरनंतर कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे संघाने २४ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करावा अशी मागणी केएसएच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. या मागणीचा विचार करून पदाधिकाऱ्यांनी काल (सोमवार) बैठक घेऊन तारीख निश्चित केली. परदेशी खेळाडू यंदाही मैदानावर आपले कौशल्य सादर करणार असल्याने कोणता संघ साखळी सामन्यात भारी पडेल, याची उत्सुकता आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुग�� इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:31:06Z", "digest": "sha1:XM3JLDIBC7CWV7AAZPEHECREEDPRZ3LY", "length": 15560, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'मराठवाडय़ाचे गांधी' गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news ‘मराठवाडय़ाचे गांधी’ गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन\n‘मराठवाडय़ाचे गांधी’ गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन\nसर्वोदयी विचार रुजावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले. ‘मराठवाडय़ाचे गांधी’ अशी त्यांची सर्वदूर ओळख होती. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार अंगीकारत मराठवाडय़ाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अखेरच्या शिलेदाराच��� निधन झाल्याने मराठवाडाभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाíथवावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nजिल्ह्यातील वसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. दरम्यान, त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले. महाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. आजेगाव येथील लढय़ात शस्त्र घेऊन ते प्रत्यक्ष लढले. मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, चंद्रकोंत पाटील इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.\nस्वातंत्र्योत्तर भारतात गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्यावेळी शांतीसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर १९४२ ला आंदोलन, आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडीचे शिलेदार, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापन कार्य, जंगल-जमिनी यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी अनेक मोठी कामे त्यांच्या कार्ययादीत आहेत. मागील काही वर्षांपासून डॉ. अग्रवाल आजारी होते. २२ सप्टेंबर रोजी त्यांना नांदेड येथे डॉ. काब्दे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या विनंतीवरून डॉक्टरांनी त्यांना वसमतला घरी जाण्याची परवानगी दिली. बुधवारी त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.\nमराठवाडय़ाचा गांधी काळाच्या पडद्याआड गेला, अशी श्रद्धांजली सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, डॉ. व. द. भाले, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी गंगाप्रसादजींच्या रूपाने कर्मयोगी हरपल्याची प्रतिक्रिया दिली.\nसंपूर्ण लोकार्पित जीवन, त्याग, सद्गती आणि सात्त्विकतेचे रूप म्हणजे गंगाप्रसादजी अग्रवाल. ते कर्मकांडी धार्मिक कधीच नव्हते. परंतु त्यांच्या सान्निध्यात ध्यान, प्रार्थनेचा अलौकिक अनुभव येत असे. ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. मूल्यांच्या र्सवकष ऱ्हासकाळात ते कधीच निराश झाले नाहीत. परिवर्तनासाठी ते सतत धर्मभावनेने संघर्षरत राहिले. त्यांच्या जाण्याने गांधीयुगातील शेवटचा विरक्त योगी आम्ही हरवल्याचे ज्येष्ठ साहित्यिक भ. मा. परसवाळे म्हणाले.\nजन्मदाताच बनला काळ, पोटच्या दोन मुलांना फेकले विहिरीत\nमरगळ झटकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनच कानउघाडणी\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सा���स्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/death-of-naxalites/", "date_download": "2018-12-15T15:51:28Z", "digest": "sha1:UU7GWYEB7OXKAZYKPU2X4FN6EMTSP4DU", "length": 13932, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /गढचिरोली/सात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत .\nसात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत .\nअहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठं यश आलं.\n0 231 एका मिनिटापेक्षा कमी\nनक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी’चा स्थापना सप्ताह सुरू असतानाच पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून घटनास्थळावरुन शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nदोन वर्षांपासून नक्षलवादी कारवाया थंडावल्या असा दावा पोलिसांकडून केला जात असताना गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. गेल्या ���५ दिवसांमध्ये सात जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. खबरी ठरवून ग्रामस्थांची हत्या करण्याचे प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे सुरक्षा दलांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले होते. भूसुरुंग स्फोटाच्या घटनेसोबतच चकमकीचे प्रकारही वाढत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांना मोठे यश मिळाले. सकाळी सातच्या सुमारास कल्लेड गावाजवळील झिंगानूर जंगलात नक्षलवादी आणि सी- ६० कमांडो यांच्यात चकमक झाली. यात कमांडोंनी सात नक्षलवाद्यांना ठार मारले.\n‘पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी’चा स्थापना सप्ताह सुरू असून या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगणा या भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या बस्तर, कांकेर व जगदलपूर या भागातील नक्षली गडचिरोलीत मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता सी-६० पथकाला तैनात करण्यात आले होते. याच पथकाला हे यश मिळाले आहे.\nश्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा.\n‘ओखी’चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ���्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-west-indies-mca-requests-bcci-to-organise-odi-at-wankhede/", "date_download": "2018-12-15T17:03:59Z", "digest": "sha1:DWTWOKR7BNUPDDX7PK6QP2BQ4UDAC77S", "length": 10410, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय", "raw_content": "\nक्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय\nक्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय\n29 आॅक्टोबरला होणारा भारत आणि विंडिज यांच्यातील चौथा वन-डे सामना वानखेडे मैदानावर आयोजित करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामध्ये नविन धोरणामुळे तिकीट विक्रेते मिळाले नाहीत. काॅमल्पीमेंटरी पास हा देखील आणखी एक वादाचा मुद्दा आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नविन घटनेनुसार सामन्यांच्या टिकीटांपैकी 90 टक्के तिकट हे विकण्यासाठी ठेवायचे तर 10 टक्के तिकट हे काॅमल्पीमेंटरी पास म्हणून देण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरत आहे.\nया निर्णयामुळे बीसीसीआय आणि तिच्या राज्य संघटनामध्ये वाद निर्माण होत आहेत.\nमध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने इंदोर येथे होणाऱ्या भारत आणि विंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील वन-डे सामन्याचे प्रायोजकत्व नाकारले आहे.\nमुंबई क्रिकेट संघटनेकडून बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जोहरी यांची भेट घेऊन बीसीसीआयलाच हा सामना वानखेडे मैदानावर आयोजित करण्याची विनंती केली आहे. जोहरी यांनी यावर काहीही प्रतिक्रीया न देता गुरवारी पुन्हा बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.\n”आम्ही आमच्या वेंडरला पैसे देऊ शकत नाही. आम्ही बीसीसीआयलाच हा सामना आयोजीत करण्याची विनंती केली आहे.” असे एमसीएच्या काही सुत्रांनी सांगितले.\n“आम्ही जोहरी यांना काॅमल्पीमेंटरी पासेसच्या संबधी असणाऱ्या समस्या देखील मांडल्या आहेत. आम्हाला 330 क्लब सदस्यांना प्रत्येकी चार पासेस द्यावे लागतात. त्याशिवाय सामना आयोजित करण्यासाठी ज्या सरकारी संस्थांची मदत होते. त्यांना देखील पास द्यावे लागतात.” असेही याच सुत्रांनी पुढे सांगितले.\nएमसीएला सध्या कुणीही अध्यक्ष किंवा सचिव नसल्यामुळे विजय हजारे ट्राॅफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या हाॅटेलचे पैसेही देण्यात आले नव्हते. हे पैसे बीसीसीआयने द्यावे असी विनंती एमएसीएकडून करण्यात आली होती.\nविविध राज्यातील क्रिकेट संघटनांनी विरोध केल्यानंतरही प्रशासकीय समितीकडून एमसीएला आणखी 600 पास देण्यात आले आहेत. संघटनेला फक्त 5 टक्के टिकीट मिळतात. मिळणाऱ्या पासेसची सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी लागते.\nधोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द\nभारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू\nधोनीचा आश्चर्यचकित करणारा निर्णय, आता या संघासाठी खेळणार\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघां��ी आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T17:00:23Z", "digest": "sha1:GWSODVQTNJJCVAUOMO3H4U6MQNBELCBJ", "length": 7076, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस महिनाभर रद्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस महिनाभर रद्द\nपुणे – सोलापूर विभागातील भिगवण ते वडशिंगे दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता महिनाभर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे 12169/12170 अप व डाऊन पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस दि. 3 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान महिनाभर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nमेगाब्लॉकच्या महिनाभराच्या कालावधीत या मार्गावरील लोहमार्गाचे काम केले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हे काम केले जात असून यामुळे रेल्वे रद्द करावी लागली, असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील या मार्गावर वेळोवेळी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे ही कामे लवकरात लवकर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यावर मनुष्यबळाची तूट असल्याने कामे रखडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, महिनाभर गाडी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअस्वच्छता करणाऱ्या पुणेकरांनी भरला 7 लाख दंड\nNext articleपठाणकोट हायवेवर चार संशयित ताब्यात : घातली होती पोलिसांची वर्दी\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/two-farmer-brothers-performing-kiki-challenge/", "date_download": "2018-12-15T16:49:46Z", "digest": "sha1:5UXB6455U2KWYUBIEZKQTQSGLD6UOU5U", "length": 7375, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिंकलत भावांनो!! शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज\nमागील काही आठवड्यांपासून इंटरनेटवर ‘किकी चॅलेंज’ नावाच्या ऑनलाईन आव्हानाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ड्रेक नावाच्या एका रॅप गीतकाराच्या ‘किकी डू यु लव्ह मी’ या गाण्यावर किकी चॅलेंज अवलंबून आहे. या चॅलेंज मध्ये परफॉर्मरला चालत्या चारचाकी वाहनातून उतरून ‘किकी डू यु लव्ह मी’ या गाण्यावर किकी चॅलेंज अवलंबून आहे. या चॅलेंज मध्ये परफॉर्मरला चालत्या चारचाकी वाहनातून उतरून ‘किकी डू यु लव्ह मी’ या गाण्यावर थिरकावे लागत असे.\nदरम्यान तेलंगणा येथील एका शेतकरी बंधुंनी आपल्या ‘शेतकरी’ स्टाईलमध्ये किकी चॅलेंज पूर्ण करत इंटरनेट वरील तमाम किकी प्रेमींची मने जिंकली आहेत. गिला अनिल कुमार व पिल्ली थिरुपती यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड केलेल्या किकी चॅलेंज व्हिडीओ मध्ये हे दोन शेतकरी बंधू गुढग्यापर्यंत चिखल असलेल्या आपल्या शेतात औताला जुंपलेल्या बैलांमागे किकी चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत.\nअभिनेता विवेक ओबेरॉय याने हा व्हिडीओ शेअर केला असून ‘आपण या एकाच किकी चॅलेंजला सुरक्षित मानू शकतो,’ असे म्हंटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : कान्हरवाडीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला\nNext articleवाघाळे-वरुडे रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांचा धोका\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/12/18/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T16:33:23Z", "digest": "sha1:2YRCX7MGLBBKDDXW73PQO6VKVMD3EYI4", "length": 28646, "nlines": 286, "source_domain": "kayvatelte.com", "title": "टॅक्सेशन….. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← पोपट आणि कुत्रा…\nइनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार याचे टेन्शन सुरु होते..\nटॅक्स वाचवण्याच्या नवीन युक्त्या घेउन एल आय सी वाले, म्युचुअल फंड वाले तुमच्या मागे लागतात , आणि एकमेकांच्या प्रपोझलस मधल्या त्रुटी सांगतात..\nआम्ही कामं करायची, पैसे कमवायचे आणि ते सरकारच्या बोडख्यावर घालायचे किती संताप येतो ना इनकम टॅक्स भरताना किती संताप येतो ना इनकम टॅक्स भरताना मला तरी येतो….. आणि पुन्हा आपल्या पैशाची जी उधळपट़्टी ही सरकारी धेंडं करतात ती पाहिली की मग तर अजूनच चीड येते. आपल्या टॅक्सच्या पैशातून चालणारी त्यांची चैन.. जाउ द्या…..हा एक वेगळाच विषय होईल .\nखोटी बिलं लावली मेडीकलची म्हणून काही खासदारांकडून पैसे वसुल करण्यात आल्याची एक लहानशी बातमी वाचली कुठेतरी- आणि तेंव्हाच जाणवलं की आपल्यासारखे मध्यमवर्गीयच फक्त या टॅक्स नावाच्या ब्रम्हराक्षसाला घाबरतात, नेते मंडळी , बिझिनेस मन वगैरे तर सगळ्या पळवाटा वापरतात..\nसगळ्यात जास्त इनकम टॅक्स पेअर्स मधे आहेत, बिन भांडवली धंदा करणारे.. म्हणजे सिनेमा स्टार्स.. क्रिकेट स्टार्स… इत्यादी. क्रिकेटर्स मधे अर्थात धोनी /तेंडुलकर आणि सिनेमाच्या जगात असलेले अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांची नांव प्रामुख्याने बातम्यात झळकत असतात.\nआपल्या कडे मल्टिपल टॅक्सेशन आहे. तरी बरं सेल्स टॅक्स मधे आजकाल व्हॅट सुरु झाल्यामुळे थोडं रेगुलरायझेशन आलंय या टॅक्सेशन मधे.पूर्वी प्रत्येक स्टेट ला वेगवेगळा टॅक्स स्ट्रक्चर होतं , ते सगळं एका रांगेत आणायला म्हणून घेतलेली ही स्टेप काहीही झालं तरी लास्ट पॉइंटला जो कोणी असेल त्याला टॅक्स भरावाच लागतो, त्यापासून सुटका नाही.. आणि व्यापाऱ्यांना मल्टीलेव्हलला फक्त डिफरन्स टॅक्स भरुन मॉड्व्हेट घेता येतो. हे जे काही लिहिलंय ते एक्साइझ आणि सेल्स टॅक्स बद्दल आहे.\nनविन कार घेतांना आयुष्यभरासाठी रोड टॅक्स घेतला जातो आपल्या कडुन. हा टॅक्स पुढली पंधरा वर्षं रस्त्यांच्या दुरुस्ती साठी वापरावा अशी अपेक्षा असते. तरी पण नदीवर नवीन पुल बांधाला गेला की ,त्यासाठी टोल टॅक्सचा बुथ ताबडतोब उभा रहातो. ��ाला पुन्हा एक सुंदर नाव आहे- ’बिओटी’… म्हणजे बिल्ड, ओन , आणि तुमचे पैसे वसुल झाले की ट्रान्सफर करा सरकारला.\nआता जर बिओटी या तत्वावर जर नवीन कामं होणार असतील तर आपण टॅक्स कसला भरतो बरं हे जाउ द्या.. पण समजा एकदा एखाद्या कंपनीला कंत्राट दिलं की तुम्ही बिओटी तत्वावर रस्ता बनवा, की मग त्या कंपनीच्या मालकाच्या पुढच्या सात पिढ्या त्या बनवलेल्या रस्त्याचे पैसे वसूल करित रहाते.\nत्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे वसुल झाले की टोल बंद करावा अशी अपेक्षा असते.. पण तसं होत नाही……. आणि हा जिझीया कर नेहेमी करता सुरु रहातो. पैसे वसूल झाले आणि सरकारला रस्ता किंवा ब्रिज ट्रान्स्फर करण्याची वेळ आली की रस्ता पुन्हा खराब झालेला असतो… आणि मग पुन्हा बीओटी चं नवीन टेंडर निघतं.. .असो.. विषयांतर होतंय…. हे पोस्ट मुख्यत्वे करुन इनकम टॅक्स वर आहे.\nबरेचदा तर अशीही वेळ येते की वर्षा अखेर तुम्ही जेंव्हा इनकम टॅक्स डिडक्टेड ऍट सोअर्स ची अमाउंट पहाता तेंव्हा खरं तर भोवळच येते. पण आपल्या सारख्या ्नोकरी पेशातल्या माणसांना इनकम सगळं व्हाईट असल्यामुळे लपवता येत नाहीआणि टॅक्स तरी किती प्रकारचे.. परचेस टॅक्स, सेल्स टॅक्स, एंट्री टॅक्स, ऑकट्रॉय, इंटरस्टेट सेल्स टॅक्स.. म्हणजे तुम्ही काहीही करा.. टॅक्स आहेच भरायचा…\nइनकम टॅक्स भरण्यासाठी पुर्वी तो सरल फॉर्म होता , त्या पुर्वी चार पानांचा फॉर्म होता. तो समजून घ्यायलाच बराच वेळ लागायचा,पण दर वर्षी ह्या रिटर्न्स ची पध्दत बदलते..तुम्हाला थोडं फार समजू लागलं की लगेच नवीन फॉर्म येतो टॅक्सेशनचा. आता या वर्षी तर ऑन लाइन फॉर्म भरायचा पण ऑप्शन दिलेला आहे.\nआपल्याला या वर्षी किती टॅक्स भरावा लागेल हे पण कॅल्क्युलेट करता येत नाही. वर्ष झालं की ५०० रुपये देऊन कोणाकडून तरी तो फॉर्म भरुन घ्यायचा – हेच आपण करतो..\nइथे एक एक्सेल शिट आहे. ती शिट डाउन लोड करा, आणि त्यामधे सगळे आकडे भरा.. तुमची टॅक्स लायब्लिटी कॅल्क्युलेट केली जाऊ शकते…..अगदी कुठल्याही टॅक्स कन्सल्टंटची मदत न घेता…. अतिशय उपयोगी एक्सेल शिट आहे ही….बघा किती टॅक्स भरावा लागेल या वर्षी ते…… \n← पोपट आणि कुत्रा…\nएक्सेल शीट करिता धन्यवाद. मला एक गोष्ट नाही कळत, की मला पगार टॅक्स भरल्यानंतर पगार मिळतो, त्या पैश्यानी जर मी काही घेतले तर मला त्यावर सुद्धा का टॅक्स भरावा लागावा. चक्रवाढ ���ॅक्स… 😦\nछोट्या छोट्या शहरात तर रस्ता खराब असताना सुध्दा रोड टोल द्यावा लागतो…\nहेच तर ते अवघड जागेवरचं दुखण आहे.. टॅक्स वर पुन्हा टॅक्स. ही सायकल चालतच रहाणार…या ’टॊळ’ वाल्यांना आवरलं पाहिजे आता. टोल नाही तर टॊळ टॅक्स म्हणतो मी त्याला.\nह्म्म्म्म…..इथे तर हे टॆक्स प्रकरण फारच कठीण आहे. पळवाटांनाही फारशी जागा नाही…..:( बाकी मी टॆक्सेशनमध्येच नोकरी केल्याने उघड बोंबलता ही येईना आणि वैताग तर आहेच. शिवाय मेले किती आणि कुठले कुठले हे कर भरत राहायचे…वर हे कष्टाने कमवलेले पैसे कुठे व कसे गडप होतात याने जीव जातोय ते वेगळेच. खरे आहे आपण मध्यमवर्गीयच या सगळ्या बडग्यांना घाबरतो बाकी लोक बिनधास्त….. असो. दुखती रग हैं ……क्या करे. संताप करून घेत टेक्स भरायचा झालं.\nती एक्सेल शिट एक चार्टर्ड अकाउंटंट मित्राने पाठवली.. म्हणुन इथे पोस्ट करता आली. आमच्या सारख्यांना खुप डिफिक्ल्ट होतं टॅक्स कॅलक्युलेशन… ह्या शिट मधे फिगर्स भरल्या की टॅक्स कॅल्क्युलेट होतो..सगळे फॉर्मुले लोड केलेले आहेत…\nसंताप करुन टॅक्स भरत बसायचं झालं…\nसरकार चालविण्यासाठी टेक्स भरणे अपरिहार्य असते. पण त्याचा उपयोग किती होतो हा एक विवादाचा विषय आहे. सरकारचे असे आहे की “सारी उंगली घी मे और सर कढाई मे”. असो. माझ्या मते इन्कम टेक्स भरल्यावर इतर इनडायरेक्ट टेक्स्ची गरज ती काय. कुठला तरी एक टेक्स भरून घेणे योग्य. इन्कम टेक्स किंवा इतर इनडायरेक्ट टेक्स. मला वाटते इन्कम टेक्स बंद करून फक्त इनडायरेक्ट टेक्स भरण्याची व्यवस्था योग्य होईल. तो ही एकच मात्र तो कंपल्सरी भरला गेला पाहिजे. अशी व्यवस्था केली तर सरकारला भरभरून इन्कम मिळेल. याने टेक्स चोरी थांबेल. लोकांना डोकेदुखी कमी होईल व पूर्ण पगार हातात येतो याचे समाधान ही होईल. वस्तू विकत घेतांना टेक्स भरावा लागतो याचे समाधान ही होईल. व्यवस्था संगणकीय असली पाहिजे. देशात कोणत्याही दुकानातून वस्तू विकली जातांना त्यावर टेक्स ऑनलाईन कट व्हायला पाहिजे. जेणेकरून चोरी होणार नाही. मी जपान मध्ये अशी व्यवस्था बघितली आहे. साधा पेन घेतला, सिगरेट घेतली तरी टेक्स कापला जायचा. असे केल्यास इतर बऱ्याच गोस्ठींना आळा बसेल ( ही माझी वैयक्तिक संकल्पना आहे. याने कोणाचे मन दुखावल्यास मी आधीच त्याची क्षमा मागूनघेतो.) 🙂\nतुमचं मत अगदी रास्त आहे. सरकार चालवायचं, तर ��ॅक्स ही संकल्पना हवीच.. बऱ्याच प्रमाणात व्हॅट मुळे, आणि एक्साईज मुळे हे शक्य होतंय. एक्साइझ वर पण मॉडव्हॅट मिळतो. टॅक्स फक्त नोकरदरांनी भरायचा असं झालंय. धंदा वाले तर बऱ्याच मार्गाने टॅक्स ची चोरी करतात..\nफर्स्ट पॉंईंट्ला टॅक्स , नंतर व्हॅल्यु ऍडिशन टॅक्स.. असं करित गेलं तर पुढे शेवटल्या पॉईंट पर्यंत बरोबर टॅक्स भरला जाउ शकतो. चिदंबरम ने केलेलीनविन सिस्टीम खुप चांगली आहे असे वाटते मला ( व्हॅट ची)\nमाफ करा पण थोडं विनोदी झालं आहे. Excel शिट /शीट. 🙂\nखरंच , लिहितांना माझ्या लक्षात आलं होतं, पण पर्यायी शब्द आठवला नाही, म्हणुन तोच ठेवला… 🙂\nटॅक्स… डोक्यात तिडिक भरणारे जे विषय आहेत त्यामध्ये टॅक्स हा बर्‍यापैकी वरच्या क्रमांकावर आहे. कितीही अप्रिय, नकोसा असला तरी कडवट, वाकड्या तोंडाने का होईना भरावा लागतो. आणि त्याचा उपयोग काय घंटा टॅक्स मध्ये जितका पैसा सरकार दरबार जमा होतो तो देशाच्या आणि जनतेच्या किती कामी येतो हे सांगायलाच नको. टॅक्स भरायला ना नाही पण जेंव्हा ह्या पैश्यातून विकासकामा ऐवजी मंत्री संत्री लोकांचे भत्ते भरले जातात हा विचार मनात येतो तेंव्हा दिमाग खराब होतो. साला इथे नोकरी करून टॅक्समध्ये फुकट पैसा घालून पदरात काहीच सुविधा पडणार नसतील तर बाहेर च्या देशात काम करून तिकडे टॅक्स भरलेला बरा. निदान सामान्य माणसापर्यंत सुविधा तरी पोचतात. असो… ह्या वर वेगळी पोस्ट होईल. जाता जाता टॅक्स वर चुटका.\nअगदी हेच माझं पण होतं, या मंत्र्यांचे परदेश दौरे.. कशाला, तर म्हणे तिकडे कशी सिस्टीम आहे हे पहायला..त्या मंत्री, ब्युरोक्रॅट्स बद्दल तर बोलायलाच नको. स्वातंत्र्यानंतर आज ६० वर्ष हओऊन गेले तरीही आजही कलेक्टर , डेप्युटी कलेक्टर्स ची लाइफ स्टाइल बघा… एखाद्या कंपनिचा एम डी पण झक मारतो त्यांच्या पुढे.. ब्रिटीशांनी मानेवर ठेवलेली “साहेबगिरीची “जोखडं कधी भिरकावणार कोण जाणे..\n” पासष्ट होऊन गेलीत ना यंदा पासून तुमचा रिटर्न भरायचा नाही यंदा पासून तुमचा रिटर्न भरायचा नाही ” असे माझ्या टॅक्स कन्सलटंटने गेल्या वर्षी सांगीतल्यापासून मी हुश्श केलंय \nचला, सुटलात. पण दरवर्षीची ही कटकट खरंच नकोशी होते.\nहो ना. हे tax प्रकरण म्हणजे एक वैताग आहे. त्यापेक्षा गल्फ कंट्रीज मध्ये बरं आहे. tax बिक्स चि भानगड नाही. सगळाच्या सगळा पगार आपला 🙂\nआता मार्च महिना जवळ आला की ���गिच टेन्शन येतं.. आपल्या कडे ते फॉर्म्स पण इतके किचकट आहेत की भरतांना वैताग येतो. शेवटी कन्सलटंट कडुन भरुन घ्यावा लागतो.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-mumbai-city-to-face-jamshedpur-at-their-home/", "date_download": "2018-12-15T16:00:46Z", "digest": "sha1:EZI76EMAOB3QPKHB5DALN3PETLAWYUT4", "length": 12507, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: मुंबई सिटीची घरच्या मैदानावर जमशेदपूरशी सलामी", "raw_content": "\nISL 2018: मुंबई सिटीची घरच्या मैदानावर जमशेदपूरशी सलामी\nISL 2018: मुंबई सिटीची घरच्या मैदानावर जमशेदपूरशी सलामी\nमुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीच्या सलामीच्या लढतीत घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आयबेरिया द्वीपकल्पातील आहेत. त्यामुळे मुंबई फुटबॉल एरिनावरील या सामन्याला त्यांच्या कार्यपद्धतीमधील लढतीचीही किनार असेल.\nमुंबई सिटीवरील पोर्तुगीज प्रभाव लक्षणीय आहे. ते पोर्तुगालचे आहेत. त्यांचे प्रमुख खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा पोर्तुगालमधील क्‍लबकडून खेळले आहेत. यात रफाएल बॅस्तोस, अरनॉल्ड इसोको, मौडौ सौगौ आणि पाउलो मॅचादो यांचा समावेश आहे.\nआपल्या कार्यपद्धतीची कल्पना असल्यामुळे कोस्टा भक्कम या खेळाडूंवर अवलंबून असतील. जमशेदपूरच्या संघावर स्पेनचा प्रभाव आहे. त्यांच्याविरुद्ध कोस्टा यांना बचावात्मक संघाची बांधणी करावी लागेल.\nकोस्टा म्हणाले की, मला पोर्तुगीज शैली आवडते. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही पाहिलेच पाहिजे. माझी स्वतःची खेळण्याची शैली आहे. माझ्याकडे माझे खेळाडू आहेत, ज्यांच्याविषयी मला फार आदर वाटतो. त्यांच्याकडून कमाल कामगिरी होईल अशा पद्धतीचा खेळ मी करून घेईन.\nते पुढे मिस्कीलपणे म्हणाले की, चेंडूवर ताबा ठेवण्याकडे आमचे लक्ष असेल आणि स्पेनच्या प्रशिक्षकांना सुद्धा हेच हवे असते याची मला कल्पना आहे. त्यामुळे ही आमच्यासमोरील एक मोठीच समस्या आहे.\nमुंबईच्या गोलरक्षणाची मदार अमरिंदर सिंग याच्याकडे असेल. ल्युचीयन गोएनकडे बचावाची सूत्रे असतील. पूर्वी जमशेदपूरकडून खेळलेले सौविक चक्रवर्ती आणि शुभाशिष बोस हे दोघे फूल-बॅक असतील. मध्य फळीत मॅचादो आणि सेहनाज सिंग असतील. गोल नोंदविण्याची जबाबदारी बॅस्तोसवर राहील.\nगेल्या मोसमात जमशेदपूरने स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बचाव प्रदर्शित केला होता. नव्या मोसमासाठी मात्र ऍटलेटीको माद्रिदचे माजी मार्गदर्शक सेझार फरांडो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nते स्पॅनिश शैलीला साजेसा खेळ करण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी चेंडूवर ताबा ठेवण्याचे धोरण असेल. ऑस्ट्रेलियाचा टीम कॅहील आणि ब्राझीलचा मेमो यांच्या जोडीला त्यांच्याकडे पाच स्पॅनिश खेळाडू आहेत. त्यामुळे आपल्या आवडीचा खेळ करू शकेल असा संघ बनविण्याची मोकळीक त्यांना मिळाली आहे.\nफरांडो म्हणाले की, मी स्पेनचा आहे आणि स्पेनमध्ये आमचे स्वतःचे असे फुटबॉल तत्त्वज्ञान असते. उदाहरण द्यायचे झाल्यास आम्ही छोट्या पासेसवर लक्ष केंद्रित करतो, चेंडूवर ताबा ठेवतो, पण सामने जिंकणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. ते करू शकू अशी मला आशा आहे.\nमारिओ आर्क्वेस आणि सर्जिओ सिदोंचा अशा खेळाडूंना चेंडूवरील ताब्यासाठी, चाली रचण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी प्राधान्य मिळण्याची अपेक्षा ाहे. बचावाची मदार टिरीकडे असेल, तर राष्ट्रीय संघाकडून सॅफ स्पर्धेत खेळलेल्या सुमीत पासीकडे नऊ नंबरच्या खेळाडूची भूमिका असेल.\nस्टार खेळाडू कॅहील आणि पहिला पसंतीचा गोलरक्षक सुब्रत पॉल यांना निलंबनामुळे खेळता येणार नाही. हा संघासाठी धक्का असेल. जमशेदपूर चेंडूवरील ताब्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे मुंबई सिटीने दडपणाचा सामना करीत प्रतिआक्रमण रचले तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नसेल.\n–…म्हणून करुण नायर म्हणतो; तरी ��ाली कुठं चूक, माझी मला कळंना\n–टीम इंडियात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या युवराजचे शतक हुकले\n–या एका निर्णयामुळे बीसीसीआय येणार गोत्यात\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2018-12-15T16:09:28Z", "digest": "sha1:POANHBZ3VTK5GQ22I33GBILCK4FRQGWN", "length": 9463, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता रणांगणातच लढत :सदाभाऊ खोत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता रणांगणातच लढत :सदाभाऊ खोत\nखा. राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत\nसातारा, दि. 15 (प्रतिनिधी)-\nतीव्र पाणी टंचाई असूनही ज्या गावांचा दुष्काळ यादीत समावेश झाला नाही, त्या गावांचा फेरसर्व्हे करण्याचे आदेश सहपालाकमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक बांधावर जाऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत. व येत्या रविवार पर्यंत अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार या प्रश्नावर खोत यांनी आता रणांगणातच लढत देणार असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी निवारण आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nज्या गावांत टॅंकरची मागणी आहे, त्या गावांना तात्काळ टॅंकर उपलब्ध करावा, चाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. मायणी, निमसोड, कातरखटाव या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इतर काही गावांमध्येही परिस्थिती असू शकते. त्यामुळे प्रशासनाने सर्कलनिहाय सर्व्हे न करता तो गावनिहाय करावा, अशा सूचनाही केल्या असल्याचे मंत्री खोत म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीनीची हत्त्या केल्याप्रकरणी प्राणीमित्र सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊन आहेत, याबाबत विचारले असता अवनी वाघीणीने तब्बल 13 जणांचा बळी घेतला होता. प्राण्यांइतकाच माणसाचा जीवही महत्त्वाचा आहे, प्राणी मित्रांनी हेही लक्षात घ्यावे, असे मंत्री खोत म्हणाले. ज्या कारखान्यांनी गतवर्षी ऊस नेल्यानंतर 14 दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम दिली नाही, त्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली गेली नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, या प्रश्नाला मंत्री खोत यांनी सोयीस्करपणे बगल दिली. हा विषय सहकार खात्याशी निगडीत असून त्यांना त्याबाबत सूचना केल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार या प्रश्नावर खोत यांनी आता रणांगणातच लढत देणार, असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी निवारण आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजुगार अड्ड्यावर छापा मारणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला\nNext articleनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/there-is-no-question-of-appointing-another-chief-minister-in-parrikars-place/", "date_download": "2018-12-15T16:31:16Z", "digest": "sha1:SEB6OOCFUWWN47PZHZFIJSR77LGKSNTD", "length": 7913, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘पर्रिकरांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमण्याचा प्रश्‍नच नाही !’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘पर्रिकरांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमण्याचा प्रश्‍नच नाही \nपणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमण्याचा विषयच आमच्यापुढे नाही असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.\nसरदेसाई हे पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात विद्यमान कृषी मंत्री आहेत. पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे गेले काही दिवस आजारी आहेत त्यांना कामकाज बघणे अशक्‍य बनल्याने त्यांच्या जागी पुर्णवेळ मुख्यमंत्री नेमण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. तथापि सरदेसाई यांनी त्यांची ही मागणी धुडकाऊन लावली आहे. त्यांच्या आजारपणामुळे गोव्याचे प्रशासन ठप्प झाल्याची कॉंग्रेसची तक्रार असली तरी भाजपने मात्र मुख्यमंत्री हे त्यांच्या निवासस्थानातून राज्याचे प्रशासकीय कामकाज चालवत असल्याचे म्हटले आहे.\nगोवा सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पार्टीनेही त्यांना बदलण्याची मागणी आज अमान्य केल्याने पर्रिकर यांना अजूनही बदललेले जाणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज पीटीआयशी बोलताना सरदेसाई म्हणाले की 28 नोव्हेंबर रोजी चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभानंतर मी परतत असताना मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्‍नच येतो कोठे असा सवाल त्यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदृष्टीक्षेप : सर्वांच्या नजरा लागल्यात 11 डिसेंबरकडे…\nNext articleबजरंग, विनेश आणि पुजा यांचा ‘अ’ गटात समावेश\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_28.html", "date_download": "2018-12-15T15:51:44Z", "digest": "sha1:IYSX4CHX7DMUL4KH4TNCDKZ6323RSBEL", "length": 11886, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "नगरच्या अधोगतीला मतदार जबाबदार : अ‍ॅड. गवळी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nनगरच्या अधोगतीला मतदार जबाबदार : अ‍ॅड. गवळी\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर वोट माफिया हद्दपार करुन, मतदारांमध्ये उन्नतचेतनेच्या जागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शहरातून ध्वज संचलन करण्यात आले. मतदारांच्या बोटाला शाई लाऊन मत विकत घेणार्‍यांच दिवाळ काढून त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याचे तर चारित्र्य समन्न उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.\nलोकशाही पध्दतीने होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांत सर्व सुत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे. मात्र सुशिक्षित नागरिक भ्रष्ट उमेदवारांच्या मतविक्रीला बळू पडून आपले सत्व विकत आहे. मते खरेदी करणारे भ्रष्ट उमेदवार निवडून आल्यानंतर गुंडशाही असतित्वात येऊन मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही धोक्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nहुतात्मा स्मारक येथून निघालेल्या ध्वज संचलनाचे शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे समारोप झाला. यामध्ये अ‍ॅड.कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सुशांत म्हस्के, संजय अडागळे, सुनिल सकट, संतोष लोखंडे, बाबासाहेब भोसले, अशोक दिवटे, मंगेश गायकवाड, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, लिला रासने, अंबिका जाधव, फरिदा शेख, गौरी कुलकर्णी, शारदा गायकवाड आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.\nनगरच्या अधोगतीला व विकासाला मतदार जबाबदार आहे. मत विकत घेऊन पैश्याच्या जीवावर निवडून आलेले उमेदवार सर्वसामान्यांची कामे करीत नाही. निवडून आल्यावर पैसा वसुल करण्यासाठी ते सरकारी त��जोरीवर डल्ला मारण्याचे काम करतात. पैश्यातून सत्ता मिळवता येत असल्याचा चुकीचा पायंडा समाजात रुळत असून, हे थांबविण्यासाठी उन्नतचेतनेने मतदारांमध्ये जागृतीची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्य��स ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/aurangabads-air-harmful-155324", "date_download": "2018-12-15T16:30:21Z", "digest": "sha1:QRTPJ7OKFYV3BTGLT3FMQ776U5EOHSJ4", "length": 12160, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabads air is harmful औरंगाबादची हवा हानिकारक | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 नोव्हेंबर 2018\n\"एअर क्वालिटी इंडेक्‍स' वाजवतोय धोक्‍याची घंटा\nदेशातील काही शहरांचा शनिवारी (ता. 17) सायंकाळचा \"एक्‍यूआय'\nऔरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहराचा \"वायू गुणवत्ता निर्देशांक' (एक्‍यूआय) धोक्‍याची घंटा वाजवत असून, शहरातील हवा अनेकदा मुंबई, पुणे आणि नागपूरच्या तुलनेने अधिक धोकादायक असल्याचेही यातून समोर आले आहे.\nऔरंगाबादच्या हवेला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण \"एक्‍यूआय'ने दाखवले आहे. शहरांच्या हवेची प्रत सांगणाऱ्या या यंत्रणेने आठवडाभराच्या सर्वेक्षणात एकदाही \"आरोग्यदायी हवा' असे म्हटलेले नाही. \"वायू गुणवत्ता निर्देशांक'मध्ये हवेतील धूळ, ओझोन, नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईडसारख्या वायूंचे प्रमाण मोजून आकडे सांगितले जातात. यामध्ये 0-50 चांगली, 51-100 साधारण चांगली, 101-150 चांगली नाही, रुग्णांसाठी धोकादायक, 151 ते 200 ः हानिकारक, 201 ते 300 ः अतिहानिकारक, 301 ते 500 ः घातक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. औरंगाबादच्या हवेतील हे प्रमाण दीडशेच्या आसपास राहत असल्याने ते अनेक आजारांचे माहेरघर ठरत आहे.\nत्वरित जाणवणारे त्रास ः श्वसनात अडथळे, छातीत दुखणे, घशात सूज, नाक चोंदणे, डोळ्यांची आग होणे, दम्याचा धोका, खोकला.\nदूरगामी त्रास ः फुफ्फुसांच्या पेशींना धोका, कर्करोग, दमा, अकाली मृत्यू\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुर��� स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6481-mexico-big-ship-to-hotels", "date_download": "2018-12-15T15:37:12Z", "digest": "sha1:Z4HOUUSUUWY5O5KQMPPNHTBU5ENLUHSW", "length": 4726, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक\nनियंत्रण सुटल्याने एका महाकाय जहाजाने थेट बंदरालाच धडक दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. मॅक्सिको जवळच्या होंडूरास बेटावरील बंदरावर ही घटना घडलीय.\nअपघातेवेळी 65 हजार टनाचं हे जहाज प्रवाशांनी भरलं होतं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी बंदराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://topjokes.in/language/marathi/page/277/", "date_download": "2018-12-15T15:32:03Z", "digest": "sha1:XTI5MW5EWTZP6XDWSJXDI6SYNQ6SYYCZ", "length": 4605, "nlines": 79, "source_domain": "topjokes.in", "title": "marathi Archives - Page 277 of 277 - TopJokes.in", "raw_content": "\nआश्चर्यजनक… पण खरे :-p जगात सर्व माणसांचे वेगवेगळे नाव आहेत … . . पण, गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो … . . अबे रताळ्या … . . . आई शप्पथ २० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच… :-\nजगात येताना त्रास देऊन येतो आपण झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते.. ती आई फुलपाखराला उडायला शिकवते.. ती आई उपाशी राहून प्रेमाचा घास भरवते.. ती आई बाळ झोपत नाही म्हणून अंगाई गात जागते.. ती आई आपल्या जखमा पाहून डोळ्यांत पाणी आणते.. ती आई माझी आई खूप चांगली आहे खरच भाग्यवान आहे मी मला दिलीस आई..\nदेवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी दगड झालो तर… सह्याद्रीचा होवूदे. मी दगड झालो तर… सह्याद्रीचा होवूदे. माती झालो तर…. रायगडाची होवूदे. माती झालो तर…. रायगडाची होवूदे. तलवार झालो तर…. भवानी तलवार होवूदे. तलवार झालो तर…. भवानी तलवार होवूदे. वाघ नको.. वाघनख्या होवूदे.. वाघ नको.. वाघनख्या होवूदे.. मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे. मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर मराठा म्हणून शिवा काशीद कर ….. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर मराठा म्हणून शिवा काशीद कर ….. अन ह्यापैकी काही जमत नसेल तर.. मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो.. अन ह्यापैकी काही जमत नसेल तर.. मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो.. महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन \nमुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो:> मुलगी : तु कोण आहेस मुलगा : तुझा चाहता ….. मुलगी : काय पाहिजे मुलगा : तुझा चाहता ….. मुलगी : काय पाहिजे मुलगा : तुझ प्रेम …… मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,, मुलगा : नशीब तुझं…… मुलगी : मी विवाहित आहे ….. मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड कर ना\nसहवासाच्या वेलिवर प्रीतीच फुल , केव्हा उमलल कळलच नाही , तु माझी तु माझी म्हणताना , मी तुझा केव्हा झालो कळलच नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2013/04/2.html", "date_download": "2018-12-15T16:56:51Z", "digest": "sha1:7JVTKSBXH6J52TJK752N7G2W22DVRRE3", "length": 9271, "nlines": 108, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: भुताटकी - भाग २", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nरविवार, ७ एप्रिल, २०१३\nभुताटकी - भाग २\nही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण) मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० वाजता पलंग एकदा थरथरायचा. पण नंतर त्या गोष्टीची इतकी सवय झाली की 'अलार्म' असावा ह्या पध्दतीने मी घ्यायला लागलो.\nमाझे घर कॉलेजला लागून असल्याने परिक्षेच्या वेळी बरीच मित्र मंडळी माझ्या रूमवर अभ्यास करायला असायची. सातवी सेमिस्टर होती, सगळे मरमरून अभ्यास करत होते. रात्री नेहमी प्रमाणे पलंग हालल्यावर (आता पर्यंत सगळ्यांना ह्याची सवय झाली होती) आम्ही ठरवले की भक्ती शक्ती समोरच्या जकात नाक्यावर बुर्जी पाव वगैरे खाऊन येऊ. आमच्यातला उज्वल नावाचा मित्र म्हणाला 'माझे नोटस काढून होतच आहेत, तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून पळत'......\nआम्ही जकात नाक्यावर बुर्जी पाव खाऊन, चहा सिगारेट मारून निघालो तरी उज्वल काही आला नाही. आम्ही त्याच्या नावाने शंक करत घरा जवळ पोहचतोच तर हा गेटच्या बाहेर झोपलेला/बेशुध्द दिसला. उठता उठेना, शेवटी काकूंना (घर मालकीण) ऊठवले आणि त्यांना सांगितले. त्या आम्हाला ओरडल्या की 'रात्रि गेटच्या बाहेर जायचे नाही सांगितले होते ना' आणि त्यांनी उज्वल वरून तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर बेशुध्द कसा पडलास' आणि त्यांनी उज्वल वरून तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर ब��शुध्द कसा पडलास तेव्हा त्याने घडलेली गोष्ट पुढील प्रमाणे सांगितली.....\n\"तुम्ही निघाल्यावर अगदी ३-४ मिनिटां मध्ये मी पण निघालो. गेट मधून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही चालताना दिसत होतात. इतक्यात माझा हात कोणी तरी पकडला म्हणून पाहिले तर ती बिना मुंडक्याची बाई (ही बिना मुंडक्याची बाई फेमस होती, आणि बर्याच जणांनी पाहिलेली होती) मी ओरडण्याचा प्रयत्न केला ...... आणि आता शुध्दीवर आलो\"\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, एप्रिल ०७, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nभुताटकी - भाग २\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/smriti-mandhana-and-harmanpreet-kaur-set-to-play-in-women-s-big-bash-league/", "date_download": "2018-12-15T16:55:12Z", "digest": "sha1:7JD3GB7ZZJ2S3IAEF2OLVBS37NXV6GH6", "length": 8127, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम", "raw_content": "\nअखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम\nअखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम\nभारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाने २०१८-२०१�� च्या बिग बॅश लीगच्या सहभागाबद्दल होकार कळवला आहे.\nही लीग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.\nहरमनप्रीत कौरने २०१७मध्ये सिडनी थंडर संघासोबत २ वर्षांचा करार केला होता. तो आता तिने वाढवला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्मृती मंधानाने मात्र या हंगामात होबार्ट हेरिकेन्ससोबत करार केला आहे. ती गेल्या हंगामात ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळली होती.\nस्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर हे महिला टी२० क्रिकेटमधील फेव्हरीट खेळाडू समजले जातात.\nया दोन खेळाडू किया सुपर लीगमध्येही खेळल्या होत्या. त्यात मंधानाने जबरदस्त कामगिरी केली होती.\nमंधाना ही बीबीएलच्या या हंगामातील पहिला सामना न खेळण्याची शक्यता आहे. जो होबार्ट विरुद्ध पर्थ स्काॅचर्स संघात होत आहे. त्यामुळे ती आपला पहिला सामना ८ डिसेंबर रोजी मेलबर्न स्टार्स संघासोबत खेळू शकते.\nया लीगमध्ये खेळणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणजे वेदा कृष्णमुर्ती. ती गेल्या हंगामात होबार्ट संघाकडून खेळली होती. आता तिच्याच जागी मंधानाची या संघात निवड झाली आहे.\n–कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही\n–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ\n–विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस��टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob1&lang=marathi", "date_download": "2018-12-15T16:53:46Z", "digest": "sha1:2WWJNEG62KAOL5S2ZCP2WUXO5XCDOCTF", "length": 2056, "nlines": 49, "source_domain": "www.rasik.com", "title": "Online Book: pravAsa", "raw_content": "\nश्री. मोघे यांच्याकडील मुक्काम\nसॅन होजेला चि. रविकडे आगमन\nअमित बरोबर सहलीस आरंभ\nकॅलिफोर्नियातील इतर सृष्टिसौंदर्ययुक्त स्थळे\nसॅन होजे व परिसर यांतील प्रेक्षणीय स्थळे\nसॅन होजे येथील आमचे वास्तव्य\nवॉशिंग्टनला प्रयाण व वॉशिंग्टनमधील प्रेक्षणीय स्थळे\nन्यूयॉर्कची दुसरी सहल व ग्लेनमॉटची ट्रिप\nआमचा भारताचा परतीचा प्रवास\nइंदिराबाई आपटे लिखित इतर पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/10/", "date_download": "2018-12-15T15:38:24Z", "digest": "sha1:6W6SJNOIWMTFJYW4ZDWWQSA7TFDHN4ER", "length": 9658, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "October | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nअरे…. दादु.. काय रे.. तू तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणून म्हटल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तू वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं … Continue reading →\nमाझा एक अन्ना मित्र आहे. तो रजनीचा अगदी भक्त मला तर वाटतं की रोज रजनीची पुजा घालत असेल तो सकाळी उठल्या नंतर. रजनी म्हणजे आपला रजनीकांत गायकवाड हो.. तुम्हाला काय ती टिव्ही वरची रजनी वाटली का\nकाल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे … Continue reading →\nकांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या … Continue reading →\nअरे दादु.. हे काय झालं रे…….. अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रेशिवसेनेची जुनी परंपरा तूमोडीत काढलीस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते.. आपण … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2018-12-15T16:08:45Z", "digest": "sha1:MCGMIGXVHBCN3UR56LF6ARXMY26AB543", "length": 4648, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १७८७ मधील जन्म‎ (२ प)\n\"इ.स. १७८७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७८० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salman-releases-poster-of-tiger-zinda-hai-272291.html", "date_download": "2018-12-15T15:48:58Z", "digest": "sha1:ZHTETGLVJFGHQLSBCYKHC6IGFHB6VGFA", "length": 12797, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nसलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज\nप्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. आपल्या लाडक्या भाईजानचा 'टायगर जिंदा हे'चा लेटेस्ट पोस्टर रिलीज झालं आहे.\n18ऑक्टोबर: दबंग खान सलमान आपल्या चाहत्यांना नेहमीच खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. आपल्या लाडक्या भाईजानचा 'टायगर जिंदा हे'चा लेटेस्ट पोस्टर रिलीज झालं आहे.\nसलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलंय. त्यात सलमान म्हणतोय \"दिवाली गिफ्ट पसंद आया अब क्रिसमस पर मिलना\". या पोस्टरची टॅगलाइन खुप प्रभावी आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे, \"जखमी वाघसारखं कोणीही शिकार करत नाही\" इतकंच नाही तर यात सल्लुमियाचा लुकही जरा हटकेच आहे.\nभाईच्या हातात बंदूक आहे आणि चेहऱ्यावर राग आहे. या सिनेमात सलमान सोबत कतरीना कैफ मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' चा सिक्वेल आहे. खुप दिवस या सिनेमाच्या सिक्वेलची उत्सुकता सलमानच्या चाहत्यांना होतीच, अखेर हा सिनेमा ख्रिसमसपर्यंत आपल्या भेटीला येईल हे नक्की.\nएक था टायगर हा सिनेमा प्रचंड गाजला होता. आता त्याचा सिक्वेलही लोकांच्य पसंतीस उतरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\n'केसरी'मध्ये बहरणार अक्षय-परिणितीचा रोमान्स\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...���्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247/simple-search?query=&sort_by=score&order=desc&rpp=10&filter_field_1=author&filter_type_1=equals&filter_value_1=%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%2C+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6+%E0%A4%B2.&etal=0&filtername=author&filterquery=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%B5%E0%A4%BF.&filtertype=equals", "date_download": "2018-12-15T16:22:43Z", "digest": "sha1:3YDX3AHBBX77LRZUS32TR4J42UDKL75I", "length": 5703, "nlines": 73, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): Search", "raw_content": "\n30-Sep-2010 ००८ दिशा - फेब्रुवारी १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; मठ, शं. बा.\n20-Aug-2010 ००२ दिशा - ऑगस्ट १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; तिनईकर, सदाशिव शं.; धोपटे, शशिकांत गो.; नवरे, जाहन्वी अ.; देवधर, प्रभाकर शं.; अकोलकर, वसंत वि.\n30-Sep-2010 ०११ दिशा - जुलै १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; मठ, शं. बा.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; बेडेकर, धुं. ह.\n20-Aug-2010 ००६ दिशा - डिसेंबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; बेडेकर, वसंत; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.\n20-Aug-2010 ००३ दिशा - सप्टेंबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; साने, यशवंत; कुलकर्णी, माधवी; अकोलकर, वसंत वि.\n20-Aug-2010 ००४ दिशा - ऑक्टोबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; धोपटे, शशिकांत गो.\n20-Aug-2010 ००५ दिशा - नोव्हेंबर १९९६ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; भागवत, श्रीमती दुर्गा; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.\n30-Sep-2010 ०१० दिशा - एप्रिल १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, उल्हास; वैद्य, प्रकाश ल.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; टिळक, अ. गो.; करंदीकर, श्री. वि.; वैद्य, प्रकाश ल.\n30-Sep-2010 ०१२ दिशा - ऑगस्ट १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; परांजपे, मीनल; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; बेडेकर, धुं. ह.; प्रधान, निनाद\n30-Sep-2010 ०१६ दिशा - डिसेंबर १९९७ बेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; वैद्य, प्रकाश ल.; कु्लकर्णी, रघ��नाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; वेलणकर, श्रीराम; कर्णिक, प्रदीप\n11 पराडकर, मोरेश्वर दि.\n11 बेडेकर, विजय वा.\n5 कुलकर्णी, रघुनाथ पु.\n5 कु्लकर्णी, रघुनाथ पु.\n3 धोपटे, शशिकांत गो.\n2 बेडेकर, धुं. ह.\n2 मठ, शं. बा.\n1 करंदीकर, श्री. वि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jarahatke/video-ms-dhoni-dances-desi-boyz/", "date_download": "2018-12-15T17:38:01Z", "digest": "sha1:5IIESPK25WKALGZHKRN2EWPBFODNBLOG", "length": 28181, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video- Ms Dhoni Dances On Desi Boyz | Video- कॅप्टनकूल धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर बिनधास्त डान्स | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव���हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nVIDEO- कॅप्टनकूल धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर बिनधास्त डान्स\nटीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे.\nठळक मुद्दे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे. धोनीच्या या वेगळ्या हटके बाजूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nमुंबई- टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे. धोनीची वागणूक, त्याचं टॅलेन्ट तसंच ग्राऊंडवरील फॉर्ममुळे तो काही काळातच सगळ्यांच्या पसंतीस उतरला. महेंद्रसिंह धोनीची प्रत्येक गोष्ट त्याचे फॅन्स उचलून धरतात. पण क्रिकेट व्यतिरिक्त धोनीची एक वेगळी ओळखसुद्धा आहे. धोनीला मजा-मस्ती करायला खूप आवडतं. फन लविंग पर्सन अशी त्याची ओळख आहे. धोनीची त्याच्या मुलीबरोबरची मस्ती आणि त्याचे सोशल मीडियावरील व्हिडीओ याबद्दलची माहिती देत असतात.\nधोनीच्या या वेगळ्या हटके बाजूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनी देसी बॉईजमधील एका गाण्यावर धमाल नाचताना दिसतो आहे.देसी बॉईज या सिनेमातील गाण्यावर धोनीचा डान्स बघताना त्याची पत्नी साक्षी त्याला प्रोत्साहीत करताना दिसते आहे. तसंच धोनीचा डान्स पाहून साक्षीला हसू आवरत नाहीये. पण हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, याबद्दलची माहिती मिळाली नाहीये. देसी बॉईज हा सिनेमा 2012मध्ये प्रदर्शित झाला होता.\nसिनेमातील गाण्याच्या काही डान्स स्टेप करताना धोनी स्वतःसुद्धा ते तितकंच एन्जॉय करतो आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. धोनी कॅप्टन असताना टीम इंडियाने 2011मध्ये वर्ल्डकप जिंकलं. 2007 मध्ये पहिल्यांदा धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड टी-20 वर नाव कोरलं. 2013 मध्ये धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजरा हटके अधिक बातम्या\n६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी\nGoogle सर्च करुन एकट्याने टाकला बॅंकेवर दरोडा आणि मग...\n १.३२ कोटींना विकला गेला पायऱ्यांचा तुकडा, पण इतका महाग का\nकोई सरहद ना इन्हे रोके; पशु-पक्षी करतात हजारो मैलांची सफर...\nत्यानं भावी पत्नीला whatsapp वर मजेत म्हटलं 'मूर्ख' अन् असं घडलं...\nVideo: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्व��लरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bhartiy-cricketche-shapit-shiledar-bhag-12/", "date_download": "2018-12-15T16:36:40Z", "digest": "sha1:I47KG3GRXEZ5YQQCE24EH5KNZYLFC2JE", "length": 33510, "nlines": 95, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित", "raw_content": "\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित\nहरयाणा आणि मुंबईत १९९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना. मुंबईला जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची तर हरयाणाला एका बळीची गरज. खेळपट्टीवर शतकवीर दिलीप वेंगसरकर आणि अॅबी कुरवीला. तरीही मुंबईकर समर्थक बिनधास्त. अजूनही १५ चेंडू बाकी. त्यात वेंगसरकर खेळतोय म्हटल्यावर त्यांना ‘आपण जिंकतोय’ असाच विश्वास. कुरवीलाने एक चेंडू तटवला. व��ंगसरकरचा रनर असलेला लालचंद राजपूत एक धाव घेण्यासाठी धावला पण कुरवीला मात्र जागीच उभा. राजपूत म्हणजे वेंगसरकर धावबाद. मुंबई पराभूत. तेही वानखेडेवर. पराभवानंतर वेंगसकर अक्षरशः लहान मुलासारखा रडला. मुंबई हरल्याचं तितकंच दुःख सीमारेषेवर बॉलबॉय म्हणून काम करणाऱ्या एका मुलालाही झालं. मुंबईने हरलेल्या सामन्याने त्या मुलाच्या मनावर मोठा परिणाम झाला. किती तर अगदी आजही त्याला त्या सामन्यातल्या मुंबईच्या ११ खेळाडूंची नावे ठळकपणे आठवतात.एकीकडून संघाची पडझड होत असताना शेवटपर्यंत एक बाजू कशी लावून धरायची हेही ह्याच सामन्याने त्याला शिकवले. हरयाणाच्या विजयानंतर तो कपिल देवकडे ऑटोग्राफ मागायला गेला. ऑटोग्राफ देताना कपिलने त्याला विचारले,\n“हो मी मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाचा कर्णधार आहे.”\nते ऐकून कपिल त्याला म्हणाला, “इथून पुढे ऑटोग्राफ मागू नकोस. इतरांना ऑटोग्राफ देत जा.”\nपुढे जाऊन तो मुंबईसाठी रणजी खेळला. मुंबईचा कर्णधार होत त्याने मुंबईला रणजी करंडकही जिंकून दिला. तो मुलगा होता अमोल अनिल मुजूमदार. तोच जो सचिन आणि कांबळी ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी करत असताना पॅड लावून बसला वाट पाहत राहिला.\nअमोलचे वडील स्वतः मुंबईत क्लब क्रिकेट खेळायचे. अमोल लहान असतानाच त्यांनी ठरवले की मी याला क्रिकेटपटू बनवणार. तो सराव करत असताना त्याचे वडील लोकांना सांगत, “तुम्ही फक्त पहात रहा. मी याला मोठा क्रिकेटपटू बनवणार.” आणि पुढे तसे झालेही.\nआचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अमोलने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरवात केली.\nवयाच्या १४ व्या वर्षी १९८८ मध्ये, मुंबईच्या १५ वर्षाखालील संघाकडून खेळताना आपल्या पहिल्याच सामन्यात अमोलने नाबाद १२५ धावा काढल्या. पुढे १९९१ मध्ये मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने सलग तीन सामन्यांत शतक काढले. त्याच्या पुढच्या वर्षी मुंबईच्या १९ वर्षाखालील संघासाठी ३ शतके काढली. नंतर १९९४ च्या एम ए चिदंबरम करंडकात त्याने मुंबईकडून ५ शतके काढली. एवढी गुणवत्ता दाखवल्यावर साहजिकच अमोलची निवड भारताच्या १९ वर्षाखालील संघात करण्यात आली. त्याचवेळी त्याची मुंबईच्या रणजी संघातही निवड झाली. त्याने मुंबईकडून रणजी पदार्पण करणे पसंत केले. मुंबईकडून रणजीमध्ये पदार्पण करण्याअगोदर अमोलने मुंबईच्या १५, १६, १७ ��णि १९ वर्षाखालील संघांकडून खेळताना जवळपास १५ शतके काढली होती. असे असताना मुंबईच्या संघात त्याला स्थान न मिळणे ही बातमी झाली असती.\nरणजी करंडकाच्या ९३-९४ च्या हंगामात हरयाणाविरुद्ध अमोलने मुंबईकडून पदार्पण केले. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच. त्यामुळे अमोल प्लेयिंग इलेव्हनमध्ये आहे हे त्याला मुंबईचा त्यावेळचा कर्णधार रवी शास्त्रीने कुणाकडे तरी निरोप देऊन कळवले. तू चौथ्या क्रमांकावर खेळणार आहेस हेही रवीने सांगितले. या सामन्यात २ बाद ४७ वर अमोल खेळायला गेला. त्यानंतर अमोल आणि जतिन परांजपे यांची जोडी जमली. आपल्या पहिल्याच सामन्यात अमोलने २६० धावा काढल्या.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.हा विक्रम आजतागायत अबाधित आहे. द्विशतक केल्यावर शास्त्रीने अमोलची पाठ थोपटत म्हटले, “वेल डन यंग बॉय.” ही शाबासकी आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही असे अमोल सांगतो.\nअमोलचं नशीब बघा. त्याचा पहिला सामना वेस्टइंडीजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड यांनीसुद्धा पाहिला. त्या सामन्यात वापरलेली बॅट हंगामाच्या शेवटी अमोलने पुन्हा कधीही न वापरण्यासाठी कपाटात ठेवून दिली. ज्या बॅटने मला ओळख दिली तिची जागा आता कायम या कपाटात असेल हा त्यामागचा विचार.\nअमोलच्या पदार्पणाचा सामना मुंबईने डावाने जिंकला. त्याच हंगामात आपल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध अमोलने ५५ आणि नाबाद १०१ धावांच्या खेळी करत आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवले. आपल्या पहिल्याच हंगामात अमोलने ३ सामन्यांत १६४ च्या सरासरीने ४९४ धावा काढत आपणही मुंबईच्या तालमीत तयार झालेले ‘खडूस’ फलंदाज आहोत हे सिद्ध केले. पुढचा सचिन तेंडुलकर म्हणून अमोलचा गवगवा सुरु झाला. पहिल्या हंगामातल्या त्याच्या कामगिरीमुळे १९९४ साली त्याचा भारताच्या १९ वर्षाखालील संघात उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला. या संघात त्याच्याबरोबर गांगुली आणि द्रविडही यांची निवड झाली. भारतीय संघातल्या स्थानासाठी आपण एकेमेकांशीच स्पर्धा करतो आहोत याची या तिघांना त्यावेळी कल्पनाही नसेल. पुढच्या वर्षी १९९५ मध्ये इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ भारत दौऱ्यावर आला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताचा ३-० असा पराभव केला. भारताकडून खेळताना द्रविड जसा भिंतीप्रमाणे उभा राहायचा तसाच तो याही मालिकेत उभा राहिला. अमोल या मालिकेत फारशी चमक दाखवू शकला नाही आणि भारतीय संघात प्रवेशासाठीची पहिली बस त्याच्याकडून सुटली.\nत्याच हंगामातल्या दुलिप ट्रॉफीमध्ये अमोलने चांगल्या धावा काढल्या. या कामगिरीच्या जोरावर १९९६च्या इंग्लंड दौऱ्यासाठी आपली दावेदारी त्याने पेश केली. मात्र तिथेही द्रविडने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले. दुसऱ्या जागेसाठी अमोलऐवजी बंगालच्या गांगुलीला संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून खेळलेल्या गांगुली आणि द्रविडने काय केले सर्वश्रुत आहे. त्यानंतर मात्र भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अमोलला कायमच वाट पहावी लागली.\nदरम्यान रणजी करंडकाच्या लागोपाठच्या हंगामांत एक हंगाम वगळता अमोलने ४५७, ३६७, ८६८, ५५४, ६५९ असा धावांचा रतीब घातला. यानंतरही त्याला भारतीय संघात संधी मिळालीच नाही. अमोल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. नेमक्या याच क्रमांकांवर फलंदाजी करायला भारतीय संघात द्रविड,तेंडुलकर त्यांच्या खालोखाल गांगुली, लक्ष्मण असे महारथी होते. त्यामुळे इतकं खणखणीत नाणं असूनही अमोलला भारतीय संघात कधी संधी मिळालीच नाही. दरम्यान त्याचे मुंबईचे संघ सहकारी साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी, वासिम जाफर हे भारतीय संघात येऊन जाऊन का होईना खेळत राहिले. अशा वेळी अमोलची मानसिक स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.\nअमोली निराश न होता खेळत राहिला. पोत्याने धावा काढत राहिला. माझाही सूर्य कधीतरी उगवेल अशी आशा धरून राहिला. अखेरीस तोही माणूस आहे. त्यामुळे इतक्या वेळेस स्वतःची क्षमता सिद्ध करूनही आपली भारतीय संघात निवड होत नाही म्हटल्यावर २००१ च्या आसपास अमोल निराश होऊ लागला. त्या हंगामात अमोलने ११ डावांत फक्त ३०५ धावा काढल्या. अमोलने इतक्या कमी धावा काढणे हे आश्चर्यकारक होते. यामुळेच की काय २००२ मध्ये त्याच्या मनात निवृत्तीचा विचारही आला. मात्र त्याची बायको आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, मुंबई क्रिकेट अतिशय जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार मकरंद वायगणकर यांनी अमोलला निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून थांबवले. अमोलने पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. पुनरागमन करत २००३-०४ च्या हंगामात ९ सामन्यांत ६४३ धावा काढत जणू पिक्च�� अभी भी बाकी है असाच संदेश दिला.\nसंघामधली ज्येष्ठता वाढली तशी त्याच्याकडे २००६-७ च्या हंगामासाठी कर्णधारपदाची जबादारी सोपवण्यात आली. ती समर्थपणे पेलत त्याने त्या वर्षी मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला. हा करंडक मुंबईसाठी खास होता. मुंबईचे बंगाल आणि पंजाबविरुद्धचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही सामन्यांत मुंबई पहिल्या डावात आघाडीदेखील घेऊ शकली नाही. तिसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईला घरच्या मैदानावर हरवले. मुंबईला परत येताना संपूर्ण संघ निराश होऊन हैदराबादच्या विमानतळावर बसला होता. त्यावेळी कर्णधार म्हणून अमोलने आपल्या संघाला उभारी दिली. आपण अजूनही जिंकू शकतो असा विश्वास त्यांच्या मनात पैदा केला. गुजरात,राजस्थान आणि महाराष्ट्राविरुद्धचे विरुद्धचे पुढील तीनही सामने मुंबईने डावाने जिंकले. उपांत्य सामन्यात बडोदा आणि अंतिम सामन्यात बंगालला हरवत मुंबईने रणजी करंडक पटकावला. या हंगामाच्या आठवणी आजही अमोलच्या अंगावर काटा आणतात. असा हंगाम पुन्हा कधीही होणार नाही असे तो पुन्हापुन्हा सांगतो.\nपुढच्या दोन रणजी हंगामात अमोलने अनुक्रमे ५०२ आणि ३५९ धावा काढल्या. उत्तर प्रदेशला हरवून २००८-०९ चा रणजी करंडक मुंबईने जिंकला. मैदानावर संघासोबत अमोलनेही आनंद साजरा केला. मात्र हॉटेलवर आपल्या रूममध्ये येताच अमोल ढसाढसा रडला. अंतिम फेरीच्या सामन्यात आपण संघात नसल्याचे ते अश्रू होते. त्यावेळी अमोलला कल्पनाही नव्हती की तो मुंबईसाठी पुन्हा कधीच खेळणार नाहीये. पुढे त्याचवर्षीच्या बुचीबाबू करंडकरांसाठी त्याला मुंबईच्या संघातून डच्चू देण्यात आला. अमोलनेही हा इशारा समाजत एकदम आसामचा रस्ता धरला. प्लेट डिव्हिजनमधून खेळणाऱ्या आसाम संघाला त्याने एलिट डिव्हिजनमध्ये प्रवेश मिळवून दिला. दरम्यान २००८ साली सुरु झालेल्या आयपीएलसाठी कोणत्याही संघाने अमोलचा विचार केला नाही. तेव्हाही तो निराश झाला. आसामकडून दोन हंगाम खेळल्यानंतर त्याने पुन्हा एकदा मुंबईकडून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदा संघ सोडल्यावर पुन्हा संघात परतण्यासाठीचा कुल ऑफ पिरीयड संपला नसल्याचे कारण देऊन त्याची विनंती फेटाळण्यात आली. मग त्याने २०१२-१३ चा हंगाम आंध्रप्रदेशकडून खेळत त्या हंगामात ९०० हुन जास्त धावा काढत पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. अखेरीस २०१४ च्या हंगामादरम्यान अमोलने निवृत्ती घेतली. आपल्या २० वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत अमोलने ३० शतके आणि ६० अर्धशतकाच्या मदतीने १११६७ धावा काढल्या. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अमोल आणि त्याचा संघसहकारी वासिम जाफर यांच्यात रणजीमध्ये सर्वाधिक धावा काढण्याची जणू स्पर्धा लागली होती. आजही वासिम जाफरच्या १०७३८ धावानंतर नंतर अमोलच्या ९२९२ धावा दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत.\nअमोलमध्ये गुणवत्ता ठासून भरली होती. भारतीय संघात प्रवेशासाठी त्याने वेळोवेळी आपली दावेदारी सिद्धही केली. पण तो चुकीच्या युगात जन्माला आला असेच म्हणावे लागेल. मागे एकदा खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात द्वारकानाथ संझगिरींनी अमोलबद्दल एक किस्सा सांगितला. निवड समितीच्या एका सदस्याला अमोलने नको तेव्हा नको त्या ठिकाणी पाहिले आणि त्यामुळे त्याची भारतीय संघात कधीही निवड होऊ शकली नाही असे त्यांनी सांगितले. तो सदस्य कोण होता आणि कुठे होता हे आजही कुठे बाहेर आल्याचे ऐकिवात नाही. मात्र या प्रसंगामुळे भारतीय संघ एका कसलेल्या खेळाडूला मुकला असेच म्हणावे लागेल.\nभारताकडून संधी न मिळालेल्या अमोलने अखेरीस नेदरलँडकडूनही खेळण्याचा प्रयत्न केला. नेदरलँडमध्ये सलग चार वर्षे क्लब क्रिकेट खेळले की त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघात प्रवेशासाठी तुम्ही पात्र ठरता. अमोलने हे निकष पारही केले. नेदरलँडच्या संघासाठी फलंदाजीचा सल्लागार म्हणूनही त्याने काम केले. मात्र नेदरलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.\nअलीकडे अमोल क्रिकेट समालोचक म्हणून काम करतोय. या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले.\nभारतीय संघापर्यंत पोहोचणे सोपे आहे मात्र तिथे आपले स्थान टिकवून ठेवणे अवघड आहे असे कुणीतरी म्हटले आहे. अमोलच्या बाबतीत मात्र उलट झाले. त्याच्यासाठी भारतीय संघापर्यंत पोहोचणे अवघड होते. तिथपर्यंत गेला असता तर तो तिथे निश्चितच टिकून राहिला असता. तेवढी क्षमता त्याच्यामध्ये होती.\nअमोलची प्रथम श्रेणी कारकीर्द\nया लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता.\nक्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालि���ेतील काही खास लेख-\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले\n-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गाल��घर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra", "date_download": "2018-12-15T16:28:53Z", "digest": "sha1:KY7WEGVYWB425NF4EVBUXBUMSW7WPKVY", "length": 27309, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (26) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (26) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसुधीर मुनगंटीवार (19) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (18) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nजिल्हा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nपुढाकार (3) Apply पुढाकार filter\nमंत्रालय (3) Apply मंत्रालय filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nचंद्रपूर (2) Apply चंद्रपूर filter\nपंकजा मुंडे (2) Apply पंकजा मुंडे filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nराजस्थान (2) Apply राजस्थान filter\nरावसाहेब दानवे (2) Apply रावसाहेब दानवे filter\nपोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध\nनागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...\nआंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द\nपुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अवनी या वाघिणीला मारण्यात...\nअखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58 वे अधिवेशन नांदेडला\nआर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...\nमुंबई : अवनी वाघिणीच्या हत्येमुळे देशभरातील पशुवैद्यकही राज्याच्या वन विभागावर संतापले आहेत. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत वाघिणीला बेशुद्ध करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पशुचिकित्सक महासंघाने नोंदवला आहे. या महासंघाने राज्याचे प्रमुख वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के....\nजुन्या पेन्शनसाठी कँडल मार्च\nसोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...\nसरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जाव��’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....\nजैवविविधतेवर आधारित पुस्तकाचे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन\nओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ...\n\"आप'ला राज्यात अच्छे दिन\nसोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना \"आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...\nराज्यातील रोपवाटिकांवर ड्रोनची नजर\nगोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...\nइंधनाचे दर कमी करणे अशक्‍य - मुनगंटीवार\nमुंबई - पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे शक्‍य नसल्याचे सांगत केंद्र सरकारने इंधनाचा समावेश जीएसटीत करावा, यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. संपूर्ण देशभरातच इंधनदरांचा भडका उडाला असताना राजस्थान आणि आंध्र प्रदेश सरकारने...\nलवकरच धावणार 500 नव्या लालपऱ्या : मुनगंटीवार\nअकाेला : ''राज्यात लवकरच नव्या काेऱ्या 500 लालपऱ्या धावणार असून, यासाठी परिवहन मंत्रालयाला निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या १८ हजार ८५० बसेस दरराेज सुमारे ६७ लाख प्रवाशांना घेऊन राज्यातील कानाकाेपऱ्यापर्यंत धावत अाहेत. शहर अाणि...\nशिवसेनेला स्वतःची भूमिका नाही - राज ठाकरे\nमुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक��ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या \"भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषदेचे...\nनवीन बस खरेदीसाठी एसटीला 12 कोटी - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्वसामान्य नागरिक त्यातून प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 500 नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...\nमुंबई - जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे. नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर...\nचंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'ला आमिर खानचे मिळणार पाठबळ\nचंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर...\nराज्यातील पॅकेज कालबद्ध रितीने पूर्णत्वाला न्या : मुनगंटीवार\nमुंबई : शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी 22 हजार 122 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली असून, या पॅकेजची अंमलबजावणी कालबद्ध रितीने पूर्ण करावी, असे आदेश काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात...\nसातारा - \"आशा' स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. महिना किमान 18 हजार पगार मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नुकत्याच नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी इशारा मोर्चा काढला. मात्र, त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात समिती स्थापन करून पुढील...\nयुती होवो न होवो;प्रत्येक जागेसाठी लढा\nमुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- ए��� जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6872-after-the-resignation-of-yeddyurappa-excitement-in-the-political-circle", "date_download": "2018-12-15T16:53:05Z", "digest": "sha1:OMTKIZ74NI6PUJ2YUYXJZEYEHHFUEAFO", "length": 7940, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेत 221 आमदार असल्यानं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सरकार टिकवण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे भाजपाला आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती.\nमात्र ही आमदारांची जुळवाजुळव होत नसल्यानं येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.\nयेडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. यानंतर राज्यपालांकडून काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल.\nराज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी वेळ देतील. हा कालावधी नेमका किती असेल, यावर बरंच काही अवलंबून असेल.\nहा कालावधी जास्त असल्यास 78 आमदार असलेल्या काँग्रेसला आणि 37 आमदार असलेल्या जेडीएसला फोडाफोडीची भीती असेल. हा कालावधी कमी असल्यास काँग्रेस आणि जेडीएसला फायदा होईल. त्यांना फोडाफोडी टाळता येईल आणि बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करता येईल.\nयेडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली\nश्वानाच्या मृत्यूचा मालकाला धक्का; रुग्णालयात केले भजन\nकर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\n#Karnatakaelections2018: कर्नाटकच्या बाहुबलीसाठी आज मतदान\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/6514-commonwealth-games-2018-saina-nehwal-beats-pv-sindhu-to-win-women-s-singles-gold", "date_download": "2018-12-15T16:47:09Z", "digest": "sha1:W6MVDS45OCDNYKRSLAOFS2TNUIRREL46", "length": 4292, "nlines": 114, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवाल विजयी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवाल विजयी\nराष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सायना नेहवाल विजयी झालीय.पी. व्ही. सिंधूला 2-0 नं नमवून सायनाने सुवर्णपदक पटकावलंय. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलय. असे असले तरी देखील एकाच स्पर्धेत भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालय. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सायनाचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला.\nजागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला एकेक गुण मिळवण्यासाठी झुंझावं लागलं. सायनानं संपूर्ण अनुभव पणाला लावत पहिला सेट 21-18 अशा गुणफरकानं जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूनं 'वापसी' केली. तिनं सायनालाही झुंजवलं. अखेर 23-21 अशा गुणफरकानं दुसरा सेट जिंकून सायनानं सुवर्णपदकाला गवसणी घातलीय.\nबॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच अडकणार विवाहबंधनात\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_22.html", "date_download": "2018-12-15T15:52:56Z", "digest": "sha1:DK6RNMPDLJFJY56ESEONQA7T7A75AOSG", "length": 8910, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nसोमवारपासून शिर्डीहून दिल्ली विमानसेवा सुरू झाली. स्पाईस जेट बोईंग १८० हे विमान प्रवाशांना घेवून सोमवारी दिल्लीहून २ तासात २.३५ वाजता शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.\nप्रवाशांनी विमानातून ख़ाली उतरताच साईनामाचा गजर केला. दिल्ली ते शिर्डी पहिल्या विमानातील सर्व प्रवाशांना साईंची शाल व साईप्रसाद देवून स्वागत करण्यात आले. हे विमान रोज दुपारी १२.३५ वाजता दिल्लीहून निघेल व २.३५ वाजता शिर्डीत येईल. तर, दुपारी ३ वाजता शिर्डीहून दिल्लीसाठी रवाना होईल.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाट��ल, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/devendra-fadnavis-supporting-government/", "date_download": "2018-12-15T17:37:23Z", "digest": "sha1:3GG6WIDGYHYZKAD6ATMCLI666EYD5FQB", "length": 33050, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Devendra Fadnavis Is Supporting The Government But ... | देवेंद्र फडणवीस सरकारची आश्वासक वाटचाल पण.... | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे ब��नधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी ���ेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nदेवेंद्र फडणवीस सरकारची आश्वासक वाटचाल पण....\nदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा, ‘येन्न रे बाबू, खेलनं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, अशी आपली अवस्था असल्याचे वक्तव्य त्यांनीच केले होते.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा, ‘येन्न रे बाबू, खेलनं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, अशी आपली अवस्था असल्याचे वक्तव्य त्यांनीच केले होते. मुख्यमंत्रिपदाचा मुकुट सोनेरी पण काटेरीही असल्याचे त्यातून त्यांनी सूचित केले होते. उद्या ३१ तारखेला त्यांच्या नेतृत्वातील सरकार तीन वर्षे पूर्ण करीत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेनेचा विरोध सहन करीत त्यांनी त्यांची मांड तीन वर्षांत पक्की केली आहे. समृद्धी महामार्ग, छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, मुंबई मेट्रोचा विस्तार अन् पुणे, नागपुरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात, शेतकºयांची कर्जमुक्ती, जलयुक्त शिवार, कृषीविकासाचा वाढलेला दर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस अंतर्गत उद्योगांच्या परवानग्या कमी करणे, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत गरजूंना केलेली कोट्यवधींची मदत, सीएसआर फंडातून खेड्यांचा चेहरामोहरा बदलविणारी योजना, विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंपांचा भरला जात असलेला अनुशेष, नमामि चंद्रभागा या त्यांच्या काही उपलब्धी आहेत. प्रचंड अभ्यास, आधुनिकतेचा ध्यास आणि त्याला दूरदृष्टीची जोड असलेला हा तरुण नेता निगर्वी आहे आणि त्याला राजकारणातून निर्माण होणाºया अर्थकारणात काडीचाही रस नाही. स्वत:शी स्पर्धा करणारा हा उमदा नेता आहे. त्यांच्या हेतूवर शंका घेण्यासारखे काहीही नसते. राज्याला कुठून कसे खरडून खाता येईल हा अ‘राष्ट्रवादी’ विचार नसतो कारण त्यांचे ‘आदर्श’ वेगळे आहेत. मात्र, ज्या वेगाने मुख्यमंत्री चालतात त्या वेगाने त्यांचे मंत्रिमंडळ चालताना आजही दिसत नाही. सरकार चालविण्याच्या सामुदायिक जबाबदारीची उणीव ही या सरकारची डावी बाजू. कामगिरीचाच निकष लावला तर भाजपा-शिवसेनेच्या किमान १५ मंत्र्यांना घरी पाठवावे लागेल, अशी स्थिती आहे. शेतकरी आंदोलन, अंगणवाडी सेविका, एसटी कर्मचाºयांचा संप हाताळताना तसेच तूर खरेदी गैरव्यवहारात संबंधितांचे अपयश अधोरेखित झाले. अंगणवाडी सेविकांना पंकजा मुंडेंनी बरेच काही दिले पण त्यांना श्रेय घेता आले नाही. सरकारचे चांगले निर्णय लोकापर्यंत पोहोचविण्यात पक्ष म्हणून भाजपा कमी पडल्याचे दिसते. केंद्र व अनेक राज्यात सरकार असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरील टीक���ने पुरते गोंधळले असून खरेच आपली सरकारे काहीच करीत नसल्याचा ‘कॉम्प्लेक्स’ त्यांना आलेला आहे. महापालिकांपासून ग्राम पंचायतींपर्यंत अत्यंत चांगले यश मिळूनही भाजपा कार्यकर्ते बॅकफूटवर दिसतात.\nजाता जाता : कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छाऐवजी पाहुण्यांना पुस्तक भेट द्यावे, असा एका विभागाचा कल्पक जीआर निघाला तेव्हा त्याच्या कौतुकाच्या बातम्या झाल्या. आज त्या खात्याच्या मंत्र्यांनाच अनेक कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ दिले जातात, तेव्हा हसू येते. १५०० चौरस फुटापर्यंतच्या जागेवर घर बांधायचे तर कोणतीही परवानगी लागणार नाही, हा लालफितशाहीतून मुक्ती देणारा मुख्यमंत्र्यांचा निर्णय महापालिका, नगरपालिकांपर्यंत अद्याप पोहोचू शकलेला नाही. गेल्या तीन वर्षांत सर्व विभागांचे मिळून १० हजार जीआर निघाले. त्यातील बदल्या, पदोन्नत्यांचे सोडा पण निर्णय असलेल्या जीआरची अंमलबजावणी किती झाली याचा धांडोळाही घेतला पाहिजे. नाहीतर हे जीआर सरकार असल्याची टीका होत राहील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडल्याच्या घटनेच्या चौकशीची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील - महसुलमंत्री चंद्रकांत पाटील\nसंजय राठोड यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली ‘शिवशाही’, पहिली बसफेरी यवतमाळ-अमरावती\nकाश्मीरप्रशी काँग्रेस बोलतेय पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदींचा आरोप\nनोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम\nनाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nगोव्यातली खनिज लूट आणि केंद्र सरकार\nनद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज\nमाहिती अधिकार आता अधिक पारदर्शी\nपेन्शनरांच्या हलाखीवर मार्ग कोण काढणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/looters-farmers-buying-cotton/", "date_download": "2018-12-15T17:37:04Z", "digest": "sha1:J3DEY3J7NJELMWI7RZWDHTF2ODGFYQW2", "length": 30088, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Looters Of Farmers Buying Cotton | कापूस खरेदीत शेतकºयांची लूट | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ ��िसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंत�� अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज���य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकापूस खरेदीत शेतकºयांची लूट\nतालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे.\nठळक मुद्देशेतकरी संतप्त : दारव्हा तालुक्यात शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्तच नाही\nदारव्हा : तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. आता संपूर्ण कापूस व्यापाºयांकडे गेल्यानंतर ही केंद्रे सुरु करणार का असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे.\nही केंद्रे सुरू करण्याबाबत पणन महासंघाकडे संपर्क साधला तर दारव्हा सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते तर सीसीआयचे अधिकारी स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. या दोन्ही एजंसीकडून अशा प्रकारे टोलवाटोलवी सुरू असून यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने चालू हंगामातील शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यानंतर या किंमतीने माल विकण्याकरतिा मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करून मालाची आॅन लाईन नोंदणी करण्याचे आवाह केले होते. त्यानुसार शेतकरी नोंदणीसाठी गर्दी करीत आहे.दारव्हा तालुक्यात दारव्हा व बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेंटरवर यापूर्वी ही खरेदी केली जात होती मात्र यावर्षी हे दोनही सेंटर सुरु झाले नाही.\nयासंदर्भात राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली असता दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आणि सीसीआयचे अधिकारी त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही अस�� सांगतात. त्यांनी पूर्वीच अधिकारी, कर्मचारी इतर राज्यातील सेंटरवर पाठविल्याचे समजते. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापुस केंद्र की राज्य सरकारच्या एजंसीने खरेदी करावा असा पेच निर्माण झाला आहे. इकडे शासकीय खरेदी केंद्र उघडण्यास मोठव विलंब होत असल्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झाली आहे. नाईलाजास्तर शेतकरी खाजगी व्यापाºयाकडे कापुस विक्रीला आणत आहे. व्यापारी अशावेळी मनमानी भावाने शेतकºयांकडून कापसाची खरेदी करतात.\nकाही दिवसांपासून कापसाची आवक वाढल्याने खुल्या बाजारात तेजी असून व्यापारी वर्गाची चांगली मौज आहे. शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे. यामुळे तात्काळ शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आहे.\nकापसाची आॅनलाईन नोंदणी नाही\nशासनातर्फे एकीकडे शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र बाजार समितीने अद्याप नोंदणी सुरु केली नाही. बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या अधिकाºयांकडे नोंदणी संदर्भात विचारणा केली असता त्यांना नोंदणी करून घ्या मात्र शेतकºयांना कापूस विकायला आर्णीच्या केंद्रावर पाठवा असे सांगण्यात आले.त्यामुळे ही नोंदणी सुरु झाली नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nकोशियारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत तर नोटावर मतदान\nनागपुरात कापड विक्रेत्याला अण्णा टोळीचा गंडा : २४ लाखांनी फसविले\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nनागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस\nनागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अल��� खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowonsuccess-story-vijaykumar-palvepelvewadidistnagar-13473?tid=128", "date_download": "2018-12-15T16:57:21Z", "digest": "sha1:5K5ISI5GDDBSUBEZQSOAWUFAOHPVMY6G", "length": 26217, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon,success story of Vijaykumar Palve,pelvewadi,Dist.Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग\nमंगळवार, 6 नोव्हेंबर 2018\nनगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा दुष्काळी भाग. बहुतांश लोकांचा हंगामी शेती अन्‌ ऊसतोडणी हा व्यवसाय. या गावातील कृषी पदवीधर असलेल्या विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून वडिलांनी सुरू केलेला रोपनिर्मितीचा व्यवसाय सांभाळला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या आधारावर फळबाग जगवण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.\nनगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा दुष्काळी भाग. बहुतांश लोकांचा हंगामी शेती अन्‌ ऊसतोडणी हा व्यवसाय. या गावातील कृषी पदवीधर असलेल्या विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून वडिलांनी सुरू केलेला रोपनिर्मितीचा व्यवसाय सांभाळला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या आधारावर फळबाग जगवण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.\nपालवेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील विजयकुमार पालवे यांचे वडील (स्व.) गहिनीनाथ पालवे यांनी १९६८ साली पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बीएसस्सी कृषीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९८८ साली वनीकरणासाठी लागणाऱ्या रोपनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला. पालवेवाडी (ता. पाथर्डी) शिवारात चार हेक्‍टर २० गुंठे जमीन क्षेत्रात ते ज्वारी, बाजरी, हुलगा, मटकी या पिकांची लागवड करायचे. त्यानंतर त्यांनी १९९१ साली या क्षेत्रात टप्याटप्याने आंबा, चिकू, पेरूची लागवड केली. या मातृवृक्षांपासून कलमांच्या निर्मितीस सुरवात केली. शासनाने शंभर टक्के अनुदानावर १९९२ ला फळबाग लागवड योजना सुरू केली. मात्र त्याआधी पालवे यांनी दुष्काळी आणि जिरायती भागाची गरज लक्षात घेऊन फळबाग लागवड केली. पालवे यांच्या केसर आंब्याला देशपातळीवर १९९७, १९९८, १९९९ व २००० साली राष्ट्रीय फळप्रदर्शनात सलग चार वेळा गुणवत्तेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.\nविजयकुमार पालवे हे एमएसस्सी (कृषी) पदवीधर. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित फळबाग आणि रोपवाटिका जिद्दीने जोपासली आहे. त्यांच्या पत्नी दीपाली पालवे या बीएसस्सी बीएड आहेत. त्यांची रोपवाटिका व्यवस्थापनात मदत होते. आई विमलबाई या रोपनिर्मितीच्��ा कामात मदत करतात.\nविजयकुमार पालवे यांनी २००५ पासून २०१५ पर्यंत प्राध्यापक व प्राचार्य पदावर खासगी संस्थेवर नोकरी केली. वडील (स्व.) गहिनीनाथ पावले यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर रोपनिर्मितीचा व्यवसाय बंद पडू नये म्हणून विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून व्यवसायाची जबाबदारी घेतली. तीन वर्षांपूर्वी घरगुती कारणाने रोपनिर्मितीचा व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र त्यावर मात करूनहा व्यवसाय नफ्यात आणला आहे. दर्जेदार रोपनिर्मितीतीत त्यांनी आघाडी घेतली आहे. सध्या चार हेक्टर क्षेत्रावर पालवे यांची मातृवृक्ष फळबाग आहे. यामध्ये भारतीय आंबा जाती (केसर, वनराज, रत्ना, हापूस, लंगडा), परदेशी आंबा जाती ( केंट, थॉमस अॅटकिन्सन, माया), डाळिंब (फुले भगवा सुपर, भगवा ), चिकू (कालिपत्ती), पेरू, लिंबू, सीताफळ, नारळ, करवंद (कोकण बोल्ड), आवळा, चिंच (प्रतिष्ठान, एस २६३), अंजीर, सुपारी, रामफळ, जांभूळ, साग अशी लागवड आहे.\nफळझाडांची कलमे दर्जेदार राहावीत म्हणून पालवे मातृवृक्ष आणि कलमांना रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्याऐवजी पालापाचोळ्याचे आच्छादन, गांडूळ खताचा वापर करतात. त्यांच्याकडील प्रकल्पात वर्षभरात दोन टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खत आणि झाडाच्या आळ्यात कुजवलेला पालापाचोळा यामुळे बागेत गांडूळांची संख्या वाढली. जमीन सुपीक झाली आहे. पालवे गेल्या वीस वर्षांपासून तुषार सिंचन तर पंधरा वर्षांपासून ठिबकचा वापर करीत आहेत. वर्षभरात चार लाख कलमांच्या निर्मितीचे त्यांचे उद्दीष्ट असते.\nयंदा राज्यात बहुतांश भागात हुमणीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या किडीच्या नियंत्रणाबाबत विजयकुमार पालवे म्हणाले, की ``आम्ही मात्र गेल्या काही वर्षांपासून हुमणी नियंत्रणाच्या उपाययोजना करीत आहोत. लिंबोणी, बाभळीच्या झाडांवर हुमणीचे भुंगे दिसतात. त्यामुळे मी शेताच्या परिसरात कुठेही लिंबोणी, बाभळीच्या झाड लावलेले नाही. शेणखतातूनही हुमणीचा प्रसार होतो. त्यामुळे वर्षभर आधीच शेणखत उकंड्यातून बाहेर काढून मोकळ्या जागेत पसरवून त्यात सुपर फॉस्फेट, हिरवळीचे खत, ट्रायकोडर्मा, मेटारायझिम, शिफारशीत कीडनाशक आणि पालापाचोळ्याचा एक-एक फुटाचा थर करून खत दाबून झाकून ठेवतो. त्यामुळे आमच्या बागेत अजून एकदाही हुमणीची आळी आढळून आली नाही.``\nखेड्यात उभारली माती,पाणी तपासणी प्रयोगशाळा\n���िजयकुमार पालवे यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय मृदा आरोग्य व्यवस्थापन योजनेतून पालवेवाडीत लहानशी प्रयोगशाळा केली. यासाठी त्यांना पंचेचाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र तेवढ्यावर न थांबता त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून सुसज्ज माती, पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार केली. कृषी विभागातर्फे ज्या रकमेत पाणी, माती नमुने तपासणी केली जाते, त्याच रकमेत पालवे पाणी, माती नमुने तपासणी करतात. आतापर्यंत सुमारे १२०० शेतकऱ्यांना त्यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर माती नमुने तपासणी करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची वेळ आणि आर्थिक बचत होत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये विजयकुमार पालवे यांनी जलमित्र म्हणून काम केले आहे. अनेक मान्यवर व्यक्तींनी पालवे यांच्या शेतीला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.\nमी टंचाईची वाट पाहतच नाही...\nनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यात यंदा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र ‘शांततेच्या काळात घाम गाळला, तर युद्धाच्या काळात रक्त सांडावे लागत नाही' या वाक्‍याचा आदर्श ठेवून विजयकुमार पालवे यांनी पाण्याचे नियोजन केले. त्यांच्या मोबाईलमध्ये पावसाची माहिती देणारे दोन ‘ॲप' आहेत. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना दोन महिन्यांपूर्वीच कमी पावसाचा अंदाज आला होता. फळबागेशेजारील ओढ्याला यंदा पाणीच आले नाही. त्यामुळे चार विहिरी कोरड्या आहेत. परंतु त्यांनी अगोदरच नियोजन करून दोन कोटी लिटरचे शेततळे उपलब्ध पाण्याने भरून ठेवले. सध्या टॅंकरने पाणी विकत घेऊन शेततळे भरण्याचे काम सुरू आहे. सध्या पालवेवाडीच्या तीस किलोमीटर परिसरात पाणी नाही. अजून दुष्काळाचे आठ महिने काढायचे आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत फळबाग आणि कलमे जगली पाहिजेत असे त्यांनी पाण्याचे गणित ठरविले आहे. पाणी कमी पडले तर फळझाडांच्या हलक्या छाटणीचे त्‍यांनी नियोजन केले आहे. सर्व झाडांना पालापाचोळ्याचे आच्छादन केले आहे. फळबाग वाचविण्यासाठी शक्‍य सर्व उपाययोजना करणार; पण दुष्काळापुढे हार मानणार नाही, असा निर्धार पालवे यांनी केला आहे.\n- विजयकुमार पालवे ः ९४२३१६४७६०\nदुष्काळी परिस्थितीत योग्य नियोजन आणि देखभाल व्यवस्थापनातून पालवे यांनी जपलेली मातृवृक्ष बाग.\nसंरक्षित पाणीपुरवठ्यासाठी केलेले शेततळे.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...\nदोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...\nसुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nवातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...\n‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....\nतीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...\nसंघर्षा���ून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...\nभाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/nashik/impressive-response-mausoleum-nashik/", "date_download": "2018-12-15T17:35:06Z", "digest": "sha1:HKCUY63C5EJP2LWWFQFWHXXDANAXS5M6", "length": 22091, "nlines": 302, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १५ डिसेंबर २०१८", "raw_content": "\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझा��� मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भ���जपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\n'देव घ्या, देवपण घ्या', नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nआज राज्यभरात उत्साहात गणेश विसर्जन सुरु असून, भाविक आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देत आहेत\nनाशिकमध्ये नदीपत्रातील प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.\nनाशिकमध्ये 1997 रोजी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्वप्रथम विसर्जित मूर्ती दान घेऊन नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी चळवळ चालविली होती\n'देव घ्या, देवपण घ्या' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून नाशिक महापालिका आणि अन्य सेवाभ���वी संस्थांनी सुमारे 50 हजार मूर्तींचे संकलन केले आहे\nगतवर्षी 2 लाख 39 हजार मूर्ती आणि 169 टन निर्माल्य संकलनाचा उच्चांक होता. हा विक्रम यंदा मोडण्याची शक्यता आहे.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/6-catches-for-rishabh-pant-joint-highest-in-an-innings-for-india-alongside-ms-dhoni/", "date_download": "2018-12-15T16:58:03Z", "digest": "sha1:BYF43EBMVKUEK42XRKJMAFYJPTQDJXG4", "length": 9287, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी", "raw_content": "\nयष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी\nयष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी\n आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिली कसोटी अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला आहे.\nया डावात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीमागे 6 झेल घेतले आहे. याबरोबरच त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या कसोटी सामन्यातील एका डावात यष्टीरक्षक म्हणून 6 झेल घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.\nत्यामुळे आता कसोटी सामन्यात एका डावात भारतीय यष्टीरक्षकाने सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम संयुक्तरित्या धोनी आणि रिषभ पंत यांच्या नावावर झाला आहे.\nधोनीने 2009 ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 6 झेल घेण्याचा पराक्रम केला होता.\nत्याचबरोबर भारताकडून यष्टीमागे कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक 6 विकेट घेण्याच्या विक्रमाशीही पंतने बरोबरी केली आहे. हा विक्रम याआधी सईद किरमानी, धोनी आणि वृद्धिमान साहा या तिघांच्या नावावर होता.\nत्यापैकी किरमानी यांनी 1976 ला न्यूझीलंड विरुद्ध 5 झेल आणि 1 यष्टीचीत केले होते. तर सहाने विंडीज विरुद्ध 2016 ला 5 झेल आणि 1 यष्टीचीत करत यष्टीमागे 6 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.\nतसेच पंत हा आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात एका डावात 6 झेल घेणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. त्याने पर्थमध्ये 2008 ला 5 झेल घेतले होते.\nपंतने या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन, उस्मान ख्वाजा, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचे झेल घेतले आहेत.\n–Video: जेव्हा कर्णधार कोहली मैदानातच दाखवतो नृत्यकला…\n–Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले\n–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवरच संपुष्टात, भारताकडे १५ धावांची आघाडी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला ��ेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7132-vijay-mallya-letter-written-prime-minister-narendra-modi-and-finance-minister-arun-jetly", "date_download": "2018-12-15T15:39:44Z", "digest": "sha1:7TGLMLVWTQU2IFCSV4PKJOBXHK4SKTF6", "length": 8196, "nlines": 154, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला...\nकर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्याने कर्ज न चुकवण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.\nबँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो.\nसध्या इंग्ल���डमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने पत्रक प्रसिद्ध केले आहे. आपण २०१६मध्येच नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली या दोघांनाही कर्ज बुडल्याप्रकरणी पत्र पाठवलं होतं, मात्र अद्याप त्या दोघांपैकी कोणीही त्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असं विजय मल्ल्या याचं म्हणणं आहे.\n”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री दोघांनाही १५ एप्रिल २०१६मध्येच पत्र पाठवलं होतं.\nहे पत्र आता मी प्रसिद्ध करत आहे. मात्र, या पत्राचं मला काहीही उत्तर मिळालेलं नाही.\nमंत्री आणि माध्यमं माझ्यावर असे आरोप लावले आहेत की जसं मी किंगफिशर एअरलाईन्सचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झालो आहे.\nकाही बँकांनी तर मला जाणीवपूर्वक कर्ज बुडवेगिरी करणारा घोषित करून टाकलं आहे.” असं मल्ल्या याचं म्हणणं आहे.\nत्याने त्या प्रेस रिलीजच्या प्रतींचे फोटो ट्वीट केले असून त्यात हा दावा केला आहे.\nकर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळल्या\nउद्योगपती वियज मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि जामीन\nमुद्दल फेडतो, व्याज विसरा; विजय मल्ल्याची ऑफर\nविजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, लंडन कोर्टाकडून मंजुरी\nविजय मल्ल्या यांना चोर म्हणणे चुकीचे\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_784.html", "date_download": "2018-12-15T16:40:07Z", "digest": "sha1:34TY5S4DVHL2VDIAYCSVIYXS22RSQWPG", "length": 10962, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानाद | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nकृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानाद\nमार्केटयार्ड चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील 14 वर्षापासून असलेले हॉटेलचे अनधिकृत अत��क्रमण हटविण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष अनिल ओहोळ, उपाध्यक्ष मोहन ठोंबे, पंकज लोखंडे, युवराज पाखरे, शरद सरोदे, संजय कांबळे, बन्सीभाऊ घोडेराव, अण्णासाहेब गायकवाड आदी सहभागी झाले होते.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सुखसागर हॉटेल हे अतिक्रमण असून, सदर जागा महापालिकेच्या मालकिची आहे. महापालिकेने सदर हॉटेल चालकास नोटीस बजावून चोवीस तासाच्या आत मालकीहक्काबाबत सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासह हजर राहण्याचा आदेश दिला होता. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र अद्यापि या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली नाही. या परिसरातील इमारतीत अनाधिकृतपणे निवासी वापर चालू आहे. तर इमारतीसमोर पत्र्याचा बेकायदेशीर शेड उभारुन हॉटेलचा व्यवसाय चालविला जात आहे. राजकीय दबावाखाली ही कारवाई टाळली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nमहापालिकेकडे हॉटेल मालकाने जागे संदर्भात कुठलेही पुरावे सादर केले नसून, उच्च न्यायालयात मनाईहुकूमसाठी दावा दाखल केला असता सदरचा मनाईहुकूम रद्द झालेला आहे. तरी तातडीने महापालिकेने हे अतिक्रमण काढण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी का��द्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/12/blog-post_54.html", "date_download": "2018-12-15T16:03:45Z", "digest": "sha1:6BWPKT6GBMJSC2SWX3JKJBK4VPGNIR27", "length": 13014, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शनिवारी रंगणार महिला कुस्तींचा थरार | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशनिवारी रंगणार महिला कुस्तींचा थरार\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 21 वी वरिष्ठ महिला व 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवड चाचणीत महिला कुस्तीचा थरार रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने या जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून, या निवड चाचणीस जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे व आयोजक नगर तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.\nस्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जि.प. सदस्य माधवराव लामखडे, नगर ता. पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, सरपंच सुमन डोंगरे, मा.सरपंच साहेबराव बोडखे, जिल्हा तालिम संघाचे कार्याध्यक्ष पै.रामभाऊ लोंढे, सचिव धनंजय जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, छबुराव जाधव, उद्योजक दिलावर शेख, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, अ‍ॅड.अभिषेक भगत, पै.विलास चव्हाण, युवराज पठारे, पै.कुंडलिक चिंधे, रविंद्र वाघ, वसंत लकडे, गणपत खेमनर, बबलू धुमाळ, हंगेश्‍वर धायगुडे, गणपत खेमनर, प्रमोद भांडकर, प्रविण घुले, विक्रम बारवकर, बबन काशिद, संदिप बारगुजे, दिपक डावखर, रामभाऊ नळकांडे, आंतराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मोहन हिरनवाळे, बाळू भापकर, बाळू दुसूंगे, किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, सुभाष नरवडे आदि उपस्थित राहणार आहेत.\nवरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा निवड चाचणी 50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68, 72 व 76 किलो पर्यंन्त वजनगट मध्ये होणार आहे. तर सब ज्युनिअर मुली कुस्ती स्पर्धा निवड चाचणी 36 ते 40, 43, 46, 49, 53, 57, 61, 65, 69 व 73 किलो पर्यंन्त वजनगटात होणार आहे. या मुलींच्या कुस्त्या मॅटवर होणार असून, वजन कुस्तीपटूंना सकाळी 8 वा. निमगाव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. पंच म्हणून पै.गणेश जाधव, पै.संभाजी निकाळजे, पै.समिर पटेल हे काम पाहणार आहेत. या निवड चाचणीतील विजयी कुस्तीपटूंना देवळी वर्धा येथे होणार्‍या 21 वी वरिष्ठ महिला व 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-15T15:31:49Z", "digest": "sha1:GL5W5H7GMOTWD67DYPP6UPTJX2XKBFM2", "length": 8736, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालखी महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातात वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालखी महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातात वाढ\nसासवड- सासवड शहरातुन राष्ट्रीय पालखी महामार्ग जातो. या महामार्गावर सासवड शहरातील बसस्थानक ते पोलीस स्टेशन दरम्यान होणाऱ्या अपघातांच��� प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक नसल्यामुळे वाहन चालकांचे वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसते. भरधाव वेगात येणाऱ्या या वाहनांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच रोज किरकोळ स्वरूपाचे अपघात ही तर सासवडकरांना नित्याचीच बाब बनली आहे. पालखी महामार्गावरील हॉटेल व्यासायिकांनी केलेल्या अवैध पार्किंगमुळे अपघातात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.\nसासवड शहरातील वाहतुकीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. पवारवाडी ते बोरावके मळा दरम्यान पालखी महामार्गास दुभाजक नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रसिध्द खंडोबा देवस्थान जेजुरी, मोरगाव, वीर, नारायणपूर, केतकवळे या पर्यटन व धार्मिक स्थळाकडे जाण्याकरीता वाहन चालकांना सासवड मधुनच जावे लागते. त्यामुळे सासवडकरांना वाहतुकीची कोंडी व अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानक ते सासवड पोलीस स्टेशन यादरम्यान गतिरोधक व ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.\nयाबाबत सासवड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग झाल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहेत. सासवड मध्ये पीएमटीची बस याच महामार्गावर थांबविल्या जातात. यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळे अशा बसचालक व वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सासवडकर करीत आहेत.\nअवैध पार्किंगवर कारवाईची मागणी\nसासवड शहरातुन जाणाऱ्या पालखी महामार्गालगत अनेक हॉटेल आहेत. त्यांनी रस्त्यावरच पार्किंगची सोय केल्यामुळे पीएमपीएमएलच्या प्रवाशांना जीव धोक्‍यात घेउन महामार्गावरच बसची वाट पाहत उभे रहावे लागते. त्यामुळे अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपासपोर्टसाठी जिल्हावासियांच्या उड्या\nNext articleनांदे येथील गायरान परिसरात वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_94.html", "date_download": "2018-12-15T16:59:59Z", "digest": "sha1:ULQDUXHB5ARZYW3U2VMAWLZ27WOHPEU2", "length": 14055, "nlines": 162, "source_domain": "www.krushirang.com", "title": "आता खायला मिळणार सोनेरी केळं..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nआता खायला मिळणार सोनेरी केळं..\nकृषी संशोधन क्षेत्रात अमेरिकेचा टक्का वाढतो आहे. अमेरिकेच्या क्वीन्सलँड विद्यापीठाने , (Queensland university of management ) केळाची नवीन जात विकसित केली आहे. सदर वाणाचे \"सोनेरी केळ \" असे नामकरण करण्यात आले आहे. केळाचे वैशिष्ट्य म्हणजे केळाच्या गराचा रंग सुद्धा सोनेरी आहे. भविष्यात भारतीय केळांच्या बनात आत्ता सोनेरी केळी दिसु शकतील.\nलेखक : विशाल केदारी (कृषी पत्रकार)\nप्राध्यापक डेल यांची एका तपाची मेहनत\nविद्यापीठात बारा वर्षांपासून केळीवर संशोधन सुरु होते. एकूण २१ लोकांचा समूह संशोधनावर काम करत होता. युगांडा देशाची' अ ' जिवनस्तवाची गरज पुर्ण करण्यासाठी केळीवर संशोधन सुरु होते.\nबिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनची मदत..\nसोनेरी केळी नावाचे वाण विकसीत करण्यासाठी १० मिलियन डॉलर खर्च आला होता. बिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनच्या वतीने सदर संशोधन यशस्वी करण्यास मदत करण्यात आली होती.\nकेळींवर जनुकीय फेरबदल प्रक्रिया करण्यात आली होती. जनुकीय फेरबदलांमुळे केळीच्या मुळ जींन्स मध्ये बदल करण्यात आले आहेत. जींन्स बदलामुळे केळीतील ' अ ' जिवनसत्वाची मात्रा वाढली असल्याचे डेल यांनी स्पष्ट केले आहे.\nसोनेरी केळींचा सर्वाधिक फायदा युगांडा देशाला होणार आहे. युगांडा देशातील लहान मुले 'अ' जिवनसत्वाच्या अभावी दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान मुलांमध्ये अ जिवनसत्वाचे प्रमाण कमी असेल तर , अंधत्व येण्याचे प्रमाण खुप आहे. जगभरात दरवर्षी सरासरी ६ ते ७ लाख बालके 'अ, जिवनसत्वाच्या अभावी दगावली जातात.\nयुगांडात लागवड व प्रात्यक्षिकाला सुरवात..\nसोनेरी केळीची लागवड व डेंमो प्लॉट तयार करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे. अफ्रिकेतील गरीब समुदायातील लहान मुलांना वाचविण्यात अगामी काळात यश मिळणार आहे.\nभारतीय अदिवासी भागाला सोनेरी केळीची गरज\nभारतात अदिवासी पट्ट्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. रायगड , ठाणे , पालघर व गडचिरोली भागात अदिवासींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी सोनेरी केळीची नितांत गरज आहे.\nभारतात सोनेरी केळीचे वाण कसे येवू शकते \nसोनेरी केळीची भारतात लागवड करण्यासाठी कृषी वाण आयात परवाना अवश्यक आहे. ज्या परदेशी व्यक्तीन�� सदर वाण संशोधीत केले आहे , त्या व्यक्तीकडून सदर वाणाची पुर्ण सचित्र माहिती आयातकर्त्याने घेणे अवश्यक आहे. वरील माहिती सोबत , भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने २० प्रतींमध्ये केंद्रीय कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. आयात कर्त्यांचा परवाना व भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने अंतिम निर्णय ICAR घेते. त्यानंतर वाणाची आयात करण्याची परवानगी दिली जाते. अर्जाची पडताळणी एकूण २० अधिकारी करतात.\nमो. क्र : ७७१९८६००५८\nBlog : का होतोय शेतकरी संतप्त..\nBlog : हवामान खाते व स्कायमेट यांचा अंदाज समजून घ्या...\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-news-district-planning-committee-eletions-67763", "date_download": "2018-12-15T17:01:00Z", "digest": "sha1:7YZ6L676EXRVDG5WJ736F24HYF7LDPSI", "length": 11646, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalna news district planning committee eletions जालना जिल्हा नियोजन समितीसाठी मतदान सुरु | eSakal", "raw_content": "\nजालना जिल्हा नियोजन समितीसाठी मतदान सुरु\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nजालना : जिल्हा नियोजन समितीसाठी मंगळवारी (ता.22) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रकिया पाच जागांसाठी होत आहे. तर उर्वरित 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आला आहे.\nजालना : जिल्हा नियोजन समितीसाठी मंगळवारी (ता.22) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रकिया पाच जागांसाठी होत आहे. तर उर्वरित 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आला आहे.\nजिल्हा नियोजन समितीच्या 24 जागांची निवडणूक होत आहे. या 24 जागांपैकी 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे उर्वरित पाच जागांसाठी मंगळवारी (ता. 22) सकाळी 10 वाजल्यापासून तीन मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. मंगळवारी चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतसाठी मतदान प्रकिया होत आहे. दरम्यान बुधवारी (ता.23) मतमोजणी होणार आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\n‘आई, तिला विचार तू का आलीस\nतुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड\nडोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री\nभाजप सुसाट; \"राष्ट्रवादी' सपाट\nराज ठाकरे आज पुण्यात\nभाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nतातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना\nस्वाइन फ���लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/issue-livelihood-front-construction-workers-due-sand-deficiency-127300", "date_download": "2018-12-15T16:16:17Z", "digest": "sha1:UWDGTBGAKL3YH644DRPXHY3SY3WU5CZV", "length": 13242, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "The issue of livelihood in front of the construction workers due to sand deficiency वाळू तुटवड्यामुळे बांधकाम कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न | eSakal", "raw_content": "\nवाळू तुटवड्यामुळे बांधकाम कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nशनिवार, 30 जून 2018\nवाळू संकटामुळे राज्यातील लाखो कामगारांचा रोजगार हिरावला आहे. वाळूठेके बंद असतानाही काही अधिकाऱ्या��च्या मेहरबानीवर सध्या अवैध वाळू उपसा सुरूच आहे. परंतु, ती वाळू सोन्याच्या दराप्रमाणे विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही. कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच 'सीटू'तर्फे राष्ट्रीय स्तरावर आंदोलन होणार आहे.\n- नरसय्या आडम, कामगार नेते\nसोलापूर : राज्यातील सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अन्य जिल्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाळूचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी स्थिती वाळूबाबत झाल्याचे दिसून येते. वाळूअभावी लाखो कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nराज्यात मुबलक प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध असतानाही काही महिन्यांपासून जाहीर लिलाव झालेले नाहीत. वाहत्या पाण्याखालची वाळू उपसा करु नये, यंत्रांऐवजी कामगारांद्वारे वाळू उपसा करावा, पर्यावरणाला धोका निर्माण होईल अथवा नदीच्या पात्रास अडथळा होईल, अशाप्रकारे वाळू उपसा करु नये, असे निर्बंध राष्ट्रीय हरित लवादाने घातले. त्यामुळे राज्य सरकारही हतबल झाले असून, परदेशातून वाळू आयात करण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु, त्याबाबत अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही.\nलवादाच्या निर्बंधाचा धसका महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला असून, वाळूच्या विषयापासून चार हात लांब राहणेच त्यांनी पसंत केल्याची चर्चा आहे. वाळू तुटवड्यामुळे बेरोजगार झालेले कामगार आता पर्यायी रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहेत.\nरस्तेखोदाईसाठी झालेला खर्च योग्यच ; महापालिकेचा दावा\nपुणे : राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार आणि नियमानुसारच सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते वडगावदरम्यानच्या नदीकाठच्या रस्त्याचे...\nकिनारा आराखड्यासाठी गोवा सरकारला मुदतवाढ\nपणजी : गोवा सरकारला किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा सादर करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने आता 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nनवीन मशीनने वीस दिवसात 25 हजार टन कचऱ्यावर झाली प्रक्रिया\nलातूर - गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. नांदगाव परिसरात असलेल्या डपिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/attack-family-amalner-128387", "date_download": "2018-12-15T16:48:50Z", "digest": "sha1:C6MQV2SOUHJKLPH7USZOXRGFFR2PRTRI", "length": 11693, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "attack on family in Amalner अमळनेर: पावरा कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाची हत्या | eSakal", "raw_content": "\nअमळनेर: पावरा कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाची हत्या\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसुखलाल रिचा बिलाली (35) यांची हत्या करून स्वत: रेल्वे पट्ट्याखाली येऊन त्याने आत्महत्या केली. यात पावरा कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास निदर्शनास आली.\nअमळनेर : उत्राण (ता. एरंडोल) येथील एका शेतात वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर ज्ञानसिंग पितापालसिंग पावरा याने किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला चढविला.\nसुखलाल रिचा बिलाली (35) यांची हत्या करून स्वत: रेल्वे पट्ट्याखाली येऊन त्याने आत्महत्या केली. यात पावरा कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास निदर्शनास आली.\nभातखंडे (ता. भडगाव) येथील एका ज्ञानसिंग पितापालसिंग पावरा (वय 25) याने उत्राण येथील राजू भागवत पाटील ���ांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढविला. कुटुंबप्रमुखाची हत्या करून त्याने स्वत: परदाडे (ता. पाचोरा) येथील रेल्वे पट्ट्याखाली येऊन आत्महत्या केली. या घटनेत एक सुखलाल यांची पत्नी कारूबाई बिलाली (वय 25), मुलगा गोविंदा बिलाली (पंधरा) व मुलगी सिमा बिलाली (वय 12) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणाने झाला ही माहिती अद्याप कळू शकली नाही.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nकऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू\nकऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शक���ा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-problems-cotton-rattoon-or-second-flush-14414?tid=3", "date_download": "2018-12-15T17:06:53Z", "digest": "sha1:MHK37VRH3CIFR4YFCIZ6OH6QE2FSKUON", "length": 25715, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, problems in cotton rattoon or second flush | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nडॉ. खिजर बेग, अरविंद पांडागळे\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.\nचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.\nचालू हंगामात जुलै महिन्‍याच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्‍यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात आढळून आला. परंतु, या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी व्यापक प्रमाणात एकत्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय अवलंबिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला नाही. त्याचा परीणाम म्हणून पहिल्या वेचणीमध्ये कापसाची प्रत चांगली मिळाली. परंतु, चालू वर्षात खरिपातील पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कोरडवाहू पिकाच्या उताऱ्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते.\nराज्यामध्ये कापूस पिकाची लागवड चालू हंगामात ४२.५३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली. कापूस पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८५ ते ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीमध्ये येते. उर्वरित बागायती क्षेत्र ��णि ज्या भागात एखादे सिंचन देण्याची उपलब्धता असल्यास अशा भागामध्ये कापूस पिकाची फरदड घेण्यात येते.\nकापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पाणी देऊन पुन:श्च कापूस पीक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर करून कापूस पीक मार्च महिन्यानंतरही घेतले जाते.\nफरदड का घेतली जाते\nकापसाची फरदड न घेतल्यास खरिपातील कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुढील रब्‍बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करून दुसऱ्या पिकाची पेरणी करावी लागते. त्यासाठी जमिनीच्या माशागतीवरील खर्च, पेरणीचा खर्च आणि पुढील पिकाच्या बियाण्याची किंमत या बाबींवरील एकूण खर्च टाळला जातो. त्यामुळे बचत करून हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन मिळते. त्यामुळे प्रतिएकर क्षेत्रापासून कापूस पिकाची मिळणारी उत्पादकता वाढते. थोडक्यात उत्पादन खर्चामध्ये विशेष वाढ न करता अधिक उत्पादन मिळविता येते. यामुळे शेतकरी कपाशीची फरदड घेण्यासाठी इच्छुक असतात.\nफरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण सुयोग्य न झाल्यामुळे धाग्यांची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती आणि रुईचा उतारा घटतो. कापसाची प्रत घटते. त्यामुळे कापसाला बाजारभाव कमी मिळतो.\nकीड व रोगांचा प्रदुर्भाव वाढण्याची शक्यता असते.\nपिकावर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर आयतेच खाद्य उपलब्ध झाल्यामुळे गुलाबीआणि हिरवी बोंड अळी यांच्या पुढील पिढ्यांना खाद्य उपलब्ध होते. पुढील हंगामात त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.\nकापूस पिकाचा कालावधी जसा – जसा वाढतो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते.\nखरीप हंगामातील पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर निओनिकोटीनाईडस् वर्गातील कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. फरदड पिकावर चीकटा (मावा) च्या व्यवस्थापनासाठी या कीटकनाशकांचा पुन:पुन्हा वापर करण्यात येतो. त्यामुळे या वर्गातील कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे.\n��रीप हंगामामध्ये कापूस पिकावर पिठ्या ढेकुण या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनामध्ये घट होते.\nपांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी (ऑक्टोबर महिन्‍यात) होतो. या परीस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढून पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते.\nजमिनीमध्ये फ्युजारियम या बुरशीमुळे होणारी मर, व्हर्टीसिलीयम मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशींचा प्रसार होऊ शकतो.\nफरदड कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो.\nबी टी कापसाची फरदड घेतल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. वास्तविकत: गुलाबी बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्याबरोबरच अन्य बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव\nदीर्घ कालावधीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होत असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.\nनोव्हेंबर महिन्‍यानंतर पाणी देऊन एप्रिल-मे पर्यंत ठेवल्यामुळे कपाशीचे पीक शेतामध्ये जवळपास वर्षभर राहते. हंगामानंतर कपाशीला चांगला भाव येत असल्यामुळे शेतकरी पीक उशिरापर्यंत ठेवण्याचा मानसिकतेमध्ये असतात.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मुख्यत: हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होतो. हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंड अळी डिसेंबर महिन्‍यात कोष अवस्थेत कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये निद्रावस्थेत जाते.\nनोव्हेंबरनंतर पीक ठेवल्याने गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळत असल्याने बी टी जनुकाविषयी प्रतिकाराकता निर्माण झाली आहे.\nप्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केल्याने गुलाबी बोंड अळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.\nः डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१०\nः अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३\n(डॉ. बेग कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ज्ञ तर पांडागळे कृषी विद्यावेता आहेत.)\nमात mate गुलाब rose बोंड अळी bollworm कोरडवाहू कापूस बागायत सिंचन उत्पन्न कीटकनाशक खरीप मका maize विषय topics व्यापार आग नांदेड nanded\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घा��ांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/SuperCM.html", "date_download": "2018-12-15T15:52:50Z", "digest": "sha1:C3EP6KJ7FVQMTR25QUNGL3GEVGHQBTSK", "length": 11588, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nधन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..\nसोशल मीडियातून प्रतिमा संवर्धनाच्या नादात स्वत:ला 'सुपरमैन' म्हणवून घेणा-या देवेंद्रभाऊंना काय म्हणावं हेच समजत नाही. त्यातच नोटीसा व कारवाईची भीती असल्यानं लिहावं की नाही, हेही समजेनात. पण लिहावचं लागेल, कारण \"धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..\nकर्जमाफी देण्याचं कर्तव्य पार पाडतानाही कसा बडेजाव मिरवू नये, याचंच उदाहरण भाजपानं आपल्याला घालून दिलयं. सरकारनेच जाणीवपूर्वक शेतक-यांची दुर्दशा करून ठेवलीय. कृषी-पणन कायद्यातील एकतर्फी जाचक जाचक अटींमुळे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही शेतकरी पारतंत्र्यात आहे. बाजारपेठेतील हस्तक्षेपाने शेतकरी बेजार झालाय. अशावेळी कर्जमाफीचा डोस देऊनही शेतकरी सक्षम होईलचं याची १ टक्काही शाश्वती नाही. तरीही या किरकोळ उपाययोजनेचा 'इव्हेंट' उद्या माझा महाराष्ट्र पाहणार आहे.\nही भावना समस्त शेतकरी भावा-बहिणींचीच आहे. मात्र, लोकशाही लोप पावत चाललेल्���ा या काळात सगळेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. अन् तरीही भाजपाचा सोशल मीडिया सेल 'सुपर सीएम'चे बिरूद मिरवण्यात धुंद आहे. राजकीय भाषेत याला सत्तेची मस्ती नाही, तर काय म्हणणार..\nकाँग्रेस आघाडीसह धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणा-यांनी वाट लावल्याने देशभरात मोठ्या उत्साहाने 'बदला'चे वारे वाहिले. पण आता स्तुतिपाठकांच्या (भाट) फौजांपुढे शेतकरीही मेटाकुटीला आलाय. मिळतयं ते पदरात पाडून घेण्याच्या भावनेने व किती मुद्यांवर लढायचं, या विचारांनी शेतकरी शांत आहेत. अशावेळी जर \"धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..\" टाईपच्या जाहिराती पाहण्याची वेळ आमच्यावर येत असेल, तर हे राज्य कर्तव्यधर्म विसरले आहे, हेच उद्वेगाने म्हणावे लागेल. बाकी शहाण्यांना चार शब्दच पुरे.....\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pune.aarogya.com/news/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0.html", "date_download": "2018-12-15T17:23:50Z", "digest": "sha1:RKGNCSF77DI6465MQG5O6OVTYUKR3UAT", "length": 8220, "nlines": 61, "source_domain": "www.pune.aarogya.com", "title": "रोटरी क्लबद्वारे गुडघेदुखीवरील उपचार शिबिर", "raw_content": "\nरोटरी क्लबद्वारे गुडघेदुखीवरील उपचार शिबिर\nरोटरी क्लबद्वारे गुडघेदुखीवरील उपचार शिबिर\nआजच्या धावपळीच्या युगात गुडघ्यांची झीज झाल्यामुळे झालेली गुडघेदुखी ही सर्वसामान्य समस्या आहे. उठता-बसताना, पाय गुडघ्यात वाकवताना किंवा अगदी चालताना असहय्य वेदना जाणवतात. साधारणपणे वयाच्या साठीनंतरच हे दुखणे डोके वर काढते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आणि श्रीमती परसबेन नारणदास रामजी शाह (पी. एन. आर.) सोसायटी, भावनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ डिसेंबर रोजी गुडघेदुखीवरील सशुल्क उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.\nशर्मन हॉल, प्रभात रोड येथे पार पडलेल्या या शिबिराचा ८० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये ऑपरेशन न करता प्रत्येकाच्या मापानुसार धातुपट्टीचा सांधा (knee brace) तयार करून तो पायावर बांधला जातो. या धातुपट्टीच्या सांध्याचे निर्माणकर्ते डॉ. विजय नाईक (पीएचडी) यांनी प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्यांचे ए. पी. लॅटरल एक्स-रे पाहून, त्यांच्या गुडघेदुखीचे मूळ कारण समजावून घेतले. त्यानुसारच त्यांनी रुग्णांना ��ातुपट्टीचा सांधा वापरण्याचा सल्ला दिला. प्रत्येक रुग्णाला त्यांच्या मापानुसार धातुपट्टीचा सांधा तयार करून देण्यात आला, तसेच तो कसा बांधायचा याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.\nगुडघेदुखीवरील या उपचार पद्धतीविषयी बोलताना डॉ. विजय नाईक म्हणाले, “अपघात, अनुवांशिकता, संधीवात अथवा वृद्धापकाळ अशा विविध कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते. गुडघ्याच्या दोन हाडांच्या मध्ये असलेल्या कुर्च्याला वैद्यकीय भाषेत ‘मेनिस्कस’ असे म्हणतात. वय वाढत जाते तसे दोन हाडांच्या मधले मेनिस्कस झिजू लागते. झीजेमुळे हाडांचा पृष्ठभाग खडबडीत व्हायला लागतो व त्याला बारीक भेगा पडतात. या भेगांमुळे दोन हाडांचे एकमेकांवरील घर्षण वाढते आणि दुखणे सुरू होते. धातुपट्टीचा सांधा पायावर बांधल्याने तो या दोन हाडांना विरुद्ध दिशेला ओढून धरतो व त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढून घर्षण बंद होते. घर्षण बंद झाल्याने गुडघेदुखी थांबते.”\nडॉ. नाईक पुढे म्हणाले “ही एक corrective उपचार पद्धती असून, या सर्व प्रक्रियेला एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. रुग्णांनी जर हे धातुपट्टीचे सांधे नियमित वापरले व चालण्याचा व्यायाम केला तर याचे चांगले परिणाम जाणवतात.”\nशिबिरादरम्यान रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा दीपा गाडगीळ, सचिव पल्लवी देशपांडे, जन संपर्क अधिकारी वैशाली ओसवाल व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता पी. एन. आर. सोसायटी व रोटरी क्लबच्या सभासदांनी परिश्रम घेतले.\nश्री. शरदचंद्र लक्ष्मण मंजुरे\nसौ. करुणा संभाजी खंदारे\nरोटरी क्लबद्वारे गुडघेदुखीवरील उपचार शिबिर\nमुस्लिम बांधवांनी रक्तदान करून केली बकरी ईद साजरी\nविशेष मुलांचे कलात्मक्तेतून स्वावलंबन\nचिखली येथे नेत्र तपासणी शिबीर\nजनलोक डायग्नॉस्टिक सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/03/marathi-mp3-books-dasbodh-by-bolti-pustake.html", "date_download": "2018-12-15T15:54:01Z", "digest": "sha1:3VLUIGM5MTQYOME6GT5OXR5D2EXOBUJK", "length": 5377, "nlines": 108, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "दासबोध दशक ७ -बोलती पुस्तके ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nदासबोध दशक ७ -बोलती पुस्तके\nलेखक: समर्थ रामदास स्वामी\nसमर्थांच्या दासबोधाबद्दल अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसावी येथे मीना तपस्वी यांनी प्रत्येक दशकातील काही निवडक ओव्या थोड्या प्रस्तावनेसह सादर केल्या आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/newvillage.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=%2B9hcgglWvU79BYUvUCJ4ig%3D%3D&subdistrictid=dBq8ORcq8ZCIdJveX4vmIw%3D%3D&areaid=K8N8dMJxnKYqwaq0eUjSdg%3D%3D", "date_download": "2018-12-15T17:15:36Z", "digest": "sha1:QA5RS4TLIGV22TMLM6NES677I5HFYJTS", "length": 8284, "nlines": 55, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Nilaj Village, Taluka Arjuni Morgaon ( निलज गाव, तालुका अर्जुनी मोरगाव )", "raw_content": "\nप्रश्न १. निलज हे गाव कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे\nउत्तर १. महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात निलज हे गाव आहे.\nप्रश्न २. निलज गावापासून जिल्ह्याचे ठिकाण गोंदिया किती अंतरावर अाहे\nउत्तर २. निलज गावापासून जिल्ह्याचे ठिकाण गोंदिया सुमारे 88 कि.मी. अंतरावर अाहे.\nप्रश्न ३. निलज गावापासून तालुक्याचे ठिकाण अर्जुनी मोरगाव किती अंतरावर अाहे\nउत्तर ३. निलज गावापासून तालुक्याचे ठिकाण अर्जुनी मोरगाव सुमारे 5 कि.मी. अंतरावर अाहे.\nप्रश्न ४. निलज गावाचे क्षेत्रफळ किती अाहे\nउत्तर ४. निलज गावाचे क्षेत्रफळ सुमारे 279.01 हेक्टर अाहे.\nप्रश्न ५. निलज गावाची लोकसंख्या किती अाहे\nउत्तर ५. २०११ च्या जनगणनेनुसार निलज गावाची एकूण लोकसंख्या 761 अाहे.\nप्रश्न ६. निलज गावात किती कुटूंब राहतात\nउत्तर ६. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 228 कुटूंब निलज गावात राहतात.\nप्रश्न ७. निलज गावात किती पुरुष व महिला राहतात\nउत्तर ७. २०११ च्या जनगणनेनुसार 228 गावात पुरुषांची संख्या 377 असून महिलांची संख्या 384 अाहे.\nप्रश्न ८. निलज गावात पोस्ट ऑफिस अा��े का\nउत्तर ८. निलज गावात पोस्ट ऑफिस नाही.\nप्रश्न ९. निलज गावचा पिन कोड किती आहे\nउत्तर ९. निलज गावचा पिन कोड उपलब्ध नाही.\nप्रश्न १०. निलज गावात दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा आहे का\nउत्तर १०. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा निलज गावात अाहे.\nप्रश्न ११. निलज गावात रेल्वे स्टेशन अाहे का\nउत्तर ११. निलज गावात रेल्वे स्टेशन नाही.\nप्रश्न १२. निलज गाव राष्ट्रीय महामार्गा लगत अाहे का\nउत्तर १२. निलज गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही.\nप्रश्न १३. निलज गाव राज्यमार्गा लगत अाहे का\nउत्तर १३. निलज गाव राज्यमार्गा लगत अाहे.\nप्रश्न १४. निलज गाव जिल्हामार्गा लगत अाहे का\nउत्तर १४. निलज गाव जिल्हामार्गा लगत अाहे.\nप्रश्न १५. निलज गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बँका अाहेत का\nउत्तर १५. निलज गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बँका नाहीत.\nप्रश्न १६. निलज गावात सहकारी बँका अाहेत का\nउत्तर १६. निलज गावात सहकारी बँका नाहीत.\nप्रश्न १७. निलज गावात विविध कार्यकारी सोसायट्या अाहेत का\nउत्तर १७. निलज गावात विविध कार्यकारी सोसायटी नाहीत.\nप्रश्न १८. निलज गावात कृषी पणन सोसायट्या अाहेत का\nउत्तर १८. निलज गावात कृषी पणन सोसायटी अाहेत.\nप्रश्न १९. निलज गावात बचत गट अाहेत का\nउत्तर १९. निलज गावात बचत गट नाहीत.\nप्रश्न २०. निलज गावात दैनिक बाजार भरतो का\nउत्तर २०. निलज गावात दैनिक बाजार भरत नाही.\nप्रश्न २१. निलज गावात अाठवडे बाजार भरतो का\nउत्तर २१. निलज गावात अाठवडे बाजार भरत नाही.\nप्रश्न २२. निलज गावात सार्वजनिक वाचनालय आहे का\nउत्तर २२. निलज गावात सार्वजनिक वाचनालय नाही.\nप्रश्न २३. निलज गावात वर्तमानपत्रे मिळतात का\nउत्तर २३. निलज गावात वर्तमानपत्र मिळत नाही.\nवेबराष्ट्र (www.webrashtra.com) - वेबसाईट होस्टिंग, वेबसाईट नाव नोंदणी व वेबसाईट तयार करण्या बाबतची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/7620-2/", "date_download": "2018-12-15T15:31:19Z", "digest": "sha1:R46SFVKV3BXYVRTMICEIT5WQ4SXBVI3C", "length": 11413, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्य��� दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nनवी दिल्ली – गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे. तेथेही भाजपला स्पष्ट बहुमत दिसते आहे.\nमतमोजणीनंतरच्या पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा आघाडीवर आला. सकाळी दहानंतर मात्र गुजरातमधील कल भाजपच्या दिशेने वळायला लागला. हिमाचलमध्ये भाजपकडे सुरूवातीपासून आघाडी आहे.\nगुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट झाले. भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते.\nहिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.\nपंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, ‘ओबीसीं’���े नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली.\nपुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन\nविकासासाठी मोदीच हवेत – देवेंद्र फडणवीस\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-12-15T15:31:58Z", "digest": "sha1:GJTB7YOZ5EPRTQWEMWZCYAVNW3IW27TY", "length": 7977, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोहिंग्यांच्या विरोधामुळे त्यांना मायदेशी धाडण्याची प्रक्रिया पुढे ढकलली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरोहिंग्य���ंच्या विरोधामुळे त्यांना मायदेशी धाडण्याची प्रक्रिया पुढे ढकलली\nकोक्‍सबझार – बांगलादेश सरकारने रोहिंग्य मुस्लिमांना मायदेशी म्हणजेच म्यानमार मध्ये धाडून देण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर रोहिंग्याच्या छावणीत मोठाच असंतोष पसरला होता. त्यांनी केलेल्या विरोधानंतर ही प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बांगला सरकारने घेतल्यानंतर तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे.\nत्या भागात असलेल्या एका मशिदीतील इमामाने रोहिंग्य मुस्लिमांना या मायदेशी स्थलांतरीत करण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की म्यानमार सरकारकडून आम्हाला आमच्या सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय आम्ही तेथे परत जाणार नाही. तशी हमी मिळाल्याशिवाय कोणीही मायदेशी परत जाऊ नये असे आवाहन त्यांनी केल्यानंतर सर्व उपस्थितांनी तोच निर्धार व्यक्त केला.\nबांगलादेशाने संयुक्तराष्ट्रांशी चर्चा करून आणि म्यानमार सरकारशी बोलून निर्वासितांना परत पाठवण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू करण्याचे ठरवले होते. त्याचा एक भाग म्हणून दीडशे निर्वासितांना लष्करी संरक्षणात म्यानमार सीमेपर्यंत नेण्यात आले होते. पण तेथून हे निर्वासित निसटले आणि ते पुन्हा आपल्या बांगलादेशातील छावण्यांमध्ये परत आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुटाची संधी\nNext articleभारतातील महत्वाच्या संस्था मोदींनी मोडीत काढल्या\nपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nकॉंग्रेस पेक्षा आम्ही चांगले सरकार चालवले – राजनाथ\nइमेल प्रकरणात ट्रम्प यांनी केले आपल्या कन्येचे समर्थन\nजम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी करणार आघाडी\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही\nपत्रकार खाशोगी हत्या प्रकरणात आणखी पुरावे मिळाल्याचा तुर्कीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ravi-shastri-should-be-removed-as-head-coach-chetan-chauhan/", "date_download": "2018-12-15T16:01:03Z", "digest": "sha1:U2Z3YX5BNOX4EOWM2EQ3WURIGCULRIR2", "length": 11463, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याची या माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी", "raw_content": "\nरवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याची या माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी\nरवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याची या माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी\nभारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संघातील खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना टीकेला सामोरे जावे लागत आहे.\nयामध्ये आता भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचे उत्तर प्रदेशचे क्रिडामंत्री चेतन चौहानचीही भर पडली आहे.\nते म्हणाले, “रवी शास्त्रींना आॅस्ट्रलियाच्या दौऱ्याआधी मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवले पाहिजे. रवी शास्त्री हे चांगले समालोचक आहेत. त्यांना ते करण्याची परवानगी द्यायला हवी.”\nभारतीय संघाला मायदेशात मिळालेल्या यशानंतर मात्र परदेशात खेळताना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये यावर्षी अपयश आले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत यश मिळवले होते, पण त्यांना कसोटी मालिकेत १-२ अशा फरकाने पराभव स्वीकरावा लागला होता.\nतसेच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nयाबरोबरच शास्त्रींनी सध्याचा भारतीय संघ हा गेल्या १५ वर्षांतील परदेशात सर्वात यशस्वी संघ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या मतावर अनेकांनी टीका केली होती.\nयाबद्दल चौहान म्हणाले , “मला असे वाटत नाही. १९८०मधील भारतीय संघ हा परदेशात चांगली कामगिरी करणारा जगातील सर्वोत्तम संघ होता.”\nभारतीय संघाने मागील काही वर्षात बांगलादेश, श्रीलंका आणि विंडीज या तुलनेने कमजोर संघाविरुद्ध परदेशात कसोटी विजय मिळवले होते. मात्र भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा तुल्यबळ संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवण्यात अपयश येत आहे.\nभारताने बांगलादेश, श्रीलंका आणि विंडीज व्यतिरिक्त शेवटचा परदेशातील कसोटी मालिका विजय २००९ ला न्यूझीलंड विरूद्ध मिळवला होता.\nत्यानंतर भारताने परदेशात कसोटी मालिकेत खेळताना इंग्लंडिरुद्ध २०११ मध्ये ४-०, २०१४मध्ये १-३ आणि २०१८ मध्ये १-४, तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध २०११-१२ मध्ये ०-४, २०१४-१५ मध्ये ०-२ असा पराभव स्वीकारला होता.\nतसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१०-११ मध्ये १-१ अशी कसोटी मा���िका बरोबरीच राहिली होती. तर २०१४ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ०-१ असा पराभव स्विकारावा लागला होता.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि जीन्सन जॉन्सन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\n–रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस\n–दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-12-15T17:02:00Z", "digest": "sha1:OCEPHF52QGEG7BPFCDVF2GWICKKQRRDX", "length": 4426, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १७३८ मधील जन्म‎ (५ प)\n\"इ.स. १७३८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T17:09:41Z", "digest": "sha1:JLR6TFXWCVD4JRCJSP57NNUENMN3MQAN", "length": 5085, "nlines": 120, "source_domain": "sangli.nic.in", "title": "टपाल | सांगलीची हळद आणि द्राक्षे जगप्रसिद्ध आहेत.", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nकल्लेश्वर मंदिरा जवळ, आटपाडी - ४१५ ३०१\nउरुण इस्लामपूर पोस्ट ऑफिस\nकचेरी रोड, इस्लामपूर - ४१५ ४०९\nराम मंदिरा जवळ, कडेगाव - ४१५ ३०४\nकवठे महांकाळ पोस्ट ऑफिस\nहिंगणगाव रोड, कवठे महांकाळ - ४१६ ४०५\nलोखंडी पुला जवळ, जत - ४१६४०४\nगणपती मंदिर जवळ, तासगाव - ४१६ ३१२\nकोषागार कार्यालया जवळ, पलूस - ४१६ ३१०\nरेल्वे स्टेशन जवळ, मिरज - ४१६ ४१०\nनगरपालिका बिल्डींग, मायणी रोड, विटा - ४१५ ३११\nअंबाबाई मंदिरा जवळ, शिराळा - ४१५ ४०८\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39315", "date_download": "2018-12-15T16:26:10Z", "digest": "sha1:KL7JHL5OQJS2QL4ULTIX5KXZCXHOMVBT", "length": 4454, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे तुळशी वॄंदावन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमचे तुळशी वॄंदावन\nरंग माध्यम, ऑईलपेंट कलर\nवॄंदावनला आधी प्रायमर मारुन पांढरा कलर ऑईलपेंट दिला.\nनंतर लाल, न��रंगी,पिवळानारंगी, पिवळा,पिवळा हिरवा, निळाहिरवा, गुलाबी रंग दिला.\nगुलमोहर - इतर कला\nवा रंग छानच दिसत आहेत.\nवा रंग छानच दिसत आहेत.\nनिदान भिंतीवर श्री राधा दामोदर प्रसन्न असे लिहा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/98", "date_download": "2018-12-15T16:26:08Z", "digest": "sha1:DCC42TSDJ57ILRIAAFNQ7K4MK6DTAAWJ", "length": 15623, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेवाभावी संस्था : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाज /संस्था /सेवाभावी संस्था\nस्वमदत गट, आजच्या काळाची गरज - १\nRead more about स्वमदत गट, आजच्या काळाची गरज - १\nसह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...\nतर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.\nRead more about पराजय नव्हे, विजय\nसामाजिक उपक्रम २०१८ आढावा\nआपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ९ वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले.\nRead more about सामाजिक उपक्रम २०१८ आढावा\nमैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी\nमैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.\nRead more about मैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी\nमैत्री - वार्षिक कार्यक्रम २०१८\nमैत्रीने मेळघाटात काम करायला सुरुवात करून २१ वर्षे झाली. १९९७ च्या पावसाळ्यात, मेळघाटमधे कुपोषणानं होणारे बालमृत्यू रोखावेत म्हणून मैत्रीने काम सुरु केले. याही वर्षी धडक मोहिमेचे काम चालू झाले आहे. या दरम्यान मैत्रीचे काम चालू असलेल्या गावातले बालमृत्यूंचे प्रमाण तर खाली आलेच पण त्या व्यतिरिक्त ह्या गावांनी शिक्षण, शेती ह्या क्षेत्रांमधेही चांगली प्रगती केली आहे.\nRead more about मैत्री - वार्षिक कार्यक्रम २०१८\nशिव ऋण प्रतिष्ठान - अक्षय बोराडे - एक अनुभव\nअक्षय व त्याचे सहकारी, रस्त्यावरील बेघर व मनाची शुद्ध हरवलेल्या व्यक्तींना आधार देऊन त्यांचे पुढील जीवन सुसह्य करण्याचे जे कार्य करतात त्याबद्दल मायबोलीकरांना ह्याच्या कामाची ओळख आधीच शोभा ह्यांनी https://www.maayboli.com/node/64824 या धाग्यात करून दिली आहे. शोभा यांचे आभार मानावे तेव्ढे कमी.\nही माहिती तेव्हा चांगलीच लक्षात राहिली होती.\nRead more about शिव ऋण प्रतिष्ठान - अक्षय बोराडे - एक अनुभव\nसामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.\nRead more about सामाजिक उपक्रम -२०१८\nसामाजिक उपक्रम २०१८ - स्वयंसेवक हवेत\nमायबोलीवरील 'सामाजिक उपक्रम' आता तसा आपल्याला नवा नाही.\nह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. देणग्या त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा करावयाच्या असतात व संस्थेने त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती व फोटो देणे त्यांना बंधनकारक असते. त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते. थोडक्यात सांगायचं, तर हा उपक्रम गरजु संस्था व देणगीदार ह्यांच्यातले एक माध्यम आहे.\nRead more about सामाजिक उपक्रम २०१८ - स्वयंसेवक हवेत\nमैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७\nलोकसहभागातू��� विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. \"रद्दीतून सद्दी\" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.\nRead more about मैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७\nमैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.\nमैत्री ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य व शिक्षण या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.\nRead more about सेवाभावी संस्था: मैत्री\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7059-anushka-sharma-slams-youth-for-throwing-plastic-on-road-in-new-delhi", "date_download": "2018-12-15T15:35:41Z", "digest": "sha1:WV6743PXVKDYVYGGJR7EQ2VQDYMS6TXS", "length": 8025, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अनुष्का संतापली अन् विराटनं शेअर केला व्हिडीओ... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअनुष्का संतापली अन् विराटनं शेअर केला व्हिडीओ...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशांना चांगलचं फटकारलं आहे. अनुष्का विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत होती.\nतेव्हा समोरच्या गाडीतील व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली. त्यावर संताप व्यक्त करत अनुष्काने त्यांना दम दिला आणि पुन्हा असं न करण्यास सांगितलं.\nविराटने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुष्का आलिशान कारमधील युवकाला दम देताना दिसत आहे.\nअनुष्काने आपल्या कारच्या काचा खाली घेऊन तरुणाला बाटली रस्त्यावर फेकल्याबद्दल चांगलचं सुनावलं आहे. तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकत आहात तुम्ही प्लास्टिकची बाटली का फेकली तुम्ही प्लास्टिकची बाटली का फेकली यापुढे असं करु नका, तुम्ही रस्त्यावर अशाप्रकारे कचरा फेकू शकत नाही, असं अनुष्काने कचरा फेकणाऱ्या तरुणाला सुनावलं.\nविराट कोहलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबतचं विराटनं एक पोस्टही केली आहे. ज्यामध्ये विराटनेही महागड्या गाड्यांमध्ये फिरुन रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणांबद्दल संताप व्यकत केला आहे, आणि जर तुम्हीही असा चुकीचा प्रकार घडताना पाहिला तर याबबाबत लोकांना जागरूक करा असं आवाहन विराटनं सर्वांना केलं आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod18_Limbu_Lonch.html", "date_download": "2018-12-15T16:56:22Z", "digest": "sha1:GU4MLLPAEINUPD7W5I3GCYQRGH42VKYJ", "length": 2774, "nlines": 70, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nProduct Name: लिंबू लोणचे\nलिंबूचे लोणच खाण्याचे फायदे :\n* लिंबू मध्ये विटामिन सी असते.\n* अन्न पचन होण्यास मदत होते.\n* हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.\n* शरीराच्या त्वचासाठी खूप फायदेशीर.\n* डोळे व केसांसाठी खूप फायदेशीर.\n* वजन कमी करण्यास मदत होते.\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-bjp-shiv-sena-69933", "date_download": "2018-12-15T16:22:23Z", "digest": "sha1:XPQ3E6AMDTOD7J4PF3H7V4AOV56TPE63", "length": 14123, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news bjp shiv sena भाजपच्या \"स्वबळा'पुढे शिवसेनेचे \"निष्ठावंत'! | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या \"स्वबळा'पुढे शिवसेनेचे \"निष्ठावंत'\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nमुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने \"एकला चलो रे'ची तयारी सुरू केलेली असताना शिवसेनाही स्वबळाच्या तयारीला लागली आहे. राज्यात युतीच्या सूत्रात भाजपकडे असलेल्या 26 मतदारसंघांत भाजपविरोधात \"निष्ठावंत' शिवसैनिक देण्याची रणनीती आणण्यास शिवसेनेने सुरवात केली आहे. त्यासाठीचे संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अशा \"निष्ठावंत' शिवसैनिक नेत्यांना केवळ स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात लक्ष न देता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे गोपनीय आदेश दिल्याची माहिती आहे.\nमुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने \"एकला चलो रे'ची तयारी सुरू केलेली असताना शिवसेनाही स्वबळाच्या तयारीला लागली आहे. राज्यात युतीच्या सूत्रात भाजपकडे असलेल्या 26 मतदारसंघांत भाजपविरोधात \"निष्ठावंत' शिवसैनिक देण्याची रणनीती आणण्यास शिवसेनेने सुरवात केली आहे. त्यासाठीचे संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अशा \"निष्ठावंत' शिवसैनिक नेत्यांना केवळ स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात लक्ष न देता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे गोपनीय आदेश दिल्याची माहिती आहे.\nलोकसभा निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना- भाजप युतीचे सूत्र ठरले आहे. त्यात भाजपला 26 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी मिळते, तर शिवसेना युतीतून 22 जागांवर निवडणूक लढली आहे. या 26 मतदारसंघांत भाजपला 2014 मध्ये पहिल्यांदाच मोठे यश मिळाले असून, त्यांचे 23 खासदार आहेत, तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यामुळे, 2019 मध्ये शिवसेनेशिवाय सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. सध्याची भाजप व शिवसेनेतील राजकीय स्पर्धा पाहता भाजप युती करणार नसल्याची शिवसेना नेत्यांची खात्री आहे. आतापर्यंत भाजपकडे असलेल्या 26 जागांवर शिवसेनेने कधीही उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला नसल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघाला परिचित असणाऱ्या \"निष्ठावंत' शिवसैनिकांनाच संधी देण्याची राजकीय खेळी शिवसेनेने आखली आहे. यात, संबंधित लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आजी- माजी आमदार, आजी- माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष यांच्या नावावर विचार सुरू केला आहे. यापैकी अनेक मतदारसंघांतील अशा \"निष्ठावंत' नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ambedkar-concept-summit-128511", "date_download": "2018-12-15T17:18:47Z", "digest": "sha1:DDATSNVHIGUO44V742GD6USFE7TLBB7T", "length": 12139, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ambedkar Concept Summit डॉ. आंबेडकर विचार संमेलन | eSakal", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर विचार संमेलन\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसोलापूर : मार्क्‍सवाद्यांनी व गांधीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काय केले या प्रमुख विषयावर 14 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला डॉ. आंबेडकरांचे कार्य व विचार समजावून सांगितले जाणार असल्याची माहिती प्रा. एम. आर. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसोलापूर : मार्क्‍सवाद्यांनी व गांधीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काय केले या प्रमुख विषयावर 14 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला डॉ. आंबेडकरांचे कार्य व विचार समजावून सांगितले जाणार असल्याची माहिती प्रा. एम. आर. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nडॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न समाजातील काही घटकांकडून होत आहे. नव्या पिढीला बाबासाहेबांचे विशाल विचार व कार्य समजावेत यासाठी हे संमेलन होणार आहे. दोन सत्रांमध्ये हे संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील आंबेडकरी चळवळीला नक्षलवाद्यांशी जोडले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंमेलनातील होणारी सत्र व वक्ते यांची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, सुबोध वाघमोडे, बाळासाहेब वाघमारे, अशुतोष नाटकर, मनीष सुरवसे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक��षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-road-transport-island-generation-technical-connection-60507", "date_download": "2018-12-15T16:57:54Z", "digest": "sha1:FGFMWNJHQYMFUAEPDN732VGYWOCKXYUR", "length": 15034, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news road transport island generation technical connection रस्ते, वाहतूक बेटनिर्मितीला मिळणार तांत्रिक जोड | eSakal", "raw_content": "\nरस्ते, वाहतूक बेटनिर्मितीला मिळणार तांत्रिक जोड\nमंगळवार, 18 जुलै 2017\nनाशिक - शहरात आतापर्यंत रस्ते व वाहतूक बेटे सौंदर्यात भर घालण्यासाठी तयार केली आहेत. परंतु त्यात तांत्रिक भाग नसल्याने वाढत्या शहरीकरणात ते रस्ते व वाहतूक बेटे निरर्थक ठरत आहेत. त्यामुळे यापुढे रस्ते किंवा वाहतूक बेटे तयार करताना तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी महापालिकेने खासगी कन्सल्टंट संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्याचबरोबर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या नावाखाली तयार झालेले प्रकल्प पांढरा हत्ती ठरू लागल्याने ते खासगीकरणातून चालविण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना आयुक्त अभिषेक ��ृष्णा यांनी आज दिल्या.\nनाशिक - शहरात आतापर्यंत रस्ते व वाहतूक बेटे सौंदर्यात भर घालण्यासाठी तयार केली आहेत. परंतु त्यात तांत्रिक भाग नसल्याने वाढत्या शहरीकरणात ते रस्ते व वाहतूक बेटे निरर्थक ठरत आहेत. त्यामुळे यापुढे रस्ते किंवा वाहतूक बेटे तयार करताना तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी महापालिकेने खासगी कन्सल्टंट संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्याचबरोबर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या नावाखाली तयार झालेले प्रकल्प पांढरा हत्ती ठरू लागल्याने ते खासगीकरणातून चालविण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज दिल्या.\nशहरात दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते आहेत. रस्ते तयार करताना त्या भागातील गरज असतेच, परंतु त्यातील तांत्रिक बाबसुद्धा सांभाळणे गरजेचे असते. जेणेकरून पावसाळ्यात चेंबरपेक्षा अधिक रस्त्याची लांबी होऊन पाणी तुंबण्याचे प्रकार होत नाहीत. आतापर्यंत रस्ते तयार करताना याचा विचार झाला नसल्याने रस्त्यांचे डिझाइन नव्याने तयार केले जाणार आहे. धोकादायक रस्ते, सुरक्षित रस्ते याचे सर्वेक्षण होणार आहे. वाहतूक बेटे निर्माण करताना आतापर्यंत फक्त सौंदर्याचा विचार करण्यात आला. बेटेनिर्मिती करतानासुद्धा तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असते, जेणेकरून वाहतूक ठप्प होणे, अपघात होणे असे प्रकार टाळता येणे शक्‍य आहे.\nडोईजड प्रकल्पांचा विकास कसा करणार\nपाथर्डी फाटा येथे साकारलेले चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण व पेलिकन पार्क हे प्रकल्प महापालिकेला डोईजड झाल्याने त्यांच्या विकासासाठी काय करता येईल खासगीकरणातून देणे शक्‍य आहे का, याचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दर वर्षी या प्रकल्पांवर लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु उत्पन्न प्राप्त होत नसल्याने असे प्रकल्प चालविणे आर्थिकदृष्ट्या शक्‍य नाही. त्यामुळे खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षण केले जाणार आहे.\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\n11 डिसेंबर पासुन महाडमधील रस्ते व नागरिक मोकळा श्वास घेणार\nमहाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने 11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13...\nऔरंगाबाद - शिवाजीनगर परिसरातील भुयारी मार्गाचा प्रश्‍न सुटणार\nऔरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी...\nमनसेच्या ‘पायाभरणी’वर भाजपचे इमले..\nशहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात...\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी तरुणांमध्ये \"डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड\nपुणे : सुंदर दिसण्यासाठी \"डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड तरुणांमध्ये सध्या लोकप्रिय होऊ लागला आहे. गालावरचे पिंपल्स काढण्यापासून ते त्वचा...\nस्टॅच्यु ऑफ युनिटीमुळे गुजरातमध्ये पर्यटनाच्या नव्या संधी : कमलेश पटेल\nपुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_75.html", "date_download": "2018-12-15T15:53:24Z", "digest": "sha1:7BDVI4MWE7JJQCYTCSQTGVXJ5K2POSTS", "length": 30255, "nlines": 195, "source_domain": "www.krushirang.com", "title": "भाकरी | योग्य आहार घ्या, लठ्ठपणा हटवा ! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nभाकरी | योग्य आहार घ्या, लठ्ठपणा हटवा \nज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय ला���ून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.\nज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिन मुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.\n1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.\n2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.\n3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.\n4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.\n5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.\n6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.\n7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.\n8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.\n9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.\n10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.\nज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.\nज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.\nतुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-\nभाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.\nआपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.\nभाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते. ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा\nअसेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.\n१) ओतलेली भाकरी :-\nहा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता\nमंद आचेव�� दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.\n२) गाजराची भाकरी :-\nगाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.\n३) कांदा भाकरी :-\nमोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.\n४) बटाटा भाकरी :-\nबटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि\nआवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)\nहि भाकरी कुरकुरीत होते.\n५) वांग्याची भाकरी :-\nभरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून\nत्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.\n६) लसणाच्या पातीची भाकरी :-\nमुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोच��्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून\nघ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.\n७) फ़णसाची भाकरी :-\n८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.\nमग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.\n८) शेपूची भाकरी :-\nवरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.\n९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-\nऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.\nजाड फॉइल वापरुनही करता येते.\n१०) गुळाची भाकरी :-\nअर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.\n११ ) सोया चंक्सची भाकरी :-\nएक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट\nव गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.\n१२) #केळ्याची भाकरी :-\nजास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते.\nवेळीच जागे व्हा आणि निरोगी जीवन जगा ..\n(फेसबुक / व्हाट्सअप्प यावरून साभार)\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेका���चे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/2011/", "date_download": "2018-12-15T15:41:10Z", "digest": "sha1:MYA2UN76UQSJI3TPYUCIZXNCXXBGX5RK", "length": 9055, "nlines": 167, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "2011 | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\n2011 : माझं ब्लॉगिंग\nमित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nवाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011\nसरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील…\nथोडक्यात काय तर …\nतुम चले जाओगे तो सोचेंगे…\nहम नें क्या खोया, क्या पाया….\n(कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nPosted in स्वतंत्र लिखाण\nसरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…\nलोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल विधेयक मांडायचं, त्याचं पुढे काय होईल, ते होईल… तंस गेल्या 40-45 वर्षांपासून ते प्रलंबित आहेच, फक्त महिला आरक्षण विधेयकाएवढी त्याची परवड झालेली नाही, हेच त्यातल्या त्यात एक समाधान…\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 20 डिसेंबर 2011)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1502.html", "date_download": "2018-12-15T17:21:39Z", "digest": "sha1:I3IYLOTVHOQFD6B375TQOSSSO3RVBQCO", "length": 6951, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News Shivaji Kardile भाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार शिवाजी कर्डिले यांची एक कन्या कॉंग्रेसच्या माध्यमातून उपमहापौर पदावर पोहोचली, तर दुसरी कन्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेविका झाली. आता त्यांची तिसरी कन्या ज्योती अमोल गाडे ह्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होत असून राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.\nआ.कर्डिले यांच्या कन्या सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यांना उपमहापौर पदावर पोहचविण्यात आ.कर्डिले यांची भूमिका त्यावेळी महत्त्वाची ठरली होती. त्यांची दुसरी कन्या शितल संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला.\nदोन भगिनींची राजकीय कारकीर्द दोन वेगवेगळ्या पक्षांतून यशस्वी झाल्यानंतर आ.कर्डिले यांची तिसरी कन्या ज्योती अमोल गाडे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय उंबरठ्यावर उभ्या आहेत. विशेष म्हणजे वडील भाजपात असले तरी कन्या मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या परिवारातील असलेल्या ज्योती गाडे ज्या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत त्याच प्रभागात प्रा.गाडे यांचे चिरंजीव नगरसेवक योगीरा�� गाडे शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपचे आ.कर्डिले आपल्या तिसर्‍या कन्येची राजकीय कारकीर्द घडविताना यावेळी कसे फासे टाकतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/video/4561-jignesh-mewani-in-pune", "date_download": "2018-12-15T15:36:20Z", "digest": "sha1:VN736C2EE4PXW3PL2EKP3GU6XW5CGNCD", "length": 4683, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sugarcane-factory-news/", "date_download": "2018-12-15T16:47:05Z", "digest": "sha1:QOUU56R2R75WJTEN5TASZ6SDVWTI4VK7", "length": 9419, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थोरात कारखाना देणार उसाला प्रतिटन 2 हजार 500 भाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nथोरात कारखाना देणार उसाला प्रतिटन 2 हजार 500 भाव\nसंगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कायम शेतकरी हिताचेच धोरण घेतले असून ऊसाला उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. सन 2018 – 2019 या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 2 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली आहे.\nराज्यात सर्वत्र दुष्काळी वातावरण असून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस हेच एकमेव शाश्‍वत पीक असून शासनाच्या धरसोडपणामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात आहे. साखरेचे भाव दिवसेंदिवस कमी होत असतांना अनेक कारखान्यांना एफआरपी देणे सुद्धा अडचणीचे ठरत आहेत.\nयाचबरोबर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्धता रहावी, यासाठी सन 2018- 2019 या गाळप हंगामात तुटलेल्या ऊसाचा जे शेतकरी खोडवा, निडवा ठेवतील व 1 डिसेंबर 2018 पासून 30 एप्रिल 2019 पर्यंत जे शेतकरी सुरु ऊसाची लागवड करतील त्यांना या हंगामात गळीतास आल्यानंतर 100 रुपये प्रतिटन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ठिबक सिंचनावर ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही 100 रुपये प्रतिटनप्रमाणे अनुदान मिळणार आहे.\nदुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे पडलेले भाव याचा विचार करता कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी बेणे, रोपे, औषधे देण्याची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या ऊसाची लागवड व जोपासणा करुन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिर्भयाने संधी साधली , ट्रॅफिक शाखेने गमावली\nNext articleभारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला प्रतिष्ठेचा ‘ब्लू क्राॅस’ पुरस्कार\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा स��रू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/entertainment/i-want-buy-plane-i-do-not-have-money-shahrukh-khan/amp/", "date_download": "2018-12-15T17:36:36Z", "digest": "sha1:CB2L5M66ID7KTR47O3U3L3VDT4SVMSK7", "length": 5357, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "I want to buy a plane, but I do not have money - Shahrukh Khan | मला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान | Lokmat.com", "raw_content": "\nमला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान\nबांद्रयातील मन्नत बंगला पाहिल्यानंतर त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. मात्र इतका पैसा असूनही अशा काही गोष्टी आहेत कि, ज्या शाहरुख विकत घेऊ शकत नाही.\nमुंबई , दि. ३ - बॉलिवुडचा बादशहा शाहरुख खान आजच्या घडीला इंडस्ट्रीतला सर्वाधिक कमाई करणारा, मानधन घेणारा कलाकार आहे. त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचा आयपीएलमधला एक संघ आहे, बांद्रयातील मन्नत बंगला पाहिल्यानंतर त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. मात्र इतका पैसा असूनही अशा काही गोष्टी आहेत कि, ज्या शाहरुख विकत घेऊ शकत नाही.\nमला स्वत:च्या मालकीचे विमान विकत घेण्याची इच्छा आहे मात्र माझ्याकडे तितका पैसा नाही. मी माझा सर्व पैसा चित्रपटांमध्ये लावतो. कामचा प्रचंड व्याप असल्यामुळे मला स्वत:च्या खासगी प्लेनमधून फिरण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे तितका पैसा नसल्यामुळे मी विमान विकत घेऊ शकत नाही.\nएकदिवस नक्की माझ्या मालकीचे विमान असेल. माझ्यासमोर नेहमीच विमान विकत घेण्याचा आणि चित्रपट बनवण्याचा पर्याय असतो पण मी चित्रपटांची निवड करतो असे शाहरुखने सांगितले. ५० वर्षाचा शाहरुख मागच्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे.\n#MeToo: अनू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी\nदीपिका पदुकोण -रणवीर सिंगचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल\nअभिनेता स्वप्नील जोशीकडे 'महाराष्ट्र कुस्ती लीग'मधील ‘विदर्भाचे वाघ’ टीमची मालकी\nमराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं न���धन\nकोंकणी चित्रपट ‘केस्तांव दे कोफुसांव’ला प्रेक्षकांना भावला\n#MeToo: अनू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी\nदीपिका पदुकोण -रणवीर सिंगचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल\nअभिनेता स्वप्नील जोशीकडे 'महाराष्ट्र कुस्ती लीग'मधील ‘विदर्भाचे वाघ’ टीमची मालकी\nमराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन\nकोंकणी चित्रपट ‘केस्तांव दे कोफुसांव’ला प्रेक्षकांना भावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z181022055013/view", "date_download": "2018-12-15T16:59:11Z", "digest": "sha1:KF7ORKW7H6LE76KZTPZEVJYA5647DBRT", "length": 29664, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा", "raw_content": "\nपंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nराजा व राजसभा यांचे कर्तव्य\n॥ अलब्धं चैव लिप्सेत लब्धं रक्षेत्प्रयत्नत: ॥\n॥ रक्षितं बर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु नि:क्षिपेत्‍ ॥१॥ मनु. अ. ७ श्लो. ९९\n॥ अलब्धमिच्छेद्दंडेन लब्धं रक्षेदवेक्षया ॥\n॥ रक्षितं वर्धयेद्‍वृद्ध्या वृद्धं दानेन नि:क्षिपेत्‍ ॥२॥ मनु. अ. ७ श्लो. १०१\n॥ बुध्वा च सर्वं तत्वेन परराजचिकीर्षितम्‍ ॥\n॥ तथा प्रयत्नमातिष्ठेद्यथात्मानं न पीडयेत्‍ ॥३॥ मनु. अ. ७ श्लो. ६८\nअर्थ:- राजा, राजसभा [ व इतर पुरुषार्थी लोक ] यांनी अलब्ध वस्तूची प्राप्ति करुन घेण्याची इच्छा धरावी, प्राप्त झालेल्याचें प्रयत्नानें रक्षण करावें; रक्षित पदार्थांचे वाढ होईल अशी योजना करावी व वाढलेल्या धनाचा विनियोग, वेद विद्याप्रचार, धर्मप्रचार विद्यार्थ्यांला सहाय्य, वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी उपदेशक पाठविणें असमर्थ व अनाथ जे असतील त्यांचे पालन इत्यादि योग्य कृत्यें करण्यांत करावा. हे चार प्रकार करणें हेच आपल���ं उद्देश्य आहे असें समजून व आळस सोडून यांचें नित्य अनुष्ठान करीत असावें. दुसर्‍याला दण्ड करुन अप्राप्त वस्तु प्राप्त करुन घ्यावी, तीवर नित्य देखरेख करुन प्राप्त झालेल्याचें रक्षण करावें, व्याज वगैरे उपायांनी तिची वृद्धि करावी, व अशा रीतीनें बाढलेल्या द्र्व्यादि पदार्थांचा विनियोग दुसर्‍यांला पूर्वोक्त कामांत सयाय्य करण्याकडे करावा. ॥१॥\nराजा व सर्व सभासद यांनी दूतादि साधनांच्या योगानें दुसर्‍या राजांचा अभिप्राय यथार्थ जाणून असा प्रयत्न करावा की, त्या राजांपासून आपणांस त्रास न होईल. ॥३॥\n॥ अमाययैव वर्तेत न कथश्चन मायया ॥\n॥ बुद्ध्येतारिप्रयुक्तां च मायां नित्यं स्वसंवृत: ॥४॥ मनु. अ. ७ श्लो. १०४\n॥ नास्य छिद्रं परो विद्याच्छिद्रं विद्यात्परस्य तु ॥\n॥ गूहेत्कूर्म इवाड्गानि रक्षेद्विवरमात्मन: ॥५॥ मनु. अ. ७ श्लो. १०५\n॥ बकबच्चिन्तयेदर्थान्‍ सिंहवच्च पराक्रमेत्‍ ॥\n॥ वृकवच्चावलुम्पेत शशवच्च निनिष्पतेत्‍ ॥६॥ मनु. अ. ७ श्लो. १०६\n॥ एवं विजयमानस्य येऽस्य स्यु: परिपन्थिन: ॥\n॥ तानानयेद्वशं सर्वान्‍ सामादिभिरुपक्रमै: ॥७॥ मनु. अ. ७ श्लो. १०७\nअर्थ:- निष्कटीपणानें सर्वांबरोबर व्यवहार करावा. कोणत्याही प्रकारचें कपट करूं नये, आपलें रक्षण व्हावें म्हणून नित्य दक्षतेनें शत्रूनें केलेल कपट जाणावें. आपली छिद्रें अर्थात्‍ आपली निर्बलता शत्रूला समजूं देऊं नये; पण शत्रूची मात्र आपण समजून घ्यावी. ज्याप्रमाणें कांसव आपली अंगे झांकून ठेवितो; त्याप्रमाणेंच आपली छिद्रें व वर्मस्थानें गुप्त ठेवावी. ज्याप्रमाणें बगळा ध्यानस्थ होऊन पुढें आलेला मासा पटकन्‍ गिळून टाकतो त्याप्रमाणें द्र्व्यसंग्रहासंबंधी नेहमी विचार करावा. द्रव्यादि पदार्थांची व बलाची वृद्धि करण्यासाठी व शत्रूला जिंकण्यासाठी सिंहाप्रमाणें प्रयत्न करावा. लांडग्या व चित्त्याप्रमाणें लपून छपून शत्रूला पकडावें. जर अत्यंत बलवान्‍ शत्रू जवळ आला असेल तर सशाप्रमाणें दूर पळून जावें व शत्रूवर एकदम छापा घालावा. याप्रमाणें विजय करणार्‍य़ा राजाच्या राज्यांत जे कोणी दुष्ट डाकु किंवा लुटारु असतील व राजाचे जे कोणी शत्रू असतील त्यांना सामादि उपायांनी वश करुन घ्यावें. हे उपाय चार आहेत. (१) साम-शांततेनें स्नेह करुन राहणें, [२] दान-कांही देऊन त्यांना शांत करणें, (३) भेद-फंदफितुरी फोड तोड ���रुन शत्रूला वश करणें व जर हे तीनहि उपाय साधले नाहीत तर [४] दण्ड-शिक्षा किंवा युद्ध करुन त्यांना वश करुन घेणें. याप्रमाणें हे चार उपाय आहेत ४\nमनुमहर्षि राष्ट्राची स्वस्थता व राज्यक्रांति यांची कारणें, सांगतात.\n॥ यथोद्धरति निर्दाता कक्षं धान्यं च रक्षति ॥\n॥ तथा रक्षेन्नृपो राष्ट्रं हन्याच्च परिपन्थिन: ॥८॥ मनु. अ. ७ श्लो. ११०\n॥ मोहाद्राजा स्वराष्ट्रं य: कर्षयत्यनवेक्षया ॥\n॥ सोचिराद्वश्यते राज्याज्जीविताच्च सबान्धव: ॥९॥ मनु. अ. ७ श्लो. १११\n॥ शरीरकर्षणात्प्राणा: क्षीयन्ते प्राणिनां यथा ॥\n॥ तथा राज्ञामपि प्राणा: क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात्‍ ॥१०॥ मनु. अ. ७ श्लो. ११२\nज्या प्रमाणे धान्याचा व्यापारी दगडकोंड्याचा त्याग करुन धान्याचे रक्षण करतो, त्याचप्रमाणें राजानें दुष्ट लोकांना शिक्षा करुन सज्जनांचे व राष्ट्राचें उत्तम रीतीनें पालन करावें म्हणजे राष्ट्र सुस्थितीत राहतें पण जो राजा आपल्या राष्ट्राला कष्ट देतो व त्रास देतो, त्याचा बंधुवर्गासहवर्तमान पूर्ण नाश होतो व त्यांच्या हातांतून राजसत्ताहि नाहीसी होते. ज्याप्रमाणें शरिराला दुर्बळ करण्यानें व फार त्रास देण्यानें प्राण नाहींसे होतात तद्वतच राजाला क्षीण करण्यानें किंवा प्रजेला दु:ख देण्यानें राजांचे प्राण नाहीसे होतात ॥८॥९॥१०॥\nराष्ट्राचें रक्षण कसें करावें तें मनुमहर्षि सांगतात.\n॥ राष्ट्रस्य संग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्‍ ॥\n॥ सुसंगृहितराष्ट्रो हि पार्थिव: सुखमेधते ॥११॥ मनु. अ. ७ श्लो. ११३\n॥ द्वयोस्त्रयाणां पच्चानां मध्ये गुल्ममधिष्ठितम्‍ ॥\n॥ तथा ग्रामशतानां च कुर्याद्राष्टस्य संग्रहम्‍ ॥१२॥ मनु. अ. ७ श्लो. ११४\n॥ ग्रामस्याधिपतिं कुर्याद्दशग्रामपतिं तथा ॥\n॥ विंशतिशं शतेशं च सहस्त्रपतिमेव च ॥१३॥ मनु. अ. ७ श्लो. ११५\nअर्थ:- राजा व राजसभा यांनी राजकार्याविषयीं असा प्रयत्न करावा की, ज्याच्या योगाने राज्याचें रक्षण होईल व प्रजेला सुख प्राप्त होईल. जो राजा राज्यपालनामध्यें तत्पर असतो व ज्याची प्रजा सुखी असते त्याला अत्यंत सुख मिळतें. राज्याचा बंदोबस्त नीट करण्यासाठी दोन, तीन, पांच व शंभर गावांच्या ठिकाणी राज्यस्थान करुन, ग्रामसंख्येप्रमाणें व कामाप्रमाणें योग्य अधिकारीवर्ग नेमून सर्व राज्याचें उत्तम प्रकारें रक्षण करावें. दरएक गावांमध्यें एक एक अधिकारी न���मावा, पुन: शंभर गावांवर चवथा नेमावा व हजार गावांवर पांचवा नेमावा. याप्रमाणें अधिकारी नेमून कारभार चालवावा. सध्यांच्या राज्यव्यवस्थेमध्येंहे असाच प्रकार आहे, दरएक गावांला एक पाटील पटवारी असतो, दहा गांवांवर एक ठाणेदार असतो. प्रत्येक दोन ठाण्यांवर एक मोठा ठाणेदार असतो, पांच ठाण्यांवर एक तहसीलदार, दहा तहसीली मिळून एक जिल्हा होतो व प्रत्येक जिल्ह्याला एक मोठा अम्मलदार असतो. ही व्यवस्थाही मन्वादि धर्मशास्त्रांवरुनच घेतलेली आहे. असो.-\n॥ ग्रामदोषान्‍ समुत्पन्नान्‍ ग्रामिक: शनकै: स्वयम्‍ ॥\n॥ शंसेद्‍ ग्रामदशेशाय दशेशो विंशतीशिनम्‍ ॥१४॥ मनु. अ. ७ श्लो. ११६\n॥ विंशतिशस्तु तत्सर्वं शतेशाय निवेदयेत्‍ ॥\n॥ शंसेद्‍ ग्रामशतेशस्तु सहस्त्रपतये स्वयम्‍ ॥१५॥ मनु. अ. ७ श्लो. ११७\nअर्थ:- पूर्वी सांगीतल्याप्रमाणें प्रबंध करुन अशी आज्ञा करावी की, जे जे दोष ग्रामामध्ये उत्पन्न होतील, ते ते गुप्तपणानें ग्रामपतीने दशग्रामपतीला सांगावें; त्यानें वीस गावाच्या अधिकार्‍याला ते कळवावें; त्यानें आपल्या वीस गावांतील वर्तमान शतग्राम अधिपतीला कळवावें त्यानें आपल्या शंभर गांवांतील वर्तमान सहस्त्रग्रामाधिपतीला नित्य कळवीत जावें. वीस वीस ग्रामांच्या पांच अधिकार्‍यांवर शंभर गावचा एक अधिकारी असतो; ह्मणून वीस वीस गांवच्या पांच अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठ शतग्रामपतीला आपल्या गांवातील वर्तमान कळवावें.\nशतग्रामपतींने सहस्त्रग्रामपतीला विदित करावें; त्यानें दशसहस्त्रग्रामपतीला कळवावें, त्यांनी त्यांनी आपलें वृत्त एक लक्ष गांवांवर नेमलेल्या राज सभेला कळवावें व या अशा लक्षग्रामाधिष्ठित राज सभांनी सार्वभौम-चक्रवर्ती-महाराज - सभेला आपापलें वृत्त विदित करावें व या प्रमाणें सर्व भूमंडलाचें नियंत्रण व प्रतिपालन उत्तम रीतीनें करावें ॥१४॥१५॥\n॥ तेषां ग्राम्याणि कार्याणि पृथक्कार्याणि चैव हि ॥\n॥ जाज्ञोन्य: सचिव: स्निग्धस्त्नानि पश्येदतन्द्रित: ॥१६॥ म.अ. ७ श्लो.१२०\n॥ नगरे नगरे चैकं कुर्यात्सर्वार्थचिन्तकम्‍ ॥\n॥ उचै: स्थानं घोररुपं नक्षत्राणामिव ग्रहम्‍ ॥१७॥ म.अ. ७ श्लो.१२१\n॥ स ताननुपरिक्रामेत्‍ सर्वानेव सदा स्वयम्‍ ॥\n॥ तेषां वृत्तं परिणयेत्‍ सम्यग्राष्ट्रेषु तच्चरै: ॥१८॥ म.अ. ७ श्लो.१२२\nअर्थ:- पूर्वी सांगितलेले जे ग्रामाधीशादिक त्यांच्यावर ��ाजसभेमधील नेमलेला जो राजाचा ( प्रतिनिधी) सचिव त्यानें आळस सोडून प्रेमानें सर्व न्यायाधीशादि राजपुरुष आपापली कामें योग्य करीत आहेत कीं नाहीत तें फिरतीवर जाऊन पहावें. प्रत्येक मोठमोठ्या नगरामध्यें एक कार्यविचार करणारी सभा स्थापावी व ती भरण्याचें ठिकाण सुंदर, उंच, विशाल, व चंद्राप्रमाणें शोभायमान्‍ असे असावें. या सभेमध्ये जे जे उत्तम विद्वान असतील व विद्येच्या योगानें कार्याकार्यनिर्णय करण्यास समर्थ असतील, त्यांना नेमावें व त्यांनी तेथें जमून विचार करावा, राजा व प्रजा यांना काय हितकर आहे तें पहावें व त्या त्या नियमांचा प्रकाश करावा. ज्या सभापतीला नित्य,फिरतीच्या कामावर नेमलें असेल, त्याच्या हाताखाली गुप्त हेर पुष्कळ द्यावे. हे चार भिन्न भिन्न जातीचे असावे. या हेरांकडून त्यानें सर्व राजपुरुषांचे व प्रजाचे सर्व गुणदोष गुप्तपणानें जाणावे व जे अपराधी असतील त्याला शिक्षा करावी व जे गुणी असतील त्यांचा सन्मान करावा. १६॥१७॥१८॥\n॥ राज्ञो हि रक्षाधिकृता: परस्वादायिन: शठा: ॥\n॥ भृत्या भवन्ति प्रायेण तेभ्यो रक्षेदिमा: प्रजा: ॥१९॥ म.अ.७ श्लो.१२३\n॥ ये कार्तिकेभ्योऽर्थमेव गृहीयु: पापचेतस: ॥\n॥ तेषां सर्वस्वमादाय राजा कुर्यात्‍ प्रवासनम्‍ ॥२०॥ म.अ. ७ श्लो.१२४\nअर्थ:- राजानें धार्मिक, कुलीन व सुपरीक्षित विद्वानांलाच अधिकारी नेमावे; व त्यांच्या हाताखाली जसे चांगले लोक नेमावे तसेच कांही शठ, डाकू किंवा परस्वांचे हरण करणारे लोक असतील त्यांनाहि नेमून त्यांचे दुर्गुण जाऊन ते सदुगुणी होतीत्ल असें करावें. अशा रीतीने लांच घेऊन अन्याय करतात, त्यांचें सर्वस्व हरण करून त्यांना योग्य दंड करुन व हद्दपार करुन, त्यांना अशा ठिकाणी नेऊन ठेवावें की, त्या ठिकाणाहून ते इतर येऊं शकणार नाहीत. अशा लाचखाऊ दुष्ट पुरुषांना जर दंड केला नाही तर परत लोकांनाही तसा अन्याय करण्यास उत्तेजन येईल व दुसरे राजपुरुषहि अन्याय करूं लागतील, ह्मणून त्यांना योग्य दंड करावा. राजपुरुषांना जें वेतन द्यावयाचे तें असें असावें की, त्या योगाने त्यांचा योगक्षेम चांगला चालेल व साधारणपणे ते धनाढ्यही होतील; त्यांना मासिक किंवा वार्षिक वेतन द्यावें किंवा तहाहयात भूमीचें उत्पन्न तोडून द्यावें. राजपुरुष वृद्ध होऊन काम करण्यास असमर्थ झाले ह्मणजे त्यांना अर्धा पगार देऊन विश्रांती घेण्यास सांगावें. हा पगार ते जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतून द्रव्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या बालक अल्पवयी असतील तर किंवा स्त्रिया जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतूण द्र्व्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या स्त्रिया किंवा मुलें कुकर्म करणारी होतील तर त्यांना काही एक देउं नये. याप्रमाणें राजाचा बंदोबस्त करावा. ॥१९॥२०॥ मनु करग्रहण सांगतात.\n॥ यथा फलेन युज्येत राजा कर्ता च कर्मणाम्‍ ॥\n॥ तथावेक्ष्य नृपो राष्ट्रे कल्पयेत्सततं करान्‍ ॥२१॥ म.अ. ७ श्लो.१२८\n॥ यथाल्पाऽल्पो ग्रहीतव्यो राष्ट्राद्राज्ञाद्विक: कर: ॥२२॥ म.अ. ७ श्लो.१२९\n॥ नोच्छिंद्यादात्मनो मूलं परेषां चातितृष्णया ॥\n॥ उच्छिंदन्य़ ह्यात्मनो मूलमात्मानं ताश्च पीडयेत्‍ ॥२३॥ म.अ. ७ श्लो. १३९\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T15:32:53Z", "digest": "sha1:GTYQGODCJNURL6OP4R3ITEJV2FSTQXVL", "length": 9740, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "अनुभव | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती. … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged कथा, ती, मराठी, सुपर्णा कुलकर्णी\t| 31 Comments\nआज हा इंग्रजी मधला हॅश टॅग वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण परवा फेसबुक वर हाच हॅश टॅग पाहिला आणि मनात प्रश्न उभा राहिला की खरंच आपण सलग १०० दिवस आनंदी राहू शकतो का\nस्वभाव कधी बदलतो का कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged काय वाटेल ते, कौतूक, ब्लॉग, मराठी, महेंद्र कुलकर्णी, मानव, स्वभाव, mahendra kulkarni\t| 25 Comments\nहा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय + ईटींग म्हणजे “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे 🙂 एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. … Continue reading →\nकाही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता. आज दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात येऊन चालणारी … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/aditya-thackrey-tweets-on-mumbai-university-268800.html", "date_download": "2018-12-15T16:01:27Z", "digest": "sha1:L22OJW5QOEO43N6UFFFG4I5IPWJ52V7S", "length": 13118, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी-आदित्य ठाकरे", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nद��ड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी-आदित्य ठाकरे\nसप्टेंबरचा महिना उजाडला तरी सगळे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे 'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.\nमुंबई, 31 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्टचीही डेडलाईन आता हुकली आहे. अजूनही 33 न��काल जाहीर होणं बाकी आहे. सप्टेंबरचा महिना उजाडला तरी निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे 'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.\n'आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही. हा घोटाळा आहे की नाही, याची चौकशी कधी होणार' असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यातही चौकशी, क्लीन चीट हातात तयार ठेऊन नाही झाली तर उत्तम असंही ते म्हणाले आहेत.\nदरम्यान निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने 6 सप्टेंबर नवी डेडलाईन जाहीर केली आहे. तर मंगळवारी पडलेला पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.\nमुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T15:37:15Z", "digest": "sha1:BHM3AZTJ2XU5WFXPVMJKB5NP556XRZPS", "length": 20715, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वप्ना पाटकर - विकिपीडिया", "raw_content": "\nजीवन फंडा (इ.स. २०१३)\nस्वप्ना पाटकर (१६ एप्रिल, इ.स. १९८२ - ) या भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठीचित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता आहेत. त्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्या आहेत.[१][२][३]\n३ संदर्भ व नोंदी\nजीवन फंडा, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली तत्त्वज्ञान अमेय प्रकाशन इ.स. २०१३\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील स्वप्ना पाटकरचे पान (इंग्लिश मजकूर)\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाट��र • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nमराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१८ रोजी १९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-save-our-horticultural-lands-63449", "date_download": "2018-12-15T16:34:52Z", "digest": "sha1:5BUKEKGM5L5GCKJICNUTE5JPKEM22LAG", "length": 12520, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Save our horticultural lands! आमच्या बागायती जमिनी वाचवा! | eSakal", "raw_content": "\nआमच्या बागायती जमिनी वाचवा\nसोमवार, 31 जुलै 2017\n\"समृद्धी'बाधित शेतकऱ्यांचे साकडे; मंत्रालयात बैठकीचे आश्‍वासन\n\"समृद्धी'बाधित शेतकऱ्यांचे साकडे; मंत्रालयात बैठकीचे आश्‍वासन\nनाशिक - \"समृद्धी'बाधित शेतकऱ्यांबरोबरच्या भेटीत आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना चर्चेसाठी थेट मंत्रालयात येण्याचे आमंत्रणही दिले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. \"साहेब, आमच्या बागायती जमिनी वाचवा', असे साकडे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले.\nनाशिकच्या मेळा बस स्थानकातील बसपोर्टच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री सभास्थळी येण्याच्या काही मिनिटे आधीच \"समृद्धी'बाधित शिवडे व घोरवडच्या शेतकऱ्यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांना मेळा बस स्थानकाबाहेरच अडविताना पोलिसांची चांगली धावपळ उडाली.\nबसपोर्टचे भूमिपूजन केल्यानंतर \"समृद्धी'बाधित मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काउंटर कार्यालयाजवळ आले. त्या वेळी बाधित शेतकऱ्यांनी निवेदन दिले आणि \"साहेब, आमच्या बागायती जमिनी वाचवा. अधिकारी आपणास खोटी माहिती पुरवत असून, तुम्हीच एकदा स्वतः पाहणी करावी', अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मुंबईला मंत्रालयात येण्याचे सांगत, बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.\nसमृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्याने स्वतः र��्ताने लिहिलेले निवेदनही मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यासाठी आणले होते; परंतु पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून निवेदने काढून घेतली. त्यातील हे निवेदन काढून घेत ते पोलिसांनी जप्त केले.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nपांढऱ्या सोन्याची उत्पादकता घटली\nअमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची...\nकेळी नुकसानीची सरसकट भरपाई अजूनही मिळेना\nरावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49517", "date_download": "2018-12-15T16:10:04Z", "digest": "sha1:GN6Y4NKHRWOEKXVLWP2Q6RR4CSUW2AVO", "length": 17238, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विंबल्डन - २०१�� | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विंबल्डन - २०१४\nसालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..\nयंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..\nनेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..\nयंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.\nउंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:\nज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.\nसेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.\nफिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..\nखेळाच्या मैदानात - टेनिस\n सध्या घरी केबल नाहीये त्यामुळे याचा वापर रोजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी करणार\nहुर्रे.. आला रे आला.. धागा\nहुर्रे.. आला रे आला.. धागा आला..\nसिडिंग झाली ना जाहीर. नोवाकला प्रथम,नदालला दुसरं,मरेला तिसरं,फेडीला चौथं,वॉरविंका पाचवं\nमहिलांमध्ये सेरेनाला पहिलं,ली नाला दुसरं.\nसेरेनाचे खरेतर काही खरे\nसेरेनाचे खरेतर काही खरे नाहीये.. कधीही ढेपाळू शकते परत एकदा..\nजीतेगा भाई जीतेगा ..\nजीतेगा भाई जीतेगा ..\nअरे वा आला का धागा\nअरे वा आला का धागा\nजोकोच्या चाहत्यांसाठी खास- https://www.youtube.com/watch\nकिती ते माकडचाळे करावेत कोर्टवर\nमाय ड्युड, द कूलेस्ट\nअरे,किती खाली गेला हा धागा\nअरे,किती खाली गेला हा धागा मला फार कष्ट करून वर आणायला लागलाय..\nपग्या,लै ढिल्ला पड्लायस भौ तू यावेळेस.\nड्रॉ आणि रँकींग अपडेट\nड्रॉ आणि रँकींग अपडेट केली..\nमया हो ना. सगळे मिळून जोर लावा...\nअरेरे. मला फेडरर वॉरविंका\nअरेरे. मला फेडरर वॉरविंका फायनल बघायची होती.\nव्हिनस दुसरा सेट हारली की. लि\nव्हिनस दुसरा सेट हारली की. लि ना पहिला हारण्याच्या बेतात होती. तिची अपोनन्ट कनिया चांगली खेळत होती.\nमी जाणार आहे या वर्षी\nमी जाणार आहे या वर्षी विंबल्डनला येत्या शनिवार. लंडनकर कोणी तयार मग भेटू विंबल्डन च्या मैदानावर waiting line मधे.\n मग बघायला मिळेल का murrey vs nadal Azerika ला पण पाहायचे आहे, किती स्वप्ने \nसशल, मी फ्रेन्च ओपन ची फायनल\nसशल, मी फ्रेन्च ओपन ची फायनल रेकॉर्ड करुन देखिल जोको हारला म्हणुन पाहु शकले नाही. जरा जास्तच गुंतते मी. ह्या वेळेस जिंकाया हवा.\nसुमंगल, जिंकला तर पुन्हा थोडा\nसुमंगल, जिंकला तर पुन्हा थोडा दम येईल आपल्या ललकार्‍यांत ..\nजोको आणि मरेने सुरुवात तर\nजोको आणि मरेने सुरुवात तर व्यवस्थीत केलेली आहे.\nआमच्या शाळा-कॉलेजच्या दिवसात खेळ बघत रहाव्या अश्या ह्या तिघी...\nनादालची मॅच चांगली चालली आहे.\nनादालची मॅच चांगली चालली आहे.\nजिंकला तो. पण एकूण पाहता\nजिंकला तो. पण एकूण पाहता पुढच्या फेर्‍यांमध्ये अवघड जाईल त्याला जिंकणं असं दिसतय.\nवॉर्म अप ला वेळ लागला असेल ..\nवॉर्म अप ला वेळ लागला असेल .. फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन मधला दोनच आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे का असं काहितरी वाचत होते मध्ये ..\nपुढच्या वर्षी तीन आठवड्यांचा असणार आहे म्हणे ब्रेक ..\nलेडीज मध्ये नेहमीप्रमाणे भरपूर सीडेड प्लेअर्स बाहेर.. जांकोव्हीच, एरानी, स्टोसुर, स्लोन स्टीफन्स, रॉबर्टा विन्सी, कुझनेत्सोवा..\nसोमदेव पहिल्याच फेरीत बाद\nसोमदेव पहिल्याच फेरीत बाद झाला.\nसोमदेव पहिल्याच फेरीत बाद\nसोमदेव पहिल्याच फेरीत बाद झाला...>>>चांगली फाईट दिली पण त्याने १५व्या मानांकीत खेळाडूला...\n>>चांगली फाईट दिली पण त्याने\n>>चांगली फाईट दिली पण त्याने १५व्या मानांकीत खेळाडूला...\n१५व्या मानांकीत खेळाडू= आन्कोविच ( Janowicz) मागच्या वर्षीचा सेमी फायनलीस्ट होता.\nसोमदेवची त्याच्या बरोबर ही दुसरी मॅच होती, दोन्ही ५ सेट पर्यन्त चालल्या.\n५ सेट तग धरली म्हणजे very good stamina\nसोमदेवने बरेच एस + फोरहॅन्ड विनर्स मारले..\nराफा ला अवघड आहे ह्या वर्षी\nराफा ला अवघड आहे ह्या वर्षी\nकालचा त्याचा घसरुनही volley return ला lob चा पॉइन्ट अप्रतिम होता.\nराफा कधी पलटवार करेल काही नेम\nराफा कधी पलटवार करेल काही नेम नाही. फेडररने जिंकवी स्पर्धा पुन्हा एकदा. सँप्रसचा विक्रम मोडू शकेल तो.\nकाल राफाची मॅच बघता आली. २\nकाल राफाची मॅच बघता आली. २ र्‍या सेट मधे राफा ने सामना फिरवला. २ ब्रेक पॉइंट डाउन असताना गेम जिंकुन त्याने मोमेंट्म स्विंग केला. सामना जिंकला तरी सुरुवात अवघड झालेली आहे.\nझी वरच्या मराठी मालिका आणि विश्व चषक फुट्बॉल या कात्रीत आमच विंबलडन सापडलेल आहे.\nस्टेपनेक ला सहज हरवून\nस्टेपनेक ला सहज हर��ून तिसर्‍या फेरीत प्रवेश .. लगे रहो\nसशल सहज नाही. एका सेटचा बळी\nसशल सहज नाही. एका सेटचा बळी देवुन.\nदुसर्‍या टाइ ब्रेकला ५-४ वर\nदुसर्‍या टाइ ब्रेकला ५-४ वर आला म्हण्टले पुन्हा जातो कि काय........\nअरे हो की .. मी आधी चुकीचं\nअरे हो की .. मी आधी चुकीचं वाचलं बहुतेक .. शेवटचे दोन्हीं टाय ब्रेकर्स .. म्हणजे टफ फाईट दिली वाटतं ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - टेनिस\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2008/11/blog-post_5845.html", "date_download": "2018-12-15T16:51:26Z", "digest": "sha1:AM255T5ULWHBBQABHJNRKGUX4QCZWKJP", "length": 7092, "nlines": 119, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: हामल्याचे २४ तास ....", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nगुरुवार, २७ नोव्हेंबर, २००८\nहामल्याचे २४ तास ....\nअतेरेकी हामल्याचे २४ तास पूर्ण झाले तरी आजुन चकमक थांबलेली नाही आणि ह्या वरुन आस लक्षात येते की कोणत्याही माणसाला २४ तास युद्ध करता यावे ईतका दारू गोळा पाठीवरून घेउन जाता येणार नाही , म्हणजेच शस्त्रा आस्त्र आधी पासुनाच त्याजागी पोहोचावलेले होते आणि ह्या कटा मध्ये ईतर HOTEL मधील लोक सुद्धा सहभागी झाले आसण्याची दाट शक्यता आहे \nस्वामी कृपा करोत आणि आमचा ज्या लोकांवर विश्वास आहे ते गद्दार नसोत \nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, नोव्हेंबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nवश्या पैसे गोळा केलेस की नाही \nहामल्याचे २४ तास ....\nहिन्दी चीनी भाई भाई \n‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी\nआबांची झोळी आणि गोळी ला गोळी \nअसा माझा जीवन धडा\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपर�� उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/expensive-ag+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:05:41Z", "digest": "sha1:BFF3OREF4XWHEOYMJ3DEIP5TC4TL4HT4", "length": 14457, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग आग सेविंग माचीच्या | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive आग सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive आग सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,599 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सेविंग माचीच्या. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग आग सेविंग माचीच्या India मध्ये बेंटग 4 इन १सेविंग माचीच्या विथ फूट पडेल Rs. 949 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी आग सेविंग माचीच्या < / strong>\n1 आग सेविंग माचीच्या रुपये अधिक उपलब्ध आहेत. 959. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पाद�� Rs. 1,599 येथे आपल्याला कुशाग्र 4 इन 1 विथ फ्री इलेक्ट्रिक अडॅप्टर & फूट पेडल इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 4 5 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10आग सेविंग माचीच्या\nकुशाग्र 4 इन 1 विथ फ्री इलेक्ट्रिक अडॅप्टर & फूट पेडल इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 4 5\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 80 SPM\nबेंटग 4 इन १सेविंग माचीच्या विथ फूट पडेल\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/usmanabad/two-hours-traffic-jam-due-sudden-abduction-chemical-truck/", "date_download": "2018-12-15T17:34:33Z", "digest": "sha1:RRQUE73CDQSAS2RZIVIINU3MXR4BVTCN", "length": 27378, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Two Hours Of Traffic Jam Due To A Sudden Abduction Of The Chemical Truck | रसायनाचा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प, 40 लाखाचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्�� प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nरसायनाचा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प, 40 लाखाचे नुकसान\nमुंबईहून हैद्राबादकडे रसायनाचे बॅरेल वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात घडली़ असून, या घटनेत जवळ���ास ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़\nनळदुर्ग ( उस्मानाबाद ), दि. 22 : मुंबईहून हैद्राबादकडे रसायनाचे बॅरेल वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात घडली़ असून, या घटनेत जवळपास ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़\nमुंबई येथून हैद्राबादकडे केमिकलचे ७५ बॅरेल घेऊन ट्रक (क्र. के़ए़५६ - ००८९) निघाला होता़ शुक्रवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात आल्यानंतर ट्रक अचानक पाठीमागून पेटला़ पाहता पाहता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने धुराचे लोट उठले होते़ धुराचे लोट इतके मोठे होते की आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून दिसत होते़ ट्रकने पेट घेतल्यानंतर क्लिनर, चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून दूर पळ काढला़\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावून घेतली़. अग्निशमन दलाचे वाहन आले असले तरी या पथकाला आग विझविण्यात अपेक्षित यश आले नाही. यामुळे अवघा ट्रक या घटनेत जळून खाक झाला़ महामार्गावरच ट्रक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती़. आग आटोक्यात येईपर्यंत वाहने मूर्टा, लोहगाव मार्गाने वळविण्यात आली होती़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउस्मानाबादेत २२ डिसेंबरला बालकुमार साहित्य संमेलन\nकळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर\nउस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली\nउस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप\nतेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद\nउमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅ��ू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/21-cent-water-ujani-dam-37053", "date_download": "2018-12-15T16:44:21Z", "digest": "sha1:N3O7SXIJA64MH3KREUEZONR4C6QFUF3A", "length": 13194, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "21 per cent of the water in Ujani dam उजनी धरणात 21 टक्के पाणी | eSakal", "raw_content": "\nउजनी धरणात 21 टक्के पाणी\nसोमवार, 27 मार्च 2017\nसोलापूर - यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेले धरण हळूहळू कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या होणाऱ्या वापरामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात 21.09 टक्‍के पाण��साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण उणे स्थितीमध्ये होते.\nसोलापूर - यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेले धरण हळूहळू कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या होणाऱ्या वापरामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात 21.09 टक्‍के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण उणे स्थितीमध्ये होते.\nमागील वर्षी जिल्ह्यात पाऊस पडला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. धरणात पाणी नसल्यामुळे त्यावर अवलंबून असलेली ऊसशेती पूर्णपणे कोलमडली होती. गेल्यावर्षी उसाची लागवड न झाल्यामुळे यंदा जानेवारीतच साखर कारखाने बंद झाले आहेत. यंदा धरण शंभर टक्के भरले होते. त्यामध्ये असलेल्या पाण्यामुळे कालवा व नदीच्या माध्यमातून शेती व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. आजही मुख्य कालव्यातून दोन हजार 350 क्‍युसेकने पाणी सोडणे सुरू आहे. त्याचबरोबर बोगद्यातून सोडण्यात येणारा 900 क्‍युसेकचा विसर्ग आज सकाळी बंद करण्यात आला आहे. कारण सीना नदीच्या माध्यमातून ते पाणी शिरापूर बंधाऱ्यापर्यंत आले आहे. त्यामुळे बोगद्याचा विसर्ग बंद केला आहे.\nपाणीपट्टी भरून करा सहकार्य\nउन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांची मागणी वाढत चालली आहे. त्यातच पिण्यासाठीही पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे अधिकारी सांगतात. उजनी धरणाशी संबंधित असलेले अधिकारी मार्च महिन्यामुळे पाणीपट्टी वसुलीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. पाणीपट्टीच्या वसुलीचा संबंध त्यांच्या वेतनाशी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याची अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत.\n-एकूण पाणीसाठा ः 74.96 टीएमसी\n-उपयुक्त पाणीसाठा ः 11.30 टीएमसी\n-उपयुक्त पाण्याची टक्केवारी ः 21.09\n-मागील वर्षीची टक्केवारी ः वजा 29.59\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nकर्ज, नापिकीला कंटाळून मालेगावमध्ये तरुणाची आत्महत्या\nमालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने...\nझेडपीच्या गुरुजींना आंत���राष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/10/", "date_download": "2018-12-15T16:03:47Z", "digest": "sha1:2XRKN4W5S6APS2NTVKN725L26I6R7PZO", "length": 9393, "nlines": 187, "source_domain": "kayvatelte.com", "title": "October | 2011 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nपरवाचीच गोष्ट आहे. मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू … Continue reading →\n माझ्याच बाबतीत असं का व्हावं आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार क��ूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं … Continue reading →\nदुसरा दिवस उजाडला आणि मी मात्र सकाळपासूनच रात्र कधी होते याची वाट पहात होतो. एकदाची रात्र झाली. साधारण साडे नऊ वाजले होते. मी क्लबच्या बार मधे एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो. समोर व्हिस्कीचा ग्लास होता. पहिलाच पेग सुरु होता. समोरुन … Continue reading →\nआपल्या भारता मधे असलेल्या २८ हेरीटेज पैकी एक सगळ्यात मह्त्त्वाची हेरीटेज वास्तु गोव्याला पण आहे-ती म्हणजे सेंट झेवियर्स चर्च. ह्या चर्च कडे एक हेरीटेज वास्तू म्हणून पाहिले जात नाही , कारण या चर्च मधे ठेवलेली सेंट झेवियर्सची ममी . तिथे … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/public-transport-will-be-transformed-126745", "date_download": "2018-12-15T16:27:34Z", "digest": "sha1:FDLBR2OASPUNT4QQSTDC7BWCGU5B4E4B", "length": 14523, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Public transport will be transformed सार्वजनिक वाहतुकीचा होणार कायापालट ! | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक वाहतुकीचा होणार कायापालट \nगुरुवार, 28 जून 2018\nमुंबई - दळवणवळण यंत्रणेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागापासून मेट्रो शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट केला जाणार आहे. रस्ते, जल आणि हवाई वाहतुकीला एकात्मिक यंत्रणेत गुंफून पर्यावरणपूरक, स्वस्त व अपघातविरहित वाहतूक सेवा विकसित केली जाणार आहे.\nमुंबई - दळवणवळण यंत्रणे��ा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागापासून मेट्रो शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट केला जाणार आहे. रस्ते, जल आणि हवाई वाहतुकीला एकात्मिक यंत्रणेत गुंफून पर्यावरणपूरक, स्वस्त व अपघातविरहित वाहतूक सेवा विकसित केली जाणार आहे.\nनिती आयोगाने देशांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित वाहतूक व्यवस्थेचे पर्यावरणपूरक धोरण आखण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या परिवहन खात्याने राज्य स्तरीय कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. यामध्ये सार्वजनिक जीवनातील सरकारच्या मालकीच्या संस्थांच्या प्रमुखांचा समावेश आहे.\nविविध प्रकारच्या वाहतूक सेवा वापरून प्रवास करत असताना वर्षाला देशात लाखो बळी जातात. तसेच पर्यावरणाची अपरिमित हानी होते. या दोन गंभीर बाबींवर निती आयोगाने विचार केला असून, तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संवर्धन याला महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी निती आयोगाने राज्यांना एक कार्यक्रम वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्ट राज्यांना करावी लागणार आहे. रस्ते, जल आणि हवाई या मार्गाने सध्या वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असली, तरी ती एकात्म आणि एकसंध नाहीत. ती जोडली जाणार आहे.\nदिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण, पायाभूत सुविधांमधील त्रूटी, सुरक्षीततेचा अभाव, वाहतूक व्यवस्थेवरील ताण, सेवेचा खालावलेला दर्जा ही सध्याची सार्वजनिक वाहतुकीसमोरील आव्हाने असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे.\nनिती आयोगने निर्देश केले मुद्दे\n- कार्यक्षम, सुरक्षेला प्रधान्य, स्वच्छ पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था\n- रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानसेवा यांना जोडणे\n- वाहतूक व्यवस्थेचा शाश्‍वत विकासात सहभाग असला पाहिजे\n- व्यापारी केंद्रे, \"एसईझेड' यामध्ये अंतर्गत वाहतूक सेवा सुरू करणे\n- परिवहन, नगरविकास आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, रेल्वेचे महाव्यवस्थापक, एसटीचे \"एमडी', नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे संचालक, मेरी टाइम बोर्डाचे \"सीईओ', परिवहन आयुक्‍त\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी ��तमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nमेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nचक्राकार वाहतूक तासाभरात स्थगित\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात चक्राकार वाहतूक योजनेची चाचणीला सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरवात करण्यात आली. मात्र, कर्वे रस्त्यासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T15:31:03Z", "digest": "sha1:K6KTTHSFAGZSIAMGZX56PDCGXGINY2GU", "length": 11464, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विजेच्या स्थिर आकार शुल्कात एक वर्षांत ५० टक्के वाढ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news विजेच्या स्थिर आकार शुल्कात एक वर्षांत ५० टक्के वाढ\nविजेच्या स्थिर आकार शुल्कात एक वर्षांत ५० टक्के वाढ\nमहावितरणच्या घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी असलेल्या स्थिर आकार शुल्कात १ एप्रिल २०१८ नंतर तीन वेळ वाढ करण्यात आली असून ती वेगवेगळ्या गटातील ग्राहकांसाठी ५० ते ८८ टक्के आहे.\nराज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला २०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चार टप्प्यांमध्ये वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जून २०१६ मध्ये, दुसऱ्या टप्यात १ एप्रिल २०१७ मध्ये, तिसऱ्या टप्यात १ एप्रिल २०१८ मध्ये दरवाढ करण्यात आली. चवथ्या टप्प्यातील दरवाढीपूर्वीच महावितरणने मोठय़ा प्रमाणात खर्च वाढल्याचे सांगत पुन्हा दरवाढीची विनंती आयोगाला केली होती. १२ सप्टेंबर २०१८ ला गणोशोत्सवाच्या तोंडावर दरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार घरगुतीच्या सिंगल फेज आणि थ्री फेज वाणिज्यिक ग्राहकांसाठीच्या स्थिर आकारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. १ एप्रिल २०१८ मधील घरगुती सिंगल फेज ग्राहकांना ६५ रुपये स्थिर आकार होता. १ सप्टेंबर २०१८ च्या वीज देयकात हे दर ८० रुपये झाले. १ एप्रिल २०१९ मध्ये ते ९० रुपये होईल.\nआयोगाने बारा महिन्यात तीन वेळा स्थिर आकार वाढवला असला तरी तो खूप कमी आहे. वास्तविक महावितरणचा देखभाल, दुरुस्तीवरील खर्च वाढला आहे. या दरवाढीतून मिळणाऱ्या महसुलामुळे वीज सेवेचा दर्जा आणखी सूधारण्यास मदत होईल.’’ – पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.\nआयोगाने दिलेली दरवाढ कमी असली तरी छुप्या पद्धतीने वाढवलेले स्थिर आकार जास्त आहेत. देशात दिल्ली सरकारने प्रथमच २५ टक्के दर कमी करण्याचा प्रस्ताव तेथील वीज नियामक आयोगाला दिला आहे. त्यामुळे शासनाने तेथील वीज यंत्रणेचा अभ्यास करून हे दर कमी करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ – महेंद्र जिचकार, वीज क्षेत्राचे जाणकार, नागपूर.\nनाशिकमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू\nशरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या हाती नारळ द्यावा-सुरेश धस\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-15T16:29:28Z", "digest": "sha1:T4KUXGCWGOB2XEKYO3WL7UEBU3PUL47J", "length": 6895, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माणूस मोहाच्या जाळ्यात अडकतो आहे – हभप देशमुख | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाणूस मोहाच्या जाळ्यात अडकतो आहे – हभप देशमुख\nमंचर – गावातील शाळा, आरोग्य केंद्र किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लागणारी जागा गावातील नागरिक मोफत देत असायचे. आता मात्र समाजात दान करण्याऐवजी मला त्यातून काही मिळते का, यासाठी स्वार्थ वाढला आहे. दिवसोंदिवस माणूस स्वार्थी बनला असून, मोहाच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची खंत हभप शालिनी निवृत्ती देशमुख यांनी व्यक्त केली. मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गणेश मंदिरात चतुर्थी निमित्ताने झालेल्या कीर्तन कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन करताना हभप देशमुख बोलत होत्या. यावेळी माजी सरपंच जिजाभाऊ मेंगडे, सुरेश वायाळ, दीपक ठेंबेकर, देवस्थान टस्टचे अध्यक्ष रत्नाकर मेंगडे, साहेबराव मेंगडे, उत्तम मेंगडे, सुयोग मेंगडे, पोपटराव मेंगडे, संजय गोरे उपस्थित होते. मनुष्य जन्म एकदाच आहे; परंतु स्वतःच्या जीवनाचे महत्त्व मात्र कळत नाही. अपंगत्व आल्यास शरीराचे महत्त्व समजते; परंतु जोपर्यंत माणूस शरीराने धडधाकट आहे, तोपर्यंत त्याच्यातील अहंकार कमी होत नाही. व्यसनाधीन नागरिकांमुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत; परंतु व्यसन मात्र समाजात कमी होताना दिसत नाही. समजून घेण्याची मानसिकता नसल्याने दिवसोंदिवस समाजात सुरक्षिततेची भावना राहिली नसल्याचे शालिनी देशमुख यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेगाव तालुका सकल मराठा समाजाची 4 ऑगस्टला बैठक\nNext articleमहत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लंक्ष करणाऱ्यांवर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2012/10/", "date_download": "2018-12-15T16:30:28Z", "digest": "sha1:3C63R6Q4UXR2K74REDFBM37M7IJTFDVM", "length": 10189, "nlines": 187, "source_domain": "kayvatelte.com", "title": "October | 2012 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nएक पद्धत आहे, म्हणतात, ” आपला तो बाब्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं” म्हणूनच “तो नितीन” असं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं, असं मी म्हणणार नाही. मी स्वतः संघाचा म्हंटल्यावर निश्चितच भाजपाला मत देतो. पण कॉंग्रेसच्या लोकांनी पैसे खाल्ले की … Continue reading →\nइंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का \nहल्ली इंटरनेट मुळे प्रत्येकाला कुठल्याही घटनेवर आपले मत मांडायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे वाटत असते, आणि मग तो फेसबुक, मायबोली, मी मराठी,मिसळ पाव – किंवा सकाळ मुक्तपीठ ऑन लाइन एडीशन वर , आपल्या प्रतिक्रिया देत असतात. ह्या प्रतिक्रिया तर बरेचदा … Continue reading →\nPosted in विनोदी\t| Tagged इंटरनेट, प्रतिक्रिया\t| 48 Comments\nपोपट मेला हो ssss…\nवापीचे एक हॉटेल. नेहेमीप्रमाणे काम आटोपल्यावर रुम वर जाऊन फ्रेश झालो, तेवढ्यात रुम बॉय काही हवे आहे का म्हणून विचारायला आला. वापी चे लोकेशन खूप इंटरेस्टींग आहे . एका बाजूला केंद्रशासित प्रदेश सिल्वासा, आणि दुसऱ्या बाजूला दमण, वापी मात्र गुजरात … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged अकबर, दारूबंदी, पोपट, पोपट मेला, बिरबल, मेला\t| 33 Comments\nगणेश मतकरीचे या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स … Continue reading →\nPosted in मनोरंजन\t| Tagged कार्टून, बर्फी, मुकबधीर, मुकेपणा, सिनेमा\t| 42 Comments\nछंद, विरंगुळा की व्यसन\nदुःख, थकवा, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतातच. भांडणं, कामाचं टेन्शन, पिंक स्लिप्स, हजारो गोष्टी असतात की ज्या मधे आपण कायम गुंतलेले असतो. कधी कधी असं वाटतं की ज्या प्रमाणे पैसे साठवता येतात तसेच जर सुटीचे दिवस , … Continue reading →\nPosted in कम्प्युटर रिलेटेड\t| Tagged इंटरनेट, फेसबुक, सोशल लाइफ, सोशल साईट्स\t| 53 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-125286", "date_download": "2018-12-15T16:16:32Z", "digest": "sha1:2VVLVD7UEA3T6K7KJKG47KGTEF24TG5C", "length": 17955, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article आमचे योगसूत्र ! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 22 जून 2018\nप्रात:स्मरणीय योगमहर्षी पतंजलींचे स्मरण करोन आम्ही सर्वप्रथम योग दिवसानिमित्त आमच्या लाखो वाचकांना भरभरून शुभेच्छा देत आहो योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत आहे. आम्हीही रिकाम्यापोटी हे शुभेच्छांचे वाटप करीत आहो. एकंदरित आम्हाला व्यायामाचे वावडें असले तरी योगासनांचे महत्त्व आम्हाला नुकतेच पटले आहे. बरोब्बर चार वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही योगाभ्यासास ‘आळशांची तालीम’ असे हिणवत असू. परंतु आमचे दात आता घशात गेले आहेत \nप्रात:स्मरणीय योगमहर्षी पतंजलींचे स्मरण करोन आम्ही सर्वप्रथम योग दिवसानिमित्त आमच्या लाखो वाचकांना भरभरून शुभेच्छा देत आहो योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत आहे. आम्हीही रिकाम्यापोटी हे शुभेच्छांचे वाटप करीत आहो. एकंदरित आम्हाला व्यायामाचे वावडें असले तरी योगासनांचे महत्त्व आम्हाला नुकतेच पटले आहे. बरोब्बर चार वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही योगाभ्यासास ‘आळशांची तालीम’ असे हिणवत असू. परंतु आमचे दात आता घशात गेले आहेत योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत आहे. आम्हीही रिकाम्यापोटी हे शुभेच्छांचे वाटप करीत आहो. एकंदरित आम्हाला व्यायामाचे वावडें असले तरी योगासनांचे महत्त्व आम्हाला नुकतेच पटले आहे. बरोब्बर चार वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही योगाभ्यासास ‘आळशांची तालीम’ असे हिणवत असू. परंतु आमचे दात आता घशात गेले आहेत योग ही खरी जीवनशैली असून, बाकी सारे फिजूल एवं अनावश्‍यक आहे, हे आम्हास आता शतप्रतिशत पटले असून, यापुढील आयुष्य आम्ही योगप्रचारास वाहून घेण्याचे ठरवले आहे. असो.\nयु नो, आपला योग युनोत, यानेकी संयुक्‍त राष्ट्रसंघात गेला, त्याला आत��� चार वर्षे झाली. चार वर्षे पतंजली ऋषींनी चार हजार वर्षांपूर्वी योगसूत्रे सांगितली असली, तरी आमच्या मते त्याला फारसे महत्त्व नाही. ज्याप्रमाणे मत्स्येंद्रासनात स्वत:च्याच तंगड्या स्वत:च्याच गळ्यात घालून बसावे लागते, तद्वत अखिल जगताने बरोब्बर चार वर्षांपूर्वी ही योगसूत्रे आपल्या गळ्यात घालून घेतली. तो खरा दुर्मीळ योग मानावा लागेल. कारण उत्पादन तितकेसे महत्त्वाचे नसून ब्रॅंडिंग अधिक मोलाचे असते, हे व्यावहारिक सत्य आहे. योगसूत्रांच्या ब्रॅंडिंग कार्यक्रमात भारताने भरीव यश मिळविले, ह्याचे श्रेय आम्ही थोर प्रधानसेवक श्रीमान नमोजी आणि योगगुरू श्रीमद सदसद बाबाजी बामदेव ह्यांना देऊ.\nयोग ही ऋषी पतंजली ह्यांनी भारताला दिलेली देणगी असून, बरीच वर्षे संदुकीत ठेवलेली पैठकी आज्जीने नातीस नेसावयास द्यावी, तद्वत भारताने ही देणगी जगताला दिली. म्हणूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून देशोदेशी साजरा होत असून, कोरिया, अफगाणिस्तान, उरुग्वे आदी देशांतील मंडळीही सतरंजीवर आडवी पडलेली पाहून आम्हाला विलक्षण समाधान होत आहे.\nतथापि, योगाभ्यास ही संपूर्णत: वैयक्‍तिक अशी गोष्ट असून, तिचे सार्वजनिक प्रदर्शन शोभनीय नाही, अशी टीका काही (डावे) लोक करताना आढळतात. आम्ही तूर्त डाव्यांना डावलू. कारण त्यांना सारे उलटेच दिसते कुठल्या हाताने जेवावयाचे, ह्याचाही कायम संभ्रम असलेल्यांना योगाभ्यासाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे कुठल्या हाताने जेवावयाचे, ह्याचाही कायम संभ्रम असलेल्यांना योगाभ्यासाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे\nयोगाभ्यास ही साधना असून त्याचा धंदा होऊ नये, तसेच योगासने सार्वजनिक ठिकाणी करणे हे प्राय: गैरसोयीचे असते, हे मत आम्हाला मान्य आहे. श्रीमान नमोजी आणि योगगुरू बाबाजी ह्यांच्या ‘योगाब्रॅंडिंग’च्या घवघवीत यशामुळे अनेकांना आम्लपित्ताचा त्रास होत असून, त्याबद्दल राजकीय आर्डाओरड करण्यात ते धन्यता मानतात. हे चूक आहे. आता उत्तानपादासन हे आसन चारचौघांत करणे बरे नव्हे, हे घटकाभर मान्य करू, पण सरसकट योग हा धंदा आहे, हे आम्ही मान्य करण्यास तयार नाही. योगगुरू बाबाजी बामदेव ह्यांच्या योगशिबिरात सकाळच्या वेळी शेजारील सतरंजीवरील एका अवघडलेल्या मध्यमवयीन गृहस्थाने पवनमुक्‍तासनाचा पवित्रा घेताक्षणी आमच्यासकट आसपासच्य�� सर्व सतरंजी बहाद्दरांनी प्राणायामाची मुद्रा घेतल्याची भयंकर आठवण अजुनी आमच्या नासिका प्रदेशाशी रुंजी घालते. पण अशी काही उदाहरणे अपवादात्मक मानावीत \nयोगाभ्यासाच्या प्रचारामुळे जनताजनार्दनाची प्रकृती ठणठणीत राहात्ये, देह सुटसुटीत आणि चेहरा फटफटीत राहातो, हे मात्र तितकेसे खरे नाही. योगाभ्यास हा एक उत्तम व्यवसाय असून भजी, पकोडे तळण्यापेक्षा उदात्त आहे, हे कोणीही मान्य करील. तेव्हा ‘करा योगा, फळे भोगा’ हा संदेश आम्ही देऊन आजची योगमीमांसा संपवतो. इत्यलम.\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nऐका, ऐका कान देऊन गंमतशीर गोष्ट तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट गोष्टी तुम्हि ऐकल्या असतील, असतील लय भारी इसापनीती, पंचतंत्र किंवा...\nबेटा : (जबरदस्त एण्ट्री घेत) टाडाऽऽऽ...टाडा टाडा टाडाऽऽऽ... मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल जियो मेरे लाल.. तुझ्यासाठी काय करू\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nकलियुगातील कमलपत्रावरील ही एक अस्पर्शित लोककथा. कुणीही कुणालाही कधीही न सांगितलेली. कुणीही कुणाकडून कधीही न ऐकलेली कुणीही कधीही कधीही (आजवर) न...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/kannad-sahitya-sammelan-marathi-news-solapur-news-literature-festival-58203", "date_download": "2018-12-15T16:25:18Z", "digest": "sha1:GJAVG5HN5SGHWGVWXEODQ4U42GTDYRFY", "length": 17396, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kannad sahitya sammelan marathi news solapur news literature festival मराठी वेलीला कन्नड फुले; सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन | eSakal", "raw_content": "\nमराठी वेलीला कन्नड फुले; सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन\nशनिवार, 8 जुलै 2017\nफ. म. शहाजिंदे यांची \"आदम' ही कादंबरी, वीरभद्र चन्नमल यांचे \"खोट्या कल्पना' ही पुस्तके त्यांनी कन्नड व मराठीत आणली. वृत्तीने नम्र आणि अभ्यस्त जमादार हे सोलापूरचे भूषणच आहे. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या शब्दांत सांगायचं तर मराठी वेलीवर उगवलेली ही कन्नड फुलेच आहेत\nसोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन होत आहे. सोलापुरातील अनेक साहित्यिकांनी कन्नड भाषेत आपले मोठे योगदान दिले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांपासून ही परंपरा सुरू होते. मराठी आणि कन्नड भाषांवरून राजकीय लोक तंडत असताना या भाषाभगिनींमधील सौहार्दाचं उत्तम दर्शन या संमेलनातून सोलापुरात घडत आहे.\nसोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्‍वरांच्या काव्याची पारायणे नित्य होत असतात. छोट्या छोट्या पदांमधून त्यांनी जगण्याचे नीतिनियम सांगितले आहेत. माणसाचं उन्नयन व्हावं, हीच आंतरिक ओढ त्यांच्या रचनांमधून आहे. मराठी आणि कन्नड भाषांच्या समतेचा पुरावा म्हणून सोलापूरचा उल्लेख करावा लागेल. साने गुरुजींच्या आंतरभारती कल्पनेची खरीखुरी अंमलबजावणीच जणू या शहरात वर्षानुवर्षे गाजावाजा न करता सुरू आहे. महाकवी द. रा. बेंद्रे हे मूळचे धारवाडचे असले तरी त्यांची मातृभाषा मराठी होती. कन्नडप्रमाणेच त्यांनी मराठीतूनही कविता लिहिल्या आहेत. त्यांचे पुत्र वामनराव बेंद्रे आणि व्यंकटेश जोशी (बेळगाव) यांनी त्याचे संपादन प्रसिद्ध केले आहे. सोलापुरातील नीलानगरात त्यांचे निवासस्थान होते. दयानंद महाविद्यालयात ते अध्यापन करीत होते.\nबेंद्रे यांचे सख्यत्व अनेकांना लाभले. त्यातही वसंतराव दिवाणजी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. किंबहुना बेंद्रे यांच्या कविता आणि विचारांनी वसंतरावांना झपाटून टाकले होते. बागलकोटमधील देवरगेण्णूर हे त्यांचे मूळ गाव. तिथून ते सोलापुरात आले ते बेंद्रे यांचा शोध घेतच. बेंद्रे आणि त्यांची पहिली भेट झाली तेव्हा वसंतराव त्यांच्या कन्नड कविता एकापाठोपाठ एक म्हणून दाखवू लागले. बेंद्रे त्यामुळं स्तिमित झाले. मात्र वसंतरावांनी बेंद्रे यांचे अनुकरण केले नाही. त्यांनी काद���बरी लेखनाची स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळली. \"घरट्याच्या शोधात',\"निरिंद्रिय' या त्यांच्या कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. त्याला कर्नाटक साहित्य अकादमीचे पुरस्कारही मिळाले आहेत. वसंतरावांची समीक्षेची स्वतःची शैली होती. बेंद्रे यांच्या साहित्याचे त्यांनी केलेले विश्‍लेषण पाहून कर्नाटकातील अनेक विद्वान थक्क झाले.\nजयदेवीताई लिगाडे या प्रकांड पंडित, विदुषी सोलापुरात होत्या हे सोलापूरकरांचं भाग्य म्हणावं लागेल. सिद्धेश्‍वर महाराजांच्या वचनांचं मराठीत भाषांतर त्यांनी केलं, त्याचं \"सिद्धवाणी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पण \"शून्यसंपादन' या जयदेवीताईंच्या ग्रंथाने मोठा लौकिक मिळवला. याखेरीज \"अरविंद कल्याणक', \"जयगीता',\"तारक तंबुरी',\"साविरद पदगळू',\"बंदेऊ कल्याणक' अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. कन्नड साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे. कन्नडमधून मराठीत त्यांनी अनेक अनुवाद केले आहेत.\nमराठी आणि कन्नड भाषाभगिनींची सेवा करणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव घ्यायला हवे ते म्हणजे बी. ए. जमादार यांचे. त्यांनी पाच वर्षे अखंड परिश्रम घेऊन \"ज्ञानेश्‍वरी' कन्नडमध्ये अनुवादित केली. संत तुकडोजींची \"ग्रामगीता' त्यांनी कन्नडमध्ये नेली. स्वतः कवी असलेल्या श्री. जमादार यांनी मुंदरगी जगद्‌गुरूंचा \"मानवधर्म' हा ग्रंथ मराठीत अनुवादित केला. फ. म. शहाजिंदे यांची \"आदम' ही कादंबरी, वीरभद्र चन्नमल यांचे \"खोट्या कल्पना' ही पुस्तके त्यांनी कन्नड व मराठीत आणली. वृत्तीने नम्र आणि अभ्यस्त जमादार हे सोलापूरचे भूषणच आहे. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या शब्दांत सांगायचं तर मराठी वेलीवर उगवलेली ही कन्नड फुलेच आहेत\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nघाना विद्यापीठातील गांधीजींचा पुतळा हटविला\nआक्रा (घाना) : भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अहिंसेचा मंत्र देत देशाला स्वातंत्र���याची पहाट दाखविणारे व शांततेचा पुरस्कार करणारे...\nकोषागार ‘स्ट्राँग रूम’ला प्रतीक्षा निधीची\nवडूज - संपूर्ण खटाव तालुक्‍यातील विविध शासकीय विभागांची अर्थव्यवस्था पाहणाऱ्या येथील तालुका कोषागार अधिकारी कार्यालयाला नवीन प्रशासकीय इमारतीत जागा...\nयवतमाळ : येथे जानेवारी महिन्यात 11, 12 व 13 तारखेला होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजन समितीने मंगळवारी (ता.11...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=raNasaMgrAma", "date_download": "2018-12-15T16:27:03Z", "digest": "sha1:FTLRCJUSZ3FXS23DYI4QVFGMIKY4N23I", "length": 7399, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category raNasaMgrAma", "raw_content": "\nमहानायक by विश्वास पाटील Add to Cart\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणीअडतीस कोटी देशबांधवा ...\n१८५७ चे स्वातंत्र्यसमर by वि. दा. सावरकर Add to Cart\nहिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ ...\nरणांगण (नाटक) by विश्वास पाटील Add to Cart\n\"लेखकाने कादंबरी आणि नाटक या दोन्ही वाङ्मयप्रकारात पेललेल्या तुंबळ ...\nवॉर्सा ते हिरोशिमा by वि. स. वाळिंबे Add to Cart\nजगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्‍या जगाचा कायापालट करणारी ...\nतीन युद्धकथा by वि. स. वाळिंबे Add to Cart\nअवश्य वाचाव्यात एवढी रोमांचक नाट्यमयता लाभलेल्या दुसर्‍या महायुद ...\nअसा झुंजला हिंदुस्थान ( १९६५- भारत-पाकिस्तान लढाई ) by शशिकांत रा. मांडके Add to Cart\nइ-सकाळ रविवार, २ ऑक्टOबर २००५भारतीय सेनेच्या युद्धगाथा (लेफ्ट ...\nकारगिलच्या शौर्यकथा by दिवाकर देशपांडे Add to Cart\nसर्व युद्धमथा रम्य असतात असे नाही. यासाठी कथांची निवड योग्य असावी ल ...\nजिंदा दिल - एका सैनिकाची वाटचाल by कर्नल आनंद जाधव Add to Cart\nकर्नल आनंद जाधव यांनी लहानपणापासून स्वप्न पाहिले ते लढाईवर ज ...\nयुद्धकथा by निरंजन घाटे Add to Cart\nई-सकाळ रविवार जून ११ २००६थरारक आणि रंजक( धरित्री जोशी )युद्घ ...\nमराठ्यांचा युद्धेतिहास by का. ग. पित्रे Add to Cart\nमराठ्यांचा इतिहास युद्धाने सुरु होतो व त्याचा अंतही युद्धानेच होतो. ...\nबोर्डिंग पार्टी by जेम्स लीझर Add to Cart\nदुसर्‍या महायुद्धाच्या काळात पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेला गोवा ह ...\nतालिबान ... अफगाणीस्तान आणि शेवट नसलेलं युद्ध by मलालाई जोया Add to Cart\nही आहे अफगाण जनतेच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या एका बेडर युवतीची c ...\n१९७१ ची रोमांचक युद्धगाथा by सुरेंद्रनाथ निफाडकर Add to Cart\nपाकिस्तानचे दोन तुकडे करून बंगलादेशची निर्मिती करणार्‍या १९७१ च्या ...\nन सांगण्याजोगी गोष्ट by शशिकांत पित्रे Add to Cart\n१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युध्दात आपलादारुण परा ...\nस्वातंत्र्य संग्राम : ज्ञात आणि अज्ञात by वि. स. वाळिंबे Add to Cart\nअवश्य वाचाव्यात एवढी फारशा माहित नसलेल्या, परंतु 'त्या' कालखंड ...\nआचंद्र-सूर्य नांदो by अनुराधा गोरे Add to Cart\nभारत १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र ते समाधान ङ्गार काळ टिकलं न ...\nहिमालयातील धगधता निखारा by शरद बेडेकर Add to Cart\n१९४७ by वि. स. वाळिंबे Add to Cart\n१९४७ हे वर्ष सुदैवी का दुर्दैवी या संबंधी मतभिन्नता संभवते. प ...\nयुद्धनेतृत्व by दि. वि. गोखले Add to Cart\nया ग्रंथात कै. श्री. दि. वि. गोखले यांनी १९३९-४५ या दुसर्‍या महायुद्द ...\nरणझुंजार by निरंजन घाटे Add to Cart\nह्या कथा नुसत्याच रम्य नसतात, तर त्यातून युद्धाच्या विविध पैलूं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/p/blog-page_5.html", "date_download": "2018-12-15T17:10:07Z", "digest": "sha1:YB6EK7WINPWWPP3ZSDOIX2AQN3G3ZCBP", "length": 9869, "nlines": 146, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Kitchen Tricks & Tips | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\n१. वांगी चिरल्यावर लगेचच पाण्यात टाकावित किंवा पाण्यातच चिरावीत म्हणजे ती काळी पडणार नाहीत.\n२. केळी फ्रीजमध्ये ठेवताना काळ्या पिशवित ठेवावीत म्हणजे केळ्याच्या साली काळ्या पडत नाहीत.\n३. भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घालावे.\n४. फोडणीत कांदा घातल्यावर त्यात थोडे मीठ घालावे म्हणजे तो जळतही नाही आणि लवकर शिजतो.\n५. हिरव्या भाज्या शिजवताना त्यात चिमुठभर साखर घालावि म्��णजे त्यांचा हिरवा रंग टिकून राहतो.\n६. फ्रीजमध्ये अर्ध लिंबू चिरून एखादया कोपऱ्यात ठेवावे म्हणजे उग्र वास येत नाही.\n७. भेंडीची भाजी करतेवेळी त्यात थोडासा लिंबू रस घालावा म्हणजे भाजी चिकट होत नाही.\n८. कारल्याची भाजी करताना अर्धा तास अगोदर करली चिरून त्यांना मीठ चोळून ठेवावे म्हणजे कारल्याचा कडवटपना थोडासा कमी होतो.\n९. रवा आणल्यावर जर तो थोडासा भाजून ( गरम करून) ठेवला तर तो हिरवा पडत नाही किंवा त्यात अळया होत नाही व तो जास्त वेळ टिकतो.\n१०. कांदे व बटाटे कधीच एकत्र ठेवू नयेत नाहीतर बटाट्यांना कोंब येतात व ते ख़राब सुद्धा होतात.\n११. हिरव्या मिरच्यांचे देठ काढून फ्रिजमध्ये ठेवल्यास मिरच्या जास्त दिवस टिकतात.\n१२. खोबऱ्याचे वाटप जास्त झाल्यास त्यात थोडेसे मीठ घालून फ्रिज मध्ये डब्यात ठेवावे म्हणजे ते ३-४ दिवस ख़राब होत नाही.\n१३. लसूण सोलल्यावर हाथाचा वास जाण्यासाठी हाथावर थोडे लिंबू चोळावे.\n१४. लसणाची साल निघण्यासाठी ती दोन्ही बाजूंनी ठेचुन घ्यावी साल पटकन निघते.\n१५. भात शिजवताना त्यात थोडेसे तूप किंवा तेल घालावे म्हणजे भात मोकळा होतो.\n१६. तुरीची डाळ शिजवताना त्यात चिमुठभर हळद घातली की ती लवकर शिजते.\n१७. पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी चण्याची डाळ २-३ पाणी काढून स्वच्छ धुवून क़मीत कमी २ तास भिजू घालावि व त्याच पाण्यात शिजू दयावी.\n१८. पुरणपोळीची डाळ कुकरला न लावता जर ती ग्यासवर भांडयात शिजवली तर ती जास्त चविस्ट लगते.\n१९. पुरणपोळीचे आवरण बनवण्यासाठी मैदा थोडा पातळ भिजवून त्यात भरपूर तेल घालून ते तेल त्यात २-३ तास मुरू दयावे म्हणजे पोळ्या छान नरम होतात.\n२०.वडा पाव बनवताना पाव जर मधून कापायचे असतील तर सुरीला थोडेसे तेल लावून कपावे म्हणजे एकसारखे कापले जातात.\n२१. मसाला जास्त काळ टिकण्यासाठी त्यात एखादा हिंगाचा खडा टाकून ठेवावा.\n२२. चपातीचे मळलेले पिठ उरले तर त्याला थोडेसे तेल लावून ते फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे ते काळे पडत नाही.\n२३. रवा अणल्यावर तो थोडासा (परतून) गरम करून ठेवावा म्हणजे घाईच्या वेळेस तो पटकन बनवता येतो.\n२४. आंल लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त दिवस तिकवायची असेल तर त्यात एक छोटा चमचा गरम तेल व थोडेसे मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवावी.\n२५. फोडणी तयार करताना तेल गरम झाले की ग्यास कमी करावा व नंतर फोडणीचे साहित्य घालावे म्हणजे फोडणी करप�� नाही.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-district-graduate-d-ed-demand-promotion-coordination-committee-155237", "date_download": "2018-12-15T16:39:05Z", "digest": "sha1:LFSYUSEOXVGT4GYF2M2HIBVNIMHEWO46", "length": 16028, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik District Graduate D. Ed. Demand for the promotion of the coordination committee नाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१७च्या शासन निर्णयानुसार सामाईक सेवाज्येष्ठता यादी तयार करून यादिप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदोन्नती द्याव्यात असे आदेश जिल्ह्यातील संस्थाचालकांना द्यावेत. अशी मागणी करण्यात आली.\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१७च्या शासन निर्णयानुसार सामाईक सेवाज्येष्ठता यादी तयार करून यादिप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदोन्नती द्याव्यात असे आदेश जिल्ह्यातील संस्थाचालकांना द्यावेत. अशी मागणी करण्यात आली.\nमागणीसाठी समितीकडून यापूर्वी देखील शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र कार्यवाही होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काल शिक्षकांनी निर्वाणीचा इशारा देऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर शिक्षण सभापती यतीन पगार यांच्या दालनात बैठक झाली. यात सभापती पगार यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने निवेदनासोबत महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार पदोन्नती देण्याबाबत काढलेल्या आदेशांच्या प्रती व सर्व शासन निर्णयाच्या प्रती उभयतांना सादर केल्या. यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षण सभापती व शिक्षणाधिरी यांनी सांगितले.\nयावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. सुधीर जाधव व देविदास निकम उपस्थित होते. त्यांनी देखिल शासन निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत आग्रह धरला. समन्वय समितीचे राज्य समन्वयक भास्करराव काळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव, जिल्हा प्रतिनिधी नंदू घोटेकर, लहू कोर, सुदाम कवडे, कलाव्हिजन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे, दत्ता उटावळे, संजय पगार, उमेश पगार, बी. के. निफाडे, रामू बच्छाव, माणिक गिते, हेमराज गोसावी, मनिष बोरसे, एस.ई.देवरे, बी.एन.निरगुडे, एम.बी. कापडणीस, पोपट मुरकुटे, श्रीमती जे.सी. खैरनार, श्रीमती विद्या पगार, श्रीमती शोभा आरोटे, श्रीमती मुंदाळकर, देवळा तालुका टी डी एफ अध्यक्ष मनोज शिरसाठ, सुरेश मोरे, बाळासाहेब सोमासे, बाबासाहेब कलकत्ते, ए. के.जाधव, सोपान पवार, आर.एस.भामरे, आर.एस. बच्छाव, बी आर.मोरे, बाळासाहेब कदम आदींसह शेकडो शिक्षक उपस्थित होते. निवेदन देण्यापूर्वी जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांची सभा घेण्यात आली. या सभेत सर्वांनी एकजुटीने या शासन निर्णयाची अंमबजावणी करण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nपारनेरला बंधाऱ्याची मोरी तोडण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध\nअंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने...\nचिंकारा हरणाची शिकारप्रकरणी फरार आरोपीच्या शोध लावण्यास वनविभाग अपयशी\nअंबासन - (जि.नाशिक) मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारातील चिंकारा (काळवीट) शिकारप्रकरणी फरार झालेल्या आरोपींचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24127", "date_download": "2018-12-15T16:34:17Z", "digest": "sha1:PZ725Q53QUEBGBNHITQYPUSUL7D2LMSF", "length": 2872, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दारा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दारा\nदारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार\nदारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार\nरानशीळ आणि हिरड्याचं दार\nRead more about दारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7178-bmc-responsible-for-disaster-in-mumbai-high-court", "date_download": "2018-12-15T15:37:16Z", "digest": "sha1:7YM5DWPHNZ6BA5EOG53PLUTKCVDOBGO2", "length": 7335, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअंधेरी स्थानकाजवळ रुळांवर काल पूल कोसळल्याची घटना घडली होती. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला खडसावलं आहे. एलफिन्स्टन रेल्वेच्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात स्मिता ध्रुव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं अंधेरी पूल दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत, महापालिकेला धारेवर धरले. मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी पालिका प्रशासनाच जबाबदार आहे. त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, असे न्यायालयाने सांगितले.\nअंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसं जबाबदार नाही\nनगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरलं जात नाही \nपूल पडण्याची वाट कशाला बघता\nपालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही \nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nबोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nसर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट डाऊन\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T17:07:54Z", "digest": "sha1:JPHTAQBE6VMVWUVKKOWIATIBTQ46XHP4", "length": 4664, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ६४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ६४० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\n��शके: ६१० चे ६२० चे ६३० चे ६४० चे ६५० चे ६६० चे ६७० चे\nवर्षे: ६४० ६४१ ६४२ ६४३ ६४४\n६४५ ६४६ ६४७ ६४८ ६४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ६४० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ६४० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६४० चे दशक\nइ.स.चे ७ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T17:17:42Z", "digest": "sha1:M5PPW2N4FQS2ZGG6H235W355C36KPGHF", "length": 13444, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove हेन्री किसिंजर filter हेन्री किसिंजर\nरिचर्ड निक्‍सन (3) Apply रिचर्ड निक्‍सन filter\nअफगाणिस्तान (2) Apply अफगाणिस्तान filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nइंदिरा गांधी (2) Apply इंदिरा गांधी filter\nडोनाल्ड ट्रम्प (2) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nअजित दोवाल (1) Apply अजित दोवाल filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअर्थशास्त्र (1) Apply अर्थशास्त्र filter\nइस्राईल (1) Apply इस्राईल filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nऑस्ट्रिया (1) Apply ऑस्ट्रिया filter\nकारगिल (1) Apply कारगिल filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nकौटिल्य (1) Apply कौटिल्य filter\nखगोलशास्त्र (1) Apply खगोलशास्त्र filter\nजवाहरलाल नेहरू (1) Apply जवाहरलाल नेहरू filter\nडॉ. यशवंत थोरात (1) Apply डॉ. यशवंत थोरात filter\nतालिबान (1) Apply तालिबान filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनिरंजन आगाशे (1) Apply निरंजन आगाशे filter\nपी. व्ही. नरसिंह राव (1) Apply पी. व्ही. नरसिंह राव filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nसंभाव्य अमेरिकी निर्बंधांचे आव्हान\nट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री...\nचीन, केनेडी आणि 'हटवादी' महाराष्ट्रीय...(डॉ. यशवंत थोरात)\nएकदा का युद्ध संपलं, की मग रणांगणात धारातीर्थी पडलेल्यांची, जखमींची किंवा सर्वस्व गमावलेल्यांची आठवण कोण ठेवतो त्यांच्या सहकाऱ्यांशिवाय कुणीही नाही. युद्धाची भयानकता, त्याची शोकान्तिका आणि त्याचे परिणाम जवानांशिवाय अन्य कुणीही नेमकेपणानं जाणू शकत नाही. रणांगणात जवान आपला देह ठेवतात, तो युद्धासाठी...\nकौटिल्यासारखा महान तत्ववेत्ता पाकिस्तानच्या ऐतिहासिक जाणीवेत का नसावा\nमूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे. जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात...\nमारेकरी सत्याचे, कारभारी महासत्तेचे\nयुद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा. इतिहासात अनेकदा हे घडलेलं दिसतं. शीतयुद्धात तर याचं टोक गाठलं गेलं आणि वर्षानुवर्षे खोटेपणाची सद्दी चालू राहिली. सोव्हिएत संघराज्याला साम्यवादाचा जगभर प्रसार करायचा होता, तर त्याला अटकाव करण्याच्या इराद्यानं अमेरिकी महासत्ता अक्षरश: पछाडलेली होती. इतकी, की...\n‘मागचं सुटत नाही आणि नवं नेमकेपणानं उमगत नाही’ असा कालखंड उभा ठाकला असल्याची चुणूक मावळत्या वर्षानं, म्हणजे २०१६ नं दाखवली आहे. त्याचे परिणाम २०१७ मध्ये अधिक स्पष्ट व्हायला लागतील. राजकीय-आर्थिक-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली. त्यातही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी��ी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=gIta", "date_download": "2018-12-15T16:25:32Z", "digest": "sha1:34M37IHGL5HWHP7T4ISSA4DVNICGZYN4", "length": 6608, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category gIta", "raw_content": "\nरंग माझा वेगळा by सुरेश भट Add to Cart\n\"फक्त मेण शिल्लक असेपर्यंतच मेणबत्ती जळतजळत फार तर खोल ...\nविशाखा by कुसुमाग्रज Add to Cart\n५७ कवितांचा संग्रहप्रस्तावना: वि. स. खांडेकर ...\nमर्ढेकरांची कविता by बा. सी. मर्ढेकर Add to Cart\nया संग्रहात कै. मर्ढेकरांच्या उपलब्ध झालेल्या सर्व प्रकाशित कवि ...\nचांदणवेल by बा. भ. बोरकर Add to Cart\n\"बोरकरांची निवडक कविता\"संपादकः कुसुमाग्रज आणि गो. म. कुलकर्णीया ...\nपु. शि. रेगे यांची निवडक कविता by पु. शि. रेगे Add to Cart\nसंपादन: प्रकाश देशपांडे ...\nतृणपर्णे by मंगेश पाडगावकर Add to Cart\n\"लीव्हज ऑफ ग्रास\" या काव्यसंग्रहाचा अनुवाद.अनुवादक: सदानंद रेगे ...\nरसयात्रा - कुसुमाग्रज by कुसुमाग्रज Add to Cart\n\"कुसुमाग्रजांची निवडक कविता\"संपादक: बा. भ. बोरकर आणि शंकर ...\nरानातल्या कविता by ना. धों. महानोर Add to Cart\nशेत-रान हे महानोरांचे एक विसाव्याचे स्थान आहे. त्यांचे रानावर आणि ...\nझंझावात by सुरेश भट Add to Cart\n\"कविता आकाशातून खाली पडत नसते आणि कोणताही कवी एखाद्या ईश्वरी अव ...\nबोरकरांची समग्र कविता खंड २ by बा. भ. बोरकर Add to Cart\nसंपादन: सत्वशीला वि. सामंत ...\nस्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९६१-८०) by टी. एस. कुलकर्णी Add to Cart\nसंपादक: टी. एस. कुलकर्णी ...\nतोच चंद्रमा .... by शांता शेळके Add to Cart\nगेल्या अनेक वर्षांत वेळोवेळी चित्रपट, नाटक, ध्वनिमुद्रिका आणि आकाश ...\nपानझड by ना. धों. महानोर Add to Cart\nसाहित्य अकादेमी पारितोषिक २०००गेल्या काही वर्षात महानोरांच्या कवितेचा ...\nमाधवी by कुसुमाग्रज Add to Cart\nनिवडक गीतकाव्य संग्रहसंकलन आणि प्रस्तावना: शांता ज. शेळकेश ...\nपक्षांचे लक्ष थवे by ना. धों. महानोर Add to Cart\n(ना. धों. महानोर यांच्या शंभर जुन्या-नव्या कविता)संपादक: उत्तम ...\nवंशकुसुम by इंदिरा संत Add to Cart\n१९९४-९५चा राज्यशासनाचा 'कवी केशवसुत पुरस्कार'प्राप्त काव्यसंग्रह. ...\nफुलराणी by बालकवी Add to Cart\n\"बालकवींची निवडक कविता\"संपादकः कुसुमाग्रजप्रस्तावना: डॉ. रा. श ...\nमारवा by कुसुमाग्रज Add to Cart\nकुसुमाग्रजांचा शेवटचा कवितासंग्रह\"'मारवा' या कवितासंग्रहाची सि ...\nआधुनिक मराठी कवयित्रींची कविता by प्रा. रा. ग. जाधव Add to Cart\n१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची ��विता. ...\nकोरडे नक्षत्र by प्रकाश होळकर Add to Cart\nप्रकाश होळकर यांच्या 'कोरडे नक्षत्र' या काव्यसंग्रहात सर्वात जास्त भ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6294-atrocity-act-hearing-after-10-days-from-now", "date_download": "2018-12-15T16:10:29Z", "digest": "sha1:F5UFD7MI2GS7DCQMINSSF6DOURRHSZJP", "length": 5233, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अॅट्रोसिटी कायद्याबाबत पुन्हा सुनावणी होणार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअॅट्रोसिटी कायद्याबाबत पुन्हा सुनावणी होणार\nअॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवरून केंद्र सरकारला मोठा दणका बसलाय. या कायद्याबाबत आधी दिलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं निकार दिलाय.\nयाप्रकरणी सर्व पक्षकारांनी तीन दिवसांत आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. याबाबत 10 दिवसांत पुढील सुनावणी होणार आहे. 20 मार्चच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41461091", "date_download": "2018-12-15T16:35:34Z", "digest": "sha1:2MWES3E5EQDS424OV3SND4JFZS3FGUXX", "length": 15117, "nlines": 130, "source_domain": "www.bbc.com", "title": "अण्णा हजारे आता मोदींविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nअण्णा हजारे आता मोदींविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपुन्हा मैदानात उतरणार - अण्णा हजारे\nज्येष्ठ समाजसेवक आणि गांधीवादी अण्णा हजारे पुन्हा लोकपालच्या विषयावरून आंदोलन करणार आहेत. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.\n२०११ साली 'लोकपाल विधेयका'च्या लढाईसाठी देशभर आंदोलन छेडणारे अण्णा हजारे गेली चार वर्षं शांत होते.\nतीन वर्षं वाट पाहिली पण हे सरकार भीतीने घाबरून 'लोकपाल' नियुक्त करत नाही, असा आरोप करत अण्णांनी 'भाजपा' सरकारविरुद्ध आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.\n\"या नरेंद्र मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करू. जनतेच्याही अपेक्षा होत्या. पण गेल्या तीन वर्षांत नरेंद्र मोदी सरकारनंही लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर केलं,\" अण्णा हजारे या मुलाखतीत म्हणाले.\nपण या सर्व काळात अण्णा हजारे शांत का होते काहीही का बोलत नव्हते\nअण्णा हजारेंची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा\nअण्णा- मोदींमध्ये मुख्यमंत्री करणार मध्यस्थी\n\"त्याचं कारण आहे. जे सरकार सत्तेवर येतं, त्याला थोडा वेळ तर दिला पाहिजे. काँग्रेस अनेक वर्षं सत्तेत होती, त्यांचं सरकार होतं. म्हणून ते आंदोलन सुरु ठेवलं होतं.\"\nआपलं असमाधान व्यक्त करत अण्णा पुढे म्हणाले, \"भाजपा सत्तेत आल्यावर थोडा वेळ द्यायला हवा होता. आल्याबरोबर लगेच आंदोलन सुरू केलं असतं तर लोकांना पटलं नसतं. म्हणून तीन वर्षं मी थांबलो. पत्रव्यवहार चालू राहिला. पण तीन वर्षांनंतर हे दिसलं की हे काही करत नाहीत. तेव्हा आंदोलन करायचं ठरवलं.\"\nप्रतिमा मथळा मोदी सरकारनं नोटबंदीचा राजकीय स्टंट केला.\nमे २०१४ भाजपा सरकार सत्तेत आल्यावर अण्णांनी नरेंद्र मोदी चांगलं काम करतील, अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली होती. पण मोदी आता आपल्या पत्राला उत्तरही देत नसल्याची तक्रार त्यांनी या मुलाखतीत केली.\n\"आत्तापर्यंत नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, भ्रष्टाचाराच्य��� प्रश्नावर तीस पेक्षा जास्त पत्रं लिहिली आहेत. एकाही पत्राला उत्तर नाही. फक्त पोचपावती येते,\" अण्णा हजारे म्हणाले.\nपंतप्रधान मोदींना त्यांनी आता आंदोलनाचा इशारा देत निर्वाणीचं पत्र लिहिलं आहे. येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला अण्णा देशभरातल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक करणार आहेत.\nत्यानंतर दिल्लीतल्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. अण्णांनी काळ्या पैशाविरुद्ध मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचीही खिल्ली उडवली आहे.\n\"डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला. काळा पैसा बाहेर येण्यासाठी नोटाबंदीचा कार्यक्रम केला. सारा देश रांगेत उभा राहिला. सगळ्यांनी एवढा त्रास सहन केला. काहींचा त्यात जीवही गेला. मलाही वाटलं होतं की आता काळा पैसा बाहेर येईल.\"\n\"शेवटी रिझर्व्ह बँकेनं जेव्हा आकडेवारी जाहीर केली, तेव्हा समजलं की, ९९ टक्के पैसा बँकांमध्ये जमाही झाला. मग तो काळा पैसा गेला कुठं हा सगळा राजकीय स्टंट होता.\"\nएकीकडे नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या अण्णा हजारेंनी या मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मात्र कौतुक केलं आहे.\n\"मला नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीसांचं काम एक पाऊल पुढे वाटतं. त्याचं कारण ते नॉन-करप्ट आहेत. दुसरं, नरेंद्र मोदी नुसतं सत्ता, पार्टी यांच्यात अडकले आहेत. फडणवीसांमध्ये पण ते आहे. तरी ते योग्य तेच करतात. मी काही त्यांच्याकडे काही जात नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे.\"\nप्रतिमा मथळा कार्यकर्त्यांशी बोलताना अण्णा हजारे\nपण त्याच वेळेस अण्णा हजारेंनी फ़डणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मात्र नाराजी व्यक्त केली आहे.\n\"फडणवीसांचं नाव अशा आरोपांमध्ये येत नाही, हे मला चांगलं वाटतं. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे हे मानावं लागेल.\n\"पूर्वी सहा मंत्र्यांविरुद्ध माझ्याकडे पुरावे आले होते, ते मी तेव्हाच्या सरकारसमोर ठेवले होते. पण आता एकानंही माझ्याकडे कोणते पुरावे आणले नाहीत. पुरावे नसतील तर मी काय बोलणार\" अण्णा हजारेंनी त्यांची भूमिका मांडली.\nभ्रष्टाचाराच्या आंदोलनासोबतच अण्णांनी अनेक मुद्द्यांवर या मुलाखतीत भाष्य केलं. गोमांस बंदी आणि त्यानंतर घडलेल्या हिंसक घटनांवर बोलतांना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्��� उपस्थित केला.\n\"जर पंतप्रधानांना हे चूक वाटतं तर कारवाई का नाही करत पंतप्रधान आहात ना ते देशाचे पंतप्रधान आहात ना ते देशाचे मग अॅक्शन का घेत नाहीत मग अॅक्शन का घेत नाहीत ती अॅक्शन घेत नाहीत याचा अर्थ हा आहे का ही आपली माणसं आहेत.... म्हणून जाऊ द्या ती अॅक्शन घेत नाहीत याचा अर्थ हा आहे का ही आपली माणसं आहेत.... म्हणून जाऊ द्या\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-sugarcane-payment-satara-maharashtra-13614", "date_download": "2018-12-15T17:00:39Z", "digest": "sha1:FESARMHDCACKUZ4NIZIWOIZI45JQEQNF", "length": 18651, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation for sugarcane payment, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोको\nऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोको\nसोमवार, 12 नोव्हेंबर 2018\nसातारा ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रुपये आणि मागील थकबाकीची रक्कम कारखान्यांनी द्यावी या मागणीासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सातारा, कराड व फलटण या तालुक्‍यांत अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ऊसगाळप बंद पाडल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी सांगितले.\nसातारा ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रुपये आणि मागील थकबाकीची रक्कम कारखान्यांनी द्यावी या मागणीासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सातारा, कराड व फलटण या तालुक्‍यांत अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ऊसगाळप बंद पाडल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी सांगितले.\nदरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ऊसदराचा प्रश्‍न सोडविला त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.\nशनिवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी एकरकमी पूर्ण एफआरपी देण्याचा निर्णय घेत ऊसदराबाबत तोडगा काढला. असाच तोडगा जिल्ह्यातील साखर कारखाने काढतील अशी आशा होती, मात्र साखर कारखान्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळपासून अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यास सुरवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धर्मराज जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. रविवारी (ता.११) पुणे-बेंगलोर महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांनी सहभाग घेतला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. कोरेगाव तालुक्‍यात कुमठे, खटावमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कराड तालुक्‍यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या तालुक्‍यातील मसूर येथील प्रमुख चौकात ‘स्वाभिमानी’ जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यानंतर सह्याद्री साखर कारखान्यावर जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसगाळप बंद पाडल्याचे श्री. नलवडे यांनी सांगितले.\nइंदोली येथे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. क��ाड तालुक्‍यात पाचवड फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले. सातारा तालुक्‍यातील शिवथर येथे ‘स्वाभिमानी’चे नेते रजनीकांत साबळे, भानुदास साबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. फलटण येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले आहे. फलटण येथील पुणे - पंढरपूर व बारामती - सांगली रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन केले गेले. या वेळी संघटनेचे धनंजय महामूलकर, डॉ. रवींद्र घाडगे, नितीन यादव, प्रमोद गाडे, सचिन खानिवलकर, अनिल नाळे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nसाखर ऊस आंदोलन सांगली प्रशासन सातारा कोल्हापूर\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-trama-care-building-leakage-69768", "date_download": "2018-12-15T16:32:44Z", "digest": "sha1:CZQ4BYRBML6D54DSKTUCTMQ3U5BH5344", "length": 13030, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news trama care building leakage सुरू होण्याआधीच ट्रामा केअर इमारतीला गळती | eSakal", "raw_content": "\nसुरू होण्याआधीच ट्रामा केअर इमारतीला गळती\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nकणकवली - येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात ट्रामा केअर सेंटरसाठी इमारत बांधली आहे. मात्र, हे केंद्र सुरू होण्यापूर्वीच या इमारतीमधील सर्व खोल्यांना गळती लागली आहे. यात इमारतीसाठी खर्च झालेला लाखोंचा निधी वाया गेल्याचे चित्र आहे. सध्या पंख्याच्या साहाय्याने ट्रामा केअर इमारतीमध्ये आलेले पाणी सुकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nकणकवली - येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात ट्रामा केअर सेंटरस���ठी इमारत बांधली आहे. मात्र, हे केंद्र सुरू होण्यापूर्वीच या इमारतीमधील सर्व खोल्यांना गळती लागली आहे. यात इमारतीसाठी खर्च झालेला लाखोंचा निधी वाया गेल्याचे चित्र आहे. सध्या पंख्याच्या साहाय्याने ट्रामा केअर इमारतीमध्ये आलेले पाणी सुकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nकणकवली उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर उभे करण्यासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, दहा कॉटच्या स्वतंत्र खोल्या तसेच रुग्ण तपासणी व इतर उपचाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या बांधल्या आहेत. इमारतीचे बांधकाम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र यंत्रसामग्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे न भरल्याने हे केंद्र अद्याप कार्यान्वित झाले नाही.\nमुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत. जखमी रुग्ण कोणत्या स्थितीत आहे, त्याच्या अपघातातील दुखापतीची स्थिती काय आहे लक्षात घेऊन अधिक उपचारासाठी रुग्णाला बाहेरच्या रुग्णालयात पाठवणे आवश्‍यक आहे की, नाही याच्या तपासणीसाठी हे ट्रॉमा केअर सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होताच हे केंद्र केव्हाही सुरू होईल यासाठी सज्जताही ठेवली आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात ट्रामा केअर इमारतीला गळती लागून सर्व खोल्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे गळक्‍या इमारतीमध्ये ट्रामा केअर सेंटर कसे सुरू होणार असा प्रश्‍न व्यक्‍त केला जात आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mahad-konkan-news-three-injured-st-truck-accident-69477", "date_download": "2018-12-15T16:59:04Z", "digest": "sha1:LXOKTATISE7CBB5LEUXSOHD3333NC474", "length": 10542, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahad konkan news three injured in st-truck accident एसटीला ट्रकची धडक; तीन प्रवासी जखमी | eSakal", "raw_content": "\nएसटीला ट्रकची धडक; तीन प्रवासी जखमी\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nमहाड - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.29) सायंकाळी महाबळेश्वरहून ठाण्याला जात असलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.\nमहाड - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.29) सायंकाळी महाबळेश्वरहून ठाण्याला जात असलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.\nबससमोर मिनीडोर रिक्षा व ट्रेलर उभे होते. याच दरम्यान मागून येणारा ट्रक बसवर धडकला. या अपघातात बसमधील विराज गणपत शिर्के (वय 27, महाबळेश्वर), सचिन अनंत अवेरे (वय 27, कळवा) आणि सुनंदा संतोष सकपाळ (वय 33, महाबळेश्वर) हे तीन प्रवासी जखमी झाले. त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळ��न गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ncp-congress/", "date_download": "2018-12-15T16:59:48Z", "digest": "sha1:WSPD7ZYBT6FXIIYXFGL3NNG2RZRJYCJC", "length": 9411, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आज होणार शिक्कामोर्तब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आज होणार शिक्कामोर्तब\nनगर: महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे गुऱ्हाळ शनिवारी दिवसभर सुरू होते. यावर उद्या रविवारी पडदा पडेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी आघाडी आणि जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्���य घेतला असून, तो उद्या रविवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिका निवडणुकीस कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पहिल्यापासून आघाडी राहिली आहे.\nयावेळी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक राजकीय गणिते बदलली आहेत. त्याचा परिणाम कॉंग्रेसवर चांगलाच झाला आहे. आघाडीच्या गुऱ्हाळात कॉंग्रेसने अतिरीक्त जागा मागितल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादीचा सहमती नव्हती. प्रदेशपातळीवर याबाबत तक्रारी झाल्या. प्रदेशपातळीवरून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आघाडीची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपावली आहे.\nआमदार जगताप आणि डॉ. विखे पाटील उद्या रविवारी आघाडीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आघाडीच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. आघाडी होण्यापूर्वीच दोन्ही बाजूच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचाही परिणाम आघाडीवर झाला आहे. हा निर्णय जाहीर करताना दोन्ही बाजूने सावधानता बाळगली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवसुंधरा राजेंच्या विरोधात कॉंग्रेसने दिला तगडा उमेदवार\nNext articleचिदंबरम यांनी मोदींना ऐकवली कॉंग्रेस अध्यक्षांची यादी\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-dangerous-health-gandhi-complex-people-61779", "date_download": "2018-12-15T16:53:51Z", "digest": "sha1:F6ZCRPSBUG3HZC5GBK6PZOZ5TG3V2MZW", "length": 15342, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news dangerous health in gandhi complex people गांधी संकुलवासीयांचे आरोग्य धोक्‍यात | eSakal", "raw_content": "\nगांधी संकुलवासीयांचे आरोग्य धोक्‍यात\nसोमवार, 24 जुलै 2017\nजळगाव - फुले व्यापारी संकुलानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात प्रचंड अस्वच्छता असल्याने गाळेधारकांसह ग्राहकांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. संकुलात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, तिन्ही बाजूंनी अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाची रयाच गेली आहे.\nजळगाव - फुले व्यापारी संकुलानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात प्रचंड अस्वच्छता असल्याने गाळेधारकांसह ग्राहकांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. संकुलात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, तिन्ही बाजूंनी अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाची रयाच गेली आहे.\nटॉवरपासून असोद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुले संकुलाच्या पुढे महात्मा गांधी संकुल वसलेले आहे. मोक्‍याच्या जागेवर चांगली रचना करत उभारलेल्या या संकुलाची अवस्था मात्र अत्यंत वाईट झाली आहे. संकुलात गाळ्यांची संख्या जरी जास्त नसली तरी कापड दुकानदार, लहान-मोठे व्यावसायिक आदींची दुकान-वस्ती आहे. छोटे-मोठे उद्योग, कलाकुसर करणारे व्यावसायिकही आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर शिवणकाम, विणकाम, सुतार, गृहोपयोगी साहित्य बनविणारे व्यावसायिक या संकुलात व्यवसाय करतात.\nसंकुलाच्या आत गाळ्यांसमोर बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. संकुलाची शोभा वाढविण्यासाठी रोपे लावण्याच्या दृष्टीने संकुलामध्येच काही ठिकाणी बांधकाम करून चाऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, त्याठिकाणी पाण्यासह कचरा साचलेला असल्याने रोगराईस निमंत्रण मिळत आहे. शहरातील अन्य महापालिका संकुलांप्रमाणेच या संकुलातही साफसफाईची कोणतीही यंत्रणा नाही. गाळेधारकांनीही तशी व्यवस्था केलेली नाही.\nदर्शनी भागातील गाळेच सुस्थितीत\nदोन मुख्य रस्त्यांच्या कॉर्नरवर हे संकुल आहे. दोन्ही रस्त्यांच्या दर्शनी भागात या संकुलात जे गाळे आहेत त्या गाळ्यांचाच परिसर फक्त ठीकठाक आहे. रस्त्याला लागून व दर्शनी भागात असल्याने हे गाळेधारकच आपापल्या गाळ्यासमोरील स्वच्छतेची काळजी घेत असतात. मात्र, संकुलाच्या आतील सर्व गाळ्यांची अवस्था बिकट आहे.\nसंकुलाला लागून असलेल्या असोदारोड व सुभाष चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण गेल्या सहा-आठ महिन्यांपासून सातत्याने काढले जात आहे.\nमात्र, महापालिकेची कारवाई झाली नाही की, फेरीवाले या रस्त्यावर संकुलाला पूर्णपणे वेढा देऊन गाड्या लावतात. अथक प्रयत्नांनी या फेरीवाल्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर केले, तरीही उपयोग झालेला नाही. शिवाय या दोन्ही रस्त्यांवर संकुलाला लागून बेशिस्त वाहनचालक व त्यातही मोठ्या प्रमाणात रिक्षाचालकांची गर्दी झालेली दिसते. त्यामुळे संकुलाला या दोन्ही बाजूंकडील अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाचा श्‍वास कोंडला आहे. अस्वच्छतेसह संकुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यांवरील हॉकर्स, रिक्षा व बेशिस्त वाहनचालकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्याची गरज आहे.\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nकांदा उत्पादकांना 500 रुपये अनुदान द्या - रावते\nमुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशन��� लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/prasutiatar-ya-goshtikade-durlaksh-karu-naka-xyz", "date_download": "2018-12-15T17:12:47Z", "digest": "sha1:WDXCEL24FGRVOL2NRKP4Z7ALQSZ4JQU2", "length": 13258, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. - Tinystep", "raw_content": "\nप्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.\n९ महिन्याची बाळाची प्रतीक्षा, त्यानंतर झालेला बाळाचा झालेला जन्म हा सगळा प्रवास जरी खूप छान असतो. पण तरी ज्यावेळी तुम्ही बाळाला जन्म देता त्यावेळी त्या ९ महिन्यातले सगळे कष्ट आणि कठीण दिवस संपल्या सारखे वाटते. आणि तुमचे इवल्याश्या पिल्लाबरोबरचे आनंदाचे दिवस सुरु होतात. तुमची त्या कडीं दिवसातून सुटका झाली असते वाटत असले तरी काही दुखणी आणि लक्षणे अशी आहेत,ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि त्यामुळे भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून पुढील काही लक्षणे आणि त्रास होताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हि लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत\n१. पाठदुखी आणि डोकेदुखी\nप्रसूतीनंतर होणारी पाठदुखी आणि डोकेदुखी ही कदाचित प्रसूती दरम्यान देण्यात येणाऱ्या भुलेचा दुष्परिणाम असण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पाठदुखणे आणि डोकेदुखी असा त्रास होत असेल तर ही पाठदुखी आणि डोकेदुखीचे कारण काय आहे हि चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे आहे का भुलेच दुष्परिणाम आहे , हे जाणून घेणे आवश्यक असते. या करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच ही पाठदुखी व डोकेदुखी प्रीक्लॅम्पसियामुळे देखील होण्याची शक्यता आहे.\n२. नकारात्मक विचार आणि नैराश्य\nजर तुम्हांला सतत मूड स्विंग होत असतील तर सतत जर नकारात्मक विचार मनात येत असतील तर या लक्षणांकडे कडे दुर्लक्ष करू नका. याला प्रसूतीनंतर येणारे नैराश्य म्हणतात. बहुतेक वेळा स्त्रिया या मानसिक समस्याबाबतीत दुर्लक्ष करतात आणि हळू-हळू या गोष्टी गंभीर स्वरूप धारणा करतात. आणि त्यावेळी या गोष्टी आटोक्यात येते हे अतिशय कठीण जाते. प्रसूती नंत�� येणारी उदासीनता नैराश्य ही फार सामान्य आणि बहुतांश महिलांमध्ये निर्माण होणारी समस्या आहे. परंतु असे असले तरी याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून सल्ला घेणे आवश्यक असते.\nप्रसुति पश्चात् रक्तस्त्राव हे आणखी एक महत्वाचे लक्षण ज्यासाठी आपण तयार असणे तयार आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर, काही दिवसांपासून काही रक्तस्त्राव होतो. आणि ही सामान्य गोष्ट आहे, तरीही, जर जास्त रक्तस्राव असेल तर आपल्याला त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nस्तनपान नंतर छातीत दुखणे असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास हे गर्भधारणेनंतर निर्माण होणाऱ्या काही समस्या पैकी समस्या असण्याची शक्यता असते. किंवा काही संक्रमण (इन्फेक्शन) असू शकते. त्यामुळे जास्त विलंब न करता ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळविणे महत्वाचे असते.\n५. अधिक प्रमाणातील ताप\nताप सामान्यपणे काही आजाराचे सूचना देणारा असतो किंवा एखाद्या रोगाच्या सुरुवात देखील असू शकतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरातील ऍन्टीबॉडीजचे कार्य बंद होण्यामुळे ताप देखील होऊ शकतो. म्हणून, जर आपल्याला सतत जास्त प्रमाणात ताप येत असले तर याबाबत डॉक्टरांशी बोलून घ्या.\nया अश्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळख आणि त्यावर डॉक्तरांचा सल्ला आणि उपचार घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार ���्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:51:42Z", "digest": "sha1:ZCHTJWSTKWXNMNIRKZBVMDYDLQC5H4FW", "length": 13142, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आरोपपत्रासाठी पोलिसांना मुदतवाढ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news आरोपपत्रासाठी पोलिसांना मुदतवाढ\nनक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा पुणे पोलिसांचा अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी रविवारी मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे.\nएल्गार परिषद प्रक रणात पोलिसांनी सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, प्रा. सोमा सेन, महेश राऊत यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेला सोमवारी (३ सप्टेंबर) ३० दिवसांचा कालावधी पूर्ण होणार आहे. ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास संशयित आरोपींना जामीन मंजूर होऊ शकतो. त्यामुळे एल्गार परिषद प्रक रणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा कालावधी मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली होती. त्यावर रविवारी सुनावणी झाली.\n‘‘या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून काही कागदपत्रे, पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क, मोबाइल संच, सीम कार्ड, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन तरुणांना नक्षलवादी विचारधारेत आणण्याचे काम ते करत होते. त्यांचे फेसबुक खाते, ई-मेलची तांत्रिक पडताळणी करायची आहे. त्यासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी’’, असे पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होते.\n‘‘संशयित आरोपी शहरी भागात नक्षलवादी चळवळ रुजवण्याचे काम करत होते. यापूर्वी अटक करण्यात आलेले पाच संशयित तसेच नुकतेच पकडण्यात आलेल्या संशयितांकडून जप्त करण्यात आलेली तांत्रिक माहिती (डेटा) मोठय़ा प्रमाणात आहे. त्याचे विश्लेषण करावे लागणार आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे तपासासाठी पोलिसांना आणखी काही कालावधी लागणार आहे. पाच संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी’’, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी केली.\nदेशातील काही नामांकित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना नक्षलवादी चळवळीत ओढण्याचे काम संशयितांनी केले आहे. एल्गार परिषदेसाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. तो कोठून आणला आहे, याबाबतचा तपास करायचा आहे. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात शस्त्रसाठय़ाचा उल्लेख आहे. याबाबतचा तपास करायचा आहे’’, असे तपास अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी न्यायालयात सांगितले.\nअच्छे दिन आलेच नाहीत – नारायण राणे\n‘कॉसमॉस’च्या सर्वसाधारण सभेत सभासदांकडून संचालक मंडळावर आरोप\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावर���न तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2008/", "date_download": "2018-12-15T16:10:46Z", "digest": "sha1:HCKCB2LCB4GT6O5JR6O7YND2O6XBUGR2", "length": 46385, "nlines": 476, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: 2008", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, २९ डिसेंबर, २००८\nहसणार्या माझ्या चेहर्यावर आश्रू तिचे होते |\nत्यांच्या शपते पोटी ह्रदय माझे धडकत होते ||\nमागील महिन्यात आतेरेकी हल्ला आणी माझे लग्न ह्या दोन्ही गोष्टी घडल्या ....\nपण मी स्वतः ला सावरत आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा लिहिण्यास सुरवात करत आहे ..............\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, डिसेंबर २९, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २८ नोव्हेंबर, २००८\nवश्या पैसे गोळा केलेस की नाही \nवश्या मुम्ब्रामाधिल आतंकवादी इशरत च्या घरच्याना तू चार वर्षां पूर्वी १ लाख दिले होतेस , आता आर्थिक मंदी मुळे सधाहरण ५-६ लाख तरी मारल्या गेलेल्या आतंकवादी लोकांच्या घरच्याना दिले पाहिजेस ......\nएक काम कर , मुम्ब्रा आणि कुर्ल्या मध्ये भरपूर चंदा गोळा होइल, तिथे करवंटी घे आणि आतंकवादी लोकां साठी भिक माग \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, नोव्हेंबर २८, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: खट्याळ, बातमी, ज्ञान\nआतेरेकींना ��ाफ़ करणे हे यमाचे काम आहे , पण त्यांना यमसदनी पोहचवणे हे आपले काम आहे \n( एका आलेल्या इंग्रजी SMS वर आधारित )\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, नोव्हेंबर २८, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २७ नोव्हेंबर, २००८\nहामल्याचे २४ तास ....\nअतेरेकी हामल्याचे २४ तास पूर्ण झाले तरी आजुन चकमक थांबलेली नाही आणि ह्या वरुन आस लक्षात येते की कोणत्याही माणसाला २४ तास युद्ध करता यावे ईतका दारू गोळा पाठीवरून घेउन जाता येणार नाही , म्हणजेच शस्त्रा आस्त्र आधी पासुनाच त्याजागी पोहोचावलेले होते आणि ह्या कटा मध्ये ईतर HOTEL मधील लोक सुद्धा सहभागी झाले आसण्याची दाट शक्यता आहे \nस्वामी कृपा करोत आणि आमचा ज्या लोकांवर विश्वास आहे ते गद्दार नसोत \nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, नोव्हेंबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदीड दम्डिच्या रेटिंग साठी हे अगाऊ न्यूज चैनल वाले सर्व सुरक्षा व्यवस्था धाब्यावर बसवून , मिळेल ते आणि समजेल तसा टीवी वर दाखवतात... ह्याचे उदहारण म्हणजे हेमंत करकरे यांचा झालेला मृत्यु , टीवी वर हेमंत सहिबानी केलेले सुरक्षा व्यवस्था दाखवल्या मुळेच आतंकवादी लोकानी त्यांच्या कंठावर नेम धरून गोळी घातली .........\nह्याचे फायदे कोणाला झाले \n१) आतंकवादी लोकानाचा उत्साह वाढला\n२) न्यूज चैनल वाल्याना सनसनी बातमी मिळाली.\n३) साध्वी प्रज्ञा वरची एक तलवार कमी झाली \nआबा ह्या वेळेला कोणा कडून नुकसान भरपाई करून घेणार \nस्वामी हेमंत साहेबांच्या आत्म्याला शान्ति देऊन बाकी लोकाना थोड़ी आक्कल देतील आशी माला खत्री आहे ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, नोव्हेंबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २२ नोव्हेंबर, २००८\nहिन्दी चीनी भाई भाई \nकाल दुपारी चाहा घेण्यासाठी मी आणि माझा मित्र उपेन टापरी वर गेलो , चाहा बरोबर मस्त कुस्खुषित भय्या हा विषय चघळत होतो आणि तोच आमची नजर एका चीनी घोळक्यवर गेली.... ते कोणी ही कुठल्याही IT कंपनी मध्ये किंवा भारत भेटी वर आलेले पर्यटक नव्हते तर होते मजूर म्हणुन भारतात आलेले चीनी माथाडी कामगार.\nस्वस्त चीनी वस्तूंचे आपण स्वागत नक्कीच केले पण ह्या कमगारांना कसे आवरणार ही लोक भय्या लोकां पेक्षा स्वस्तात काम करतात .... आता मराठी पणा सोडा भारतीय पणा तरी राखा.......\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, नोव्हेंबर २२, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १९ नोव्हेंबर, २००८\nअंधाराची वाट फार सुलभ होती ...\nउजेडात ती फारच दूर होती .....\nमती माझी फार सुविचारी होती ...\nआंती शिक्षा फारच अती होती ....\nउलट्या प्रवाहातील नाव सुखी होती ...\nप्रवाहा बरोबर दिशा मात्र चुकली होती ....\nदैवाची खेळी अत्यंत सुंदर होती ...\nपामराच्या झोळी दुःख़्ख़ाची सोंगटी होती ...\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, नोव्हेंबर १९, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १५ नोव्हेंबर, २००८\nविष्णु चे दशावतार हे खरे मनुष्याची उत्क्रांति दर्शवतात आसे माझे वयक्तिक मत आहे. लहान पणी थोरल्यां कडून दशावाताराच्या गोष्टी ऐकताना माला नेहमी मनुष्याची उत्क्रांति ही जलचरा पासून भूचरा पर्यन्त कशी झाली हे आगदी डोळ्या समोर दिसत असे.......\nमाझ्या अनुमानाचा खुलासा मी खालील आवतारां बरोबर केला आहे \n१) मत्स्य : मनुष्या चा मुळ पूर्वज हा माश्या प्रमाणे पाण्यात जन्मला व वाढत गेला, तेव्हा तो पूर्ण जलचर होता.\n२) कुर्म : कुर्म म्हणजे कासव, हा उभयचर प्राणि , तेव्हा मनुष्याचा पूर्वज जमिन आणि जल दोन्ही कड़े नांदू लागला.\n३) वराह : वराह हा पूर्ण भूचर प्राणी , आजुनही मनुष्य हा जंगली होता व बुद्धि हा आलंकर प्राप्त झाला नव्हता.\n४) नरसिंह : ईथे तो मनुष्य बनण्याच्या वाटेने प्रगति चालू झाली होती , तरी ही तो अर्धा श्वापदच होता.\n५) वामन : वामन म्हणजे छोटा ह्या आवताराची तुलना आपण सध्या असलेल्या वानरं बरोबर करू, पण ईथे बुद्धि प्राप्त होती\n६) परशुराम : ईथे मनुष्य हत्यार वापरू लागला , आपल्या बुद्धि चा कुशल वापर करू लागला.\n७) राम : ईथे मनुष्य राज्य कारभार , व्यापर, निति , आणि युद्ध ह्या सर्वांचा वापर करू लागला.\n८) कृष्ण : हा आवतार मनुष्या मध्ये आलेला नटखट पणा आणि स्वार्थी पणा ह्या भावना दाखवतो.\n९) बुद्ध : हा खरा आवतार ज्यात आपण सध्या जगत आहोत, ह्या मध्ये आध्यात्म, विज्ञान आणि इतर प्रगति दाखवली आहे.\n१०) कलि : ह्या आवतार आजुन झाला नसल्याने मलाही प्रश्नचिन्ह आहे.\nहा लेख कोणा ही धर्माची भावना दुखवण्या साठी नसून फक्त ईथे माझे मत मांडले आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, नोव्हेंबर १५, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १२ नोव्हेंबर, २००८\n‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी\nशिवाजी महाराजांसह मराठी माणसांचा अपमान करणा-या देशद्रोही चित्रपटावर महाराष्ट्रात राज्य सरकारने बंदी घातली आहे . राज्यातील कोणत्याही थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवता येणार नाही\nवरील मटा वरील वृत्त वाचून खुप बरे वाटले \nस्वामी लोकाना आशीच सुबुद्धि देओत \nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, नोव्हेंबर १२, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ६ नोव्हेंबर, २००८\nमृदु भावनांचा हेतु त्याचा साधा\nप्रिये , प्रेमाने पाजेन एक कटिंग प्याला\nआधी घे मस्त झुरका मग एक घोट त्यातला\nसर्वांचे स्वागत करतो चहा टपरी वरचा प्याला ||\nओझे जीवनाचे वाहत तो गेला\nजिव त्याचा विसावला घेउन एक प्याला\nक्षीण घालवून , विचार सुचवून दिला त्याला\nसर्वांचे मन खुलवे तो चहा टपरी वरचा प्याला ||\nमित्रा हा जिव तुझा झाला, सर्वांचा तू होउन गेला\nकिटलीत भरून तुला , हा झाला चहावाला\nत्यासी देऊन पैका , तो झाला जीवनवाला\nसर्वांचे मन जिंकले तो चहा टपरी वरचा प्याला ||\nजरी जवळ उभी ती मधुशाला\nमला हवे चहा टपरी वरचा प्याला ||\nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, नोव्हेंबर ०६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआबांची झोळी आणि गोळी ला गोळी \nकुठल्या ही वृत्तपत्राच्या HeadLine मध्ये आपण आसलो की आपण यशस्वी राज्यकर्ते आहोत हे समजावे, पण त्याच HeadLine मुळे आपलाच पक्ष आपल्या विरुद्ध उभा ठाकला तर त्याचे काय होते ते बिचार्या आबानाच विचारा....\nआबा खरे तर ते काम मराठी राजा चे आहे हो , त्यालाच करुद्याना आणि हो त्यात आपला पाय नका घलुत \nआर आर आबा आता तरी थांबा \nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, नोव्हेंबर ०६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ५ नोव्हेंबर, २००८\nअसा माझा जीवन धडा\nहजार काळीजे दुखावित गेलो,\nआले शिव्या शाप पाचवित गेलो....\n' असा माझा जीवन धडा ' ....\nस्वप्नांचा मार्ग फार खडतर होता ,\nमाझा गुन्हा फार मोठा होता....\n' असा माझा जीवन धडा ' ....\nयशाच्या शिड्या चढत गेलो,\nमागचे सगळे विसरत गेलो ...\n' असा माझा जीवन धडा ' ....\nआपेक्षांचा डोंगर मोठा होता,\nपण माझा दृष्टिकोन बोथट होता...\n' असा माझा जीवन धडा ' ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ३ नोव्हेंबर, २००८\nदिवस असे घालवतो मी\nजसे आश्रू गाळतो कोणी ....\nआरसा पाहून समाधान झाले\nमला ह्या घरात माझे आहे कोणी .....\nपिकत आहे झाडावर फ़ळ कदाचित\nपरत दगड मारत आहे कोणी ......\nबर्याच वेळाने पसरते शांतता\nजसे मला बोलवत आहे कोणी .......\n(एका हिन्दी गझल वर आधारित)\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, नोव्हेंबर ०३, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २००८\nभैयाला दिली ओसरी ................\nनमस्कार मराठी बंधू आणि भागिनिनो ( मराठी इतर लोकानी हा लेख वाचून स्वताःचा जळफ़ळाट करून घेऊ नये )\nकाल कोण्या एका हिन्दी चित्रपटाचे ट्रेलर पाहिले , त्यातील डायलाँग असा होता \" .... कभी U.P. , बिहार आके देखना , हम मेहमान को भगवन मानते है \nआरे नटद्रष्ट लोकानो ... पाहिले म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रात पाहुणे असाल तर पहुण्या सारखे वागाना, कशाला स्वताहाचा ऐट दाखवता , आणि मराठी यजमानाचा आदर करा......... दुसरे म्हणजे आम्हाला तिथे तुम्ही देवच मानले पाहिजे , तसही देण्या सारखे काय आहे तुमच्या कड़े चिमुट भर प्रसाद सोडून चिमुट भर प्रसाद सोडून \nआधी स्वतः चा उद्धार करा आणि मग डायलाँग मारा \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, ऑक्टोबर ३१, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २९ ऑक्टोबर, २००८\nतू सुंदर , तू प्रेमळ आसे मी तुझ्या कडे पहात होतो ....\nकाय करणार तेव्हा मी प्रेमात होतो ...............\nतू समंजस , तू मनमेळावू आशी माला वाटत होती......\nकाय करू तेव्हा माझी मती भ्रष्ट होती .................\nप्रेम , आनंद , सुख सगळच मिळेल असे मला दिसत होते ......\nकाय करणार ते सगळे स्वप्नच होते ........\nतू माझी , मी तुझा आसे सगळ्याना दिसते .......\nकाय करू दिसते तसे नसते ...............\nप्रिये तू खरच चांगली आसते जेव्हा तू प्रश्न कमी विचरतेस ..............\nकाय करणार जास्त उत्तरां मध्ये खोटे दडलेले आसते ...........\nह्या कवितेचा आणि माझ्या खासगी जीवनाचा काहीही संबंध नाही, संबंध वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.\nवाचकांचा विवेक आवश्यक आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, ऑक्टोबर २९, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २७ ऑक्टोबर, २००८\nसर्व वाचाकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या \nहे वर्ष आपण सर्वाना सुख , समृद्धि आणि भरभराटी चे जाओ , हीच स्वामी चरणी प्रार्थना \n( शुभचिंतक, आनंदी, गोडखाऊ) विशुभाऊ\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, ऑक्टोबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nविशाल .... शादी और दारू \nलग्न हा आयुष्यातील एक आनंदाचा () क्षण ( क्षणभंगुर), आसाच एक क्षण माझ्या मित्राच्या आयुष्यात फार लवकरच येणार आहे .... लवकर म्हणजे पुढील महिन्याच्या ३० तारखे���ा ..... त्याचा आनंद त्याला शब्दात आणि वाक्यात वार्तवता येत नव्हता , म्हणुन मी माझ्या शब्दात आणि काव्यात वर्तवला आहे ..... देव विशाल च्या आयुष्यात शान्ति देओ हीच प्रार्थना ..........\nविशाल करने जा रहा है शादी ,\nमानू खुशी , या रोकू उसकी बर्बादी ..........\nशादी के बाद जो हालत होगी उसकी\nतडपेगा, तरसेगा पर नसीब नही होगी व्हिस्की ........\nगया था गोवा उठाया उसने ग्लास फेनी का\nरख दिया बिना पिए, बोला चेहरा नजर आया \"would be\" शेरनी का ................\nलगाता था कश पे कश और दम पे दम\nआज थर्रा उठता है दिल उसका देख के प्याला रम ....................\nशादी के पहले की गीन रहा है दिन\nलाओ उसको इंसानों में पिला के दो गिलास जिन ...............\nशादी के खर्चे से हो रहा जेब से कड़का\nनही करता शादी बच ता खर्चा तो रोज़ पि सकता था वोडका ...........\nएक बात है मेरे Dear\nशादी है वो बियर मेरे भाय\nजो पिए वो पचताये, ना पिए वो प्यासा रह जाय ....................\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, ऑक्टोबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजागा भाड्याने देणे आहे \nकाल ठाण्या मध्ये एक पाटी वाचली :\n जागा भाड्याने देणे आहे \n२ BHK ची जागा , शुद्ध हवा , २४ तास पाणी आणि ४ तास विज .......\nस्वामी ह्या रहिवाश्याना सुख समृद्धि बरोबर थोडी विज पण देओ \nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, ऑक्टोबर २७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २० ऑक्टोबर, २००८\nआर्थिक मंदी मध्ये कसे वागाल \n१ ) आहे ती नोकरी सांम्भाळुन दूसरी part time नोकरी करण्याचा प्रयत्न करावा.\n२ ) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे थांबवावे.\n३ ) हातात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचा प्रयत्न करावा .\n४ ) वायफ़ळ खर्च टाळावा.\n५ ) ब्रँन्डेड वास्तु खरेदी टाळावी.\n६ ) आणि येत्या दिवाळी मध्ये फटाके आणि तत्सम वस्तुं मध्ये खर्च करू नये.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, ऑक्टोबर २०, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८\nपहाटेचे ८ वाजले होते ..... बाबांनी आपल्या बाळाला साखर झोपेतून उठवला \nबाबा : अरे राजा sorry सॉरी , माझ्या बाळा उठ रे तो बघ उठला आणि पाखर पकडायला गेला बघ\nबाळ : बाबा जाऊ दे हो पाखर माझ्या कडेच येणार .... मी तुमचा मुलगा आहे ना \nबाबा : गधड्या ..... आता आपली लोक पण नाही आइकत तुझ ..... त्याना त्याच्यात मी , माझी उमंग दिसते ....\nबाळ : काही काय , तुम्ही कश्या वरून बोलता आहात \nबाबा : त्या साठी पेपर वाचा , T.V. वर बातम्या बघा मग कळेल \nत्या मवाली पो��ीस ने पण प्रतिज्ञापत्र दिल , तो गोग्ल्या पण त्यालाच भेटायला चालला , आणि बघ बघ पखर पण त्याच्या कडेच गेली रे\nबाबा : कस रे होणार तुझे माझ्या नंतर ..... काळजी घे रे स्वताहाची ..... नुसती चित्र काढून पोट नाही रे भारयाच तुझ ..........\n( सूचना : हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचाकानी नोंद घ्यावी \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, ऑक्टोबर १७, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८\nकोण होतास तू काय झालस तू ,\nअसा कसा अभिमान विकलास तू .....\nमर्दाची छाती होती , अभिमानी मान होती,\nअंगात धमक होती , हातात ताकद होती ......\nराजा शिवाजी होउनी जन्म घेतलास तू .....\nकोण होतास तू काय झालस तू ,\nअसा कसा अभिमान विकलास तू .....\nछाती आता आत गेली , मान ही ती खाली घातली ,\nनामर्दी अंगात भरली , हाताची ही ताकद गेली ......\nआराक्षणाने ईज्जत घालवून घेतलीस तू ......\nकोण होतास तू काय झालस तू ,\nअसा कसा अभिमान विकलास तू .....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, ऑक्टोबर १६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलाखोबा ची साठा उत्तराची कहाणी \nलाखोबाची साठी झाली आणि त्यांचे दाहि दहा वाजलेले घड्याळ बंद पडू नये म्हणुन शेतकरी राजाने त्याचा सत्कार शिव तिर्थावर केला.\nत्या सत्काराला गुंड्याभाऊ पण कमळ घेउन आले, आणि काडि पेटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला\nआपली साठा उत्तराची कहाणी सांगताना लाखोबाने आपला प्रवास अगदी धनुष्य , पंजा पासून घड्याळा पर्यन्त संपूर्ण वर्तवला , आणि सांगताना स्वताहाच गोंधळला , कारण प्रवासाचे कारण स्वताहाच विसरला \nआसो तरी प्रवासाला प्रोत्साहन देणार्या ह्रुदयसम्राट व शेतकरी राजा या दोघांचे ही त्याने आभार मानले आणि महात्मा फुले यांचा आदर्ष पाळल्याचा खोटा दिलासा स्वताला देऊन आपली कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण केलि.\nस्वामी लाखोबाला दिल्ली ला पाठवून reservation वाढवण्याची युक्ति देतिलच , तरी आपण त्याना सहकार्य करावे ही विनंती \nलेखक : Vishal Ranadive वेळ: गुरुवार, ऑक्टोबर १६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १५ ऑक्टोबर, २००८\nदुपारी मस्त सुरमई चे कालवण आणि भात खाल्यावर , मराठी राजाने T.V. लावला आणि बातमी बघून त्याने जोरात उडी मारली , आजुन एक जबदारी वाढली होती ना त्याच्यावर \nकोणी एका बुडालेल्या हवाई उद्योग समूहने ८५० ह���ाई पाखरांना आपल्या घरट्याचा रास्ता दाखवला .......... आणि आमचा मराठी राजा पेटला , आज पर्यन्त मराठी लोकांच्या सेवे साठी रक्ताचे पाणी करून भाषण देणारा राजा आज प्रथम भाषे चा मुद्दा बाजूला ठेउन त्या चिमण्या पाखरांच्या मदतीला धवला आहे \nस्वामी आमच्या मराठी राजाला, शिबिराजा बनायला मदत कर्तिलच आणि त्याचा तराजू निवडनुकित मतांनी भर्तिलच तरी आपला आशीर्वाद राजाकडे आसो \nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, ऑक्टोबर १५, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआज रात्रीपासून मुंबईत टॅक्सी-रिक्षांचा संप\nमाझ्या बंधू , भगिनी आणि मैत्रिणींनो ,\nआज मध्य रात्रि पासून आपले सखे सोयरे संपावर जात आहेत , तरी उदया आपण स्वताहाचे वाहन / बस यांचा वापर करून किंवा कामाला दांडी मारून संपाला प्रोत्साहन द्यावे ही विनंती \nस्वामी त्यांच्या प्रयात्नाना यश देऊन , ह्या टैक्सी आणि रिक्शा वाल्याना आजुन माजोरे होण्यात मदत करतिलाच तरी आपले सहकार्य आवश्यक आहे \nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, ऑक्टोबर १५, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nवश्या पैसे गोळा केलेस की नाही \nहामल्याचे २४ तास ....\nहिन्दी चीनी भाई भाई \n‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी\nआबांची झोळी आणि गोळी ला गोळी \nअसा माझा जीवन धडा\nभैयाला दिली ओसरी ................\nसर्व वाचाकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या \nविशाल .... शादी और दारू \nजागा भाड्याने देणे आहे \nआर्थिक मंदी मध्ये कसे वागाल \nलाखोबा ची साठा उत्तराची कहाणी \nआज रात्रीपासून मुंबईत टॅक्सी-रिक्षांचा संप\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या ��ंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-15T17:18:35Z", "digest": "sha1:WNAMBCHBD6G5LSTICV435PRD3J4VK5WA", "length": 7170, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई\nपिंपरी – महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई करण्यात आली.\nयामध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने यमुनानगर येथे पदपथावरील कारवाईमध्ये तीन हातगाड्या, दोन लोखंडी टपऱ्या, “क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत चिखली-कुदळवाडी रस्त्यालगतच्या पदपथावरील कारवाईमध्ये तीन व चारचाकी वाहनांचे 65 टायर, चार टायर डिस्क, तीन हातगाड्या एक लोखंडी टपरी, चार लाकडी बाकडे, तीन खुर्च्या, दोन प्लास्टिक टेबल, आठ प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले.\nयाशिवाय “ह’ व “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पिंपळे गुरव सांगवी परिसरातील साई चौक ते फेमस चौकातील कारवाईमध्ये नऊ हातगाड्या, एक जाहिरात फलक, दोन पान टपऱ्या, एक लोखंडी वजन काटा, 11 लोखंडी टेबल, जाळी, स्टूल व इतर लोखंडी साहित्यासह एक लोखंडी टपरी, चार लाकडी बाकडे, तीन खुर्च्या, दोन प्लास्टिक टेबल, आठ प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कर्मचारी, क्रेन, डम्पर, जे. सी. बी.च्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nNext articleआळंदीत अखंडीत सेवा द्या\nपादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास\n…म्हणूनच ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत\nपुणे मेट्रोसोबत ‘पिंपरी-चिंचवड’चेही नाव यावे असा आग्रह\nचिंचवड पोलिसांना ‘सुरक्षा’ भेट\nआळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इश��रा\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहरच्या वतीने निषेध मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/12/blog-post_16.html", "date_download": "2018-12-15T16:07:41Z", "digest": "sha1:3WBKYE3EVFNQ4AIIDADHDSIY7TTU2RTB", "length": 11443, "nlines": 149, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शेतीच्या समस्यांवर शोधणार ‘आयटी’द्वारे उतारा; केंद्र सरकार | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशेतीच्या समस्यांवर शोधणार ‘आयटी’द्वारे उतारा; केंद्र सरकार\nनवी दिल्ली : २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट केंद्रीय कृषी मंत्रालयाने निश्चित केले आहे. त्याच उद्दिष्ट्यपूर्तीसाठी कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर उतारा शोधण्याच्या दृष्टीने माहिती-तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शेधाण्याच्या अनुषंगाने मंत्रालयाने या क्षेत्रातील नव उद्योजकांना मदतीचे आवाहन केले आहे.\nयासाठी आयोजित कार्यक्रमात कृषी सचिव एस. के. पट्टेनायक यांनी उपस्थित तंत्रज्ञांना हे आवाहन केले. सरलीकृत माती परीक्षण पद्धती शोधण्यासाठी शेती-तंत्रज्ञानाची सुरुवात झाली आहे. त्याचे चांगले परिणाम लक्षात घेऊन शोधन आणि ग्रेडिंग समाधान, ई-मार्केटप्लेसचा विकास, पेरणीच्या वेळचे अंदाजपत्रक, पोस्ट हर्वेस्ट तंत्रज्ञान माहिती प्रसार, उत्पन्नाचा अंदाज, उत्पादन वर्गीकरण आणि ग्रेडिंग, भेसळ चाचणी, ग्राहक भर्ती केंद्रे, पीक अवशिष्ट विल्हेवाट, पिकाचे विविध टप्प्यातील नुकसान आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी विविध मार्ग शोधण्याचे आवहन त्यांनी केले.\n\"आम्ही शेतीक्षेत्रातील उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे पहात आहोत.\nभारत कृषी क्षेत्रामध्ये ज्या आव्हानांचा सामना करीत आहे,\nत्या काही आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी-ग्रॅंड चॅलेंज\nहे कृषी-तंत्रज्ञानाची एक अनोखी संधी आहे\" असे ते म्हणाले.\nभारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असल्याचे सांगून, सचिव म्हणाले की,\nमंत्रालयाचा फोकस आता अन्न सुरक्षेसाठी पोषणात्मक सुरक्षेकडे हलविण्यात आला आहे.\nसरकारने 2022 पर्यंत शेतकर्यांची दुप्पट दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजप��्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z181022054907/view", "date_download": "2018-12-15T16:30:21Z", "digest": "sha1:A5H5UO7EHRMMCJVZ42NSBWU5EJVFXBRZ", "length": 18084, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nज्याप्रमाणे राजानें प्रजेचें पालन केले पाहिजे असें पूर्वी सांगितलेलें आहे, त्याचप्रमाणें प्रजेचेंहि हें कर्तव्य आहे कीं, त्यांनी राजाची आज्ञा उल्लंघन करुं नये, कारण राजा आणि प्रजा यांचा संबंध पिता व पुत्राप्रमाणें आहे. जसा सुपुत्र आपल्या पित्याची आज्ञा उल्लंघन करीत नाहीं त्याचप्रमाणें प्रजेलाहि राजाच्या आज्ञेंत चाललें पाहिजे. हीच वास्तविक राजभक्ति होय. याविषयी प्रजेला परमेश्वरानें काय ह्मटलें आहे, ते पहा:-\n॥ इन्द्रो जायति न परा जयाता अधिराजो राजसु राजयातै ॥\n॥ चर्कृत्य ईड्यो नन्द्य श्वोपसद्यो नमस्यो भवेह ॥१॥ अतर्व. ६-१०-९८-१॥\nअर्थ:- हे मनुष्य हो जो या तुमच्या [ इहं ] समुदायामध्यें [ इन्द्र:] परम ऐश्वर्याचा कर्ता व शत्रूंनां ( जयाति ) जिंकणारा व कधींहि ( न पराजयाता ) ज्याचा पराजय तो नाही व जो [ राजसु] राजांमध्यें ( अधिराज:) सर्वांपेक्षा श्रेष्ठ व (राजयातै) त्यामध्यें प्रकाशमान्‍ होतों ( चर्कॄत्य) सभापति होण्याला अत्यंत योग्य ( ईड्य:) प्रशंसनीय गुणकर्मस्वभावयुक्त [ वन्द्य:] सत्कार करण्यास योग ( च उपसद्य:) जवळ जाण्यास व शरण जाण्यास योग्य व ( नमस्य:) सर्वांनी नमस्कार करण्यास योग्य असतो, तोच तुमचा सभापति ( भव ) होवो. अर्थात्‍ लोकांनी अशा प्रकारें गुणविशिष्ट पुरुषाला सभापति-लोकनियुक्त राजा करावा. तसेंच -\n॥ इमन्देवा असपत्नम्‍ सुवध्वं महते क्षत्राय ज्यैष्ठाय मह्ते ज्ञान राजायेन्द्र्स्येन्दियाय ॥२॥ यजु. ॥९॥४०॥\nअर्थ:- हे ( देवा:) विद्वान राजा प्रजाजन हो तुह्मी [ इमम‍] या प्रकारच्या मनुष्याला ( महते क्षत्राय ) महान्‍ चक्रवर्ती राजा साठीं ( महते ज्यैष्ठाय) सर्वांहून मोठे होण्यासाठी [ इ��न्द्रस्य इन्द्रियाय] परमेश्वरयुक्त राज्याचें व धनाचें रक्षण करण्यासाठी [ असपत्न सुबध्वम्‍] सर्व संमति करुन पक्षपात रहित पूर्ण विद्यायुक्त विनयशील, सर्वांचा मित्र अशा लोकनियुक्त सभापतीला राजा व सर्वाधीश मानून सर्व भूमंडळावरील शत्रुभाव नाहीसा करावा, व पूर्वोक्त परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणें शत्रु भाव नाहीसा करण्याकरितां प्रजेनें राजा व राजपुरुषांना साहाय्य देऊन वेद विद्याप्रचार व धर्मप्रचार ही कामें त्यांचे द्वारा करवावीं. व शत्रुभाव नाहींसा करावा; कारण उपद्रवी लोकांनी अनेक संकटे उपस्थित केल्यावर राजाहि ती संकटें नाहीसी करितो व प्रजेमध्ये शांतता प्रस्थापित करितो. तथा आपल्या प्रजेचें रक्षण करितो ह्मणून प्रजेचेंहि कर्तव्य आहे कीं, तिनें सर्वदा राजानें घातलेल्या नियमांचे अनुकरण करावें आणि समय पडल्यावर राजाला तनमनधनांनी साहाय्य करावें. असो, पुढें प्रजेकरितां मनुमहर्षि काय ह्मणतात ते पहा:-*\n॥ अराजके हि लोकेऽस्मिन्‍ सर्वतो विदूरुते भयात्‍ ॥\n॥ रक्षार्थमस्य सर्वस्य राजानमसृजत्प्रभु: ॥३॥ म. अ. ७ श्लो. ३\n॥ सोऽग्रिर्भवति वायुश्च सोर्क: सोम: स धर्मराद्‍ ॥\n॥ स कुबेर: स वरूण: स महेंद्र: प्रभावत: ॥४॥ म. अ. ७ श्लो. ७\n॥ बालोऽपि नावमंतव्यो मनुष्य इति भूमिप: ॥\n॥ महती देवता ह्येषा नररुपेण तिष्ठति ॥५॥ म. अ. ७ श्लो. ८\nअर्थ:- हें सर्व जगत्‍ अराजक ( राजरहित) असतां बलवंतापासून निर्बलास भय प्राप्त होऊन सर्वत्र हाहाकार झाला त्यावेळी प्रभूनें [ ब्रम्हदेवानें] या सर्व जगताच्या रक्षणाकरितां राजा उत्पन्न केला आहे. यास्तव त्यांने रक्षण करावें ॥३॥\nतो राजा आपल्या प्रभावानें [ शक्तीच्या उत्कर्षानें] अग्नि वायु, सूर्य, चंद्र, धर्मराज, कुबेर, वरूण, इंद्र, या सारखा आहे. ॥४॥\nराजा कदाचित्‍ बाल जरी असेल तथापि इतर मनुष्यांसारखा हा ही एक मनुष्य आहेअ अशा बुद्धीनें त्याचा अपमान, कदापि करूं नये; कारण, कोणी एक ही मोठी देवता मनुष्य रुपानें राहिली आहे \"यावरुन देवतची अवज्ञा केली असतां जे अधर्मादिक अदृष्ट दोष ते यांच्या अवज्ञानें प्राप्त होतात असें सुचविलें ॥५॥\n॥ एकमेव दहत्यगिर्नरं दुरुपसर्पिणम‍ ॥\n॥ कुलं दहति राजाग्नि: सपशुद्रव्यसंचयम्‍ ॥६॥ म. अ. ७ श्लो. ९\n॥ यस्य प्रसादे पद्मा श्रीर्विजयश्च पराक्रमे ॥\n॥ मृत्युश्च वसति क्रोधे सर्वतेजोमयो हि स: ॥७॥ म. अ. ७ श्लो. ११\n��� तं यस्तु द्वेष्टि संमोहात्स विनश्यत्यसंशयम्‍ ॥\n॥ तस्य ह्याशु विनाशाय राजा प्रकृरुते मन: ॥८॥ म. अ. ७ श्लो. १२\nअर्थ:- जो कोणी मनुष्य प्रदीप्त झालेल्या अग्नीच्या अतिसमीप जातोअ त्याला एकट्यालाच अग्नि जाळितो (त्यांच्या पुत्रादिकांचे दहन करीत नाहीं) ; परंतु राजरुपी अग्नी तर कुल ( पुत्र, स्त्रिया, भ्राते, जाति इत्यादिक) पशु; [ गाई, अश्व, इत्यादिक ] सुवर्णादिधन संचय या सर्वांचा नाश करितो ॥६॥\nज्याच्या प्रसादाचे ठायीं पद्मा श्री [ मोठी लक्ष्मी वास करीते, ज्याच्या पराक्रमाचे ठायीं विजय राहातो. ज्याच्या क्रोधाचे ठायीं मृत्यु राहतो. कारण, सूर्यादि देवतांचे तेज राजा धारण करितो \" याचा भाव - राजाच्या प्रसादानें लक्ष्मी प्राप्त होते, यास्तव लक्ष्मीकाम पुरुषानें त्याची सेवा करावी. ज्यास शत्रु असतील त्याजवर राजा संतुष्ट झाला असता त्याच्या शत्रूंचा नाश होतो [ करितो ] यास्तव शत्रुवधाची इच्छा करणारानें राजसेवा करावी. ज्याच्यावर राजा क्रोध होतो त्यास मरणांत शिक्षा करितो, यास्तव जीवनची इच्छा करणार्‍या पुरुषानें राजाला क्रोध येईल असें कृत्य करूं नये ॥७॥\nजो मनुष्य मोहानें (अज्ञानानें) राजाचा द्वेष करितो, तो नि:संशय नाश पावतो. कारण, त्याचा नाश करण्याकरितां राजा शीघ्र मन धारण करितो. उक्त प्रमाणापासून सिद्ध आहे की, राजाबरोबर द्वेष करणें ह्मणजे त्याच्या आज्ञेला न मानणें तथा त्यांनी बांधलेल्या नियमानुसार न चालणें नाशाला कारण आहे. या करितां ऐहिक व पारत्रिक सुखाची इच्छा करणार्‍या मनुष्याला उचित आहे कीं, त्यांनी धर्मात्म्या राजाबरोबर द्वेष करूं नये व राजावर श्रद्धा ठेवून त्यानें घातलेल्या नियमानुसार सर्वदा चालणें आणि समय पडल्यावर तन, मन आणि धन यांनी राजाला साह्य करुन आपल्या स्वामिभक्तीचा परिचय देत राहावें ॥८॥\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-f270-price-mp.html", "date_download": "2018-12-15T16:56:52Z", "digest": "sha1:ZGLUJ7EPFYTWEI6FAYT2GQ2GCOHQ75O3", "length": 12528, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग फँ२७० India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग फँ२७० वरIndian बाजारात सुरू 2009-05-21 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग फँ२७० - चल यादी\nसर्वोत्तम 6,890 तपशील पहा\nसॅमसंग फँ२७० - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग फँ२७० वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nउत्कृष्ट , 4 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग फँ२७० - वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी Below 256 MB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 960 mAh\nटाळकं तिने Upto 5 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Upto 150 hrs\nफॉर्म फॅक्टर Feature Phones\n( 1 पुनरावलोकने )\n( 540451 पुनरावलोकने )\n( 139821 पुनरावलोकने )\n( 16920 पुनरावलोकने )\n( 56015 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 540451 पुनरावलोकने )\n( 360 पुनरावलोकने )\n( 56167 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n5/5 (4 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T15:48:23Z", "digest": "sha1:FZXGZCFNGNDQJCFZNHIGKE7PSXTNSLOM", "length": 8013, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Video : जॅकलीनचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nVideo : जॅकलीनचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल\nअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. हा वाढता आलेख थांबायचे नाव घेत नसून आतापर्यंत तीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच सुपरहिट यादीत समावेश करता येईल असा तिचा आगामी ‘रेस ३’ हा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच लोकांच्या मनात घर केल्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल यात शंका नाही. ‘रेस ३’मध्ये जॅकलीन काही साहसदृश्य करताना दिसून येणार असून याच पार्श्वभूमीवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nजॅकलीनने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले असून अल्पावधीमध्येच तो लोकप्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये जॅकलीन साहसदृश्यांचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. जॅकलीनने या व्हिडिओत केलेली साहसदृश्ये चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्याला आतापर्यंत १ कोटींच्यावर व्ह्युज मिळाले आहे.\nदरम्यान, ‘रेस ३’ चित्रपटामध्येदेखील जॅकलीनने अशाच प्रकारची काही साहसदृश्य केली असून ही दृश्ये करताना तिच्या डोळ्यांना दुखापतही झाली होती. या दुखापतीची माहिती जॅकलीनने फोटो शेअर करुन दिली होती.जॅकलीनचा ‘रेस ३’ हा येत्या १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शहा, साकिब अली यांसारखे कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगावोगावी बॅंकिंग सुविधा कधी येणार\nNext articleसर्व बॅंक शाखांवर लक्ष देणे शक्‍य नाही – उर्जित पटेल\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/71-pakistan", "date_download": "2018-12-15T16:28:07Z", "digest": "sha1:LXWIGCGL66XCUXB55RZ57QIKFPKFT433", "length": 5339, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "pakistan - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहास���गरण - झटपट रेसिपी\n'दहशतवादी कारवाया थांबल्यानंतरच पाकशी चर्चा' - लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत\n'सिद्धूचा शीरच्छेद करणा-यास 5 लाखांचं बक्षीस', बजरंग दलाच्या नेत्याची घोषणा\n\"...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू\", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा\n12 वर्षांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला विश्वविक्रम...\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\nइम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान...\nइम्रान खानच्या शपथविधी कार्यक्रमाला या भारतीयांना अामंत्रण\nखलिस्तानी दहशतवाद्यासोबत सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, 4 जवानांना वीरमरण...\nदहशतवाद्यांच्या चकमकीत मुस्लिम जवान शहीद झाल्यानंतर ओवैसी म्हणतात देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा\nपाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी\nपाकिस्तान निवडणूक : इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान \nपाकिस्तानकडून भारताच्या हवाई सीमेचं उल्लंघन\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, गोळीबारात बीएसएफचे २ जवान शहीद\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nभारत-पाकिस्तान आणि शाहरूख खान\nभारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर,4 दहशतवादी ठार\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_56.html", "date_download": "2018-12-15T16:58:55Z", "digest": "sha1:DEY7M7OT4X7D3GXD4F4G5IDCNEERAYE6", "length": 11201, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "सोसायटी सभासदत्व दिलेच पाहिजे : पणन मंत्री | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nसोसायटी सभासदत्व दिलेच पाहिजे : पणन मंत्री\nनगर : जिल्ह्यातील सर्वच खातेदारांना विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभासदत्व दिले पाहिजे. त्यासाठी सहकार विभागाने मोठी मोहीम हाती घ्यावी. तलाठ्यांकडून खातेदारांची नावे घेऊन त्यांना विकास संस्थेचे सभासदत्व घेण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.\nसध्या एकूण 11 ला�� 84 हजार 380 खातेदारांपैकी 8 लाख 95 हजार 575 पात्र खातेदार आहेत. आतापर्यंत यातील बहुतांश जणांना सभासदत्व दिले असले तरी ते शंभर टक्के होईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील काष्टी विकास संस्थेने सहकार क्षेत्रात चांगले काम केल्याचे सांगून अशाप्रकारे इतर संस्थांनीही पुढे आले पाहिजे. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विविध संस्थांनी जिल्ह्यात चांगले काम केल्याचे सांगून श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात चांगल्या पद्धतीने उपक्रम सुरु झाल्याचे त्यांनी नमूद केले.\nविकास संस्थांच्या बैठकांना सहायक निबंधकांनी हजेरी लावलीच पाहिजे. सहकार विभागाच्या विविध योजनांची माहिती या बैठकांतून देणे आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, असे सांगून सहकारमंत्री देशमुख यांनी विकास संस्थेच्या लेखापरीक्षणाबाबतही सूचना केल्या. प्रत्येक विकास संस्था त्यांच्या लेखापरीक्षकामार्फत कामकाजाचे लेखापरीक्षण करीत असले तरी विशेष लेखा परीक्षकांनी प्रत्येक तालुक्यातील किमान पाच संस्थांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करावे, जेणेकरुन वस्तुस्थिती लक्षात येईल आणि चुकीचे काही घडत असेल, तर त्याला थांबवता येईल, असे निर्देश दिले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रो���ला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/131-hoardings-illegal-city-155197", "date_download": "2018-12-15T16:29:34Z", "digest": "sha1:Q7HDEKJE3IFWQ2JL33IMV6ILJLFWPO4G", "length": 16514, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "131 hoardings illegal in the city #PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा | eSakal", "raw_content": "\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला असून, कारवाईनंतर ते पुन्हा उभारणार नाहीत याची व्यवस्था करण्याकडे मात्र यंत्रणेने काणाडोळा केला आहे. दरम्यान, कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला असून, कारवाईनंतर ते पुन्हा उभारणार नाहीत याची व्यवस्था करण्याकडे मात्र यंत्रणेने काणाडोळा केला आहे. दरम्यान, कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.\nशहर आणि उपनगरांत सध्या एक हजार ८८६ अधिकृत होर्डिंग असल्याची नोंद आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे आहे. तसेच ११३ होर्डिंग विनापरवानगी असल्याचे या विभागातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्ते आणि चौकालगत सर्रास बेकायदा होर्डिंग दिसत असून, त्यांचा आकडा कमी दाखविल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.\nखबरदारीचा उपाय म्हणून बेकायदा होर्डिंग मालकांविरोधात कठोर कारवाईची घोषणा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली होती. त्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरात मोहीम राबवून पहिल्या आठवड्यात २२ होर्डिंग पाडली. त्यानंतर मात्र मोहीम थंडावल्याची चर्चा होताच ती पुन्हा सुरू करून आतापर्यंत म्हणजे गेल्या दोन महिन्यांत १३१ होर्डिंग पाडल्याची नोंद दाखविण्यात आली आहे.\nशहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेता आणि परवानगीपेक्षा अधिक जागेत होर्डिंग उभारल्याच्या तक्रारी आहेत. तरीही काही मोजक्‍याच होर्डिंगवर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांना महापालिका यंत्रणेचा धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते.\nजीव गमावूनही महापालिका ढिम्मच\nशहरांमधील होर्डिंग धोरण आणि त्याची परिणामकारकता मांडण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. मुंबई आणि पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा आदेश दिला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या होर्डिंग पॉलिसीची काटेकोपरणे अंमलबजावणी होण्याची आशा होती. मंगळवार पेठेतील दुर्घटनेत चौघांचा जीव गेल्यानंतर महापालिकेने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.\nज्या भागात परवानगी न घेता होर्डिंगचे सांगाडे उभारले आहेत, त्या मालकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, ते काढले नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. उपनगरांमधील होर्डिंग पाडण्या�� आली असून, त्याकरिता संबंधित मालकांकडील कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. त्यासाठी पथके नेमली आहेत.\n-विजय दहिभाते, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग\nबेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत महापालिकेकडे मागणी केली आहे. त्याबाबत गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तांसमवेतही बैठक झाली. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, त्यांच्याविरोधात नियमित कारवाई व्हावी.’’\n- बाळासाहेब गांजवे, पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1827", "date_download": "2018-12-15T16:14:06Z", "digest": "sha1:YJCSCIAM3BMQVWDFUASWUNWRKVHERLH6", "length": 8683, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गोवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गोवा\nकोंकणी शिकायचा बाफ कुठे आहे\nकोंकणी शिकायचा बाफ कुठे आहे\nभरपूर बोला. मस्त वाटतं\nभरपूर बोला. मस्त वाटतं वाचायला.\nनीधप, तुयबी उलय. उलौन उलौन\nतुयबी उलय. उलौन उलौन शिकतले. गोया येताय\nबोलायचंच हो. पण नाहीच जमलं.\nबोलायचंच हो. पण नाहीच जमलं. जवळजवळ वर्षभर राह्यले वाडीत आणि गोव्यात भरपूर चकरा मारल्या. तेवढ्यात थोडीफार मालवणी जमली पण कोकणीचा रवलांच.\nगोव्याला यायला तर काय कधीही आवडेल. पण मार्च महिना सगळा इथेच अडकलेला.\nखरंतर आमचा मित्र गेला त्याच्या फॅमिलीला भेटायला जायचंय पणजीला.\nभाई, धन्यवाद. कोंकणी ऐकण्यात\nभाई, धन्यवाद. कोंकणी ऐकण्यात कसली मजा येते. एकदम नादमधुर भाषा.\nदेव बरे करो प्रीत मोहोर आणि\nदेव बरे करो प्रीत मोहोर आणि अनिलभाई\nमाका उलोपाक येऊ ना पण समजता\nबाकी सगळ्यांक देव बरा दिस\nबाकी सगळ्यांक देव बरा दिस\nहांव नाशिल्ले घरा थोडे दिस.\nहांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.\nहांव नाशिल्ले घरा थोडे दिस.\nहांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.\nहांवें म्हळे, कोणें बरयलां\nहांवें म्हळे, कोणें बरयलां ह्या धाग्यार, पळयता जाल्यार ववि_संयोजक\nहांव बी तेच पळौपाक येयलो. कोण\nहांव बी तेच पळौपाक येयलो.\nकोण कोण वैतात वविक.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nहांवें म्हळे, कोणें बरयलां\nहांवें म्हळे, कोणें बरयलां ह्या धाग्यार, पळयता जाल्यार ववि_संयोजक\nते नाही आले, मी हा धागा वर काढला होता.\nपोर्वोरीम , पणजी , म्हापसा रेंज मधे घरगुती उकडीचे मोदक कुठे विकत मिळतील याबाबत कुणाला काही माहिती आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 20 2011\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T17:11:33Z", "digest": "sha1:VL3KX2ND4C74FDW4EZFD4Y6437MGJ4GX", "length": 12673, "nlines": 106, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वातावरणामधील बदलामुळे घसादुखी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news वातावरणामधील बदलामुळे घसादुखी\nमागील दोन महिन्यांपासून थंड वारे वाहत होते आणि शहरात गारवा निर्माण झाला होता. शहरातील लोकांनी हिवाळा ऋतूमधील थंडीचा अनुभव घेतला. उत्सवी सीझन संपून भारतीय नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि शहरातील तापमानामध्ये बदल झाला आहे. शहरातील तापमान अस्थिर बनले आहे म्हणजेच कधी थंडी असते, तर कधी गरम होते.\nमुख्यत: रात्री व पहाटेच्या वेळी 21 से. पासून 34 से. पर्यंत तापमानात सतत होत असलेल्या बदलामुळे अनेक पुणेकरांना फ्लू आजार होत आहे. या आजाराने पीडित बहुतेक लोकांनी त्यांच्या डॉक्‍टरकडे घसा दुखत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. विविध वयोगटातील 15 ते 20 टक्के पुणेकर या आजाराने ग्रस्त आहेत. विशेषत: शाळेत जाणारी मुले व तान्ह्या बालकांमध्ये हा त्रास आढळून आला आहे.\nया आजारामध्ये ऍलर्जी-हीनिटीस (नाक गळणे, ताप, शिंकणे व डोळ्यांतून पाणी येणे) आणि व्हायरल फैरिंजायटिस (गिळताना त्रास होणे, सर्दी व खोकला) या ऍलर्जी दिसून येतात. दुखत असलेल्या घशाबाबत उपचार करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे\nसकाळच्या वेळी चालणे टाळता येऊ शकते : सकाळच्या वेळी मुख्यत: सकाळी 5 वाजता हवेमध्ये धूळ व दव पडण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळच्या वेळेचे चालणे टाळणे हेच योग्य आहे. सकाळी 6.30 किंवा 7 वाजता चालायला जाऊ शकता.\nऍन्टिबायोटिक्‍स घेणे टाळा : अंग खूप गरम झाले असेल किंवा व्यक्तीला श्‍वास घेण्यामध्ये त्रास होत असेल आणि खूप ताप आला असेल तर ऍन्टिबायोटिक्‍स औषधे घेऊ नयेत. अशा स्थितीत योग्य उपचारासाठी डॉक्‍टरकडे जा. स्वत:हून औषधे घेऊ नका.\nवेळेवर औषधे घ्या : डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेण्याची काळजी घ्या. आजार बरा झाला आहे, असे समजून औषधाचा कोर्स पूर्ण करणे टाळू नका. औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nजंक फूड टाळा : जंक फूड, तळलेले पदार्थ व शीतपेये यांचे सेवन करणे टाळावे.\nघरगुती उपचार : घरगुती कोणतेच उपचार नाहीत. पण, दिवसभरात तुलसी किंवा आल्याचा चहा, मीठाचे पाणी व दिवसातून वारंवार गरम पाणी पिणे हे देखील उपयुक्त ठरू शकते.\nयोग्य आहाराचे सेवन करा\nआजाराच्या काळात सामान्यत: रोगप्रतिकार शक्ती कमी असते. पौष्टिक आहाराचे सेवन करा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पाण्यात थोडेसे मध टाकून पाणी प्या. यामुळे फुप्फुसांमध्ये असलेल्या म्युकासविरुद्ध लढण्यास मदत होईल. ठरावीक कालावधीमध्ये आरोग्यदायी आहार घ्या आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळा.\nइंग्रजीच्या विभागातील विद्यार्थ्यांचे उपोषण मागे\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post_8.html", "date_download": "2018-12-15T15:39:45Z", "digest": "sha1:HL6CCEADZYT2QK2VO54BXJI7T727CDIN", "length": 11126, "nlines": 124, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: लिटिल इंडिया", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, ८ सप्टेंबर, २०१२\nसिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल , केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन' असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून देतात .....\nआता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे .... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...\nमाझ्या सारख्या अन्नार्थी माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच .... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे '���राम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि जेवण्या साठी .....\nइथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते तेवढी इथे असते ....\nलिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न पहिल्या सारखे करून निघून जातो ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, सप्टेंबर ०८, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: प्रवास, सहजच, ज्ञान\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छ���न पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:52:51Z", "digest": "sha1:EGDZFSW34NFLQCFYJLU3USRXREKZ27UF", "length": 8580, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यांना कुणी तरी आवरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयांना कुणी तरी आवरा\nसध्या दिवाळी सुट्टी संपल्याने पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कामासाठी असलेले नोकरदार वर्ग पुन्हा परतू लागला आहे. त्यामुळे सातारा बसस्थानक ओसंडून वाहू लागले आहे. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आणि बसेसची संख्या अपुरी असल्यानेमुळे एसटी प्रशासनावर याचा ताण आला आहे. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून घेतला जात आहे.\nएरव्ही तीनशे-चारशे रुपये घेणारे हे खासगी वाहन चालक-मालक प्रवाशांची कोंडी करुन आठशे ते हजार रुपये मागत आहेत. या प्रकारामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही का आणि जर असेल तर त्याची पायमल्ली होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि जर असेल तर त्याची पायमल्ली होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे प्रश्‍न प्रवाशांसह सर्वसामान्याना पडणे साहजिकच आहे. उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी तसेच वर्षभरातील काही महत्वा सणासुदीला आपल्या मुळ गावी येणारा नोकरदार वर्ग मोठा आहे. गावी येत असताना आणि पुन्हा शहराकडे जात असताना या नोकरदार वर्गाची वाहनधारकांकडून लुट ठरलेली असते. हे संबंधित प्रशासनालाही माहित आहे.\nएरव्ही सर्वसामान्यांना नियमांचा धाक दाखवणारे हे प्रशासन या खासगी प्रवासी वाहनांची पाठराखण का करत आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित राहत आहे. तसेच एसटी बसेस प्रमाणेच खासगी बसेस वाहनधारकांनीही ठराविक तिकट दर आकारावा, अशी किमान अपेक्षा सर्वसामान्य प्रवासी वर्गाची आहे. यानी या अपेक्षाला संबंधित प्रशासनाने नजेरआड न करता त्यादृष्टीनो ठोस कार्यवाही करुन शिस्तीचा धडा गिरवावा, जेणेकरुन प्रवाशांची लुट होणार नाही आणि त्यांनाही जनतेची सेवा केल्याचा आनंद मिळेल, असे म्हटले तर वावगे ठरु नये\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआ. गोरेंच्या रणनीतीपुढे राष्ट्रवादीचा डाव फसला\nNext articleतीन मंत्र्यांच्या घोषणेनंतर ही उद्घाटन होईना\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-education-student-test-62465", "date_download": "2018-12-15T16:26:00Z", "digest": "sha1:FW7O5MALJHYJHEW2KVHFKXK36TIT3LUD", "length": 15329, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news education student test यंदा सहावीपासून विज्ञान व इंग्रजीची चाचणी | eSakal", "raw_content": "\nयंदा सहावीपासून विज्ञान व इंग्रजीची चाचणी\nबुधवार, 26 जुलै 2017\nइयत्ता नववीची नैदानिक चाचणीही यंदा पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित व विज्ञान या चार विषयांची ही चाचणी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण अद्यापही सुरु असल्याचे नववीमधील या विद्यार्थ्यांचे चाचणीचे निकाल फार महत्त्वाचे असणार आहेत.\nशिर्सुफळ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्वाकांक्षासमोर ठेवत राबवित असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यात घेण्यात येणाऱ्या नैदानिक चाचण्यांऐवजी यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून प्रगती चाचणी घेण्यात येणार आहे.\nयाअंतर्गत येणारी पहिली पायाभूत चाचणी राज्यभरात एकाच वेळी 18 व 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. पूर्वी फक्त मराठी व गणिताच्या चाचणी परिक्षा घेतली जात होती यंदापासुन त्यामध्येही बदल करुन सहावी पासुनपुढे विज्ञान व इंग्रजीचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीचे 1 कोटी 40 लाख विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. तर इयत्ता नववीची नैदानिक चाचणीही याच दिवशी राज्यात पहिल्यांदाच घेण्यात येणार असून 20 लाख विद्यार्थी ही चाचणी देणार आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यात सर्व शाळांमध्ये एकाच वेळी या परिक्षा होणार आहेत. यासाठी आवश्यक प्रश्नपत्रिका संबंधित शाळांना वेळेत पोहच करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.\nगेल्या दोन ते तीन वर्षापासून राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येत आहे. त्यांतर्गत पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येत आहे. मात्र या चाचण्यांमध्ये यंदा बदल करण्यात आला असून नैदानिक ऐवजी प्रगती चाचणी असे नाव देण्यात आले आहे. तसेच नैदानिक चाचणी ही केवळ भाषा व गणित या विषयांची होत होती मात्र ही प्रगती चाचणी आता त्यापेक्षा अधिक विषयाची होणार आहे. यामध्ये इयत्ता दुसरीची भाषा व गणित, तिसरी ते पाचवीमध्ये प्रथम भाषा, गणित व इंग्रजीचा समवेश आहे. तर सहावी ते आठवीमध्ये भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञानाचाही समावेश आहे. इयत्ता दुसरी ते आठवीमधील प्रत्येक वर्गातील 20 लाख विद्यार्थी ही चाचणी देणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे गुण आजवर सरलमध्ये अपलोड केले जात होते मात्र आता ते केंद्रपातळीवर बनविण्यात आलेल्या ऍपवर अपलोड करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थी गुणाकारात मागे आहे की व्याकरात पुढे आहे याची सर्व तपशीलवार माहिती मिळणार आहे.\nइयत्ता नववीची नैदानिक चाचणीही यंदा पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित व विज्ञान या चार विषयांची ही चाचणी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण अद्यापही सुरु असल्याचे नववीमधील या विद्यार्थ्यांचे चाचणीचे निकाल फार महत्त्वाचे असणार आहेत.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकड�� इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nभुजबळ-मोहिते पाटलांची बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा\nअकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा...\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1806.html", "date_download": "2018-12-15T16:07:37Z", "digest": "sha1:CNQSHOXW74RL6NT7FRZDGQRSKXRNHR45", "length": 6972, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरी तालुक्यात सिनेस्टाईलने हाणामाऱ्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Rahuri राहुरी तालुक्यात सिनेस्टाईलने हाणामाऱ्या.\nराहुरी तालुक्यात सिनेस्टाईलने हाणामाऱ्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन गटात सिनेस्टाईल हाणामाऱ्या होऊन मोठी धुमश्चक्री झाली. या वादात तलवार, काठी, गज यांचा वापर झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकाल शुक्रवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाऴी ९ वाजेच्या सुमारास ब्राम्हणी गावातील एसटी स्टॅँडवर उस्मानभाई शेख यांच्या ब्राम्हणी गावातील गाळयासमोरील मशिदीशेजारी असलेल्या बांगडयाच्या दुकानात फिर्यादी इस्माईल शेख व त्यांचा चुलत भाऊ आलिम यांना वरील आरोपींनी तलवार, लोखंडी पात्याचे धारधार हत्यार, लोखंडी पाईपला चेन सॉकेट असलेली हत्यारे व लाकडी दांडे तसेच लथाबुक्क्यांनी मारहाण केली.\nतसेच दुकानातील ३५०० रुपये चिल्लर, फिर्यादीची मामी शम्मा शेख हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तसेच साक्षीदार नजमा शेख यांच्या गळयातील पानपोत बळजबरीने काढुन घेऊन यातील फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन दुकानातील बांगड्या व इतर सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली.\nब्राम्हणी येथील मिस्तरी काम करणारे इस्माईल शफीक शेख यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२६/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ३२४, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ४५२ तसेच आर्मॲक्ट ४/२५, मुं पो ॲक्ट १९५१चे कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे जाकिर आलम पठाण, शायद हसन पठाण, आलम हसन पठाण, हसन कोंढाजी पठाण, चाँद अब्दुल पठाण, दादा चाँद पठाण, अब्दुलगणी पठाण, नुरा अब्दुलगणी पठाण, रविंद्र बाबासाहेब कणगरे, राजु मच्छद्रिं गायकवाड, तुकाराम भिमराज पटारे, निलेश साहेबराव झावरे, रामदास ऊर्फ लाव्या धनवटे, श्रीकांत विजय नालकर, सोमनाथ भिमराज भागवत व इतर ५ ते १० अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_71.html", "date_download": "2018-12-15T16:10:18Z", "digest": "sha1:2S5UKVQJA2G73GLJJU5R5DCHUTN3PGFH", "length": 12572, "nlines": 146, "source_domain": "www.krushirang.com", "title": "साहेबांच्या बारामतीवर विरोधकांची नजर..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nसाहेबांच्या बारामतीवर विरोधकांची नजर..\nराष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये दरवेळी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली जाते. तर, शिवसेना येथील विधानसभा निवडणूक वाढविते. मात्र, आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यावरही बारामतीकरांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनाच एकहाती कौल दि��ा आहे. मात्र, यंदा येथील निवडणूक आणखी जोमाने लढवून पवार कुटुंबियांना येथेच जाम करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे.\nया मतदारसंघात राष्ट्रवादीला पायउतार करणे अद्यापि कोणालाही जमलेले नाही. एवढे असूनही विरोधी पक्षांना बरीच चांगली मते मिळतात. हीच काय ती जमेची बाजू. त्यातही राष्ट्रीय समाज पक्षाला गतवेळेस चांगलीच मते मिळाली, परंतु शिवसेना मात्र विधानसभा निवडणुकीत बरीच मागे राहिली. यामुळेच यंदा विधानसभाही भाजपानेच लढवावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.\nत्यातच राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ते स्वतः व पवार कुठुंबियांपैकी नवे कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. बारामती विधानसभेची जागा गेली कित्येक वर्ष शिवसेनेकडे आहे. आता ती जागा भाजप लढवू इच्छिते. याबद्दल दोन्ही पक्षात बोलणी सुद्धा झालेली आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देईल असा एकही कट्टर विरोधक पवारांनी बारामती मतदार संघात तयार होऊ दिलेला नाही. असे असले तरीही गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना काठावर पास व्हावं लागल होत. विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना विरोधकांनी चांगलीच लढत दिली होती. त्यातच बारामती तालुक्यात त्यांचे झालेले दुर्लक्ष व सुमार वक्तव्यांमुळेही तालुक्यात पवारांवर लोकांची नाराजी आहे.\nहीच नाराजी फक्त विरोधकांना जमेची वाटत आहे. त्याच किरकोळ भांडवलावर भाजप येथे इच्छुक आहे.\nभाजप शिवसेना यांच्यात ‘तु..तू..मै..मै’...\nलोकसभेसह बारामती विधानसभा निवडणूक भाजपा लढवू इच्छितो. यामुळे भाजप व शिवसेना यांची पुन्हा तू..तू..मै..मै... सुरु होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास याचा फायदा राष्ट्रवादीला होईल हे नक्कीच...\n(द्वारा : पंकज नाईकवाडे)\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:40:14Z", "digest": "sha1:EY4HXWFVA2W4U2AWPY4X5KI67AR5PZZ3", "length": 10144, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "एनडीएतल्याच काही जणांना मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news एनडीएतल्याच काही जणांना मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत\nएनडीएतल्याच काही जणांना मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत\nकेंद्रीय मंत्री कुशवाह यांचे प्रतिपादन\nपाटणा – भाजप प्रणित एनडीए आघाडीतल्या काही जणांना नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदी नको आहेत असा दावा विद्यमान केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केला आहे. एका केंद्रीय मंत्र्यानेच हे विधान केल्याने त्या विषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. उपेंद्र कुशवाह हे राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पार्टीचे प्रमुख आहेत. पण हे लोक नेमके कोण आहेत त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.\nते म्हणाले की काही जण हेतुपुरस्सर अशा स्वरूपाची वक्तव्ये करीत आहेत. एनडीएत पंतप्रधानपदावरून संघर्ष निर्माण व्हावा असा हेतूही त्यांचा असावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या पक्षाला मात्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nकुशवाह यांनी अलिकडेच बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचे संकेत देणारे वक्तव्य केले होते. तसेच या पक्षाने बिहार मधील लोकसभेच्या जागा वाटपासाठी एनडीएची बैठक बोलवावी अशी मागणी केली होती. त्यावरून कुशवाह यांचा पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असावा असा कयास बांधला जात आहे.\nलडाख कौन्सिल निवडणूकीत नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा\nतेलंगणात होणार विधानसभेची मुदतपुर्व निवडणूक\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/category/uncategorized/", "date_download": "2018-12-15T16:40:25Z", "digest": "sha1:VAEK4C3EQ7N5SOO7RMYTT6N335LLJ2S5", "length": 9136, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "Uncategorized | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nसंजय पाटील नुकत्याच घेतलेल्या बंगल्याच्या लॉन मधे खुर्ची टाकुन सकाळचे कोवळ उन खात पेपर वाचत बसले होते. आयुष्यभर मुंबईला नोकरी मधे घालवल्यावर त्यांनी सातारला हा बंगला विकत घेतला होता. रिटायर्ड झाल्यावर गावाकडे जाउन रहायचे हे आधीपासुनच नक्की केलेले होते. जेंव्हा … Continue reading →\nपण सांग ना, जर मी गेले, तर तु पुन्हा लग्न करशील काहीतरी वेड्यासारखी बोलू नकोस. आधी लवकर बरी हो, नंतर बोलू.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nमी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण माझा स्व���ःचा व्यवसाय असल्याने ह्या जिएसटी कडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख. एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते, तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १) एक्साइज ड्युटी, २) सेल्स टॅक्स – … Continue reading →\nघरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल , किचन, एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल … Continue reading →\nपण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता. अगं पण नाही का म्हणतेस चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं तुझ्या वयाची असतांना … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/soft-toys/top-10-soft-toys-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:09:21Z", "digest": "sha1:FFFPXI3ZZ2DHQEAMMJ5IWAPN2EHVLYQU", "length": 11857, "nlines": 276, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 सॉफ्ट तोय्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्��ॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 सॉफ्ट तोय्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 सॉफ्ट तोय्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 सॉफ्ट तोय्स म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग सॉफ्ट तोय्स India मध्ये पेअकॉक ऑटोमेच Rs. 240 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10 सॉफ्ट तोय्स\nबेततलीच लेटर s सुपर शाप प्रिंटेड बल्लून\nवॉर्नर ब्रोस ट्विटी 28 इंच\nबेततलीच लेटर V सुपर शाप प्रिंटेड बल्लून\nबेततलीच लेटर N सुपर शाप प्रिंटेड बल्लून\nबेततलीच लेटर T सुपर शाप प्रिंटेड बल्लून\nबेततलीच लेटर E सुपर शाप प्रिंटेड बल्लून\nडिस्नी बाळू 10 इंचेस\nटिकल्स मय लव्ह टेडी क्रीम सॉफ्ट तोय 25 कमी\nटिकल्स संत सॉफ्ट तोय 33 कमी\nएकटा एकटा फॅशन ब्रुकलेट्स फन गमे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/satara/many-javans-are-indian-army-apshinge-military-village-satara/amp/", "date_download": "2018-12-15T17:39:15Z", "digest": "sha1:DEMAC4BE3G2VKDGXUUBM4HSN2TMVYZQ3", "length": 13906, "nlines": 45, "source_domain": "www.lokmat.com", "title": "many javans are in indian army from apshinge Military village from satara | साताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र | Lokmat.com", "raw_content": "\nसाताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र\nया गावातील प्रत्येक कुटूंबात जन्माला येणाऱ्या मुलाची इच्छा आणि आकांक्षा असते की तो भारतीय सैन्यात जावा.\nसातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणारं एक गाव म्हणजे आपशिंगे मिलिटरी गाव. सातारा जिल्ह्यापासून १��� किमी अंतरावर असणाऱ्या या गावात आजही प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे. साताऱ्यात तसं पाहायला गेलं तर अनेक मिलिटरी शाळा आहेत. सैनिकांचा वाढता ओघ बघता इथल्या मिलिटरी स्कूलची व्याप्ती वाढत गेली आणि हे गाव जगाच्या नकाशावर झळकू लागलं.\nप्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. पर्यटन, ऐतिहासिक वास्तू अशा अनेक कारणांनी गावं प्रसिद्ध असतात. मात्र साताऱ्यातील आपशिंगे हे गाव मात्र अश्या वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावात ८५० कुटूंब आहेत. इथली लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. तर त्यापैकी ५०० हून अधिक लोकं सैन्यात आहेत.\nया गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं नाव पडण्यामागे एक इतिहास आहे. पहिल्या महायुद्धात या गावातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांनीच या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं ठेवलं, असं सांगण्यात येतं. पहिल्या महायुद्धात या गावातील जवळपास ४६ जवान शहिद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक युद्ध झाली. त्या प्रत्येक युद्धात या गावातील सैनिक होताच. १९६२ साली चीनविरुद्ध झालेल्या युद्धात या गावातील ४ जवान शहीद झाले. तर, १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात या गावातील २ जवांनाना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर पुन्हा १९७१ साली पाकिस्तानसोबत युद्ध झालं, त्यावेळी एका जवानाने आपले प्राण अर्पण केले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावातील ४ जवान सामिल झाले होते. असा रंजक इतिहास या गावाला आहे. या गावातील अनेकांची आडनावे निकम आहेत. ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचे सांगितलं जातं.\nया गावातल्या सर्व शहीद जवानांसाठी एक स्मारक बांधण्यात आलंय. या स्मारकावर प्रत्येक जवान शहिदांची नावं आहे. त्याचबरोबर तायबुबी इनाम शेख आणि मालन प्रल्हाद निकम या दोन महिलांचाही समावेश आहे. त्याचं नाव स्मारकावर लिहिण्यामागे एक कारण आहे. या दोघींचेही पती सैन्यात सामिल होते. १९६२ साली चीनविरोधात झालेल्या युद्धात या दोघींनी आपल्या पतींना गमावलं होतं. त्यामुळे या गावात जवानांना जेवढं महत्व दिलं जातं, तेवढंच त्यांच्या पत्नीला आणि एकूणच त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला महत्व दिलं जातं. म्हणूनच या वीरपत्नींची नावे या स्मारकावर कोरण्यात आलीयेत.\nतसं पाहायला गेलं तर आपशिंगे गावात एकही मिलिटरी स्कूल नाहीये. त्यासाठी त्यांना सातारा किंवा पुण्यात जावं लागतं. पण इकडच्या तरुणांना लहानपणापासूनच आर्मीचे डोस मिळतात ते इकडच्या निवृत्त झालेल्या जवानांकडून. या गावात अनेक निवृत्त जवान आहेत. त्यामुळे गावाला एक वेगळीच शिस्त आहे. गावातील तरुणही त्यांची शिस्त पाळतात. सैनिकात जायचं म्हणजे अंगी शिस्त असणं फार महत्त्वाचं असतं. निवृत्त जवानांकडून सैन्याचे बाळकडून मिळाल्यानंतर ते सैनिक शाळेत भरती होतात आणि सीमेवर लढण्यास सज्ज होतात.\nया गावातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे हिंदुराव रामराव पाटील. १९६२ च्या चीनच्या युद्धात चीनच्या सैनिकांनी यांना पकडून नेलं होतं. जवळपास २ वर्ष ते चीनमध्ये बंदिस्त होते. युद्धादरम्यान ते हरवले असल्याची तार त्यांच्या कुटूंबाकडे आली त्यावेळी साहजिकच त्यांच्या पत्नीसोबत संपूर्ण कुटूंबाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हिंदुराव यांच्या वडिलांनाही चीन सैनिकांनी बंदिस्त करून ठेवलं होतं, जे पुन्हा केव्हाच भारतात परतले नाहीत. हीच भिती हिंदुरावांच्या मनात होती. चीन आपल्याला मारुन टाकेल, असं त्यांना वाटायचं. पण १९६३ साली एक यादी बाहेर आली. या यादीमध्ये नाव असलेल्यांना भारतात परत सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. सुदैवाने या यादीत हिंदुराव यांचं नाव होतं. १९६४ साली चीनच्या सरकारने त्यांना सोडलं आणि एका मोठ्या प्रवासानंतर ते अपशिंगे गावात परतले.\nया गावात रमेश निकम यांचं कुटूंब राहतं. या कुटूंबातील आतापर्यंत १६ जवान सैन्यात आहेत. म्हणजेच या गावात अशीही काही कुटूंब आहेत जी संपूर्ण कुटुंबच्या कुटूंब सैन्यात सामिल आहेत. असं हे सैनिकांचं गाव जगाच्या नकाशावर अगदी लहान दिसत असलं तरी या गावाचं कार्य फार महान आहे. या गावातील स्वप्निलसारख्या अनेक तरुणांमुळेच संपूर्ण देश शांततेत झोपू शकतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.\nसाताऱ्यातील कंमांडो ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये सैन्य भरतीचं प्रशिक्षण घेणारा स्वप्नील येवले म्हणतो की, ‘देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य असतं. तेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी सीमेवर जाणार आहे. सध्या प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर म��झी पोस्टींग जिथे होईल तिथे मनापासून देशासाठी लढायचं एव्हढाच विचार मी केलाय.’\nपारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट\nएक लाखाचे चक्रवाढीने आठ लाख\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच\nशोभायात्रेने विजय दिवस समारोहास कऱ्हाडात थाटात प्रारंभ\nस्ट्रॉबेरी, भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव : वाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण\nआधी दरनिश्चिती; मगच भूमिपूजन: खंबाटकी बोगदा प्रकरण\nसाताऱ्याच्या ‘समाजकल्याण’ला पुण्याचा टेकू : दहा वर्षांत ११ जणांकडे प्रभारी कामकाज\nसातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव\nपीसीपीएनडीटीप्रकरणी गुन्हा दाखल करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nसातारा : अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पित्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/football-news-7/", "date_download": "2018-12-15T16:05:10Z", "digest": "sha1:6WNCFH7OWX4G6ZJH2BGUZUZLUUQUZFSY", "length": 12299, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयएसएल फुटबॉल स्पर्धा : राहुल भेकेच्या गोलमुळे बंगळुरू विजयी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयएसएल फुटबॉल स्पर्धा : राहुल भेकेच्या गोलमुळे बंगळुरू विजयी\nहिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा\nबंगळुरू – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतउपविजेत्या बंगळुरू एफसीने आपली अपराजित राहाण्याची मालिका कायम राखली असून बंगळुरूने शुक्रवारी एफसी पुणे सिटीवर 2-1 अशी मात केली. पुर्वार्धात स्वयंगोल केलेल्या राहुल भेके याने उत्तरार्धात भरपाई केवळ दोन मिनिटे बाकी असताना गोल करत बंगळुरू एफसीच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला.\nअपेक्षेप्रमाणे बंगळुरूने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. उजवीकडून डिमास डेल्गाडोने चाल रचत खाब्राला पास दिला. त्याने चेंडूवर ताबा मिळवित अंदाज घेतला. तोपर्यंत उदांताने बॉक्‍समध्ये प्रवेश केला होता. पास मिळताच त्याने प्रतिस्पर्ध्यांना चकवित डाव्या पायाने शानदार फटका मारत लक्ष्य साधले.\nपुणे सिटीने अनपेक्षितपणे बरोबरी साधली. प्रतिआक्रमण रचत मार्सेलिनीयोने मार्का स्टॅन्कोविच याच्याकडे चेंडू सोपविला. मार्कोने उजवीकडून मैदानालगत फटका मारला. रॉबिन सिंगला पास देण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचवेळी भेकेने पायाने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. चेंडू नेटमध्ये गेला आणि अखेरीस स्वयंगोल झाला.\nपुर्वार्धात 13व्या मिनिटाला बंगळुरूचा दुसरा गोल थोडक्‍यात हुकला. डेल्गाडोने चेंचो गील्टशेनला पास दिला. चेंचोने पुण्याचा गोलरक्षक कमलजीतवर दडपण आणले होत. त्याने नेटच्या उजवीकडे फटका मारला, पण कमलजीतने पायाने चेंडू अडविला. 18व्या मिनिटाला झिस्को हर्नांडेझ याला बॉक्‍सबाहेर चेंडू मिळाला. मार्किंग नसल्याचे लक्षात येताच त्याने डाव्या पायाने जोरदार फटका मारला, पण चेंडू नेटच्या उजवीकडून बाहेर गेला. तीन मिनिटांनी झिस्कोने डावीकडून पास दिल्यावर चेंचोला मार्गिंग नव्हते. तो सहा यार्ड बॉक्‍सपाशी होता. त्याने हेडिंग केले, पण चेंडू क्रॉसबारला लागला.\nबंगळुरूने 26व्या मिनिटाला प्रतिआक्रमण रचले. एरीक पार्टालूने हेडिंग केल्यानंतर चेंडू उदांतापाशी गेला. उजवीकडून उदांताने पलिकडील बाजूस छेत्रीच्या दिशेने फटका मारला. छेत्रीने झिस्कोकडे चटकन पास देत पुढे धावण्यास सुरवात केली. झिस्कोने चेंडूकडे चेंडू सोपविला. झिस्कोने छेत्रीसाठी डमी बनण्याचा पवित्रा घेतला. प्रत्यक्ष फटका छेत्रीने डाव्या पायाने मारला, पण कमलजीतने चपळाईने नेट सुरक्षित राखले. त्यानंतर पुर्वार्धात निशू कुमार, चेंचो, पार्टालू यांचे प्रयत्न फिनिशींगअभावी यशस्वी ठरले नाहीत. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती.\nयानंतर, सामना संपायला दोन मिनिटे बाकी असताना निशू कुमारने मध्य रेषेपाशी चेंडूवर ताबा मिळविला. त्याने उजवीकडे हर्मनज्योत खाब्राला पास दिला. खाब्राने पायाने चेंडू नेटसमोर अचूकतेने मारत निर्माण केलेली संधी भेकेने साधली. त्यावेळी नेट मोकळे होते. हाच गोल निर्णायक ठरला.\nयाबरोबरच बंगळुरूने आठ सामन्यांत सातवा विजय मिळविल. त्यांना एकमेव बरोबरी साधावी लागली आहे. त्यांचे सर्वाधिक 22 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघावर त्यांनी पाच गुणांची आघाडी घेतली आहे. गोव्याने नऊ सामन्यांतून 17 गुण मिळविले आहेत. पुणे सिटीला 10 सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. एक विजय, दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण व नववे स्थान कायम राहिले.\nबंगळुरू एफसी : 2 (उदांता सिंग 11, राहुल भेके 88)\nविजयी विरुद्ध एफसी पुणे सिटी : 1 (राहुल भेके 15-स्वयंगोल)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोब���ईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्हाडाच्या वसाहतीमधील इमारती मोडकळीस\nNext articleविज्ञानविश्‍व : मुळा-मुठा कधी दिसतील अशा…\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pakistan-team-can-turn-counter-attacking-beware-of-team-india/", "date_download": "2018-12-15T16:14:39Z", "digest": "sha1:ZY6JVLC3V5FLBYKBXWVUF75TO5O2QXXQ", "length": 10807, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय", "raw_content": "\nटीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय\nटीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत उद्या (23 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुपर फोरमधील सामना रंगणार आहे.\nयाआधी हे दोन संघ साखळी फेरीत आमने-सामने आले होते. यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.\nतसेच सुपर फोरमधील बांगलादेश विरुद्धचा पहिला सामनाही 7 विकेट्सने सहज जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.\nपण त्याचबरोबर पाकिस्तान संघानेही सुपर फोरमधील त्यांचा आफगाणिस्तान विरुद्धचा रोमहर्षक झालेला पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तानही भारताविरुद्ध विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.\nभारताविरुद्ध पाकिस्तानचे हे खेळाडू मिळवून देऊ शकतात विजय-\n1. शोएब मलिक- पाकिस्तान संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असणारा शोएब मलिक भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. त्याने एशिया कपमध्ये साखळी फेरीत भारताविरुद्ध 43 धावा केल्या होत्या. तसेच आफगाणिस्तानविरुद्धही नाबाद 51 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.\nतसेच भारताविरुद्ध शोएबचा विक्रम कायमच चांगला राहिला आहे. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत आत्तापर्यंत 9 शतके केली आहेत. त्यातील 4 शतके तर त्याने फक्त भारताविरुद्धच केली आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्याला रोखण्यासाठी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे.\n2. बाबर आझम- पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज बाबर आझमच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने साखळी फेरीत भारताविरुद्ध पाकिस्तानकडून सर्वाधिक 47 धावा केल्या होत्या.\nतसेच त्याने अफगाणिस्तान विरुद्धही 66 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे आझम भारतीय संघासाठी वरचढ ठरु शकतो.\n3. इमाम उल हक- पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक एशिया कपच्या साखळी फेरीत भारताविरुद्ध जरी 2 धावा करुन बाद झाला असला तरी त्याने अफगाणिस्तान विरुद्ध 80 धावा करत त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत.\nत्याने आत्तापर्यंत 12 वनडे सामन्यातच 4 शतके आणि 2 अर्धशतकांसह 676 धावा केल्या आहेत. त्याच्याबरोबरच त्याचा सलामीचा सहकारी फकार जामनही भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो. त्यामुळे या दोघांना लवकर बाद करण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे.\n–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली\n–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम\n–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक\n–Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्���ान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kohli-s-top-10-records/", "date_download": "2018-12-15T17:04:53Z", "digest": "sha1:7MZROOYW5FFDAJPV47UZHH5BZH5NNOKP", "length": 10934, "nlines": 99, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम", "raw_content": "\n१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम\n१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम\nविशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वन-डे सामन्यात आज विराट कोहलीने वन-डे कारकिर्दीतील १० हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने वन-डेत २१३ सामन्यात ५९.२२च्या सरासरीने एकुण १०००९ धावा केल्या आहेत.\nया १० हजार धावांसोबत विराटने वन-डेत अनेक पराक्रमही केले आहेत. त्यातील काही खास आणि निवडक पराक्रम असे-\n-वन-डेत कमी डावात १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता.\n२०५- विराट कोहली, २०१८\n२५९- सचिन तेंडूलकर, २००१\n२६३- सौरव गांगुली, २००५\n२६६- रिकी पाॅटिंग, २००७\n२७२- जॅक कॅलिस, २००९\n२७३- एमएस धोनी, २०१८\n-वन-डेत कमी सामन्यांत १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सचिनच्याच नावावर होता.\n२१३- विराट कोहली, २०१८\n२६६- सचिन तेंडूलकर, २००१\n२७२- सौरव गांगुली, २००५\n२७२- रिकी पाॅटिंग, २००७\n२८६- जॅक कॅलिस, २००९\n२८७- राहुल द्रविड, २००६\n-वन-डेत कमी चेंडूत १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सनथ जयसुर्याच्या नावावर होता.\n-पदार्पणानंतर सर्वात कमी काळात १० हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम र���हुल द्रविडच्या नावावर होता.\n१० वर्ष ६७ दिवस- विराट कोहली\n१० वर्ष ३१७ दिवस- राहुल द्रविड\n-१० हजार धावा करताना सर्वाधिक सरासरी असलेला विराट जगातील पहिला फलंदाज. त्याने १० हजार धावा करताना तब्बल ५९.२४ची सरासरी गाठली आहे.\n-१० हजार धावा करताना सर्वाधिक शतके नावावर असलेला फलंदाज. विराटच्या नावावर सध्या ३६ वन-डे शतके आहेत.\n-वन-डेत कमी वयात १० हजार धावा करणारा विराट सचिननंतरचा दुसरा खेळाडू. विराटने वयाच्या २९ वर्ष आणि २५३ व्या दिवशी हा कारनामा केला तर सचिनने २७ वर्ष आणि ३४१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.\n-विराट कोहलीने ९ हजार ते १० हजार हा वन-डेतील १ हजार धावांचा टप्पा केवळ ११ डावात पार केला.\n–कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले\n–विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण\n–पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले\n–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट\n–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव��हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-has-chance-to-score-500-runs-against-pakistan-in-odi/", "date_download": "2018-12-15T15:59:03Z", "digest": "sha1:3ZVJPAIYKX34Y52MCAW624HYVV3P2LV3", "length": 8605, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट", "raw_content": "\nहिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट\nहिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट\n एशिया कप 2018 मध्ये उद्या (23 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.\nत्याने जर या सामन्यात 31 धावा केल्या तर तो पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये 500 धावांचा टप्पा पार करेल. असा पराक्रम याआधी 16 भारतीय खेळाडूंनी केला आहे.\nपाकिस्तान विरुद्ध भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. त्याने 69 सामन्यात 2526 धावा केल्या आहेत.\nरोहितने आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 36.7 च्या सरासरीने 469 धावा केल्या आहेत. यात त्याने 6 अर्धशतके केली आहेत. मात्र त्याला अजून पाकिस्तान विरुद्ध शतक करता आलेले नाही.\nतसेच रोहित यावर्षीच्या एशिया कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध तर सुपर फोरमध्ये बांगलादेश विरुद्ध अर्धशतक केले आहे. त्याने या एशिया कपमध्ये आत्तापर्यंत 3 सामन्यात 158 धावा केल्या आहेत.\nतसेच आत्ता भारतीय संघात खेळत असलेला एमएस धोनी पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 34 सामन्यात 55.90 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत.\n–टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शक���ात एकहाती विजय\n–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली\n–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम\n–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/split-wide-open-sharad-yadav-removed-jd-u-leader-rajya-sabha-66110", "date_download": "2018-12-15T17:19:14Z", "digest": "sha1:FATKQMGJT4NHIV4ABT357F4EP5Y6BYAE", "length": 14829, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Split Wide-Open: Sharad Yadav Removed As JD-U Leader In Rajya Sabha संसदीय नेतेपदावरून शरदबाबूंची हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nसंसदीय नेतेपदावरून शरदबाबूंची हकालपट्टी\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nशहा यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेत नितीशकुमार यांनी चार वर्षांनंतर पुन्हा \"एनडीए'त सहभागी होताना पूर्ण करणे आवश्‍यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल चर्चा केली. त्यानंतर आज सकाळीच शरद यादव यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली. काल वेंकय्या नायडू यांच्या स्वागतावेळी राज्यसभेतील \"जेडीयू' नेते म्हणून भाषण करणारे वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, की शरद यादव यांची हकालपट्टी केली नसून, त्यांचे स्थान बदलले (रिप्लेस) आहे. सध्याच्या त्यांच्या हालचाली बघता तसे करणे आवश्‍यक होते.\nनवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) \"अध्यक्ष' शरद यादव यांचेच ग्रह फिरल्याचे दिसत आहे. पक्षाने आज सकाळीच यादव यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते आर. सी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nनितीशकुमार यांच्या \"जेडीयू'ची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चार वर्षांनी \"घरवापसी' होताना यादव यांना आपल्या \"हाउस'मधील (राज्यसभा) पहिल्या बाकावरील जागाच गमवावी लागली. सध्या यादव जनतेशी संवाद साधण्यास बिहारमध्ये गेले आहेत. त्यांची \"जेडीयू'मधूनही हकालपट्टी होण्याचे संकेत आहेत.\nनितीशकुमार यांनी काल भाजपाध्यक्षांशी दिल्लीत खलबते केली. एकेकाळी शरद यादवांकडे असलेले \"एनडीए'चे संयोजकपद नितीशकुमार यांना मिळण्याची चिन्हे आहेत. काल शरद यादव व अली अन्वर हे सोनिया गांधी यांच्या बैठकीला हजर होते. त्याची कुणकूण लागताच मोदींना भेटायला आलेले नितीशकुमार यांनी संसद परिसरातच \"पक्षाने निर्णय घेतला आहे. ज्यांना जेथे जायचे तेथे त्यांनी खुशाल जावे,' असे फटकारले होते. नंतर ते चहापानासाठी शहांच्या घरी पोचले.\nशहा यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेत नितीशकुमार यांनी चार वर्षांनंतर पुन्हा \"एनडीए'त सहभागी होताना पूर्ण करणे आवश्‍यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल चर्चा केली. त्यानंतर आज सकाळीच शरद यादव यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली. काल वेंकय्या नायडू यांच्या स्वागतावेळी राज्यसभेतील \"जेडीयू' नेते म्हणून भाषण करणारे वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, की शरद यादव यांची हकालपट्टी केली नसून, त्यांचे स्थान बदलले (रिप्लेस) आहे. सध्याच्या त्यांच्या हालचाली बघता तसे करणे आवश्‍यक होते. यादव यांची पक्���ातून हकालपट्टी झाली, तर मात्र त्यांच्या राज्यसभा खासदारकीवरच संकट येऊ शकते. आज सकाळी शहा यांनी ट्विट करून नितीशकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.\nशिवसेनेपासून मेहबूबा मुफ्ती यांचा \"पीडीपी' व अन्य पक्षांचा हिशेब केला, तर सध्या \"एनडीए'मध्ये 30 हून जास्त घटकपक्ष आहे. भाजप एकटा वा आघाडीत असा तब्बल 18 राज्यांत सत्तेवर आहे. तेरा राज्यांत फक्त भाजप आहे.\nमंजू वर्मा न्यायालयास शरण\nपाटणा : मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांनी आज येथील स्थानिक न्यायालयामध्ये...\nमर्यादेत रहा ; 'जेडीयू'चा केंद्रीयमंत्र्यांना इशारा\nनवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर...\nबुलेटप्रूफ जॅकेटअभावी पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू\nपाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा...\nनितीशकुमार यांच्यावर तरुणाने फेकली चप्पल\nपटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका तरुणाने चप्पल फेकली. त्यानंतर त्या तरुणाने आरक्षणाचा विरोध करत घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर...\nतंत्रज्ञानाचा राजकारणातला शिरकाव (प्रकाश पवार)\nसध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक...\nहिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)\nभारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी \"आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1503.html", "date_download": "2018-12-15T17:14:04Z", "digest": "sha1:U6ORZKQ532NKZBAKRFQNOXKMPXDMVU5C", "length": 6119, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मोबाईलच्या नादामुळे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra मोबाईलच्या नादामुळे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nमोबाईलच्या नादामुळे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोबाईल व टीव्हीवरील व्हिडिओ गेम्सच्या नादामुळे शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना महाल परिसरात घडली असून, क्रिश सुनील लुनावत (वय १४, रा. महाल, मुन्शी गल्ली) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सातव्या वर्गात शिकत होता.\nक्रिशला मोबाईल व टीव्हीवरील व्हिडिओ गेम्स खेळण्याचा फारच नाद होता. या नादामुळे तो बऱ्याचदा शाळेला बुट्टीसुध्दा मारायचा, असे त्याच्या घराच्या आजुबाजूचे लोक सांगतात. क्रिशकडे त्याच्या आईचा मोबाईल राहत असे. दरम्यान, सोमवारी त्याच्या आईला बाहेरगावी जायचे असल्याने तिने मुलाजवळील मोबाईल काढून घेऊन स्वत:सोबत घेऊन गेली.\nमोबाईल आईने नेल्यामुळे तो निराश झाला. आई बाहेरगावी गेली, तर मोठी बहीण नोकरीवर गेली होती. दरम्यान तो एकटाच घरी होता. यातच त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याची बहीण रात्री घरी परत आली असता आतून दार बंद दिसले. क्रिशही आतून प्रतिसाद देत नव्हता. यामुळे तिने पाठीमागच्या खिडकीतून हात टाकून दार उघडले असता क्रिश मृतावस्थेत आढळून आला.\nत्याला मोबाईल व टीव्हीवरील जाँय स्टिकने गेम्स खेळण्याचा फार नाद होता. या नादापायी त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्याने ही आत्महत्या सिलिंग फॅनला बेडशिटच्या साहाय्याने गळफास लावून केली. आयशा सुनील लुनावत (२३) यांच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-jalyukat-shivar-56582", "date_download": "2018-12-15T16:57:14Z", "digest": "sha1:EI6SKME7QKFJ5JHKLX4GUL2O2KBKEXKD", "length": 14096, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news jalyukat shivar \"जलयुक्त शिवार'मध्ये पाणलोट क्षेत्र महत्त्वाचे | eSakal", "raw_content": "\n\"जलयुक्त शिवार'मध्ये पाणलोट क्षेत्र महत्त्वाचे\nशनिवार, 1 जुलै 2017\nमुंबई - \"जलयुक्‍त शिवार' मोहिमेत गाव हा घटक ठरवण्यात आल्याने योजना राबवण्यात राजकारण केले जात आहे. त्यामुळे गावाऐवजी पाणलोट क्षेत्र हे सूत्र ठरवून ही मोहीम राबवावी, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी दिला आहे.\nमुंबई - \"जलयुक्‍त शिवार' मोहिमेत गाव हा घटक ठरवण्यात आल्याने योजना राबवण्यात राजकारण केले जात आहे. त्यामुळे गावाऐवजी पाणलोट क्षेत्र हे सूत्र ठरवून ही मोहीम राबवावी, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी दिला आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाने प्रा. देसरडा यांच्या जनहित याचिकेद्वारे जलयुक्‍त शिवार मोहिमेविषयी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीची पहिली बैठक शुक्रवारी झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रा. देसरडा यांच्यासोबत या समितीने चर्चा करून त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे जाणून घेतले. याविषयी अधिक माहिती देताना देसरडा यांनी सांगितले की, जलयुक्‍त शिवार मोहीम सिंचनासाठी असली, तरी त्याचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जात नाही. \"पायथा ते माथा' याच सूत्राने ही कामे होण्याची गरज होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गाव हा घटक घेतल्याने ज्याच्या हातात सत्ता आहे, तिथेच ही मोहीम राबवली जात आहे. याचा वापर राजकारणासाठी केला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लघुपाणलोट क्षेत्र हे सूत्र धरून काम होण्याची आवश्‍यकता आहे, असे ते ठामपणे म्हणाले.\nजलयुक्‍त शिवार मोहिमेत दोन वर्षांत सात हजार 241 गावांतील 100 टक्‍के कामे पूर्ण झाली आहेत. 11 हजार 494 गावांची निवड यासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंधारण विभागाने दिली. या गावांतील कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली आहेत का, हे पाहण्यासाठी समितीने सात हजारांपैकी केवळ एक टक्‍का म्हणजेच 72 ��ावांची पाहणी करावी, असे आव्हानही प्रा. देसरडा यांनी दिले.\nउच्च न्यायालयाने या समितीकडे दोन महिन्यांत अहवाल मागितला आहे. या समितीने प्रा. देसरडा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांचा अभ्यास करून उपाययोजनांसंदर्भात शिफारशी करायच्या आहेत. समितीने न्यायालयाचे अधिकारी असल्याप्रमाणे स्वतंत्रपणे अहवाल सादर करावा, अशा सूचनाही न्यायालयाने समितीला केल्या आहेत.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्य��� जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/tenth-grade-mathematics-book-just-one-page-128328", "date_download": "2018-12-15T16:19:44Z", "digest": "sha1:Z22HMKUQWC6WAUILEWMR6AHPBGO5SWTN", "length": 14230, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "The tenth grade mathematics book is just one page दहावीचे गणित पुस्तक अवघ्या एका पानात | eSakal", "raw_content": "\nदहावीचे गणित पुस्तक अवघ्या एका पानात\nगुरुवार, 5 जुलै 2018\nशिरोली पुलाची : दहावीचे गणिताचे पुस्तक अवघ्या एका पानात बांधण्याचे काम गणित अभ्यासक दीपक शेटे यांनी केले आहे. स्मार्टफोनमध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो. तोच वेळ गणितासाठी देता यावा या उद्देशाने शेटे यांनी क्‍यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि अडीच महिन्यांत ते पूर्ण केले.\nशिरोली पुलाची : दहावीचे गणिताचे पुस्तक अवघ्या एका पानात बांधण्याचे काम गणित अभ्यासक दीपक शेटे यांनी केले आहे. स्मार्टफोनमध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो. तोच वेळ गणितासाठी देता यावा या उद्देशाने शेटे यांनी क्‍यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि अडीच महिन्यांत ते पूर्ण केले.\nगणित विषय अवघड, किचकट म्हणून नावडीचा म्हणणारे असंख्य आहेत. तो रुचणार नाही असे मनात पक्के रुजलेल असते. त्यामुळे आवडीच्या पद्धतीने गणिताचा अभ्यास करता यावा यासाठी शेटे सातत्याने प्रयत्नशील आहेत. दहावीच्या गणिताच्या पुस्तकातील सर्व संकल्पनांचा त्यांनी यू-ट्यूबवर शोध घेतला. प्रत्येक संकल्पनेवर यू-ट्यूबवर पन्नास ते साठ पर्याय उपलब्ध होते. कमीतकमी वेळेत संकल्पना स्पष्ट करणारा आणि सहजरीत्या विद्यार्थ्यास समजेल असा व्हिडिओ घेण्याचे ठरले. एक व्हिडिओ निश्‍चित करून त्याचा क्‍यूआर कोड तयार केला. अशा पद्धतीने पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील सर्व संकल्पनांचे आणि त्यातील घटकांचे क्‍यूआर कोड तयार केले. हे सर्व कोड अवघ्या एका पानात सामावले आहेत. अशा पद्धतीने अडीच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर गणिताच्या डिजिटल पुस्तकाचा प्रवास पूर्ण झाला.\nअसा करू शकता वापर\n* गणिताचे भाग एक व दोन ही दोन्ही पुस्तके \"डिजिटल स्मार्ट टेक्‍स्ट बुक' या नावाने तयार केलीत.\n* सर्व पुस्तक एका पानात आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक ते पाकिटात ठेवू शकतात.\n* या पानाची झेरॉक्‍स प्रतही वापरता येते.\n* पुस्तकातील संकल��पना स्पष्ट करण्यासाठी पालकांबरोबर शिक्षकांना फायदेशीर.\n* व्हिडिओ 3 ते 14 मिनिटांचे आहेत.\n* कोणत्याही वेळी गणितातील समस्येचे उत्तर सहजरीत्या मिळू शकते.\n* प्रवासातही उपयुक्त, हाताळण्यास सोपे\n* स्मार्टफोनमध्ये क्‍यूआर कोड स्कॅनर व इंटरनेटची आवश्‍यकता.\nव्हिडिओ स्वरूपात पाहिलेले सहज समजते आणि जास्त काळ स्मरणात राहते. यामुळेच गणिताचे पुस्तक डिजिटल केले आहे. यातील व्हिडिओ पाहून, सर्व संकल्पना स्पष्ट होतील आणि गणितातील विद्यार्थ्यांची गोडी वाढेल.\n- दीपक शेटे, शिक्षक\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nधुळे मनपा निवडणुक ः साडेअकरापर्यंत 14 टक्‍के मतदान\nधुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून,...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकत���.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41607585", "date_download": "2018-12-15T16:16:44Z", "digest": "sha1:LZYHF5W644EJQXN2QLDDJ7BR66A7DU7N", "length": 6583, "nlines": 109, "source_domain": "www.bbc.com", "title": "मादागास्कर : थडग्यातून प्रेत बाहेर काढून मिरवणूक - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nमादागास्कर : थडग्यातून प्रेत बाहेर काढून मिरवणूक\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमादाागास्करमध्ये 'टर्निंग ऑफ बोन्स' ही एक पारंपरिक प्रथा आहे. या प्रथेनुसार, इथले नागरिक आपापल्या मृत नातेवाईकांची पुरलेली प्रेतं पुन्हा बाहेर काढतात.\nया प्रेतांची मोठी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत खूप जल्लोष करण्यात येतो. कुटुंबीय मॅचिंग टी-शर्ट घालून नाचत आपला आनंद साजरा करतात. मिरवणूकीनंतर प्रेतांना पुन्हा पुरलं जातं.\nयुद्धोत्तर जाफना : माणसं गेली कुठे\nइस्राईलसुद्धा आता युनेस्कोतून बाहेर पडणार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ गार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nव्हिडिओ दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nपैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nव्हिडिओ माझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसणार नाही कारण...\nमाझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसणार नाही कारण...\nव्हिडिओ पोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nव���हिडिओ अंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nअंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/approval-of-metro-5-and-metro-6-maha-government-cabinet-meeting-272611.html", "date_download": "2018-12-15T16:32:50Z", "digest": "sha1:LQODIZDN6IU4QGVFIF7PEC6NX4K7UMV3", "length": 13768, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मान्यता, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘���शारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मान्यता, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या भरारीनंतर आता मुंबई उपनगरांनाही कवेत घेतलं जाणार आहे.\n24 आॅक्टोबर : मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या भरारीनंतर आता मुंबई उपनगरांनाही कवेत घेतलं जाणार आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मेट्रो 5 आणि मेट्रो 6 च्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आलीये.\nआज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मंजुरी देण्यात आलीये. मेट्रो 5 ही ठाणे-भिवंडी- कल्याण हे एकूण 24 किलोमीटरचं अंतर असणार आहे. तर मेट्रो 6 च्या प्रकल्पाचं 14.47 किमीचं अंतर असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 6672 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला मागील वर्षी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो 6 आणि मेट्रो 5 च्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळानेही हिरवा कंदील दिलाय.\nअशी असेल मेट्रो 5\nठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो 24 कि. मी. लांबीचा\n- एकूण 17 स्थानके असणार असतील आणि या\n-प्रकल्पाची किंमत 8416 कोटी\nकल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगांव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळुकंभ नाका, कापुरबावडी\nस्वामी समर्थनगर-विक्रोळी मेट्रो 6\n- स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मार्गाची लांबी 14.5 कि.मी.\n- मार्गावर 13 स्थानके\n- प्रकल्पाची किंमत 6672 कोटी\nस्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग\nबातम्य���ंच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'ठाणे मेट्रो'मुंबई मेट्रोmetro 5metro 6मेट्रो 5मेट्रो 6\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asia-cup-2018-the-hitman-shines-again-as-india-canter-to-a-7-wicket-win/", "date_download": "2018-12-15T17:00:36Z", "digest": "sha1:HHJDGBULOAROTLQZWMUBXAD35LED5EKS", "length": 13855, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक", "raw_content": "\nएशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक\nएशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक\n एशिया कप 2018 स्पर्धेत आज(21 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.\nया सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार नाबाद अर्धशतक करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.\nभारताने 174 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर फलंदाज रोहित आणि शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली होती. शिखरने सुरुवातीला आक्रमक खेळ केला होता, तर रोहितने त्याला चांगली साथ दिली.\nमात्र शिखरला बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने पायचीत बाद करत ही जोडी तोडली. शिखरने या सामन्यात 47 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या आहेत.\nशिखर बाद झाल्यानंतर अंबाती रायडू फलंदाजीसाठी आला. पण त्याला खास काही करता आले नाही. त्याने रोहितबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली आणि तो 13 धावांवर असताना बाद झाला. त्याला रुबेल हुसेनने मुशफिकूर रहिमकडे झेल देण्यास भाग पाडले.\nरायडू बाद झाल्यानंतर धोनी बढती घेऊन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने रोहितला उत्तम साथ दिली. यानंतर रोहित आणि धोनीने तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचत भारताला विजयाच्या समीप पोहचवले.\nरोहितने 105 चेंडूत 83 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. हे त्याचे एशिया कप 2018 मधील सलग दुसरे अर्धशतक आहे. त्याने याआधी पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केले होते.\nतसेच या सामन्यात रोहितला साथ देताना धोनीने 37 चेंडूत 3 चौकारांसह 33 धावा केल्या आहेत. मात्र धोनी भारताला विजयासाठी 4 धावांची गरज असताना बाद झाला. त्याला बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने बाद केले.\nत्यानंतर अखेर रोहित आणि दिनेश कार्तिकने(1*) भारताला 36.2 षटकात 174 धावांचे लक्ष्य यशस्वी पार करत विजय मिळवून दिला.\nतत्पुर्वी बांगलादेशला 49.1 षटकात 174 धावात रोखण्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोलाचे योगदान दिले होते. त्याने गोलंदाजी करताना 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत.\nया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.\nबांगलादेशची मात्र अडखळत सुरुवात झाली होती. त्यांनी 6 षटकातच त्यांचे लिटॉन दास(7) आणि नाझमुल हुसेन शान्तो(7) यांच्या विकेट गमावल्या होत्या. दासला भुवनेश्वर कुमार आणि नाझमुलला जसप्रीत बुमराहने बाद केले.\nया दोन धक्क्यांनंतरही बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.\nपण नंतर मश्रफे मोर्तझा(26) आणि मेहदी हसन(42) यांनी आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत बांगलादेशला दिडशे धावांचा टप्पा पार करुन दिला होता.\nमोर्तझाने 32 चेंडूत 26 धावा आणि मेहदी हसनने 50 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 42 धावा केल्या. मोर्तझाला भुवनेश्वरने आणि हसनला बुमराहने बाद केले.\nमात्र बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना खास काही ���रता आले नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन(17), मुशफिकूर रहिम(21) आणि मदमुल्लहा(25) यांनी थोडीफार लढत दिली होती. मात्र तेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर स्वस्तात माघारी परतले. यातील शाकिब आणि मुशफिकूर यांना जडेजाने बाद केले.\nबांगलादेशच्या अन्य फलंदाजांपैकी मुसद्दक हुसेन(12), रुबेल हुसेन(2*) आणि मुस्तफिझुर रेहमान(3) यांनी धावा केल्या.\nभारताकडून जडेजाने 4 तर अन्य गोलंदाजांपैकी भुवनेश्वर कुमार(3/33), जसप्रीत बुमराह(3/37), यांनी विकेट्स घेतल्या.\n–Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट\n–वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी\n–किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला ��ेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/pune/", "date_download": "2018-12-15T16:02:35Z", "digest": "sha1:5NYPKKPLNEXDMCSQCD6JT2OXYAGVIN2F", "length": 9500, "nlines": 138, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "PUNE | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसंतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nपुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ\nस्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस\nबस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर\nमाथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी\nमाथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने\nसंतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी\nसंतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर\nसंतोष माने मनोरूग्ण नाही, तो कालपर्यंत एसटीच्या सेवेत होता\nमाथेफिरू संतोष मानेनं मद्यसेवन केलेलं नाही\nअशा अनेक बातम्यांची दिवसभर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. सकाळी टीव्ही सुरू केल्यावर एवढंच समजलं की कुणीतरी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवली आणि पुण्यातील रस्त्यावर सुसाट पळवत नेली. रस्त्यात जो कुणी येईल, त्याला ठोकरत माथेफिरू बसचालक पुढे गेला. बऱ्याचदा तो नो एन्ट्रीतून जात होता. अनेक रिक्षा, टूव्हीलर, छोट्या-मोठ्या कार याचा त्याने चक्काचूर केला. अनेकांना आपल्या बसखाली चिरडलं.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nभीमाशंकर ट्रेक व्हाया शिडीघाट\nशेवटी आम्ही कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण करायचा मूहूर्त निश्चित केला. आधी ठरवलेली तारीख एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर रविवार 15 मे ही तारीख निश्चित झाली. पण प्रत्यक्षात निघाले तिघेच जण… मुंबईतून मी, संदीप रामदासी आणि त्यांचा सहकारी गजानन उमाटे… तसं मंचरहून आम्ही आमच्या चॅनेलचा पुणे ग्रामीणचा प्रतिनिधी अविनाश पवार यालाही बोलवून घेतलं होतं. अविनाश एकटा न येता आपल्या एका माहितगार मित्रालाही आणलं.. धनंजय कोकणे त्याचं नाव.. त्याने सह्याद्रीच्या परिसरात अनेक ट्रेक केलेत. त्याचा पूर्वानुभव आम्हाला बराच मोलाचा ठरला. असे सर्व मिळून पाच जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी सज्ज झाला.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nVideo : पांढरवाडीती��� एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog_55.html", "date_download": "2018-12-15T17:08:11Z", "digest": "sha1:HQIMKYSNCELYGUB7DXN3C6PRETNIGZB4", "length": 11600, "nlines": 146, "source_domain": "www.krushirang.com", "title": "Blog : का होतोय शेतकरी संतप्त..? | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nBlog : का होतोय शेतकरी संतप्त..\nमीच उत्पादन घ्यायचं आणि त्यापोटी तोटा पिकवायचा... मीच राबायचं आणि डोळ्यादेखत चोरांना मोठं झालेलं पाहायचं... मीच राबायचं आणि त्याचे भाव कवडीमोल करणारे सरकार निवडायचे... मीच अवहेलना सहन करायची आणि बळीराजा म्हणवून घ्यायचं...\nअसेच प्रश्न भारतीय शेतकरी बांधवांना पडत असतील. म्हणूनच तो बळीराजा आक्रमक होऊन लढाईस सज्ज होत असेल. आजही महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकरी क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली. उठता-बसता, झोपता-उठता गांधी वंदनीय असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या अन्यायग्रस्त बळीराजावर लाठीचार्ज केला. कर्तव्यभावणेतून काम करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचेच हे उदाहरण...\nसरकार कोणाचेही असो, मरण मात्र गरीब कष्टकरी व शेतकऱ्यांचेच असते. आघाडीने न्याय न दिल्याने मोठ्या आशेने देशात सत्तापालट करीत शेतकऱ्यांनी भाजपला उजवा कौल दिला. मात्र, तो कौल चुकल्याची बोच आता बळीराजाला सतावत आहे.\nयाच निराशेतून आज उत्तराखंड आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीवर स्वारी केली. गांधीजींच्या विचारांना जागून मोदीजी न्याय देतील ही वेडी आशा त्यांना होती. पण उजव्यांचे डावेपण त्यांना माहीत नव्हते. त्यातूनच त्यांना जखमी होऊन पुन्हा अन्याय सहन करावा लागला.\nव्यवस्था व सरकार आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जगभरात हे संकट आहे. ग्राहक खुश असताना कंपन्या समाधानी असतात. मात्र, हाच अर्थव्यवस्थेचा नियम शेतीत लागू होत नाही. इथले ग्राहक आणि शेतकरी असे दोन्ही असमाधानी आहेत. त्याला जबाबदार आहे सरकारचे धरसोड धोरण. आताही आघाडी सरकारच्या पुढचा बेभरवशी कित्ता मोदी सरकारने गिरवला आहे. त्याचे फलित म्हणून बळीराजा आणखी संतप्त होत आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमं��्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/supreme-courts-denial-adjournment-mobile-phone-number-card-issuance-decision/", "date_download": "2018-12-15T17:36:45Z", "digest": "sha1:IA3462AFS6MLBTQ6SCP5TMCK6X6OTTPD", "length": 31038, "nlines": 370, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Supreme Court'S Denial Of Adjournment To Mobile Phone Number Card Issuance Decision | मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छ���दात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास��ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nमोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nमोबाईल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.\nठळक मुद्देतुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले.\nनवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. घटनपीठ यासंबंधी अंतिम निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ग्राहकांना मेसेज पाठवून गोंधळ निर्माण केल्याबद्दल बँका आणि मोबाइल कंपन्यांनाही फटकारले.\nतुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाइल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. असा कुठलाही संदेश आपण दिलेला नाही असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. लोकांना अशा प्रकारे घाबरवणे बंद करा असे सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना सांगितले.\nघटनापीठ निर्णय देत नाही तोपर्यंत मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली होती. आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन होते. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देणा-या अऩेक याचिका दाखल झाल्या आहेत. घटनापीठ यावर निर्णय देईल.\nमोबाईल क्रमांक आणि बँक खाते कधीपर्यंत आधार कार्डाशी जोडायचे त्याची माहिती मेसेजमधून देण्याचे निर्देश कंपन्यांना द्या असे सर्वोच्य न्यायालयाने केंद्राला सांगितले. केंद्र सरकारनं कोर्टात सांगितले की, सर्व मोबाइल क्रमांकांना ई-केव्हाईसी व्हेरिफिकेशन अंतर्गत आधार कार्डसोबत जोडणं आवश्यक आहे. शिवाय, नवीन बँक खाते सुरू करण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे.\nमोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याची सक्ती सरकारकडून केली जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. आधार कार्ड लिंक करणे म्हणजे खासगीपणाच्या हक्काचा (राइट टू प्रायव्हसी) भंग असल्याचा आक्षेप घेण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे.\nविशेष म्हणजे यावेळी सरकारनं असेही म्हटले आहे की, आधार कार्डची जोडणी न झाल्यानं देशात कुणाचाही भूकबळी गेलेला नाही. रेशन कार्ड आधार कार्डला न जोडल्याने धान्य नाकारण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये घडली होती. यामुळे 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n ट्रेन तिकीट बुकिंगला आधार, मर्यादा वाढली; महिन्याला 12 तिकीट बूक करणं शक्य\nमोबाइल सेवा 6 फेब्रुवारी 2018ला होणार बंद, कारण...\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nमध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्���क्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2115.html", "date_download": "2018-12-15T15:58:43Z", "digest": "sha1:SBYENMG4PWGRCW3745X7OCXYHQPIC5EL", "length": 5769, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Newasa Politics News नेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल.\nनेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व नेवासे मतदारसंघाचे निरीक्षक अंबादास गारूडकर यांनी केला. भेंडा येथे झालेल्या नेवासे तालुक्यातील राष्ट्रवादी बूथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत गारूडकर बोलत होते.\nगारूडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षाचे काम अधिक गतिमान केले जात आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथनिहाय कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. बूथ समन्वयक व पंधरा कार्यकर्ते याप्रमाणे रचना असून त्यांनी त्या-त्या बूथनिहाय मतदारांशी संपर्कात राहून राष्ट्रवादीची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत.\nभाजप सरकारवर टीका करताना गारूडकर म्हणाले, भाजप सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. भाजप सरकारचे अपयश आणि त्यांच्याविषयी जनतेत असलेला असंतोष कार्यकर्त्यांनी विचारात घ्या. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हाच शेतकरी, कष्टकरी यांचे हित जोपासत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेवाशाकडे बारकाईने लक्ष आहे. येथील भावी आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2313.html", "date_download": "2018-12-15T17:14:50Z", "digest": "sha1:UE4KKJJH72K5Z372CO5DZRFDT7JJS3I2", "length": 5259, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महापालिका निवडणुकीसाठी आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Mahanagarpalika Special Story महापालिका निवडणुकीसाठी आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात.\nमहापालिका निवडणुकीसाठी आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीत भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दोन मुली निवडणूक रिंगणात उभे करण्याची परंपरा यावेळी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांच्या सुनबाई व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी रिंगणात उतरल्या आहेत.\nपहिली मुलगी व भानुदास कोतकर याची सुन सुवर्णा कोतकर यावेळी रिंगणातून बाहेर पडल्या असल्या तरी आ. कर्डिले यांनी आपली तिसरी मुली ज्योती अमोल गाडे प्रभाग क्रमांक 4 अ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभी केली आहे.\nतर दुसरी मुली शितल जगताप ही प्रभाग क्रमांक 14 अ म्हणून रिंगणात उतरली आहे. शितल जगताप या आमदार अरुण जगताप यांच्या सुनबाई असून आमदार संग्राम जगताप यांच्या त्या पत्नी आहे. मागील निवडणुकीत आ. कर्डिले यांच्या दोन मुली सुवर्णा कोतकर व शितल जगताप या उभ्या होत्या. आता या निवडणुकीत ज्योती गाडे व शितल जगताप रिंगणात उरतल्या आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमहापालिका निवडणुकीसाठी आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, November 23, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-kranti-day-celebration-65599", "date_download": "2018-12-15T16:59:58Z", "digest": "sha1:B5327DO6ZKZT2HDFQAC3LPLTBTNLO3IG", "length": 13834, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news kranti day celebration ‘चालते व्हा’चा नारा देत जागविल्या क्रांती दिनाच्या आठवणी | eSakal", "raw_content": "\n‘चालते व्हा’चा नारा देत जागविल्या क्रांती दिनाच्या आठवणी\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nपुणे - ब्रिटिशांकडून होत असलेली हिंदुस्थानची लूट आणि अत्याचार पाहून महात्मा गांधी यांनी अखेरचे आंदोलन छेडायचा निर्णय घेतला...‘भारत छोडो’, ‘चले जाव’चे ते आंदोलन होय. ‘चालते व्हा’, ‘क्विट इंडिया’ हा नारा ऐकू येत होता. आता मात्र हे अखेरचे आंदोलन...त्याची पहिली ठिणगी पुण्यातच पडली. काँग्रेस भवनावर तिरंगा फडकावणाऱ्या नारायण दाभाडे यांना हौतात्म्य आले. तो दिवस होता नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा...\nपुणे - ब्रिटिशांकडून होत असलेली हिंदुस्थानची लूट आणि अत्याचार पाहून महात्मा गांधी यांनी अखेरचे आंदोलन छेडायचा निर्णय घेतला...‘भारत छोडो’, ‘चले जाव’चे ते आंदोलन होय. ‘चालते व्हा’, ‘क्विट इंडिया’ हा नारा ऐकू येत होता. आता मात्र हे अखेरचे आंदोलन...त्याची पहिली ठिणगी पुण्यातच पडली. काँग्रेस भवनावर तिरंगा फडकावणाऱ्या नारायण दाभाडे यांना हौतात्म्य आले. तो दिवस होता नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा...\nमहात्मा गांधी यांनी मुंबईच्या काँग्रेसच्या अधिवेशनातच आठ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. दाभाडे यांनी पुण्यात मोर्चा काढून काँग्रेस भवनावर तिरंगा फडकविण्याचा निश्‍चय केला होता. मात्र ब्रिटिशांच्या गोळीबारात ते हुतात्मा झाले. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाली. तो प्रसंग पुन्हा एकदा देशवासीयांच्या डोळ्यांसमोर उभा राहावा, यासाठी इतिहासप्रेमी मंडळाने काँग्रेस भवन येथेच या प्रसंगाचे नाट्यरूप सादरीकरण केले. आरसीएम गुजराथी, मॉडर्न हायस्कूल, नूमवि प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी या शाळांचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.\n‘हो जाओ तैयार साथीयो, हो जाओ तैयार...’ या स्फूर्तिदायक गाण्याने नाट्याची सुरवात झाली. या प्रसंगी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे उपस्थित होते. हुतात्मा दाभाडे यांची भूमिका बालकलाकार मुकुंद कोंडे याने केली.\nबलकवडे म्हणाले, ‘‘पुण्याच्या या भूमीने स्वातंत्र्याचा हुंकार दिला. परकीयांच्या दास्यातून समाजाच�� सुटका करण्यासाठी दाभाडे यांनी बलिदान दिले.’’\nशेटे म्हणाले, ‘‘काँग्रेस भवनला इंग्रजांचा गराडा पडल्याचे वृत्त कळताच दाभाडे यांनी मोर्चा काढला. त्या वेळी झालेल्या गोळीबारात ते हुतात्मा झाले.’’\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nनागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-nutritional-pulses-chips-12889", "date_download": "2018-12-15T16:57:09Z", "digest": "sha1:FBKKW76MOAY3AUOFWJFE5HG3H7DZ2KJL", "length": 20874, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, nutritional pulses chips | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्��ाईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आर. टी. पाटील\nरविवार, 14 ऑक्टोबर 2018\nतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने वाढले आहे. त्याला पर्याय म्हणून खाद्यप्रक्रिया उद्योगामध्ये कमी तेलातील, प्रथिन व फायबरयुक्त कडधान्य चिप्स महत्त्वाचे ठरणार आहे. ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊ\nतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने वाढले आहे. त्याला पर्याय म्हणून खाद्यप्रक्रिया उद्योगामध्ये कमी तेलातील, प्रथिन व फायबरयुक्त कडधान्य चिप्स महत्त्वाचे ठरणार आहे. ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊ\nभारतीयांमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्याचप्रमाणे भारतीय मांसाहारी लोकांच्या रोजच्या आहारामध्ये मांसाचे सेवन असतेच असे नाही. त्यामुळे त्यांच्या प्रथिनांचा मुख्य स्रोत हा कडधान्ये हाच आहे. प्रथिने ही शरीराची गरज असून, स्नायूंच्या वृद्धी व ताकदीसाठी ते उपयुक्त ठरतात. शरीराच्या प्रतिकिलो वजनामागे आपल्याला १ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. पूर्वी कडधान्यांचे पापड, डाळ, बाडी, चकली, शेव यांचा आहारात वापर असे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये भाज्यांचे पर्याय अत्यल्प असल्याने कडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य हे शहरी लोकांच्या तुलनेमध्ये दरडोई उत्पन्न कमी असूनही चांगले असे. मात्र, अलीकडे जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे आहारातील कडधान्यांचे प्रमाण कमी झाले आहे.\nबटाटा आणि केळीचे वेफर्स आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तळलेल्या वेफर्समध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आरोग्यासाठी जागरुक लोकांकडून त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांसाठी कडधान्यांचे वेफर्स उपयुक्त ठरू शकतात.\nकडधान्यांचे (तूर) चिप्स ः\nपूर्वी पोटभरीचे खाद्य म्हणून फुटाणे आणि गूळ खाल्ले जाई. त्याचप्रमाणे कडधान्याच्या चिप्समध्ये असलेल्या तंतूमय पदार्थामुळे पोटभरीचे खाद्य म्हणून उपयोगी ठरते. त्यात अनेक चवींचे मिश्रण करणे शक्य असल्याने विविधताही भरपूर मिळते. हे चिप्स ओव्हनमध्ये कमी तेलामध्ये तयार करता येतात. प्रथि���ांचे व तंतूमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्याने आरोग्यदायी ठरतात.\nकडधान्यांचे पिठामध्ये मसाल्यांचे पदार्थ उदा. काळी मिरी, अजवाईन मिसळून कणीक मळून घ्यावी. लाटून त्याचे योग्य आकार कापून घ्यावेत. यासाठी विविध क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आकार दिल्यानंतर त्यांना वक्रताही देता येते. त्यानंतर कमी तेलामध्ये तळून किंवा बेक करून घ्यावेत. ते पापडाप्रमाणे भरून येतात. त्यावर भुकटीस्वरूपातील स्वाद टाकावेत.\nपाऊण कप मसूर पीठ, पाऊण कप मैदा, पाऊण कप रवा, एक चमचा कडीपत्ता भुकटी, एक चमचा मीठ, एक चमचा बारीक केलेली मिरी, एक कप गरम पाणी, तेल (ब्रशिंगसाठी)\n२०० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ओव्हन प्रीहिट करून घ्यावा. मसूर पीठ, मैदा व रवा एका वाटीमध्ये घेऊन, त्यात कढीपत्ता भुकटी, मीठ, काळी मिरी भुकटी मिसळून घ्यावी. त्यात पाणी मिसळून चांगली कणीस मळून घ्यावी.\nपीठ भुरभुरलेले पृष्ठभागावर हा गोळा २ मिनिटांसाठी मुरू द्यावा. त्याचे सम आकारात गोळे करून घ्यावेत.\nगोळ्यावर तेलाचा ब्रश फिरवून घ्यावा. पीठ भुरभुरलेल्या पृष्ठभागावर गोळा घेऊन, त्याचे लाटून १४ बाय ७.५ इंच आकाराच्या कापण्या बनवून घ्याव्यात. पिझ्झा कटर किंवा धारदार चाकूच्या साह्याने १४ इंच लांबीचे पाच भाग बनवावेत. या पट्ट्या बेकिंग शीटवर घेऊन त्यावर हलक्या हाताने तेलाचे ब्रशींग करावे. त्यावर मीठ भुरभुरावे. तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत १० मिनिटांसाठी बेक करून घ्यावेत. त्यानंतर थंड करण्यासाठी रॅकवर ठेवावेत. ही प्रक्रिया अन्य गोळ्यासाठी करावी. हे कुरकुरे रात्रभर हवाबंद कंटेनरमध्ये साठवावते. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानावर कुरकुरीत करून घ्यावेत.\nअमेरिकेमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा कुरकुरीत जंक फूडचे सेवन व्यसनाप्रमाणे केले जाते. त्याला पर्याय म्हणून ही प्रथिनयुक्त चिप्स पुढे येत आहेत. कडधान्यांना त्यांची विशिष्ट अशी चव असून, त्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात. प्रथिनांबरोबरच तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे (कडधान्यांच्या प्रकारानुसार, विशेषतः ब जीवनसत्त्व), अॅण्टी ऑक्सिडेण्टस मिळतात. अमेरिकन बाजारपेठेमध्ये उपलब्ध कडधान्य चिप्सचे पॅकेट.\n(लेखक लुधियाना येथील सीफेट संस्थेचे माची संचालक अाहेत.)\nकडधान्य डाळ आरोग्य तूर जं�� फूड जीवनसत्त्व\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळ���ंची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T15:31:18Z", "digest": "sha1:UQTXCLHO5AXOGCRPCS5E5H3LYRVOTCMS", "length": 7954, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समाज माध्यमांवर बदनामी; मुनोत यांची तक्रार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसमाज माध्यमांवर बदनामी; मुनोत यांची तक्रार\nनगर: अर्बन बॅंकेच्या तथाकथित गैरव्यवहाराप्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याची चौकशी व्हावी अशी तक्रार बॅंकेचे संचालक शैलेश मुनोत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.\nनगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहारावरील सुनावणी जिल्हा न्यायालयात बुधवारी होती. परंतु लेखा परीक्षक न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढची दिली आहे.\nदरम्यान ही सुनावणी होण्यापूर्वीच समाज माध्यमांवर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष संचालक मंडळ यांची बदनामी होईल असा मजकूर व्हायरल करण्यात आला. कोट्यांवधीच्या घोटाळ्यात अध्यक्षांचा हात फिर्यादी लेखा परीक्षकांची साक्ष असा हा मजकूर होता, असे शैलेश मुनोत तक्रारीत म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभा आणि जम्मू-काश्‍मीर विधानसभा निवडणुका एकत्रितच\nNext articleसौभाग्य योजनेअंर्तगत, 8 राज्यांमध्ये 100 टक्के घरगुती विद्युतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्���ा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-death-in-online-crop-insurance-line-267083.html", "date_download": "2018-12-15T17:05:52Z", "digest": "sha1:WBB74PLDFAFJRS5W4UX3OHEGJGZYAQYA", "length": 11874, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आॅनलाईन कर्जमाफी फाॅर्मच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर ��ाहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआॅनलाईन कर्जमाफी फाॅर्मच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू\nआता कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरतानाही पुण्यातल्या खेडमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेलाय.\n11 आॅगस्ट : यापूर्वी नोटबंदीच्या काळात, पीक विमा काढताना रांगेत शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. आता कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरतानाही पुण्यातल्या खेडमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेलाय.\nशेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची सक्ती केलीये. पण आता ऑनलाईन फॉर्म भरतानाही शेतकऱ्यांचे जीव जाऊ लागलेत. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील नायफड गावातील शंकर ठोकर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. ठोकर हे कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी वाडा इथं गेले होते. तिथं रांगेत उभं असतानात ते कोसळले.\nकर्जमाफीचा फॉर्म सहज आणि सरळ भरता येईल असा दावा सरकारने केला होता. पण हे ऑनलाईन अर्जांची गर्दीही शेतकऱ्यांचे जीव घेऊ लागल्याचं या घटनेनं अधोरेखित होतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dhoni-3rd-player-to-play-200-odis-as-captain-after-ponting-230-fleming-218/", "date_download": "2018-12-15T16:01:30Z", "digest": "sha1:P35D4FVKHBG4ZHPLT7THHBZ42SJRM6TV", "length": 8294, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व", "raw_content": "\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\n आज 14 व्या एशिया कपमधील सुपर फोरमध्ये भारताचा अफगाणिस्तानबरोबर सामना होत आहे. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी भारताचे नेतृत्व करणार आहे.\nत्याने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे भारताची धूरा सोपवली आहे. तसेच धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.\nया सामन्यात कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधार शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे नेतृत्वाची संधी माजी कर्णधार एमएस धोनीकडे चालुन आली.\nकर्णधार म्हणुन धोनीचा हा २०० वा सामना आहे. यापुर्वी केवळ आॅस्ट्रेलियाचा रिकी पाॅटिंग आणि न्यूझीलंडच्या स्टिफन फ्लेमिंगने २०० किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केले आहे.\nआॅस्ट्रेलियाच्या रिकी पाॅटिंगने २३० सामन्यात नेतृत्व करताना १६५ विजय मिळवले आहे. तर स्टिफन फ्लेमिंगने २१८ सामन्यात ९८ विजय मिळवले.\nधोनीने या सामन्याआधी १९९ वनडे सामन्याच नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने ११० विजय, ७४ पराभव आणि ४ सामने बरोबरीचे तर ११ सामने हे अनिर्णित राहिले होते.\n–आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\n–जर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\n–रोहित, शिखर��्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\n–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=dhArmika", "date_download": "2018-12-15T16:30:29Z", "digest": "sha1:MWP67HBS7LTRN6UXTU6IHLK5XPZISLLJ", "length": 7762, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category dhArmika", "raw_content": "\nसमर्थ रामदास विवेक दर्शन by संत रामदास Add to Cart\nसंपादक: वि. रा. करंदीकर ...\nश्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत by शंकर भट Add to Cart\nदत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र.संस्कृत ...\nश्री���ुरुचरित्र ( मोठा टाइप ) by अण्णासाहेब कामत Add to Cart\nश्रीगुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तींचा अवतार. त्यांचे ...\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी by ल. ग. मराठे Add to Cart\n|ऽ श्रीराम समर्थ |ऽनुसत्याच शाब्दिक विवेचनापेक्षा प्रसंग किंवा ...\nदेवपूजा अशी करा by वि. के. फडके Add to Cart\nकोणतीही गोष्ट शास्त्रशुध्द पध्दतीने केली तरच तिचा उपयोग होतो. ...\nसंपूर्ण चातुर्मास by काशीनाथ जोशी Add to Cart\nसर्वसामान्य कुटुंबाला सर्व वर्षभर धार्मिक मार्गदर्शक म्हणून उप ...\nसार्थ श्रीज्ञानेश्वरी by बाळकृष्ण भिडे Add to Cart\nसुमारे ७०० वर्षांपूर्वी माउली ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी कळायल ...\nश्रीनिसर्गदत्तमहाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nश्रीनिसर्गदत्तमहाराज जीवनातील आत्मज्ञान त्यांच्या स्पष्ट परखड भाषे ...\nदेव जो भूवरी चालला by लीना सोहोनी Add to Cart\nसार्थ श्रीमत दासबोध by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nदासबोधांतील ज्ञानामृत | श्रवणद्वारे घ्यावे आंत |अभ्यास करूनिया ...\nदिव्यत्वाची जेथे प्रचिती by प्रमोद केणे Add to Cart\nजगाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एक ...\nसंस्कारधन by डॉ. इंदूभूषण बडे Add to Cart\nहिंदूंचे सोळा संस्कारामागील तत्वज्ञान आणि विज्ञान सोप्या भाषेंत पटवू ...\nनर्मदे ऐ हर हर by जगन्नाथ कुंटे Add to Cart\nशतकानुशतकापासून असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आलेली आहेत.ज ...\nसार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना by सोनोपंत दांडेकर Add to Cart\nज्ञानेश्वरीचे रहस्य यथार्थपणे समजण्यासाठी प्रा. दांडेकर यांच्या ...\nसाद देती हिमशिखरे by जी.के. (बाबा) प्रधान Add to Cart\nसंसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे ...\nश्रीगणेश उपासना अशी करा by आनंद घनराम Add to Cart\nप्रत्येक गाणपत्याच्या संग्रही हवेच असे अप्रतिम पुस्तक.श्री गजानना ...\nश्रीगाडगेमहाराज by गो. नी. दांडेकर Add to Cart\nप्रत्यक्ष श्री. गाडगे महाराजांची गाठ पडल्यानंतर त्यांच्या तत्वज्ञ ...\nश्री स्वामी समर्थ बखर (मोठा ताईप) by डॉ. रा. चिं. ढेरे Add to Cart\nश्री स्वामी समर्थमहाराज यांच्या चरित्राची श्री गोपाळबुवा केळकर तथ ...\nश्रीमहाभारत कथा by त्र्यं. ग. बापट Add to Cart\nअखिल जगतात अत्यंत मोठे व प्रभावी महाकाव्य असे जे महाभारत त्याc ...\nराष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव by करुणा ढापरे Add to Cart\n\"मुलांसाठी छोटी भाषणे\"अनेक संस्थांतून, शाळेतून मुलांना भाषण कर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-minister-nitin-gadkari-felt-dizzy-his-condition-stable-14420?tid=3", "date_download": "2018-12-15T16:54:06Z", "digest": "sha1:4L7H47LRCYUK2UJBUSTRVWBKSJEV23SG", "length": 14586, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Minister Nitin Gadkari felt dizzy, his condition is stable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहूरी : नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर\nराहूरी : नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापिठ येथे दीक्षांत भाषणांनंतर राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवरच खाली कोसळले. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र पुन्हा कोसळले. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून जेवन घेतले आहे.\nडॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व पायी दीक्षांत समारंभातून पायी बाहेर पडले. प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापिठाच्या विशेष अतिथीगृहाकडे रवाना झाले.\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापिठ येथे दीक्षांत भाषणांनंतर राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवरच खाली कोसळले. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र पुन्हा कोसळले. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून जेवन घेतले आहे.\nडॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व पायी दीक्षांत समारंभातून पायी बाहेर पडले. प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापिठाच्या विशेष अतिथीगृहाकडे रवाना झाले.\nरक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली होती. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी जेवन घेतले आहे.\nरक्तातील साखर कमी झाल्यामुळे प्रकृती काहीशी बिघडली होती. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले असून आता प्रकृती स्थिर आहे. सर्वांचे मी आभार मानतो.\n- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.\nनगर महात्मा फुले राष्ट्रगीत विकास नितीन गडकरी nitin gadkari साखर\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T16:10:19Z", "digest": "sha1:VGRBINZT2S2PYQNHI2ELTG4GMZ5AZCAQ", "length": 7987, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकने भारतीय उपउच्चायुक्ताला केले पाचारण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकने भारतीय उपउच्चायुक्ताला केले पाचारण\nशस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा केला दावा\nइस्लामाबाद – पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारताच्या हंगामी उपउच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे भारताने शस्त्रसंधीचा भंग करून केलेल्या गोळीबाराबद्दल विचारणा केली. भारताने काल हा गोळीबार केला त्यात पाकिस्तानी हद्दीतील एक नागरीक ठार झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.\nचिरीकोट सेक्‍टर मध्ये भारताने हा गोळीबार केल्याचे त्यांनी म्हटले असून या बद्दल त्यांनी पाकिस्तानी बाजूचा निषेधही नोंदवला आहे. सीमा भागात भारतीय बाजूकडून सतत गोळीबार केला जात असून त्यात नागरी वस्त्यांना लक्ष केले जात आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. चालू वर्षात आत्तापर्यंत भारताने 1100 वेळा शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यात पाकिस्तानी हद्दीतील 29 नागरीक ठार झाले असून 117 जण जखमी झाले आहेत. सन 2017 पासून भारताकडून हा प्रक्षोभक गोळीबार सातत्याने केला आहे.\nभारताचा हा आक्रमकपणा प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारा असून सीमा भागातही त्यामुळे कायमच अस्थिरता निर्माण होत आहे असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने स�� 2003 साली झालेला शस्त्रसंधीचा करार पुर्णपण अंमलात आणला पाहिजे असेही पाकिस्तानने भारताला सुनावत मोठाच कांगावा केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत आणि अमेरिका व्यापारातील अडचणींवर करणार चर्चा\nNext articleकर्नाटकातील जयनगर मध्ये कॉंग्रेस विजयी\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nआयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये-अमेरिका\nमल्ल्या प्रत्यार्पण प्रकरण ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे ; दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित\nअमेरिकेच्या विकासात स्थलांतरितांचे मोठे योगदान – प्रमिला जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2018-12-15T16:09:01Z", "digest": "sha1:2QF6UPOH7FHBZRQUJEEYCDETWU2WXILD", "length": 11781, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संपूर्ण जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंपूर्ण जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nआमदार सोनवणे यांची विधानसभेत मागणी ः तालुक्‍यातील धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना द्या\nनारायणगाव-जुन्नर तालुक्‍यातील केवळ सहा मंडले दुष्काळग्रस्त जाहीर न करता सपूर्ण जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर करा व तालुक्‍यातील धरणाचे पाणी सोडताना ते शेतकऱ्यांना सुरवातीपासून द्यायला सुरवात करा, पीक विमा कंपनीकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत रकमा सरकारने द्याव्यात तसेच पाण्याचे टॅंकर चालू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे न ठेवता तहसीलदार यांच्याकडे द्यावेत, अशा महत्त्वाच्या मागण्या विधानसभेत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची आज (दि. 30) मांडल्या.\nजुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी आज दुष्काळात आहे आणि त्या भूमीला दुष्काळात घ्या हे आमदार म्हणून बोलावले लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे. जुन्नर तालुक्‍यातील 9 सर्कलपैकी 6 सर्कल दुष्काळ म्हणून दुसऱ्या टप्यात जाहीर केले. उर्वरित राहिलेले जे 3 सर्कल त्यात संपूर्ण आदिवासी विभाग मागे राहिला आहे. राहिलेल्या आपटाळे, राजूर व डिंगोरे या सर्कलमध्ये ऑगस्टमध्ये झालेला पाऊस आहे, त्यानंतर पाऊसच झाला नाही. या भागातील संपूर्ण खरिपाची भात शेती नष्ट झाली. आजपर्यंत या भागात कधी नव्हे अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 90 ते 100 वयातील मंडळी सांगतात की, आदिवासी भागात अशी दारुण परिस्थिती कधीही आली नव्हती. महाराष्ट्र सरकार सांगत आहे की, सॅटेलाईटच्या माध्यमातून ट्रीगल 1, ट्रीगल 2 आणि ट्रीगल 3; परंतु माझी हरकत या ट्रीगलवरच आहे. वास्तविक शेजारचे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर होतात हे तालुके एकाच सह्याद्रीच्या रांगेत आहेत आणि जुन्नर तालुका मध्येच सोडून दिला. शेजारील तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला आणि जुन्नर व अकोले जाहीर होत नाही. मशीनच असे काम करत असेल तर आम्ही निवडून आलेल्या आमदारांची कोण नोंद घेणार\nआमदार खासदारांनी भीषणता पाहिली\nजुन्नर तालुक्‍यातील धरणात पाणी भरले असले तरी त्या भागातील भातशेती, सोयाबीन पूर्ण नष्ट झाली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील आणि मी स्वतः तसेच जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, प्रत्येक विभागाचे अधिकारी यांनी त्या भागाची पाहणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीची भीषणता असलेली माहिती सरकारला दिली आहे. शेतकरी आपल्या भरवशावर आहे, विश्वासावर आहे, त्या विश्वासाला धक्का लागू नये अशी विनंती आमदार सोनवणे यांनी विधानसभेत केली.\nपीक विमा कंपनीवर अंकुश ठेवा\n2017 साली नोहेंबर, डिसेंबर व जानेवारी 2018 या कालावधीत जुन्नर तालुक्‍यात अवकाळी पाऊस झाला, पीक विम्याचे शेतकरी बांधवांनी शासनाचा व आपल्या स्वतःचा धरून 64 कोटी रुपये हप्ता भरला. विमा कंपनी बोलली अवकाळी पावसाला आम्ही पैसे देतो. आज त्या गोष्टीला पूर्ण 1 वर्ष झाले तरीही विमा कंपनीने एक रुपया सुध्दा शेतकऱ्यांना दिला नाही. ही जबाबदारी कोणाची आहे. विमा कंपनी काय करते. आपणा बरोबर पत्र व्यवहार केला आहे. शासनाने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये एप्रिलच्या महिना अखेरपर्यंत गारपीट झाली तर शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. आमच्याकडे 7 एप्रिलला मोठी गारपीट झाली आमचा द्राक्ष बागायतदार नारायणगाव, वारूळवाडी, आर्वी, पिपळगाव, येडगाव आणि गोळेगाव येथील मोठे मोठे द्राक्ष बागायतदार अडचणीमध्ये आले आहेत. पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांची फसवणूक करते. सरकारने जाब विचारला पाहिजे. पीक विमा कंपनी��र अंकुश असणे गरजेचे आहे. जुन्नर तालुक्‍यातील पठार विभाग पिण्याच्या पाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखोडवा उसासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा\nNext articleमहाराष्ट्र केसरी तालुका चाचणीत 40 जणांचा सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-new-sdoklam-issue-and-rajnath-singh-67679", "date_download": "2018-12-15T17:00:48Z", "digest": "sha1:4VKTTEHSE5NLZYXXZNAGRQNTEFIXWF6C", "length": 13046, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi new sdoklam issue and rajnath singh डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री | eSakal", "raw_content": "\nडोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चीन या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली.\nभारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की भारताला शांतता हवी असल्याचा संदेश सर्व शेजारी देशांना देण्याची आमची इच्छा आहे. भारतीय सुरक्षा दल देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nनवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चीन या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली.\nभारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की भारताला शांतता हवी असल्याचा संदेश सर्व शेजारी देशांना देण्याची आमची इच्छा आहे. भारतीय सुरक्षा दल देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले, की आमच्या सुरक्षा दलांकडे भारतीय सीमांचे संरक्षण करण्याची पूर्ण ताकद आहे. आयटीबीपी जम्मू-काश्‍मीरपासून अरूणाचल प्रदेशपर्यंतच्या 4,057 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे संरक्षण करत आहे.\nभारतीय सुरक्षा दलांनी सिक्कीम सेक्‍टरच्या डोकलाम भागात चिनी लष्कराकडून सुरू असलेले रस्तेनिर्मितीचे काम थांबवले होते. तेव्हापासून भारत आणि चीनदरम्यान अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या क्षेत्र���त रस्त्यांची निर्मिती करत होतो, असा दावा चीनने केला आहे. त्याच वेळी ते वादग्रस्त डोकलाम भागातून भारतीय लष्कराला परत बोलविण्याची मागणीही करत आहेत. भूतानच्या म्हणण्यानुसार, डोकलाम त्यांचा भाग आहे. मात्र, चीन या भागावर आपला दावा सांगत आहे.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22152", "date_download": "2018-12-15T16:07:21Z", "digest": "sha1:EKKXSDSQDISUZW5M4D4QUO3VUVYS3WBS", "length": 10226, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अरुण जोशी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अरुण जोशी\nसत्यमेव न जयते, कल्याणमस्तु\nआपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.\nRead more about सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु\nकाय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक\n\"समजा\" मी तुम्हाला १०० रुपये \"फ्रीमधे\" दिले आणि त्याचे काहीतरी करा म्हटले, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याची उत्तरं काहींना ठावी असतात, काहींना नाही. काहींना उत्तरांची कारणं माहित असतात आणि काहींना मात्र उत्तरांची कारणं माहित नसू शकतात. पण मी तो प्रश्न विचारत नाहीय.\nआता या शंभर रुपयांकडून मला पुढे काही अपेक्षा नाही. दिले परत,चालेले, न दिले चालेल. मी फुकट पैसे घेत नसतो असे म्हणणारे असाल तर समजा कि हे पैसे तुमच्याकडे अस्सेच कुठूनतरी आले आहेत. असले कुठलेही वाद घालायचे नाहीत.\nRead more about काय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक\nलग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, \"मुझे और एक शादी करनी है\nबायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं.\nRead more about एका धर्मांतराची कथा\nजुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था\n१. स्वातंत्र्य, समता, बंधुता\n२. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता\n ती पुढे चालूच. मग ,\n३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता\nजे धार्मिक आहेत त्यांचं काय त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय तर जे नैस���्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग\nRead more about जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था\nईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/indias-seventh-position-business-optimism-index/", "date_download": "2018-12-15T17:37:50Z", "digest": "sha1:HBVJRD45DCMSMIGKULYYB4OOAQ56WKQV", "length": 30065, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India'S Seventh Position In The Business Optimism Index | व्यवसाय आशावाद निर्देशांकात भारताची सातव्या स्थानी घसरण | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्���ींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्य�� शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nव्यवसाय आशावाद निर्देशांकात भारताची सातव्या स्थानी घसरण\nसप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ‘व्यवसाय आशावाद निर्देशांका’त भारत घसरून ७व्या स्थानी गेला आहे. आदल्या तिमाहीत भारत दुस-या स्थानी होता.\nनवी दिल्ली : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ‘व्यवसाय आशावाद निर्देशांका’त भारत घसरून ७व्या स्थानी गेला आहे. आदल्या तिमाह��त भारत दुस-या स्थानी होता. याचाच अर्थ तीन महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्था घसरली असल्याचे दिसते, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.\nग्रँट थॉर्न्टनने जारी केलेल्या आंतरराष्टÑीय व्यावसायिक अहवालात (आयबीआर) ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, व्यवसाय आशावाद निर्देशांकात इंडोनेशिया पहिल्या स्थानी आहे. फिनलँड दुसºया, नेदरलँड तिसºया, फिलिपिन्स चौथ्या, आॅस्ट्रेलिया पाचव्या आणि नायजेरिया सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.\nआगामी १२ महिन्यांतील महसुलाबाबत भारतीय व्यावसायिकांनी व्यक्त केलेला विश्वास फारच कमजोर राहिला, असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतीय बाजारपेठांतील नफ्याबाबतचा आत्मविश्वासही डळमळीत झाला आहे. आदल्या तिमाहीत ६९ टक्के व्यावसायिकांनी नफ्याबाबत प्रबळ आशावाद व्यक्त केला होता.\nया तिमाहीत केवळ ५४ टक्केच व्यावसायिक नफ्याबाबत आशावादी दिसले. विक्री किंमत आणि निर्यात यांच्यात वाढ होऊ शकते का, या मुद्द्यावरील विश्वासही घसरला आहे.\nग्रँट थॉर्न्टन इंडिया एलएलपीचे भागीदार हरीश एचव्ही यांनी\nसांगितले की, भारताची अर्थव्यवस्था पिछाडली असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.\nभारत सरकारची कृती आणि सुधारणा तसेच व्यवसाय सुलभीकरण निर्देशांकात भारताने घेतलेली झेप याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. येत्या काही तिमाहीत भारतीय व्यावसायिकांतील आशावाद प्रबळ होईल.\nअहवालानुसार, भारतीय व्यावसायिकांत रोजगार वाढीबाबत मात्र चांगला विश्वास दिसून आला. आगामी १२ महिन्यांत रोजगारांत वाढ व्हायला हवी, असे मत ५४ टक्के उत्तरदात्यांनी व्यक्त केले. जूनच्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय प्रकल्प, यंत्रसामग्री आणि संशोधन व विकास (आरअ‍ॅण्डडी) या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही भारतीय व्यावसायिकांत आशावाद दिसून आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपुढच्या 10 वर्षांत पर्मनंट नोकऱ्या होणार इतिहासजमा, बोनस, सुट्ट्याही जाणार\nपोलाद उत्पादनात सात टक्क्यांची वाढ, पायाभूत सुविधा योजनांचा फायदा\nअमरावतीत ८ नोव्हेंबरला सुकाणू समितीतर्फे नोटाबंदीचे वर्षश्राद्ध\nप्रचलित अर्थशास्त्राच्या सापळ्यातून सुटकेची विश्वदृष्टी\nराहुल गांधींची अरुण जेटलींवर 'ट्विट'टीका : नोटाब��दी-GSTमुळे अर्थव्यवस्था ICUमध्ये, तुमच्या औषधातही नाही जोर\n पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा\nSBIची पुन्हा भन्नाट ऑफर आजच्या दिवसात मिळवा 5 लीटर मोफत पेट्रोल\nबँका पाच दिवस राहणार बंद, आजच उरकून घ्या सर्व कामे...\nइंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस\n'केंद्राचा एफडीआय रिटेल क्षेत्राच्या धोरणात बदलाचा प्रस्ताव नाही'\nअर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, M.A.चा विषय होता इतिहास\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ��या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:37:35Z", "digest": "sha1:PER3EJQNNCUXVGVUQAZCO2TWXTE5UPHN", "length": 5199, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्युबा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► क्युबाचा इतिहास‎ (२ प)\n► क्युबातील नद्या‎ (१ प)\n► क्युबाचे राष्ट्राध्यक्ष‎ (३ प)\n► क्युबामधील शहरे‎ (३ प)\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T15:45:26Z", "digest": "sha1:QZW3HGBKSR244UZJ4FVRVFCG47FLMXNU", "length": 3846, "nlines": 96, "source_domain": "sangli.nic.in", "title": "जिल्हा प्रोफाईल | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nप्रकाशन तारीख : 13/06/2018\nक्षेत्रफळ – 8,578 चौरस किमी (3,312 चौ. मैल)\n3 मिरज कवठे महांकाळ 1,52,327 60 [पीडीएफ, 32.3KB]\n8 कडेगाव कडेगाव 1,43,091 56 [पीडीएफ, 31.7KB]\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/katewadi-bhavnagaragar-due-to-increase-in-the-area-the-area-becomes-the-area-of-%E2%80%8B%E2%80%8Bunrest/", "date_download": "2018-12-15T16:54:07Z", "digest": "sha1:AHZBPH7DVV3CI7AKYHP3FEPNQQ7HBUM5", "length": 8763, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“भाईगिरीला आवरा’ काटेवाडी, भवानीनगरात प्रस्थ वाढल्याने परिसर बनतोय अशांततेचा टापू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“भाईगिरीला आवरा’ काटेवाडी, भवानीनगरात प्रस्थ वाढल्याने परिसर बनतोय अशांततेचा टापू\nसर्वच घटकांना ठरतेय डोकेदुखी\nभवानीनगर: काटेवाडी (ता. बारामती) , भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात वर्चस्वासाठी तरुण मुले टोपण नावे विविध ग्रुप काढून भाईगिरी करीत आहेत. याच वर्चस्ववादातून कलह, गर्दी मारामारी करून दहशत माजवित असल्याने काटेवाडी, भवानीगर अशांत टापू बनू लागली आहेत. गुन्हेगारीवरील यंत्रणेचा धाक काही अंशी कमी होऊ लागल्याने “भाईगिरीं’च्या कारनाम्याची झळ सर्वच घटकांना डोकेदुखी ठरू लागली आहे. परिणामी, “भाईगिरीला आवरा’ अशी हाक देण्याची वेळ आली आहे.\nसध्या काटेवाडी, भवानीनगर परिसरात टुकार फिरणाऱ्या तरुणांमध्ये नवीन टोपण नवे धारण करून परिसरात दहशत निर्माण करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यात हे तरुण हिंदी चित्रपटात धारण केलेल्या डाकुंच्या नावे या ग्रुपला देत परिसरात भाईगिरी करीत आहेत. हे ग्रुप चौकाचौकात मोठे फ्लेक्‍स लाऊन वाढदिवस साजरे केले जात आहेत तर वाढदिवसाचा केक कापून परिसरातील शांतता भंग करून परिसरात दहशत माजवीत आहेत. दरम्यान, हे तरुण असे ग्रुप काढून सामाजिक काम करण्याच्या बाजूला ठेऊन हे तरुण आपली ताकद दहशत निर्माण करण्यासाठी वापरत आहेत.\nकाटेवाडी, भवानीनगर परिसरातील बसस्थानकावर व बसस्थानकाच्या आवारात विनाकारण स्टंट निर्माण करणे, दुचाकीचा कर्कश आवाज करणे, या ठिकाणी टोळक्‍याने उभे राहून टिंगलटवाळी करणे असे प्रकार होत असल्याने या परिसरातील महिला व मुली यांना बसस्थानकावर थांबणे ही कठीण होत आहे. दिवसेंदिवस आशा घटनांमध्ये वाढ होत असून अजूनही नवनवीन ग्रुप वेगवेगळ्या नावाने बाहेर पडत आहेत. याचा विनाकारण त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींना सहन करावा लागत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#टिपण : मतदारसंघ, उमेदवारीच्या आगाऊ चर्चा निरर्थकच\nNext articleवाडेबोल्हाई उपसरपंच पदाचा राजीनामा\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-election-process-will-be-handled-by-the-duty-free-and-fair-looking-officers-election-commissioner/", "date_download": "2018-12-15T15:42:28Z", "digest": "sha1:AM5REUEPLFTSCN536FD72B34PVHAB7YF", "length": 6861, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार- निवडणूक आयुक्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार- निवडणूक आयुक्त\nमुंबई:निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार असल्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी स्पष्ट केले.\nसहारिया म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासूनच राबविणार. तसेच निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार”.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासूनच राबविणार. निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व निपक्ष: अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार- निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया pic.twitter.com/pKT1083EoC\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरकुंभ परिसरात प्रदुषणाचा कहर\nNext articleकर्जमाफी प्रेम की नाईलाज \nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.hardiksutari.com/p/about.html", "date_download": "2018-12-15T16:57:48Z", "digest": "sha1:XS6X6GRNN26KL3BJ4O74EVUWMLIYK3FQ", "length": 5415, "nlines": 35, "source_domain": "www.hardiksutari.com", "title": "Hardik Sutari: माझ्याविषयी", "raw_content": "\nमाझ्या वैयक्तिक संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे \nमी हार्दिक सुतारी, माझी स्वतःबद्दल ओळख करून द्यावी इतका मी मोठा नाही. पण आयुष्यात मोठे व्हायचे स्वप्न इतर सर्व सामान्य माणसाप्रमाणे माझेही आहे.\nमी ब्लॉगर तसेच वेबसाइट डेव्हलपर आहे. म्हणजेच वेबसाइट बनवितो. (Work For Google )\nनुकतेच माझे एयरक्राफ्ट इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाले.पण मी माझ्या लहानपणापासूनच ठरवले होते की समाजकार्य करावे म्हणूनच www.majhinaukri.in या शासकीय नोकरीबद्दल माहिती देणार्‍या संकेतस्थळाची निर्मिती केली .विशेष म्हणजे या संकेतस्थळाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय .\nमाझा जन्म डहाणू तालुक्यातील 'वाढवण' या अतिशय दुर्घमभागात झाला. लहानपणी आमच्या शाळेतील बाईंनी (वर्ग शिक्षिका) वर्गात प्रश्न विचारला होता की तुम्ही मोठे होऊन काय बनणार या प्रश्नावर कसलाच विचार न करता मी उत्तर दिले \" बाई मला इंजीनियर व्हायचे आहे. त्याच क्षणापासून मी निश्चय केला; की मी इंजीनियर होणारच ,म्हणून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याला गेलो. तिथे एयरक्राफ्ट इंजीनियरिंग पूर्ण केले .\nइंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षात असताना वडिलांकडे हट्ट करून लॅपटॉप मागितला . अन त्याच क्षणापासून कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर बद्दल गोडी निर्माण झाली . कोलेजच्या सुट्टीच्या दिवशी माझे सगळे मित्र फिरायला जायचे पण मी मात्र लॅपटॉप घेऊन बसायचो . काही तरी नवीन शोधत बसायचो .\nपूर्वीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने सतत इतरांना काहीतरी सांगत राहायचे व आपले ज्ञान वाटत राहायचे हेच करत आलो. इतरांना मदत करण्यात मला जो आनंद मिळतो तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.\nइयत्ता ०१ ली ते ०४ थी 1998 ते 2002 जि.प.शाळा टिघरेपाडा (वाढवण)\nइयत्ता ०५ वी ते १० वी 2002 ते 2008 के.अ.राऊत विद्यामंदिर, (वरोर)\nइयत्ता ११वी व १२वी (विज्ञान शाखा) 2008 ते 2010 M.K ज्युनियर कॉलेज (चिंचणी)\nअसो. तुम्हाला कंटाळा असेल वाचून, साहजिकच आहे. मी असतो तर वाचलेच नसते.\nएक महत्त्वाचे सांगायचे राहिलेच ते म्हणजे माझीनोकरी.इन प्रमाणे भविष्यामध्ये अशा बर्‍याच निरनिराळ्या चांगल्या वेबसाइट बनविण्याच्या कामाला मी कधीच सुरवात केली आहे. आशा आहे की आपले आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील.\nPowered By माझी नोकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/11/", "date_download": "2018-12-15T16:04:09Z", "digest": "sha1:ETOKRAXVBA3EU2PJLULASZYUTUSBFNKX", "length": 8442, "nlines": 179, "source_domain": "kayvatelte.com", "title": "November | 2011 | काय वाटे��� ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा. पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण … Continue reading →\nकालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged मराठी, संस्कृती, स्वयंपाक, स्वयंपाकघर\t| 50 Comments\nदिवाळी म्हंटलं की फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या साधारण … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7140-alandi-corporator-balaji-kamble-allegedly-killed-by-cousin", "date_download": "2018-12-15T15:36:48Z", "digest": "sha1:YNLPQVE4DOJ2XXJR6EAJ4XJUZMHJO46I", "length": 7894, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वैयक्तिक वादातून भाजप नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या.. - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n��ैयक्तिक वादातून भाजप नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या..\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nआळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर वडमुखवाडीमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.\nयांच्या हत्येचं गूढ आता उकलण्याची चिन्हं दिसत आहेत. 2 महिन्यांपूर्वी बालाजी कांबळे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते.\nत्यावेळी अजय मेटकरी याने दारुच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ केली होती. यावेळी दोघांमध्ये झटपट झाल्याचंही म्हटलं जातं.\nया भांडणानंतर अजय मेटकरीने बघून घेईन, अशी धमकी कांबळेंना दिली होती. त्यामुळे त्यानेचं भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या केली, अशी फिर्याद घोलप यांनी दिघी पोलीसांना दिली आहे. मात्र दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.\nलिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित \nखाकीतला नराधम, लोकांनी दिला चांगलाच चोप...\nनागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या...\nनाझरे धरणात निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जेजुरी गडाच्या पायऱ्या धबधब्याच्या रुपात\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरें���- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2008/11/blog-post_22.html", "date_download": "2018-12-15T16:26:18Z", "digest": "sha1:5X4RVE5GFY65IXLEQGQS2DM3F4FVFXIF", "length": 7233, "nlines": 119, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: हिन्दी चीनी भाई भाई !!!!", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, २२ नोव्हेंबर, २००८\nहिन्दी चीनी भाई भाई \nकाल दुपारी चाहा घेण्यासाठी मी आणि माझा मित्र उपेन टापरी वर गेलो , चाहा बरोबर मस्त कुस्खुषित भय्या हा विषय चघळत होतो आणि तोच आमची नजर एका चीनी घोळक्यवर गेली.... ते कोणी ही कुठल्याही IT कंपनी मध्ये किंवा भारत भेटी वर आलेले पर्यटक नव्हते तर होते मजूर म्हणुन भारतात आलेले चीनी माथाडी कामगार.\nस्वस्त चीनी वस्तूंचे आपण स्वागत नक्कीच केले पण ह्या कमगारांना कसे आवरणार ही लोक भय्या लोकां पेक्षा स्वस्तात काम करतात .... आता मराठी पणा सोडा भारतीय पणा तरी राखा.......\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, नोव्हेंबर २२, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nवश्या पैसे गोळा केलेस की नाही \nहामल्याचे २४ तास ....\nहिन्दी चीनी भाई भाई \n‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी\nआबांची झोळी आणि गोळी ला गोळी \nअसा माझा जीवन धडा\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:36:52Z", "digest": "sha1:UVZUKDYSFGRBGXOZNFG55BGJSJIK34UD", "length": 8481, "nlines": 205, "source_domain": "sangli.nic.in", "title": "सार्वजनिक सुविधा | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nकल्लेश्वर मंदिरा जवळ, आटपाडी - ४१५ ३०१\nउरुण इस्लामपूर पोस्ट ऑफिस\nकचेरी रोड, इस्लामपूर - ४१५ ४०९\nराम मंदिरा जवळ, कडेगाव - ४१५ ३०४\nकवठे महांकाळ पोस्ट ऑफिस\nहिंगणगाव रोड, कवठे महांकाळ - ४१६ ४०५\nलोखंडी पुला जवळ, जत - ४१६४०४\nगणपती मंदिर जवळ, तासगाव - ४१६ ३१२\nआय सी आय सी आय बँक\nजिल्हा परिषद सांगली समोर, सांगली - मिरज रोड, सांगली\nएच डी एफ सी बँक\nपुष्पराज चौक, सांगली - मिरज रोड, सांगली\nसांगली - मिरज रोड, सांगली\nग्रामीण रुग्णालय, कवठे महांकाळ\nकुची रोड, कवठे महांकाळ\nसांगली रोड, जत - ४१६४०४\nमु.पो. संख ता. जत जि. सांगली\nजि. प. शाळा, दाजी माळी वस्ती, आटपाडी\nदाजी माळी वस्ती, आटपाडी\nजि.प. शाळा, मापटेमळा, आटपाडी\nन्यू इंग्लिश स्कूल, लिंगीवरे, आटपाडी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/eid-celebrated-joy-dapodi-124186", "date_download": "2018-12-15T16:52:00Z", "digest": "sha1:WVD7MGNBJPEHDKBSYUQTJ35BOPAB2R7G", "length": 12799, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "eid celebrated with joy in dapodi दापोडी सांगवीत ईद उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nदापोडी सांगवीत ईद उत्साहात साजरी\nरविवार, 17 जून 2018\nजुनी सांगवी : दापोडी जुनी सांगवी परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दापोडी शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर, दापोडी येथे मुस्लिम बांधवांना माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पुष्पगुच्छ, शिरखुरमा व मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनपाल सोनकांबळे, नवनाथ डांगे, हेमंत आबा माने, मिलिंद भोसल�� आदी आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.\nजुनी सांगवी : दापोडी जुनी सांगवी परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दापोडी शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर, दापोडी येथे मुस्लिम बांधवांना माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पुष्पगुच्छ, शिरखुरमा व मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनपाल सोनकांबळे, नवनाथ डांगे, हेमंत आबा माने, मिलिंद भोसले आदी आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शेखर काटे युवा मंच च्यावतीने ईद निमित्ताने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना. शेखर काटे,नगरसेविका स्वाती माई काटे,विश्वजित कांबळे, राजेंद्र काळभोर यांनी लहान मुलांना जिलेबी भरवुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nरोहितराज युवा प्रतिष्ठाणच्या वतीने दापोडी, फुगेवाडी,कासारवाडी येथील मुस्लिम अनाथ व विधवा महिलांना ईद साजरी करण्यासाठी कपडे व शिरखुरमाचे साहित्य नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी संतोष काटे,तानाजी काटे, रफिक शेख,बंटी मुजावर, अब्दुल शेख,अझर शेख,राकेश काटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शेख व आभार नजिद मुजावर यांनी केले.जुनी सांगवीत श्री जवाहर ढोरे,दत्तात्रय भोसले,मदन कोठुळे,दिपक माकर,संजय मराठे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी तन्वीर अन्सारी,साहिल अन्सारी,सोहेल शेख,समीर शेख,विजयसिंह भोसले आदी उपस्थित होते.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nराजस्थानमधील टोंकमध्ये सचिनच 'पायलट'\nटोंक (राजस्थान) : राजस्थान विधानसभा निवडणुकीत टोंक मतदारसंघातील काँग्रेसचे सचिन पायलट हेच पायलटच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन पायलट...\nदलित, मराठा, मुस्लिम मोट बांधण्याची गरज - टिपू\nऔरंगाबाद - स्वराज्यात, इंग्रज काळात ज्यांनी गद्दारी केली तेच आता सत्ता भोगत आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास दलित, मराठा, मुस्लिम...\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि प���राणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nबुलंदशहर हिंसाचार; मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा कट\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-dairy-farm-agitation-68048", "date_download": "2018-12-15T16:39:46Z", "digest": "sha1:47V6R2R7VPZOHOUGDH7IG5QSZ6IOPR55", "length": 13903, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news Dairy Farm agitation ‘डेअरी फार्म बंद’विरोधात आंदोलन | eSakal", "raw_content": "\n‘डेअरी फार्म बंद’विरोधात आंदोलन\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nपिंपरी - संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ‘खडकी, पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉइज मिलिटरी फार्म ट्रेड युनियन’ने पिंपरी आंबेडकर चौकात बुधवारी (ता. २३) आंदोलन केले. पिंपरी येथील मिलिटरी फॉर्ममधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.\nया वेळी आंदोलकांनी ‘गो हमारी दाता हैं, गो हमारी माता हैं’, ‘मिलिटरी फार्म बंद, तीनसो वर्कर्स बेघर’, ‘गो बचाओ, देश बचाओ’, ‘वंदे मातरम्‌...’ आदी घोषणा दिल्या. दीड ते दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक काहीशी विस्कळित झाली.\nपिंपरी - संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ‘खडकी, पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉइज मिलिटरी फार्म ट्रेड युनियन’ने पिंपरी आंबेडकर चौकात बुधवारी (ता. २३) आंदोलन केले. पिंपरी येथील मिलिटरी फॉर्ममधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ���या संख्येने यात सहभागी झाले होते.\nया वेळी आंदोलकांनी ‘गो हमारी दाता हैं, गो हमारी माता हैं’, ‘मिलिटरी फार्म बंद, तीनसो वर्कर्स बेघर’, ‘गो बचाओ, देश बचाओ’, ‘वंदे मातरम्‌...’ आदी घोषणा दिल्या. दीड ते दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक काहीशी विस्कळित झाली.\nहरिशंकर यादव, राजेश यादव, मंगेश यादव, दिलीप यावर, देवेंद्र यादव, डॉ. दत्तात्रेय कांबळे, आझाद यादव, रेखा साळुंके, उषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. याबाबत रमेश यादव म्हणाले, ‘‘ब्रिटिश सरकारने १८८९ मध्ये मिलिटरी फार्म ही स्वायत्त संस्था सुरू केली. या संस्थेचे देशभरात एकूण ३९ फार्म असून, त्यामध्ये २५ हजारांहून अधिक संकरित गायी आहेत. या संस्थेने भारतीय लष्कराला अविरतपणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला. हे फार्म बंद झाल्यामुळे होलस्टिन फ्रिजन आणि साहिवाल जातींच्या गायींचे अस्तित्व धोक्‍यात येणार आहे. चार हजारांहून अधिक हंगामी मजूर बेघर होणार आहेत, तर १२ हजारांहून अधिक कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. परिणामी त्यांचे कुटुंबीय अडचणीत येणार आहेत. एकीकडे केंद्र सरकार गोमातेच्या संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे स्वतःकडील गोशाळा सांभाळण्यास असमर्थता दर्शवत आहे. तरी सरकारने सर्व बाजूने विचार करून हा निर्णय मागे घ्यावा.’’\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nशरद पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्तुळात दाखल होणार\nपुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्��ा \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nजुनी सांगवी परिसरात बाबासाहेबांना अभिवादन\nजुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-useful-garbage-can-be-useful-58939", "date_download": "2018-12-15T17:18:07Z", "digest": "sha1:Q2OAVXFS6HMN2M2LJLQYV5DS35RDRSLH", "length": 14106, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Useful for garbage can be useful कचरा ठरू शकतो उपयुक्त | eSakal", "raw_content": "\nकचरा ठरू शकतो उपयुक्त\nबुधवार, 12 जुलै 2017\nपुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प\nपुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभा राहणार आहे.\nपुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प\nपुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभा राहणार आहे.\nप्लाझ्मा टॉर्च या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे कचरा वर्गीकृत न करताच यात वापरता येतो. हा प्रकल्प पूर्णत: बंदिस्त असल्याने पर्यावरणाला कोणतीच हानी पोचत नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याची पद्धत आहे. अशा स्थितीत नायट्रोजन ऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन डायऑक्‍साईड, डायऑक्‍सिन हे विषारी वायू हवेत मिसळतात. त्यावरचा उपाय म्हणजे प्लाझ्मा टॉर्च आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वीज कचऱ्याला जाळतानाच तयार होणार आहे. यातून उरलेल्या पदार्थाचा वापर रस्ते बांधणीच्या कामातही करता येतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविण्यात हा प्रकल्प मोठी भूमिका बजावू शकेल.\nकचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी झालेल्या संशोधनाबाबत विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. सुधा भारोस्कर म्हणाल्या, ‘‘पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या या पॉलिइथिलिन टेरिफ्थॅलेटच्या असतात. त्यातून पेट्रोल काढण्याचे तंत्र विकसित झाले आहे. हे पेट्रोल इंधन म्हणून वापरता येते.’’\nकचरा डेपोला अनेकदा आग लागण्याचे प्रकार घडतात. कारण, कचऱ्यामध्ये विशेषत: ओल्या कचऱ्यामध्ये मिथेन वायू असतो. त्यामुळे कचरा पेट घेतो. आता या कचऱ्यापासून घरगुती वापराचा गॅस तयार होतो. काही स्वयंसेवी संस्था कचरा घेऊन सिलिंडरमध्ये गॅसही भरून देण्याचा उपक्रम राबवीत असतात. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे तंत्रज्ञान सर्वश्रुत आहेच. कचरा ही समस्या असली, तरी तंत्रज्ञानाचा वापर केला तर हीच समस्या लोकांसाठी उपयोगी ठरू शकते.\n- डॉ. सुधा भारोस्कर, प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटप��बाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:45:52Z", "digest": "sha1:ZPK5YO2OEJFN3XCQYBIND5L7UUXPJPBK", "length": 10377, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कॅलिफोर्निया : हल्लेखोराने पत्नीसह 5 जणांना केलं ठार, स्वतःलाही संपवलं | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news कॅलिफोर्निया : हल्लेखोराने पत्नीसह 5 जणांना केलं ठार, स्वतःलाही संपवलं\nकॅलिफोर्निया : हल्लेखोराने पत्नीसह 5 जणांना केलं ठार, स्वतःलाही संपवलं\nअमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये बेकर्सफील्ड कंपनीजवळ एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांना ठार केल्यानंतर या हल्लेखोराने स्वतःवरही गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या पत्नीलाही गोळ्या घालून ठार केलं.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्थानीक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 5.20 वाजता एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत बिअर माउंटन स्पोर्ट्सजवळ आला. त्या ठिकाणी ट्रकचा व्यवसाय होतो. पत्नीला ठार करण्याआधी हल्लेखोराने तेथे उपस्थित एका व्यक्तीला गोळी मारली. ही घटना जवळील अन्य एका व्यक्तीने पाहिली, त्यानंतर हल्लेखोराने त्या व्यक्तीलाही ठार केलं. तीन जणांना ठार केल्यानंतर हल्लेखोर तेथून पळाला. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने अन्य दोन व्यक्तींवरही गोळीबार केला. मात्र, रस्त्यात त्याला पोलिसांनी घेरलं. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळीबार केला. अद्याप हल्लेखोराची ओळख पटलेली नसून इतर मृत त्याच्या ओळखीचे होते की नाही याबाबतही तपास सुरू आहे.\n अंबरनाथनंतर आता बदलापुरात वडापावमध्ये आढळली पाल\nपार्टीतला एकटीचाच फोटो फेसबुकवर शेअर केल्याने पतीची पोलीस ठाण्यात तक्रार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2010/01/", "date_download": "2018-12-15T16:56:20Z", "digest": "sha1:NEA5AXPR4HAI337Y5S2IS3X75IAW3HDK", "length": 7309, "nlines": 111, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: January 2010", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, ४ जानेवारी, २०१०\n\"तू मोठा होऊन कोण बनणार\nलहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...\nपण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... \"हिप हॉप डान्सर होणार \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....\nदोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की \n(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जानेवारी ०४, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/zee-maharashtra-kusti-dangal-kickstarts-today/", "date_download": "2018-12-15T15:58:46Z", "digest": "sha1:WXO5CSYOUQHIC2CTPMXULKQICY57MOD2", "length": 11780, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा", "raw_content": "\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा\nमहाराष्ट्र आणि कुस्ती यांचे नाते अतूट आहे. खाशाबा जाधव, मामासाहेब मोहोळ, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने या आणि अशा मराठमोळ्या कुस्तीवीरांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. हीच परंपरा आजचे तरुण कुस्तीगीर पुढे नेत जगभरात भारताचा झेंडा फडकावत आहेत. याच कारणास्तव झी समूहाने कुस्ती या खेळाला एक अभूतपूर्व व्यासपीठ देण्याचे योजले आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या क्रीडाविश्वातील भव्य सोहळ्याची आज म्हणजेच २ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मराठी इंडस्ट्रीतील झगमगत्या तारे-तारकांसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रँड लाँचचा सोहळा आज पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या इव्हेन्टचे आयोजन करणारी झी टॉकीज ही पहिली वाहिनी आहे.\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगल या शोच्या फॉरमॅटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष कुस्ती चॅम्पियन्स एकमेकांसोबत भिडताना दिसतील. वीर मराठवाडा, कोल्हापुरी मावळे, विदर्भाचे वाघ, यशवंत सातारा, पुणेरी उस्ताद आणि मुंबई अस्त्र अशा सहा संघांतर्फे हे कुस्तीगीर खेळणार आहेत. हे सर्व सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजेच पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहेत. श्री शरद पवार (अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद), श्री अजित गोएन्का (सीइओ, इंटरनॅशनल ब्रॉडकास्ट बिझनेस झी समूह) यांसह सिनेसृष्टीतील आकाश ठोसर, गश्मीर महाजनी, मानसी नाईक, दीपाली सय्यद, मंगेश देसाई, तेजश्री प्रधान, छाया कदम, संतोष जुवेकर आणि इतर यांच्या उपस्थितीत धमाल-मस्ती, नाच-गाण्यासह या कुस्ती महासंग्रामाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगल हा कुस्तीचा महासंग्राम २ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून फक्त आणि फक्त झी टॉकीजवर लाइव्ह बघता येणार आहे. तसेच कुस्तीचा हा नवा वैभवकाळ देही याची डोळा अनुभवायचा असल्यास paytm आणि insider.in वरून सर्व सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बूक करता येतील. तसेच बालेवाडी स्टेडियमवरही तिकिटांची काऊंटर्स आहेत.\nकुस्तीचे खास ब्रँड अँबेसेडर्स\nसर्व संघांना प्रमोट करण्यासाठी कुस्तीविश्वातील दिग्गज खास ब्रँड अँबेसेडर्स म्हणून नेमण्यात आले आहेत. पै. दत्तात्रय गायकवाड हे कोल्हापुरी मावळे या संघाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. पै.अभिजित कटके हा यशवंत सातारा संघाचा ब्रँड अँबेसेडर आहे. पै.नरसिंग यादव याने मुंबई अस्त्रचे ब्रँड अँबेसेडरपद स्वीकारले आहे. पै.सईद चाऊस हे वीर मराठवाडाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. पुणेरी उस्तादच्या संघाचे ब्रँड अँबेसेडर पै. विजय बनकर आहेत.\n–आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना \n–गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल\n–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय\n–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महि��ा संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\nमुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद\nआजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाला विजेतेपद\nनिवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\nसिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल\nISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/10/blog-post_11.html", "date_download": "2018-12-15T15:55:38Z", "digest": "sha1:7WNLSFX5CG2OGEKVMXHJFRCXCMKAYXVV", "length": 5396, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - खंत आपटा सौंदडीची ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतडका - खंत आपटा सौंदडीची\nप्रत्येक वर्षी दसरा येतो\nअन् आनंदाने निघून जातो\nहाल अपेष्टाही बघून जातो\nतुमच्या आनंदाचा बोजा सारा\nदु:ख बनुन आमच्या भाळी येतो\nयात प्रत्येकच वर्षी बळी जातो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6783-flood-in-turki", "date_download": "2018-12-15T17:00:51Z", "digest": "sha1:EDXBT5PGNFFGQSQ7W4AGX2VPHI2E2ESJ", "length": 6382, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तुर्कीमध्ये पुराचं थैमान, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुर्कीमध्ये पुराचं थैमान, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानं\nतुर्की देशातल्या अंकरा शहराला शनिवारी पुराचा मोठा फटका बसला आहे. अकांरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अचानक आलेल्या पावसासोबत पुरानेही थैमान घातलं आहे. अंकारा शहरात आलेल्या या पुरात ४ जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे.\nपुरातील पाण्याचा जोर इतका जबरदस्त होता की त्याच्या प्रवाहात येणारे ट्रकसह इतर मोठी वाहनंही वाहून गेली, दरम्यान सरकार आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात बचाव कार्यात स्वत:ला झोकून दिलं आहे.\nनोकियाच्या मोस्ट प्यॉप्युलर 3310 फोनचं 3G व्हर्जन लॉन्च\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nभारताची मालिका विजयाकडे वाटचाल\nपाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलव���मामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pyc-hindu-gymkhana-win-in-the-under-14-invitation-cricket-championship/", "date_download": "2018-12-15T16:00:23Z", "digest": "sha1:J6755BCS6RGVTSG55NRBLOOTTO5HINAL", "length": 8588, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा मोठा विजय", "raw_content": "\nपीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा मोठा विजय\nपीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा मोठा विजय\nपुणे:– पीवायसी हिंदु जिमखाना क्लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवीयसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 10 गडी राखून पराभव करत स्पर्धेत मोठा विजय मिळवाल.\nपीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला.\nपहिल्यांदा खेळताना कुश पाटीलच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 44.3 षटकात सर्वबाद 173 धावांत गारद झाला. यात विवेक टिपरेने 43 तर साहिल कडने 40 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.\nकुश पाटीलने केवळ 25 धावा देत 5 गडी बाद करून क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव खिळखीळा केला. 173 धावांचे लक्ष समर्थ काळभोरच्या 78 व सुफियान सय्यदच्या 60 धावांसह पीवायसी हिंदू जिमखाना संघाने एकही गडी न गमावता केवळ 37.1 षटकात 174 धावा करून सहज पुर्ण केले. 25 धावांत 5 गडी बाद करणारा कुश पाटील सामनावीर ठरला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी\nक्लब ऑफ महाराष्ट्र – 44.3 षटकात सर्वबाद 173 धावा(विवेक टिपरे 43, साहिल कड 40, प्रणव केळकर 31, कुश पाटील 5-25, निखिल लुणावत 1-39, प्रणित अठवले 1-14, सुफियान सय्यद 1-11) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 37.1 षटकात बिनाबाद 174 धावा(समर्थ काळभोर 78(109), सुफियान सय्यद 60(114)) सामनावीर- कुश पाटील\nपीवायसी हिंदू जिमखाना संघाने 10 गडी राखू�� सामना जिंकला.\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/04/blog-post_14.html", "date_download": "2018-12-15T16:30:28Z", "digest": "sha1:3AOBFVHYTZBHYZDPLUHLWFARPADHPGHS", "length": 5902, "nlines": 117, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "चुकलो मी... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nमाहित आहे मला, तू रागावलेली आहेस..\nमाझ���यावर फार फार, रुसलेली आहेस..\nखर सांगतो तुला काय, घडी ती ग होती..\nबरोबर तू मी, फक्त वेळ साथ नव्हती..\nवाटत असेल बहाणा,हा तुला सर्व काही..\nकारण याच खर कारण,तुला ठाऊक नाही..\nखरंच तुला दुखवायचा,हेतू माझा नव्हता..\nविश्वास ठेव माझ्यावर,मी नाही ग खोटा..\nरागात असा मुळीच काही,निर्णय घेऊ नको..\nअशी मला आज तू,सोडून जाऊ नको..\nएका चुकीमुळे असं, दूर सारू नको..\nइतक घट्ट नात आपलं,सैल करू नको..\nमाफ कर अशी पुन्हा,चूक होणार नाही..\nशब्द देतो तुला,असं वागणार नाही...\nशब्द देतो तुला,असं वागणार नाही...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-12-15T16:06:28Z", "digest": "sha1:SE53PPIUBNK7KPYKLIM3MXP27VQZ7GAO", "length": 8224, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले\nपुलवामात 2 जवान शहीद, अनंतनागमध्ये 11 जण जखमी\nश्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये आज झालेल्या दोन दहशतवादी हल्लात पुलवामा येथे 2 जवान शहीद, तर अनंतनाग येथे 11 जण जखमी झाले. दक्षिण काश्‍मीरमध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात पुन्हा एकदा सुरक्षा दलावर निशाणा साधण्यात आला.\nदक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील कोर्ट कॉम्पलेक्‍सच्या पोलीस गार्ड पोस्टवर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करत अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चौकी बाहेर ड्यूटी बजावत असलेले दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले. हा हल्ला होताच अन्य जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे 20 मिनीटांपर्यंत दोन्ही बाजूने बेछुट गोळीबार झाल्यानंतर दहशथवाद्यांनी पलायन केले. मात्र, दहशतवाद्यांनी जाताना शहीद पोलिसांच्या दोन एसाल्ट रायफल्स्‌ घेऊन पळाले.\nया हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रेड कॉंस्टेबल गुलाम रसूल आणि गुलाम हसन असे शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत. तर मंजूर अहमद हे जखमी झाले आहेत, अशी माहिती पुलवामाचे एसएसपी मोहम्मद असमल चौधरी यांनी दिली. या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून दहशवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांची आत्महत्या\nNext articleआव्हान जनुकीय कुंडली बनविण्याचे…\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7153-nanar-project-should-be-needed-states-chief-minister", "date_download": "2018-12-15T16:51:11Z", "digest": "sha1:D5U7C2YRAAIVFTPWKQZUMQFXBINYAQDN", "length": 13453, "nlines": 168, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नाणार प्रकल्प राज्याच्या फायद्याचा - मुख्यमंत्री - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनाणार प्रकल्प राज्याच्या फायद्याचा - मुख्यमंत्री\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n'नाणार प्रकल्प' काहींचा याला विरोध होत असला तरी महाराष्ट्रात हा प्रकल्प येणं ही भाग्याची गोष्ट आहे. मात्र, हा विरोध चर्चेने सोडवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.\nही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.\nनाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया -\nनाणारमध्ये होणाऱ्या या तेलशुद्धीकरण प्रकल��पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांचा याला विरोध असेल तर तो होणार नाही असे म्हटले होते. मात्र, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आणि हा प्रकल्प राज्याच्या अधिक फायद्याचा असल्याचं म्हटलं होतं.\nउद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सांगितलं होतं. मात्र, आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\n‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशारा\nनाणार प्रकल्पात भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nनाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड\nनाणारचा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही - राज ठाकरेनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\n‘माझ्या भूमिकेत काही बदल नाही’ – नाणार संदर्भात राणेंचं वक्तव्य\n‘प्रकल्पाला 95% असहमती असतानाही प्रकल्प लादला जातोय’ - रिफायनरी विरोधी समिती\nराजापुर नाणार गावात केंद्र शासनाच्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांचा संयुक्त रिफायनरी प्रकल्प होणार आहे.\n‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे.\nनवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nभारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते.\n2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.\nकाय आहे नाणार प्रकल्प\nखनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार\nजगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय\nही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.\nप्रतिदिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल\nया रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार\nरिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार\nप्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य\nजगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प\nजवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना\nवर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता\nहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी\nदुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nIn pics - मुख्यमंत्र्याच्या जीवाला कसा निर्माण झाला धोका\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/12/", "date_download": "2018-12-15T15:38:59Z", "digest": "sha1:7SCNTLOCOYRXSFY2BEBPL4ZOQLO4A2Y3", "length": 10144, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "December | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nछोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)\nरश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणा��� होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं … Continue reading →\nPosted in साहित्य...\t| Tagged प्रेमकहाणी, मराठी, लव्ह स्टोरी, X प्रेमकहाणी\t| 86 Comments\nछोटीसी कहानी.. भाग २\nदोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर … Continue reading →\nPosted in साहित्य...\t| Tagged X प्रेमकहाणी X लव्ह स्टोरी X मराठी\t| 26 Comments\nछोटीसी कहानी.. भाग १\nसंध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. … Continue reading →\nअगदी मनापासून सांगतो.. हे पोस्ट तुम्हाला ज्ञान बिड्या पाजायला लिहित नाही. आता ज्ञान बिड्या ( खरा शब्द आहे ग्यान बिड्या = विनाकारण एखादी गोष्ट पांडीत्याचा आव आणून शिकवणे ) हा शब्द लहानपणी खूप वापरायचो आम्ही. काल सहज आठवला, आणि आता … Continue reading →\nब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…\nआता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासून करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला 😦\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठे��ी पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:57:06Z", "digest": "sha1:I7MOSOU3WSFHROTJQY7WO7Z2YORAPHQ6", "length": 10229, "nlines": 258, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► पेशानुसार मराठी व्यक्ती‎ (४६ क, १ प)\n► निलीमकुमार खैरे‎ (१ क)\n► मराठी ग्रँडमास्टर‎ (४ प)\n► जोतीराव फुले‎ (१२ प)\n► मराठी महिला‎ (६ क, १९ प)\n► हत्या झालेल्या मराठी व्यक्ती‎ (२ प)\n\"मराठी व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण १३३ पैकी खालील १३३ पाने या वर्गात आहेत.\nकृष्ण सरस्वती दत्त महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१७ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/chakan-gambling-club-robbed-30-million-128051", "date_download": "2018-12-15T16:41:05Z", "digest": "sha1:GRBQICX6GIDQBMCEIAB342RXD4MVIYSZ", "length": 11589, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chakan gambling club robbed of 30 million चाकणला जुगार क्‍लबमधून ३० लाख लुटले | eSakal", "raw_content": "\nचाकणला जुगार क्‍लबमधून ३० लाख लुटले\nबुधवार, 4 जुलै 2018\nचाकण - येथील चाकण-तळेगाव रस्त्यावर नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अवैध जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये, तसेच चाकण -आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळ्याजवळील एका जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये तीन दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान निगडीतील वीस, पंचवीस जणांनी कोयते, तलवारी, दोन पिस्तुलाचा धाक दाखवून जुगार खेळणाऱ्या लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही जुगाराच्या क्‍लबमधून रोख तीस लाखांची लूट केली.\nचाकण - येथील चाकण-तळेगाव रस्त्यावर नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अवैध जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये, तसेच चाकण -आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळ्याजवळील एका जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये तीन दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान निगडीतील वीस, पंचवीस जणांनी कोयते, तलवारी, दोन पिस्तुलाचा धाक दाखवून जुगार खेळणाऱ्या लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही ��ुगाराच्या क्‍लबमधून रोख तीस लाखांची लूट केली.\nचालकांच्या व जुगार खेळणाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या, ब्रेसलेट, मोबाईल आदी चोरून नेले. पण पोलिसांत याची काहीच तक्रार नाही. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांनी सांगितले, की या प्रकाराची मला काही माहिती नाही. मी माहिती घेतो व चौकशी करतो.\nचाकणमध्ये पत्त्याचे क्‍लब व मटका राजेरोसपणे सुरू आहेत. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nगॅसने भरलेला टॅंकर ओढ्यात\nचाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nशिकाऱ्याच्या गोळीने घेतला शेतकऱ्याचा बळी\nआर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील परसोडा शिवारात अनोळखी व्यक्तीने रानडुकराची शिकार करण्याकरिता बंदुकीतून झाडलेली गोळी लागल्याने शेतात जाणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T16:26:15Z", "digest": "sha1:4UKVFA3O5WIXGFUJVZQMDC5P7FORB2JN", "length": 27763, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (136) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (223) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (182) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (181) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (36) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (28) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (17) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (9) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nफॅमिली डॉक्टर (5) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nप्रशासन (437) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (388) Apply महाराष्ट्र filter\nमहामार्ग (308) Apply महामार्ग filter\nराजकारण (220) Apply राजकारण filter\nव्यवसाय (213) Apply व्यवसाय filter\nमुख्यमंत्री (206) Apply मुख्यमंत्री filter\nसाहित्य (192) Apply साहित्य filter\nगुन्हेगार (164) Apply गुन्हेगार filter\nऔरंगाबाद (152) Apply औरंगाबाद filter\nअत्याचार (151) Apply अत्याचार filter\nसर्वोच्च न्यायालय (142) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nऑनलाइन युझर्सची दुसरी दुनिया\n\"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. \"गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा \"इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार इंदौर,...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35,...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी उघड झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्‍क्‍याने झाल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचा मृत्यू चार...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. राधिका दिसायला जेवढी सुंदर तेवढाच मृत्यूही तिच्याबाबत भयंकर होता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स करत आहेत. राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती गेल्या...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे. टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून...\nकऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू\nकऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू अशताना...\nश्रीलंकेतील संसद बरखास्तीचा निर्णय 'घटनाबाह्य'\nकोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय येथील सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यामुळे आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे घटनात्मक पेचप्रसंगांची साखळीच निर्माण करणाऱ्या सीरिसेना यांना आणखी एक धक्का बसला आहे. संसदेने किमान साडेचार वर्षांचा...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत असलेल्या दोघा पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे . आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात...\nड्रिंक ऍण्ड ���्राईव्ह प्रकरणी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nबारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. मध्यंतरी बारामतीत तिघांनी दारुच्या नशेत असताना गाडी...\nकृषी विद्यापीठात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने वसतीगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रीष्म वसतीगृहातील खोली नंबर 66 मध्ये ही घटना उघडकीस...\nबिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू\nचिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nसाडेचार क्विंटल गोमांस जप्त; इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : इतवारा पोलिस ठाण्याचे फौजदार नंदकिशोर सोळंके हे आपल्या पथकासह देगलूर नाका भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एमजीआर गार्डन परिसरातून मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकला. निळ्या प्लॅस्टीक बॅरेलमधून प्रतिबंधीत असलेले साडेचार क्विंटल गोमांस जप्त केले. पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई...\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी उघडकीस केली. कुंडलिक गवळी यांच्याकडे बँकेचे कर्ज अ���ल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्या नातवेईकांनी सांगितले. ते रात्री त्यांच्या...\nसाताऱ्यातून दोन हस्तक्षेप याचिका\nसातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...\nरविभवनात आग, महिला भाजली\nनागपूर : नागपुरातील अत्यंत व्हीव्हीआयपींच्या थांबण्याचे ठिकाण असलेल्या रविभवनातील कॅन्टीनमध्ये आज सायंकाळी लागलेल्या आगीत तीन महिला जळाल्या. यातील 60 वर्षीय प्रमिला दिवे गंभीर जखमी असून, त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानिमित्त अत्यंत संवेदनशील रविभवनातील कॅन्टीन संचालकाची दिरंगाईही उघड...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....\nजालना : पारनेर येथे घरफोडी\nअंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी फोडले. अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने देखील लंपास केले आहेत. सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घराचे रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला. सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-12-15T16:42:03Z", "digest": "sha1:IWHXI6J756EX5FARLWUTFBBG6ZS6CHXJ", "length": 28066, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (63) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (96) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (50) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (35) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (29) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (16) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (6) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (3) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove प्रदर्शन filter प्रदर्शन\nमहाराष्ट्र (206) Apply महाराष्ट्र filter\nचित्रपट (161) Apply चित्रपट filter\nसाहित्य (128) Apply साहित्य filter\nव्यवसाय (86) Apply व्यवसाय filter\nस्पर्धा (83) Apply स्पर्धा filter\nजिल्हा परिषद (72) Apply जिल्हा परिषद filter\nदिग्दर्शक (72) Apply दिग्दर्शक filter\nमुख्यमंत्री (68) Apply मुख्यमंत्री filter\nपुरस्कार (66) Apply पुरस्कार filter\nकोल्हापूर (63) Apply कोल्हापूर filter\nप्रशासन (62) Apply प्रशासन filter\nपर्यावरण (53) Apply पर्यावरण filter\nपत्रकार (51) Apply पत्रकार filter\nमहापालिका (49) Apply महापालिका filter\nसोलापूर (46) Apply सोलापूर filter\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे भारतात पुनरागमन झाले आहे. 'रेट्रो' किंवा 'क्लासिक' प्रकारातील दुचाकी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखल्या 'क्लासिक लिजेंड'ने जावाच्या बाईक्सचे 'रिलॉन्च' केले...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकत���च उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ( ता. 18) कल्याणमध्ये येणार आहेत. सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने शुक्रवार (ता. १४) व शनिवारी (ता. १५) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसर, पाषाण रोड येथे...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी येत्या शुक्रवारी (ता. १४) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस) होणार आहे....\nसारंगखेड्यात उद्यापासून चेतक महोत्सव\nमुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे बुधवारपासून (ता.12) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पु���े आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. देशीय...\nदुःखावर पांघरुण घालणारे ‘पुल’ महानच - विक्रम गोखले\nरत्नागिरी - ‘ज्यांच्या नावाने हा सन्मान मिळालाय त्यांचा सहवास मला लाभला आहे. ‘पुलं’नी विनोदाने गुदगुल्या केल्या. ज्यांच्यावर विनोद केला त्यांनाही पुलंनी केलेला विनोद आवडायचा. दुःखावर पांघरुण घालणारे व प्रसंगी भवताल विसरायला लावणारे पु. ल. महानच होते. पुलोत्सव करणाऱ्या संस्थांना समाजाचे बळ मिळो,’...\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे ............................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले...\nलोणावळा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण\nलोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा...\nस्पर्धेचे युग.. गुणांची शर्यत.. अन्‌ अपेक्षांसह दप्तराचे ओझे..\n\"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षण���्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे. दप्तराच्या वाढत्या...\nउल्हासनगरातील डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीवर काढला जाणार तोडगा\nउल्हासनगर: डंपिंग ग्राऊंड मधून येणारी दुर्गंधी तसेच मृत जनावरे यांच्यावर प्रक्रिया करून दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहे. त्यामुळे आजचे (शुक्रवार) बेमुदत उपोषण व 3 डिसेंबरला लोकशाही दिवशी केले जाणारे धरणे आंदोलन स्थगित...\nप्रयोगशील वृत्तीतून जोपासली बहुविध पीकपद्धती\nबेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...\nदेशभरात 'खिलाडी-थलैवा'ची धूम; 2.0 प्रदर्शित\nनवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित, बहुप्रदर्शित 2.0 चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारचीही भूमिका आहे. 2.0 हा चित्रपट आज पहाटे चारपासून विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. एस. शंकर यांनी या...\nराजधानी दिल्लीत आज शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन\nनवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (ता. 30) रामलिला...\nराममंदिरसाठी संघटित व्हा - ऋतंभरा\nनागपूर - बाळ रडत नाही, तोपर्यंत आईही त्याला स्तनपान करीत नाही असे नमूद करीत संघटित होऊन राममंदिरची मागणी सरकारकडे लावून धरण्याचे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी आज येथे केले. निवडणुकीदरम्यान राजकीय नेते हिंदूंची पक्ष, जातीमध्ये विभागणी करतात. राममंदिर हिंदूंच्या भावनेचा विषय असून त्यासोबत खेळू नका, असा...\nचौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार करा - नितीन गडकरी\nनागपूर - चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार केला तरच शाश्‍वत शेतीच्या संकल्पनेला आपण प्रत्यक्षात आणू शकू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘भारतीय शेतीचे भविष्य’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-12-15T17:15:05Z", "digest": "sha1:SSOT4B5PUYYWFMUTW3INJIA5VXZ2DSA2", "length": 28205, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (103) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (41) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (216) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (37) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (22) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (14) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (13) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअर्थविश्व (11) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (9) Apply मुक्तपीठ filter\nग्लोबल (6) Apply ग्लोबल filter\nगणेश फेस्टिवल (4) Apply गणेश फेस्टिवल filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove महामार्ग filter महामार्ग\nमहाराष्ट्र (424) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (403) Apply प्रशासन filter\nसोलापूर (262) Apply सोलापूर filter\nमुख्यमंत्री (247) Apply मुख्यमंत्री filter\nसार्वजनिक बांधकाम विभाग (209) Apply सार्वजनिक बांधकाम विभाग filter\nनितीन गडकरी (176) Apply नितीन गडकरी filter\nव्यवसाय (174) Apply व्यवसाय filter\nऔरंगाबाद (166) Apply औरंगाबाद filter\nमहापालिका (159) Apply महापालिका filter\nसमृद्धी महामार्ग (157) Apply समृद्धी महामार्ग filter\nदेवेंद्र फडणवीस (148) Apply देवेंद्र फडणवीस filter\nवाहतूक कोंडी (145) Apply वाहतूक कोंडी filter\nकोल्हापूर (141) Apply कोल्हापू��� filter\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार इंदौर,...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, नियोजनाअभावी अद्यापही भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. या कोंडीमुळे भोसरीकरांना भोसरी-आळंदी रस्ता चौक ते बनाचा ओढा हे...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध करून आश्‍चर्याचा धक्का दिला. दोन्ही विभागातील भोंगळ कारभार यातून समोर आला असून समांतर रस्तेकामाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. ...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील उस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा ��ेथे राष्ट्ीय महामार्गावर...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्‍मिरातील पीर पंजाल बोगदा (9.2 किमी) हा सध्या देशातील सर्वांत लांब आहे....\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...\nपुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून...\nराज्य महामार्गावरील वस्त्या दरोडेखोरांचे \"लक्ष्य'\nजळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या \"टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली...\nलोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती...त्या वेळी समोरील दृश��‍य पाहून या पोलिसदादांच्या मनातील संवेदना जाग्या झाल्या...तेथे रस्त्याकडेलाच एक महिला अचानक प्रसूत झाली...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ...\n#pmcissue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता दुभाजकाचे दगड लक्षात येत नसल्याने रोज अपघात होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी...\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...\nपोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेची प्रसूती सुखरूप\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...\nचार किलोमीटरसाठी तीस मिनिटे\nचिंचवड ते दापोडी या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या ���ामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोरवाडी चौक ते खराळवाडी या मार्गावर सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने हा मार्ग चिंचोळा झाला आहे. त्यातच रस्त्यांवर चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नाशिक...\nसमृद्धी महामार्गाजवळ बांधून देणार शेततळे\nऔरंगाबाद : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात करण्याची तयारी केली जात आहे. तसेच यासाठी गौण खनिजाच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांना शेततळे खोदून देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महामार्गापासून दोन किलोमीटरवर एका - एका शेतकऱ्यांना दोनहून अधिक शेततळे खोदून दिले...\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T16:42:19Z", "digest": "sha1:RLZPOFFW2DJ5DE3ASKSOANOZC6FDRXJ3", "length": 28183, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (39) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (5) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (5) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (4) Apply विदर्भ filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nबलात्कार (36) Apply बलात्कार filter\nअत्याचार (15) Apply अत्याचार filter\nन्यायाधीश (8) Apply न्यायाधीश filter\nसामूहिक बलात्कार (8) Apply सामूहिक बलात्कार filter\nगुन्हेगार (5) Apply गुन्हेगार filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nकर्नाटक (4) Apply कर्नाटक filter\nनिर्भया (4) Apply निर्भया filter\nमोबाईल (4) Apply मोबाईल filter\nविनयभंग (4) Apply विनयभंग filter\nलैंगिक अत्याचार (3) Apply लैंगिक अत्याचार filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nजिल्हा न्यायालय (2) Apply जिल्हा न्यायालय filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nसत्र न्यायालय (2) Apply सत्र न्यायालय filter\nसर्वोच्च न्यायालय (2) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nससून रुग्णालय (2) Apply ससून रुग्णालय filter\nसातारा (2) Apply सातारा filter\nपत्नीशी भांडणानंतर 3 वर्षीय बालिकेवर बापाचा बलात्कार\nगुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...\nकर्नाटकातील चोरी लातूर पोलिसांकडून उघड, दोन अटक\nलातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या...\nलोणी: एक वर्षाच्या चिमुकलिचे अपहरण करुन खून\nलोणी काळभोर - आईची कुस ही लहान बाळासाठी सर्वात सुरक्षित जागा. मात्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील लोणी स्टेशन परीसरातील भरवस्तीत पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतुन एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर पाशवी बलात्काराबरोबरच तिचा खुन केल्याची...\nवेल ओरबाडू नका, भक्कम आधार व्हा...\nआजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती पुर्वी पण समा���ात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल म्हणुन कदाचित...\nकऱहाडमध्ये गुन्ह्यांचा चढता आलेख कायम\nकऱ्हाड (सातारा): तालुक्यातील क्राईम रेट वाढतानाच दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास तो क्राईम रेट रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठीही पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले आहेत. जनतेशी संपर्क वाढावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही त्यांनी राबवले आहेत....\nकऱ्हाडला गुन्ह्यांचा चढता आलेख कायम\nकऱ्हाड - तालुक्‍यातील ‘क्राईम रेट’ वाढताना दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास हा ‘क्राईम रेट’ रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले. जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही राबवले आहेत. गर्दी, मारामारी,...\nपोलिसांमुळेच जनसामान्यांचे जीवन सुकर- पोलिस उपा. शिंदे\nवाल्हेकरवाडी (पुणे) : जुन्या काळापासून पोलिस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते, असे प्रतिपादन पुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण...\nपोलिसांमुळेच जनसामान्यांचे जीवन सुकर- पोलीस उपा. गणेश शिंदे\nवाल्हेकरवाडी(पुणे) : जुन्या काळापासून पोलीस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण...\nव्हायला जातो नवरा, होतोय ‘बकरा’\nगुजराती नवऱ्याला लाखोंचा चुना लावून बायको पळाल्याचा गुन्हा दाखल झाला. कर्नाटकातील सीमाभागात फसवणुकीसाठी मुलींचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचा ‘आदर्श’ घेऊन सांगली-मिरजेसह राज्यात अशा प्रकारांनी धुमाकूळ घातला आहे. राजकिशोर वधू-वर सूचक केंद्र असो वा गुजराती नवऱ्याला गंडा घालणारी बाई, इथे...\nगुन्हेगारी यादीत उत्तर प्रदेश 'अव्वल'\nनवी दिल्ल��� : हत्या, महिला अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्य देशात अव्वल स्थानावर गेले आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश...\nहजार लोकांमागे फक्त एक पोलिस; तरी कामगिरी उजवी\nमनुष्यबळाच्या अभावामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. तपासातील गुणात्मक कामगिरीमुळे अजून तरी खाकी वर्दीला जिल्ह्यात डाग लागलेला नाही. मात्र लोकसंख्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस यांच्यात तफावत आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ४० हजारावर असून...\nनातेवाईक असल्याने गुन्ह्यात गोवले - ऍड. प्रकाश आहेर\nनगर - आरोपी जितेंद्र शिंदे याचा नितीन भैलुमे नातेवाईक असल्याने त्याला कोपर्डीतील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचा सरकार पक्षाकडे पुरावा नसल्याचा युक्तिवाद ऍड. प्रकाश आहेर यांनी केला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर...\nअल्पवयीन मुलीशी संबंध हा गुन्हाच\nनागपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हा गुन्हाच असल्याचे सांगत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी सोमवारी (ता. ३१) आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. घटनेच्या वेळी कायद्यानुसार मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीने शारीरिक संबंध...\nनऊ महिन्याच्या बालिकेला रिक्षाबाहेर फेकून तिच्या आईवर सामूहिक बलात्कार\nगुरुग्राम (हरियाना) - चालत्या रिक्षातून नऊ महिन्याच्या बालिकेला बाहेर फेकून तिच्या आईवर रिक्षातच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून बाहेर फेकल्याने नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पतीशी झालेल्या किरकोळ भांडणामुळे एक महिला (वय 23) तिच्या नऊ महिन्याच्या...\nगुरुदासपूर येथे महिलेवर सामूहिक बलात्कार\nगुरुदासपूर - येथील निकोसरन गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. पीडित महिलेने बाटला येथील पोलिस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार दाखल केल��. राजन सिंह या व्यक्तीने शनिवारी जबरदस्तीने घरात घुसून बलात्कार केल्याचे या तक्रारीत महिलेने म्हटले आहे....\nअमळनेर : स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप\nअमळनेर : नरवाडे (ता. चोपडा) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. खटल्याची पार्श्‍वभूमी अशी नरवाडे (ता. चोपडा) येथील दयाराम नवलसिंग बारेला याची पत्नी त्याला सोडून...\nआर्धापूर ते वसमत रस्त्यावर अपघात 6 ठार; 11 जखमी\nअर्धापूर (नांदेड): अर्धापूर-वसमत रस्त्यावर महादेव मंदिर परीसरात रस्त्यावर नादुरूस्त झाल्यामुळे उभ्या आसलेल्या टिप्परवर टाटा सुमो आदळून सहा ठार झाले असून आकरा जखमी झाले आहेत. हा आपघात रविवारी (ता. 28) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास झाला आहे. या आपघातात मृत व जखमी झालेले टाटा सुमोचा चालक वगळता...\nपिंपरीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक\nपिंपरी : येथील अजमेरा कॉलनीमध्ये राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली, एक महिन्यापूर्वी या तरूणीवर वेळोवेळी बलात्कार झाला होता. सौरभ शेट्टी, नसीब खान, हर्षल भाटिया, अशी असे अटक केलेल्यांची नावे आहेत....\nऔरंगाबाद - ओळखीच्या तरुणाने एका तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. खंडू भावका कातोरे (रा. सावरगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने बलात्कार केल्याची तक्रार विवाहितेने दिली. त्यानुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. हे प्रकरण नगर जिल्ह्यातील...\nअल्पवयीन मुलीला झोपेतून उचलून नेऊन बलात्कार\nशिरूर (पुणे): जांबूत येथील शिस्तार वस्तीवर अल्पवयीन मुलीला (वय 10) मध्यरात्री झोपेतून उचलून नेऊन शेतामध्ये बलात्कार करण्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/panchwati-news-life-preceding-after-flood-decrease-62408", "date_download": "2018-12-15T16:42:58Z", "digest": "sha1:S6VSIABJEV62ONFJBUKWET2DA54IGOEQ", "length": 13190, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "panchwati news Life preceding after flood decrease पूर ओसरल्यानंतर गंगाघाटावरील जीवन पूर्वपदावर | eSakal", "raw_content": "\nपूर ओसरल्यानंतर गंगाघाटावरील जीवन पूर्वपदावर\nबुधवार, 26 जुलै 2017\nपंचवटी - पावसाने आज उघडीप दिल्याने गंगापूर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे पाणीपातळी घटली असून, गंगाघाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. महापालिका प्रशासनातर्फे नदीकिनारी वाहून आलेला गाळ साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nदमदार पाऊस झाल्यानंतर गंगापूर धरणात ७६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्यावर पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे रामसेतूसारखे छोटे-मोठे पूल व सांडवे पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीकाठचे जनजीवनही विस्कळित झाले. गाडगे महाराज पूल, अहिल्यादेवी होळकर पुलावर पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.\nपंचवटी - पावसाने आज उघडीप दिल्याने गंगापूर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे पाणीपातळी घटली असून, गंगाघाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. महापालिका प्रशासनातर्फे नदीकिनारी वाहून आलेला गाळ साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nदमदार पाऊस झाल्यानंतर गंगापूर धरणात ७६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्यावर पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे रामसेतूसारखे छोटे-मोठे पूल व सांडवे पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीकाठचे जनजीवनही विस्कळित झाले. गाडगे महाराज पूल, अहिल्यादेवी होळकर पुलावर पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.\nपाणीपातळीत वाढ झाल्याने श्राद्धादी विधी भाविकांना नदीकिनारी जागा मिळेल तेथे उरकावे लागत होते.\nकपालेश्‍वराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेत महापालिका प्रशासनातर्फे काल रामकुंड परिसराची साफ��फाई करण्यात आली. परिसरात वाहून आलेला गाळ व चिखल जेसीबीद्वारे साफ करण्यात आला.\nमोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येऊनही अवघ्या काही तासांत रामकुंड परिसराची साफसफाई करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. श्रावणाचे औचित्य साधत कपालेश्‍वरासह काळाराम व अन्य मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2017/01/", "date_download": "2018-12-15T16:12:03Z", "digest": "sha1:VV3X6IAV2AL27SGIEJKAJ4WO2DYCN2XT", "length": 9740, "nlines": 122, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: January 2017", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, ७ जानेवारी, २०१७\nसध्या ती काय करते \nबायकोने विचारले सध्या ती काय करते बघायचं का\nमी फेसबुकचे प्रोफाइल बघून चटकन सांगितले की ती जपानला असते....\n'मी सध्या उपाशी आहे \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, जानेवारी ०७, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ४ जानेवारी, २०१७\nझालेल्या प्रत्येक प्रकरणात जात किंवा धर्म बघण्याची काय गरज कोणास ठाऊक\nमुळात जाती धर्माची माझी पहिली ओळख हि शालेय पुस्तकात प.पु. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचताना झाली... तेव्हा वाटले जातीव्यवस्था तेव्हा होती आता नाही कारण माझ्या दैनंदिन जीवनात आजू बाजूला मी कधीच जात पात पहिले नव्हते (सुदैवाने मी सुशिक्षित घरातला आणि सामाजिक वातावरणातला नुसत्या शिक्षित नव्हे).... नंतर कालांतराने मला कळले की मी हिंदू आहे... आता ह्या गोष्टीचा गर्व वाटावा असे काही मी केले नव्हते किंवा लाज वाटावे असे काही पातक केले नव्हते... तरी उगाच जाती धर्माचा गर्व ठासवण्याचा समाजाचा प्रयत्न मी पाहात होतो आणि अलिप्त पणे वागत होतो... सुसंस्कृत सुशिक्षित संस्कार दुसरे काय\nमी मैत्री करताना ना कधी जात बघितली ना कधी धर्म त्या मुळे माझ्या मित्रपरिवारात फक्त आणि फक्त मित्रच आहेत... असे मला काल पर्यंत वाटत होते.... पण काल बी ग्रेडी लोकांनी केलेल्या प्रकरणाचा जेव्हा मी निषेध नोंदवत होतो तेव्हा मला कळले की मित्रपरिवारात मी 'चांद्रसेनिय कायस्थ प्रभू' आहे.....\nअसो तर मुद्दा असा होता की मी राजसंन्यास वाचलेले नाही त्या मुळे मुळात राम गणेश गडकार्यांनी त्यात काय मुक्ताफळे उधळली आहेत माहित नाहीत आणि उधळली असली तरी ती काय संदर्भात आहेत ते हि माहित नाही... पण मुळात छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी हाल हाल करून मारले तो औरंग्या शांतपणे त्याच्या कबरीत झोपलेला असताना तुम्ही नुसता हा पुतळा उखडून नक्की काय उखाडलेत\n'पुतळे उपटण्या पलीकडे प्रमुख कार्य करून दाखवा आणि पुरुषार्थ सांगा'\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, जानेवारी ०४, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: प���्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nसध्या ती काय करते \n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-250967.html", "date_download": "2018-12-15T16:23:28Z", "digest": "sha1:B7N4XCE3OXH7G5GP7I4ERDKRIBTYC7OK", "length": 11759, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरद पवारांच्या वाॅर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nशरद पवारांच्या वाॅर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही\n21 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवारांचं मतदान आहे, त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही.\nवॉर्ड क्रमांक 214मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत\nएकेकाळचा आघाडी पार्टनर काँग्रेस की आपल्या मित्राचा पक्ष शिवसेना, हे पाहावं लागेल. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे त्याचा अर्ज रद्द झाला, असं अहिर म्हणाले..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nब���तम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44286079", "date_download": "2018-12-15T16:36:35Z", "digest": "sha1:NRLGDKK5AXIYXEGFHJ7YNGTFPNGGYSPK", "length": 21173, "nlines": 158, "source_domain": "www.bbc.com", "title": "'... आणि मी पहिल्यांदाच पाहिलं की मशिदीत नेमकं काय चालतं' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'... आणि मी पहिल्यांदाच पाहिलं की मशिदीत नेमकं काय चालतं'\nजान्हवी मुळे बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : '... आणि मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की मशिदीत नेमकं काय चालत'\nभारतातील सुमारे 40 कोटी नागरिक दलित अथवा मुस्लीम समाजातील आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असूनही त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत, हे वास्तव आहे. म्हणून या समाजांच्या समस्या सर्वांसमोर आणण्यासाठी ही बीबीसीची आठ लेखांची एक विशेष मालिका आहे.\n२० वर्षांच्या शुभम कांबळेला जेव्हा मशिदीत बोलावणं आलं, तेव्हा त्याच्या मनात उत्सुकता आणि भीतीचं काहूर माजलं होतं. त्याला रात्री नीट झोपही लागली नाही.\n\"माझ्या मनात अनेक विचार, अनेक शंका होत्या. मला अनेक प्रश्न पडले होते. ते विचारू की नाही कोणी माझ्यावर चिडणार तर नाही ना कोणी माझ्यावर चिडणार तर नाही ना अशी घालमेल सुरू होती,\" शुभम सांगतो.\nमुंबईतल्या प्रामुख्यानं मुस्लीम वस्ती असलेल्या कुर्ल्यात राहात असूनही शुभमला इस्लामविषयी फारशी माहिती नव्हती.\n\"मुसलमान फक्त शुक्रवारीच आंघोळ करतात. लव्ह जिहाद करतात, पोरीशी लग्न केलं की तुम्हाला एवढे पैसे मिळणार असं वाटायचं. ते अतिरेकी बनण्याचं प्रशिक्षण घेतात, रक्तात बोट बुडवूनच मशिदीत जातात, असं मी ऐकलं होतं.\"\nराजघराण्यातले घटस्फोट : क्योंकि साँस भी कभी बहू थी\nमुस्लीम धर्मात नेमके पंथ तरी किती\nमुस्लीम मिळून मिसळून न राहता आपापला 'घेट्टो' करूनच का राहतात\nइस्लामविषयी असे गैरसमज असलेला शुभम एकटाच नाही. हिंदूधर्मियांच्या मनात इस्लामविषयीच्या अशा गैरसमजांतूनच हळूहळू पूर्वग्रह बनत जातात आणि दोन धर्मात तेढ वाढते.\nप्रतिमा मथळा कुर्ल्याची हलाई मेमन मशिद\nहे रोखण्यासाठी 'जमात-ए-इस्लामी हिंद' या संघटनेनं पुढाकार घेतला आहे. 'मस्जिद परिचय' उपक्रमाद्वारे ते अन्य धर्मियांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी मशिदीचे दरवाजे उघडत आहेत.\nजमात-ए-इस्लामी हिंदच्या कुर्ला शाखेचे अध्यक्ष हसीब भाटकर या उपक्रमाविषयी माहिती देतात, \"सर्वांसाठी इस्लाम - 'Islam is for all' या मोहिमेअंतर्गत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर समुदायांमध्ये संवाद घडवून आणतो आहोत. त्यातून एकमेकांविषयीचे गैरसमज, तक्रारी दूर करू शकतो.\"\nप्रतिमा मथळा हसीब भाटकर\nकुर्ल्याच्या हलाई मेमन मशिदीत काही आठवड्यांपूर्वी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शुभमसह आणखी चार-पाच जणांना मशिदीत येण्याची संधी मिळाली. बीबीसी मराठीच्या टीमलाही आमंत्रण होतं.\nमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका दुपारी आम्ही कुर्ल्यात पोहोचलो, तेव्हा उकाडा चांगलाच जाणवत होता. मुंबईच्या या उपनगरात तुम्ही आधी कधीच आला नसाल, तर इथली गर्दी, रस्त्यावरची वर्दळ, आवाज कोंदट हवा आणि दाटीवाटीनं वाढलेली घरं तुमच्या अंगावरच येतील.\nमुंबईच्या पश्चिम उपनगरातून येताना मिठी नदी ओलांडून पलीकडे गेलं की काही अंतरावर न्यू मिल रोड लागतो. कुर्ला स्टेशनच्या पश्चिमेचा हा भाग.\nमुंबईत तुफान पाऊस पडला, की या परिसरातील अनेक घरांत पाणी भरतं. तेव्हा धर्म विसरून लोक एकमेकांची मदतही करतात, असं स्थानिकांनी आम्हाला सांगितलं. पण एकमेकांच्या शेजारी राहूनही एकमेकांच्या धर्माविषयी त्यांना फारशी माहिती नसते असंही, त्यांनी कबूल केलं.\nआमच्यासोबत मशिदीला भेट देण्याची संधी मिळालेले शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जनादर्न जंगले हेच सांगत होते.\nप्रतिमा मथळा मशिदीत इतर धर्मियांना इस्लामविषयी माहिती दिली जाते.\n\"1992च्या दंगलीनंतरच आम्ही कुर्ल्यात राहायला आलो. शिक्षकांना शासनाकडून तिथंच घर मिळाल्यामुळे आमच्यासमोर पर्याय नव्हता. मुस्लीम वस्ती असल्यानं अनेकांनी घरं भाड्यानं देऊन दुसरीकडे जाणं पसंत केलं. पण आम्ही काहीजण इथंच राहिलो.\"\nकुर्ल्यातल्या सद्भावना मंचच्या माध्यमातून दोन समाजांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केलं जातं. जनार्दन जंगले त्यात सहभागी झाले, पण त्यांच्याही मनात अनेक शंका होत्या.\n\"मी याआधी एकदाच मशिदीत गेलो होतो, माझ्या एका मित्राच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस. माझ्या मनातही अनेक प्रश्न होते, मशिदीत नेमकं काय करतात, महिला नमाज पढत नाहीत का, असे अनेक गैरसमज होते,\" असं जंगले कबूल करतात.\nशुभम आणि जनार्दन जंगले यांच्याप्रमाणेच माझ्याही मनात एक शंका होती. पत्रकार असले, तरी महिला म्हणून मला मशिदीत कशी वागणूक मिळेल भारतात अनेक ठिकाणी महिलांना धार्मिक स्थळी एकतर प्रवेश नसतो किंवा त्यांच्यावर अनेक बंधनं येतात.\nपण हलाई मेमन मशिदीत आम्हा सर्वांचंच उत्साहानं स्वागत करण्यात आलं. मशिदीतल्या वेगवेगळ्या प्रथांची आणि त्यामागच्या कारणांची माहिती देण्यात आली.\nमशिदीत प्रवेश केल्यावर चपला काढून ठेवाव्या लागतात. भारतातील अन्य धर्मांप्रमाणेच इस्लाममध्येही प्रार्थनेआधी स्वतःला शुद्ध करणं महत्त्वाचं असतं.\nप्रतिमा मथळा शुभम कांबळे\nत्यासाठी मशिदीत पाण्याची सोय केलेली असते. तिथं हातपाय, चेहरा स्वच्छ धुवावा लागतो- यालाच वुझू करणे म्हणतात. त्यानंतरच मुख्य मशिदीत प्रवेश मिळतो.\nमक्का ज्या दिशेला आहे त्या दिशेला, म्हणजे भारतात पश्चिमेला तोंड करून नमाझ पढतात. त्यातल्या प्रत्येक वाक्याचा, कृतीचा अर्थ काय आहे हे मौलाना मुझम्मिल हुसेन यांनी समजावून सांगितलं.\nमशिदीची म��हिती देऊन झाल्यावर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. सगळे मांडी घालून एकत्र खालीच बसून गप्पा मारत होते.\nशुभमच्या प्रत्येक प्रश्नाला मौलानांनी आणि हसीब भाटकर यांनी उत्तरं दिली. त्याच्या आणि बाकीच्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुभमचं समाधान झाल्याचं दिसलं.\nमशिदीतल्या छोट्या हौदाकाठी, एका चौथऱ्यावर बसून तो आपले अनुभव सांगत होता,\n\"सगळ्यांत मला आवडलं ते म्हणजे नमाझ पढताना सगळे एकसमान आहेत. जो पहिला येईल तो तिकडे रांगेत पहिला बसणार, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे. मला भीती वाटली सुरूवातीला प्रश्न विचारताना, पण त्यांनी न चिडता, न रागवता मला सगळं समजावून सांगितलं\"\nजनार्दन जंगलले यांनाही हा उपक्रम म्हणजे दोन धर्मांना जवळ आणण्यासाठी एक चांगलं पाऊल वाटतं.\nते सांगतात, \"मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की मशिदीत नेमकं काय चालत आपण बाहेर जे ऐकतो, मशिदीत काहीतरी भयंकर चालतं, मशिदीत भडकावू भाषणं देतात, दहशतवाद पसरवतात, असं बोललं जातं. पण वास्तव यापेक्षाही वेगळं आहे.\"\nसर्वांनी एकमेकांच्या धर्मस्थळांना भेट द्यायला पाहिजे, असं जंगले यांना वाटतं.\n\"आजकाल सोशल मीडियावरून एखादी पोस्ट पसरत जाते, खरं काय आहे हे काही कुणाला माहीत नसतं. केवळ माहिती नसल्यामुळं किंवा चुकीची माहिती मिळाल्यामुळं धार्मिक तेढ निर्माण होते, ते अशा उपक्रमांमुळं थांबेल\" अशी आशा ते व्यक्त करतात.\nशुभमनंही त्याला दुजोरा दिला. \"आज जसं त्यांनी एक सत्र घेतलं, तसं अजून एकदा परत घ्यावं. खोटं काय आहे नि खरं काय आहे, हे लोकांना कळेल. माणसं स्वतः बघत नाहीत तोवर विश्वास नाही ठेवणार. आपण नेहमी एकमेकांना दोष देतो हे चांगलं की वाईट हे त्यांना समजून जाईल. सगळ्यांच्या मनातला तिरस्कार दूर होईल.\"\nपाहा व्हीडिओ :कराचीतल्या लोकांच्या नजरेतून महात्मा गांधी\nग्राउंड रिपोर्ट : औरंगाबादची दंगल हिंदू-मुस्लीम वादातून झाली का\nहज यात्रेचं अनुदान बंद : मुस्लिमांचं काय म्हणणं\nमुस्लीम धर्मात नेमके पंथ तरी किती\nब्लॉग - मुस्लिमांनी आपल्या नमाजाची सोय स्वतःच करावी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/cold-youth-fitness-gym-exercise-155095", "date_download": "2018-12-15T17:06:01Z", "digest": "sha1:7473QLVBEMIPII25R44SQG2JOKD7562W", "length": 15321, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cold Youth Fitness Gym Exercise वाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष | eSakal", "raw_content": "\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही संख्या मोठी असते. आता दिवाळीनंतर नुकतीच गुलाबी थंडी सुरू झाल्याने शहरात जागोजाग असलेल्या जीममध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. क्रॉसफिट, योगासने, झुंबा, किक बॉक्‍सिंग, स्पिनिंग, एरोबिक्‍स अशा वेगवेगळ्या व्यायामप्रकारांकडे तरुण आकर्षित होत आहेत.\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही संख्या मोठी असते. आता दिवाळीनंतर नुकतीच गुलाबी थंडी सुरू झाल्याने शहरात जागोजाग असलेल्या जीममध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. क्रॉसफिट, योगासने, झुंबा, किक बॉक्‍सिंग, स्पिनिंग, एरोबिक्‍स अशा वेगवेगळ्या व्यायामप्रकारांकडे तरुण आकर्षित होत आहेत.\nफिटनेस ॲप्सवर नका राहू अवलंबून\nबदलत्या जीवनशैलीमुळे फिट राहण्यासाठी सध्या प्रत्येक जण नवनवीन उपाय शोधताना दिसतो. त्यामुळे या विषयाच्या टिप्स देणारे असंख्य ॲप्स मोबाईलवर आले आहेत. मात्र, कोणत्याही ॲपच्या माहितीवर अवलंबून राहण्याचा फिटनेस फंडा महागात पडू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.\nबहुतांश ॲपमधील मा��िती प्राथमिक स्वरूपाची असते. त्यात प्रोग्राम्सनुसार व्यायामाचे प्रकार असतात. व्यायाम सुरू करण्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्याशिवाय दुसरा टप्पा ते सांगत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या शरीराची क्षमता किती आहे, हे त्या ॲपला माहीत नसते. तुम्हाला एखादा आजार, पूर्वीचे दुखणे असेल तर कोणता व्यायाम करावा, कोणता नको, हे ॲप सांगू शकत नाही. यासाठी प्रशिक्षकाचीच गरज असते.\nॲपनुसारचा व्यायाम किंवा डाएटमुळे आलेली समस्या नोंदवता येत नाही.\nशरीररचनेनुसार व्यायामाचे प्रकार सुचविण्याची सोय ॲपमध्ये नाही.\nव्यायामाच्या अचूकतेचे मूल्यमापन होऊ शकत नाही.\nफिटनेस ॲप्स मार्गदर्शन करतात; प्रोत्साहन देत नाहीत.\nव्यायाम करण्याच्या तीन स्टेप्स आहेत. त्या व्यक्ती व अनुभवानुसार ठरवल्या जातात. तसेच कुठल्या व्यक्तीला खांद्यात, मानेत किंवा कमरेत त्रास आहे, हे ॲप्लिकेशनला माहीत नसते. यातून चुकीची माहिती मिळाल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी ॲपपेक्षा ट्रेनरच्या मदतीनेच तरुणांनी परफेक्‍ट मार्गदर्शन घ्यावे.\n- सुरेश भुबक, प्रशिक्षक.\nशरीर तंदुरुस्त व आकर्षक दिसावे, यासाठी मी तीन वर्षांपासून जीममध्ये व्यायाम करतो. मला याचा खूप फायदा झाला. तरुणांनी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यातच हित आहे.\nमी जीममध्ये दररोज एक तास नियमित जातो.\nसध्या चांगली थंडी पडू लागल्याने व्यायाम करताना छान वाटत आहे. मात्र, मी कुठलेही फिटनेस ॲप वापरत नाही.\nथंडीमुळे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत व्यायाम करणे शरीरासाठी आवश्‍यक झाले आहे. यामुळे आळस बाजूला सारून जीमला जाणे गरजेचे आहे.\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nस्पोर्टस बाइकवरील प्रवास जिवावर बेतला\nसिडको - परिसरातील खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश कोठावदे (वय २७, रा. फिटनेस जिम, साळुंखेनगर, खुटवडनगर, नाशिक) याचा सोलापूरजवळील उमरगा...\nबैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल...\n21 ऍथलिट्‌ससह 71 क्रीड���पटू दोषी\nदिल्ली : भारतातील 71 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले. त्यात 21 ऍथलिट्‌सचा समावेश आहे, असे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) अहवालात...\nकोल्हापूर - ‘‘किरणला व्यायामाची आवड जरूर लागली. पण, त्याने व्यायामातून आरोग्यापेक्षा व्यायामापासून आकर्षक दिसण्यावर भर दिला. तो नियमित व्यायाम करू...\nसिमोना हालेपकडून नाओमीचा धुव्वा\nरोम - रुमानियाच्या सिमोना हालेपने इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. जागतिक क्रमवारीतील अव्वल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z130712053607/view", "date_download": "2018-12-15T16:24:16Z", "digest": "sha1:BI53V35XR6URZRJTCQG2OPR2KVVCJORF", "length": 17144, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "माधवनिदान - नाडीव्रणनिदान", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमसूरिका ( देवी ) निदान\n\" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् \" अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.\nनाडीव्रणाचीं कारणें व प्रकार .\nयो वा व्रणं प्रचुरपूयमसाधुवृत्त : ॥\nअभ्यन्तरं प्रविशति प्रविदार्य तस्य\nस्थानानि पूर्वविहितानि तत : स पूय़ : ॥१॥\nनाडीव यद्वहति तेन मता तु नाडी ॥\nसंमूर्च्छितैरपि च शल्यनिमित्ततोऽन्या ॥२॥\nवैद्यशास्त्राचे ज्ञान नसलेल्या रोग्याकडून पिकलेल्या सुजेचे ( ती पिकली नाही अशा समजुतीने ) बरोबर शोधन झाले नाही ( म्हणजे तिच्यातील पू काढला गेला नाही ); अथवा पुष्कळ पू झालेल्या व्रणाची उपेक्षा झाली आणि त्याकडून स्वच्छंदी आहारविहारादिकांचे कुपथ्य घडले ; तर तो त्याचा वाढलेला पू मागे सांगितलेल्या त्वचा , मांस , शिरा , स्नायु , संधि , अस्थि , कोष्ठ व ममें या स्थानी जाऊन जाऊन त्यांचा भेद करतो व त्या ठिकाणी तो फार खोल गेल्यामुळे जो मार्ग होतो त्यांतून तो नाडीप्रमाणे ( नळीप्रमाणे ) वाहु लागतो . या प्रकाराच्या रोगास नाडीव्रण म्हणतात . याचे तिन्ही दोषापासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक आणि शल्यापासून उद्भवणारा एक असे पाच प्रकार आहेत ; त्याची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .\nफेनानुविद्धमधिकं स्नवति क्षपासु ॥१॥\nवातापासून झालेला नाडीव्रण बारीक व रुक्ष अशा तोंडाचा असतो , तो वेदना उत्पन्न करतो व त्यातून फेसयुक्त स्राव होत असतो व तो रात्री तर फारच होतो .\nपीतं स्रवत्यधिकमुष्णमह : चापि ॥२॥\nपित्तजन्य नाडीव्रणात दाह होतो , ज्वर येतो , तहान लागते व त्यातून कढत व पिवळ्या अशा पुवाचा स्राव होते असतो व तो दिवसा पुष्कळ होतो .\nस्तब्धा सकण्डुररुजा रजनीप्रवृद्धा ॥३॥\nकफजन्य नाडीव्रणास स्तब्धता असून कंड फार लागते आणि त्यातून पांडरा , चिकट व दाट असा पू वहात असतो आणि त्याच्या त्या वाहण्याचा जोर रात्री फार असतो .\nयस्यां भवन्ति विहितानि च लक्षणानि ॥\nज्या नाडीव्रणांत दाह , ज्वर , श्वास , मूर्च्छा , तोंड कोरडे पडणे वगैरे वर सांगितलेली सर्व लक्षणे असतात तो सान्निपातिक होय . हा फार भयंकर असून प्राणनाश करणारा आहे . या व्रणाच्या वेदनेत रात्र घालवणे हे प्राणघाति नि काळ रात्र घालवण्यासरखेच होय .\nस्थानेषु शल्यमचिरेण गति करोति ॥\nस्रांव करोति सहस्न सरूजं च नित्यम्‌ ॥५॥\nवर सांगितलेल्या त्वचा , मांस , वगैरे स्थनी कोणत्याहि कारणांमुळे काटा वगैरे मोडून आत राहिल्यास शल्यजन्या नाडीजणाचा उद्बल होतो . तेव्हा त्या नाडीव्रणांतून घुसळल्याप्रमाणे . कढत फेस आणि रक्त मांनी युक्त स्राव होत असतो आणि त्सा सतत ठणका लागतो .\nकेव्हा केव्हा नाडीव्रणात दोन दोषांचीच लक्षणे उत्पन्न होत असतात , तेव्हां त्यास द्वंद्वज नाडीव्रण म्हणावे . ते तीन प्रकारचे आहेत .\nनाडी त्रिदोष प्रभवा न सिध्येत्‌\nशेषाश्चतस्न : खलुयत्नसाध्या \" ॥६॥\nसर्व प्रकारच्या नाडीव्रणांपैकी सान्निपातिक नाडीव्रण असाध्य जाणावा ; बाकीचे चार प्रकार उपचार केल्याने साध्य होतात .\nनाडीव्रणाचीं कारणें व प्रकार .\nयो वा व्रणं प्रचुरपूयमसाधुवृत्त : ॥\nअभ्यन्तरं प्रविशति प्रविदार्य तस्य\nस्थानानि पूर्वविहितानि तत : स पूय़ : ॥१॥\nनाडीव यद्वहति तेन मता तु नाडी ॥\nसंमूर्च्छितैरपि च शल्यनिमित्ततोऽन्या ॥२॥\nवैद्यशास्त्राचे ज्ञान नसलेल्या रोग्याकडून पिकलेल्या सुजेचे ( ती पिकली नाही अशा समजुतीने ) बरोबर शोधन झाल��� नाही ( म्हणजे तिच्यातील पू काढला गेला नाही ); अथवा पुष्कळ पू झालेल्या व्रणाची उपेक्षा झाली आणि त्याकडून स्वच्छंदी आहारविहारादिकांचे कुपथ्य घडले ; तर तो त्याचा वाढलेला पू मागे सांगितलेल्या त्वचा , मांस , शिरा , स्नायु , संधि , अस्थि , कोष्ठ व ममें या स्थानी जाऊन जाऊन त्यांचा भेद करतो व त्या ठिकाणी तो फार खोल गेल्यामुळे जो मार्ग होतो त्यांतून तो नाडीप्रमाणे ( नळीप्रमाणे ) वाहु लागतो . या प्रकाराच्या रोगास नाडीव्रण म्हणतात . याचे तिन्ही दोषापासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक आणि शल्यापासून उद्भवणारा एक असे पाच प्रकार आहेत ; त्याची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AB/", "date_download": "2018-12-15T15:55:53Z", "digest": "sha1:5YN2ZS4S37K33GTHIUD2OIKUOBDOCBTO", "length": 12671, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "हवामान बदलाचा सर्वाधिक फटका महिलांच्या आरोग्याला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news हवामान बदलाचा सर्वाधिक फटका महिलांच्या आरोग्��ाला\nहवामान बदलाचा सर्वाधिक फटका महिलांच्या आरोग्याला\nयुनायटेड नेशन्स “वुमेन वॉच’च्या संशोधनातील निष्कर्ष\nपुणे – गेल्या काही वर्षांत हवामान बदल हा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या हवामान बदलामुळे पर्यावरणतील विविध घटकांवर परिणाम होत असल्याचे विविध संशोधनात नमूद केले आहे. परंतु युनायटेड नेशन्स या जागतिक संघटनेच्या “वुमेन वॉच’तर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, हवामान बदलामुळे महिलांच्या आरोग्यावर जास्त विपरित परिणाम होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे.युनायटेड नेशन्सतर्फे हवामान बदलामुळे अचानकपणे होणारे भूकंप, पूर, वादळ, दुष्काळ यांसारख्या समस्या प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आल्या आहे. या परिस्थितीचा प्रादेशिक परिणाम विशेषत: विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरांवर नेमका काय परिणाम होतो, याबाबत अभ्यास केला जात आहे. याच अभ्यासांतर्गत हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संसाधनांच्या कमतरतेचा परिणाम पुरूषांपेक्षा जास्त महिलांवर होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये श्‍वसनाच्या समस्या, उष्णतेमुळे होणारे आजार, हृदय, फुफ्फुसाचे आजार तसेच मुदतीपूर्वी बाळंतपण, जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असणे, कॅन्सर अशा विविध समस्या यामुळे उद्‌भवत असल्याचे यातून पुढे आले आहे.\nप्रत्येक परिवारात महिला ही काळजीवाहकच्या भूमिकेत असते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिला स्वत:च्या आरोग्याबाबत फारशा गंभीर नसतात. घरातील प्रत्येक वस्तू प्रथम इतर सर्व सदस्यांना मिळाची आणि त्यानंतर ती स्वत:साठी घ्यावी, या वृत्तीमुळे त्या काही गोष्टींपासून वंचित राहतात. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. तर शहरी भागातील महिला धावत्या जीवनशैलीसोबत स्वत:ला जुळवून घेण्याच्या स्पर्धेत आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. इतरांना प्राधान्य देणे आणि स्वत: मात्र वंचित राहणे, या वृत्तीमुळेच हवामान बदलाचे वाईट परिणाम महिलांच्या आरोग्यावर जास्त होण्याची शक्‍यता संशोधनात वर्तविली गेली आहे.\nया संशोधनात हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यातून निर्माण होणारी संसाधनांची कमतरता, ही संसाधने आपल्याआधी आपल्या कुटुंबियांना मिळावी अशी महिलांमधेअ वृत्ती आणि त्यामुळे महिलांमध्ये निर्��ाण होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या याबाबत सविस्तर विश्‍लेषण करण्यात आले आहे.\nविधानपरिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान\nवर्षभरापासून थकलेली शिष्यवृत्ती मिळणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T16:25:39Z", "digest": "sha1:VHVFOM72EGUYOBU26WBVWTVZ35HYEDMX", "length": 7615, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\nबॉलीवूडमध्ये रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा-��िक जोन्स यांच्या लग्नाची चर्चा सुरू आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची रिलेशनशिपही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही जोडी गेल्या अनेक दिवसांपासून मीडियापासून लपत होती. पण गुरूवारी उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीतील दोघांची जवळीक आणि त्याचे फोटो सध्या चर्चेत आहेत. त्यावरून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.\nआता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नाते जगजाहीर होताना दिसत आहे. सगळ्या मित्रपरिवारात यांच्यातील जवळीक अधिक खुलून दिसत आहे. हे नाते आता काही लपलेले नाही. मलायकाच्या वाढदिवशी हे कपल या अगोदर विमानतळावर एकत्र दिसले होते. पण मीडियाला बघताच त्यांनी आपला मार्ग बदलला होता. तर या दोघांनी एका चॅनलच्या रिऍलिटी शोमध्ये अगदी रोमॅंटिक अंदाजात डान्स केला आहे. पण पब्लिकली आपले नाते जाहिर करण्याची नवी संधी आहे. या अगोदर दोघेही आपले नाते लपवताना दिसत होते.\nया फोटोत मलायकाचे जवळचे मित्र आहेत. यामध्ये करिना कपूर, लहान बहिण अमृता अरोरा, सुझैन खान यासोबत आणखी एक खास चेहरा यामध्ये आहे. यामध्ये मलायकाची आधीची जाव म्हणजे सुहेल खानची पत्नी सीमा खान देखील होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपारदर्शक निवडणुकीसाठी आणखी परिनियमांची गरज\nNext articleशहराचा परिपूर्ण विकास साधला जाणार\nमराठी सिनेमाची कमीई देखील बॉलिवूड सिनेमाच्या बरोबरीला\nलग्नात फटाके वाजवल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोल\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nईशा अंबानीच्या संगीत पार्टीत परफॉर्म करणार प्रियांका चोप्रा\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-3-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T17:05:59Z", "digest": "sha1:EVNUKK3RDHAMDWRUBGYLHBFZGTJ5BIXD", "length": 8137, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घनकचरा व्यवस्थापन ( भाग – 3 ) पालिकेने बनविला स्वनिर्मित हरितब्रॅन्ड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघनकचरा व्यवस्थापन ( भाग – 3 ) पालिकेने बनविला स्वनिर्मित हरितब्रॅन्ड\nओल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खतनिर्मितीचा उपक्रम, शासनाची मान्यता\nकराड – स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. कोणत्याही शहराची कचरा ही जटिल समस्या असल्याने यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात याची शासनाकडून पाहणी केली जाते. कराड नगरपालिकेनेही त्यावर मात करण्याचा जणू निश्‍चयच केला आहे. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती बरोबरच खतनिर्मिती करत पालिकेने स्वत:चा असा ब्रॅंन्ड तयार केला आहे.\nया सेंद्रिय खताला शासनाचीही नुकतीच मान्यता मिळाली आहे. शहरातून संकलित झालेला कचरा बारा डबरी परिसरात एकत्र केला जातो. त्यातील ओला व सुका कचरा याचे विलगीकरण करून कुजलेल्या ओल्या कचऱ्यावर मशिनद्वारे प्रक्रिया करून सेंद्रिय खत बनविले जात आहे. पालिकेचा 11 टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. तयार झालेले सेंद्रिय खत शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.\nशासनानेही त्याला मान्यता दिल्याने पालिकेने हे खत हरितब्रॅन्ड या नावाने विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. शहरात ठिकठिकाणी व चौकामध्ये हरितब्रॅन्डचे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या 2 किलोने या खताची विक्री केली जात आहे. हे खत उत्तम दर्जाचे व स्वस्त असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.\nशहरातील अनेक कुटुंबे परसबागेचा उपक्रम राबवित आहेत. त्या कुटुंबानाही पालिकेचे हरितब्रॅन्ड वापरासाठी देण्यात आले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांनाही हे खत दिले जात आहे. शहरातील जवळजवळ शंभर कुटुंबेही पालिकेबरोबरच घरी खतनिर्मिती करत आहेत. घनकचऱ्यावर मात करत पालिकेकडून जनजागृती करण्याचा अनोखा प्रयत्न केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिंतन : देण्याचे तत्वज्ञान\nNext article#video : ‘माउली नक्कीच नाराज नाही करणार’, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T16:30:36Z", "digest": "sha1:QXM2G5OYOD4IPMLGMLUN6Q5HIJWZ35IQ", "length": 7332, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेच��� एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न\nसंगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल बाजारपेठेत असलेले सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्नं चोरट्याकडून करण्यात आला आहे. यामध्ये दिपक लाड (वय- ३५, रा. वरंवडी, ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सेन्ट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुंभारे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकचरा टाकू नका, फलक लावले पण शंभर रुपये दंडाचे झाले काय..\nNext article#प्रासंगिक: भारतीय अवकाश वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई\nसंगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ\nघारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का\nVideo : बोटा येथील आठ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडली\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/salman-rushdies-novel-children-of-midnight-will-hit-on-netflix/", "date_download": "2018-12-15T15:35:41Z", "digest": "sha1:HY4CXWCIGHEFUBTC2AASJMJQG6MMTWIF", "length": 8030, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सलमान रश्दी यांची कादंबरी ‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’येणार नेटफ्लिक्सवर … | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसलमान रश्दी यांची कादंबरी ‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’येणार नेटफ्लिक्सवर …\nसलमान रश्दी यांची कादंबरी ‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’ ही नेटफ्लिक्सच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहे. सलमान रश्दी यांनी १९८१ चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट मध्ये ही कादंबरी लिहली होती. या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळले आहेत. त्यात १९८१ बुकर पुरस्का��चा समावेश आहे. तर बेस्ट ऑफ बुकर पुरस्कार दोन वेळेस १९९३ आणि २००८ मध्ये मिळाला आहे. त्याचबरोबर मनाचा जेम्स टेट मेमोरीयल पुरस्कार देखल याकादंबरीला मिळाला आहे.\n‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’ ची मूळकथा ही सलीम सिनाई याच्याभोवती फिरते. भारताच्या स्वातंत्र्याच्या रात्री म्हणजे १५ ऑगस्ट १९४७च्यावेळी जन्म झालेल्या आणि काही चमत्कारिक शक्ती मिळलेल्या सलीम भोवती मूळ कथा फिरते.\nभारत देशाच्या प्रत्येक घटनेमुळे त्याच्यावर देखील परिणाम होत असतो. भारत देशाशी त्याची जणू नाळच जोडलेली असते. सलीममधील सर्वात चमत्कारिक शक्ती म्हणजे, स्वातंत्र्याच्या पहिल्या काही तासात जन्मलेल्या अन्य १००० व्यक्तींशी टेलिपॅथीक शक्तीने जोडले गेले असणे.\nनेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष एरीक बारमर म्हणाले,” चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट ही कादंबरी जगातील सर्वश्रेष्ठ कादंबर्यांपैकी एक आहे. सध्याच्या आधुनिक भारतासाठी मिळवून घेत यावर काम चालू आहे. जेणेकरून हे आधुनिक भारताला आणि जगाला नव्याने दिसेल.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हायअलर्ट\nNext article“स्मार्ट सिटी’ साठी महापालिकेची मालमत्ता\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/ins-tarasa-deployed-mumbai-now-part-indian-navy/", "date_download": "2018-12-15T17:35:18Z", "digest": "sha1:AMGQVFMR6PACRGQUJ4LCQWN2EZU4VNZA", "length": 21422, "nlines": 300, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १५ डिसेंबर २०१८", "raw_content": "\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nमहापालिका : लोकार्पण सोहळ्याला ७ दिवस शिल्लक\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर��गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्��.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nINS तारासा : ... कारण मुंबई सुरक्षित रहावी, नौदलात झाला समावेश\nजीआरएसई गोदीने बांधलेली ही 400 टनांची नौका आयएनएस तारासा नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.\nमुंबईत समुद्राच्या मार्गे कोणी शत्रू दाखल होवू नये यासाठी समुद्रात गस्त घालण्यासाठी आयएनएस तारासा ही नौका आता नौदलाची ताकद बनणार आहे.\nमुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात या नौकेचा नौदलात समावेश करण्यात आला आहे.\nही नौका म्हणजे फास्ट अटॅक क्राफ्ट आहे, जी 65 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते.\nयामध्ये अनेक मशिनगन आहे आणि 30 एमएमची एक स्वदेशी गन ही मुख्य वैशिष्ट्य आहे.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nसिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत\nकाळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप\nविदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद���या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4)", "date_download": "2018-12-15T16:06:49Z", "digest": "sha1:7Z3RM3V6BH2CZU62SQEIR4IZ4MLQ3GPB", "length": 6208, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीमा (गणित) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कलन या गणिताच्या शाखेतील सीमा नामक संकल्पना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सीमा.\nगणितानुसार, सीमा[१][२] किंवा मर्यादा[२] (इंग्लिश: Limit, लिमिट) म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने \"गाठलेले\" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.\nसूत्रे लिहिताना, सीमा lim या रोमन लघुरूपाने दर्शवल्या जातात. उदा.: lim(an) = a. एखाद्या राशीने किंवा श्रेणीने सीमा गाठल्याचे दर्शवण्यासाठी उजव्या बाणाचे चिन्ह (→) वापरतात. उदा.: an → a.\n^ गणितशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९९७. पान क्रमांक १६२.\n↑ a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९. पान क्रमांक १६५.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80-2/", "date_download": "2018-12-15T16:15:29Z", "digest": "sha1:FGO2NPICUYJU44DMNBPWEIJ7TZWHFM3K", "length": 8931, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गृहकर्ज��साठी बँक गॅरंटी (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-२)\nबॅंकांनी सुलभ गृहकर्जाच्या कितीही जाहिराती केल्या, तरी गृहकर्ज घेणे सोपे नसते. मुख्य म्हणजे, बॅंकेला तारण किंवा गहाण म्हणून देण्यासाठी मालमत्ता असावी लागते किंवा बॅंक त्यासंदर्भात करार करून घेते. ही प्रक्रिया सर्व बॅंकांची वेगवेगळी असते. तसेच कर्जदाराची सांपत्तिक परिस्थिती, मालमत्तेचा प्रकार यानुसारही प्रक्रिया बदलू शकते; परंतु गॅरंटी असल्याखेरीज गृहकर्ज मिळत नाही.\nगृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-१)\nदुसऱ्या पद्धतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला संबंधित संपत्ती आपण बॅंकेकडे गहाण ठेवत आहोत, अशा आशयाच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करावी लागते. जर कर्जदाराने कर्जाची रक्कम भरली नाही, तर या दस्तावेजाचा उपयोग बॅंक वा वित्तसंस्था करते. तिसरी पद्धत “इंग्लिश मॉरगेज’ या नावाने ओळखली जाते आणि ती अधिक सुरक्षित पद्धत मानली जाते. या पद्धतीत कोणतीही कागदपत्रे गहाण ठेवण्याची गरज नसते. कर्ज घेणारी व्यक्ती आणि बॅंक यांच्यात एक करार केला जातो. हा करार मुद्रांकावर केला जातो आणि त्याची नोंदणी करवून घेतली जाते. ही प्रक्रिया महागडी आहे. कारण नोंदणीचा खर्च आणि मुद्रांकाचा खर्च या प्रक्रियेसाठी करावा लागतो. हा खर्च कर्ज घेणाऱ्या व्यक्तीलाच भरावा लागतो. या प्रक्रियेअंतर्गत कर्जदार संबंधित मालमत्ता बॅंकेच्या नावावर ट्रान्सफर करतो. हा करार कर्जाची परतफेड झाल्यानंतर कर्जदाराला परत दिला जातो.\nगृहकर्ज घेताना तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या मालमत्तेबाबत काही कायदेशीर बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर ती मालमत्ता मालक कुणालाही विकू शकत नाही. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती कुठल्या बॅंकेकडे गहाण तर नाही ना, याची शहानिशा केली जाते. ही माहिती उपनिबंधक कार्यालयात गेल्यास मिळू शकते. जर एकाच मालमत्तेच्या गहाणखतावर एकापेक्षा अधिक बॅंकेकडून कर्ज घेतले असेल, तर कर्ज थकल्यास दोन्ही बॅंका मालमत्तेतील आपापला वाटा घेऊन कर्जाची रक्कम वळती करून घेतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशातांई स्कुलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन\nNext articleपोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारहाण\nवाढतेय होम ऑटोमेशनची क्रेझ (भाग-२)\nवाढतेय होम ऑटोमेशनची क्रेझ (भाग-१)\nमालमत्ता कर निवडणुकीपूर्वी भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T15:43:48Z", "digest": "sha1:JETVTW473HNMDRR6ULOUJCHLS6JGMXCG", "length": 8549, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संजू सॅमसनदेखील यो-यो चाचणीत नापास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंजू सॅमसनदेखील यो-यो चाचणीत नापास\nमुंबई – भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआय’ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत वेगवान गोलंदाज महंमद शमीपाठोपाठ भारत “अ’ संघातील संजू सॅमसनदेखील अपयशी ठरल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ’ संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघात निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला यो यो चाचणी आवश्‍यक आहे. या चाचणीत सॅमसनला 16.1 गुण मिळाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्यात संपलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून खेळताना सॅमसनने चांगली कामगिरी केली होती. काही हलक्‍या दुखापती झालेल्या असल्यामुळे सॅमसन यो-यो चाचणीत उत्तीर्ण होऊ शकला नाही, असेही सांगण्यात येत आहे.\nवेगवान गोलंदाज महंमद शमीदेखील चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले आहे. या चाचणीमध्ये हार्दिक पांड्या आणि करुण नायर हे दोन खेळाडू सर्वाधिक गुणांनी पास झाल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ इंग्लंडला रवाना झाला असून, संजू सॅमसन संघासोबत गेला नसल्याची माहिती समोर येते आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. इंग्लंड दौऱ्यात टी-20 आणि वन-डे सामन्यांसाठी संजू सॅमसनची संघात निवड झाली होती. मात्र यो-यो टेस्टमध्ये संजूने फक्त 16.1 गुण नोंदवले, त्याची ही कामगिरी इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलेलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“प्लॅस्टिक बंदी’ अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेतर्फे कार्यशाळा\nNext articleरामचंद्र जाधव यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:44:09Z", "digest": "sha1:JJWU7YODEQSCF2KW3QDKOUFKRRUFE2VD", "length": 27749, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\n(-) Remove कोपर्डी filter कोपर्डी\nबलात्कार (48) Apply बलात्कार filter\nअत्याचार (32) Apply अत्याचार filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nन्यायाधीश (14) Apply न्यायाधीश filter\nउज्ज्वल निकम (12) Apply उज्ज्वल निकम filter\nगुन्हेगार (11) Apply गुन्हेगार filter\nजिल्हा न्यायालय (9) Apply जिल्हा न्यायालय filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nअहमदनगर (8) Apply अहमदनगर filter\nआरक्षण (8) Apply आरक्षण filter\nमराठा क्रांती मोर्चा (8) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nदेवेंद्र फडणवीस (6) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nऍट्रॉसिटी (5) Apply ऍट्रॉसिटी filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nमराठा आरक्षण (5) Apply मराठा आरक्षण filter\nसत्र न्यायालय (5) Apply सत्र न्यायालय filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nउच्च न्यायालय (4) Apply उच्च न्यायालय filter\nजितेंद्र (4) Apply जितेंद्र filter\nसोशल मीडिया (4) Apply सोशल मीडिया filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (3) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nधनंजय मुंडे (3) Apply धनंजय मुंडे filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nमुंबई मराठा क्रांती मोर्चा (3) Apply मुंबई मराठा क्रांती मोर्चा filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nलैंगिक अत्याचार (3) Apply लैंगिक अत्याचार filter\n...तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल\nसांगली - मराठा क्रांती मोर्चाला राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनांपैकी शैक्षणिक शुल्कातील सवलत वगळता अन्य गोष्टींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर ��तरण्याची गरज आहे, अशी भूमिका आज येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चा बैठकीत विविध...\nपाशवी बलात्काराच्या छायेतील 'तिला' हवे आत्मबळ...\nगोष्ट फार लांबची नाही. साधारणपणे 5-6 वर्षांपुर्वी पुण्यात घडलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक प्रकरण. ठिकाण नेहमीचचं आपलं हिंजेवाडी. अमेरिकेवरुन भारतात वडिलांकडे आलेली तरुणी. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी हिंजवडीत आली. मुलाखत संपल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन मिळेना तेव्हा मिळेल त्या कॅबमधे बसली....\nनितीन आगेप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू - आठवले\nमुंबई - नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आगे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्‍वासन आगेच्या कुटुंबीयांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणातील फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली...\nराज्याला स्वतंत्र गृहमंत्री असलाच पाहीजे - दिलीप वळसे पाटील\nपारगाव : आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांत चोरी, दरोडा, खुन, बलात्कार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहीलेला नाही कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. भोरवाडी (अवसरी खुर्द) व लांडेवाडी या दोन्ही घटनांतील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करुन...\nकोपर्डीचा आक्रोश आणि नितीन आगेचं प्रेत\n(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा बहुप्रतीक्षित...\nआज दिवसभरात... (ई सकाळ न्यूज बुलेटिन)\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत \"बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...\nऔरंगाबाद ते मुंबई एकतेचा इतिहास; 'कोपर्डी'नंतर एकवटला मराठा समाज\nऔरंगाबाद : कोपर्डी येथील घटन��नंतर औरंगाबादेतून 9 ऑगस्ट 2016 या क्रांतिदिनी काढलेल्या ऐतिहासिक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठा समाज एकवटला. मोर्चाची शिस्त, आचारसंहिता पाळत एकापाठोपाठ एक राज्य, देशपातळीवर भव्य मोर्चे निघाले. यानंतरच सरकारला कोपर्डीचे भयाण वास्तव स्वीकारावे लागले....\nनगर - कोपर्डीतील अत्याचार आणि खून खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावताच कोपर्डीच्या ‘निर्भया’च्या आईने टाहो फोडला. न्यायदान कक्षातच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. ‘निर्भया’ची बहीण, आजी व अन्य नातेवाइकांनाही रडू कोसळले. न्यायदान कक्षातून बाहेर आल्यावरही आईचे आणि नातेवाइकांचे...\nकठोर शिक्षेने कायद्याला बळकटी - ॲड. निकम\nनगर - ‘‘समाजात अशा प्रकारचे दुष्कृत्य होणार नाही, यासाठी कठोर शिक्षा अपेक्षित असते. आरोपींना कठोर शिक्षा मिळाल्यास कायदा बलवान होतो. कोपर्डी खटल्यात १३ मुद्दे महत्त्वाचे ठरले,’’ असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘कोपर्डी खटला आव्हानात्मक होता...\nकोपर्डी प्रकरणातील नराधम येरवडा मध्यवर्ती कारागृहात\nयेरवडा : कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील गुन्हेगारांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार जितेंद्र शिंदे सहगुन्हेगार संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे यांना फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना...\n‘स्पॉट व्हिजिट’वर वेशांतर करून गेलो - शशिराज पाटोळे\nकोल्हापूर - कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याला घेऊन ‘स्पॉट व्हिजिट’ करायची होती. स्पॉटवर हजारात ‘पब्लिक’ होते. तपासाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही ‘व्हिजिट’ महत्त्वाची होती. आम्ही सायंकाळी सूर्यास्ताची वेळ निवडली. शिंदेला विजार-शर्ट घातला. दाढी लावली. गावकरीच असल्यासारखा...\nपुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे एका चिमुरड्या शालेय मुलीवर झालेला भीषण बलात्कार तसेच पुढे अत्यंत निर्घृणपणे झालेली तिची हत्या यामुळे सारे राज्य हादरून गेले होते. अखेर या अमानुष घटनेतील तिन्ही नराधमांना विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्ष���...\nआज दिवसभरात... (ई सकाळ न्यूज बुलेटिन)\nकोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...\nमुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. आरोपींना अटक झाली. खटला उभा राहिला आणि आज अहमदनगर सत्र...\n...असा झाला कोपर्डी प्रकरणाचा उलगडा\nकोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याबद्दल तिघा जणांना आज (बुधवार) फाशीची शिक्षा झाली. काय होते हे प्रकरण आणि कसा झाला या घटनेचा उलगडा... आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्या कुकृत्याने कोपर्डी गाव हादरले होते. ही घटना १३ जुलै रोजी घडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र बाबूलाल...\nदेशभरात गाजला '#kopardi' ट्रेंड\nदेशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणाचा आज निकाल लागला. जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सोशल मिडीयानेही उचलून धरले. ट्विटरने '#Kopardi' हा ट्रेंड सुरू केला आहे. देशभरातून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीया येत आहेत. सर्व माध्यमांनी, वाचकांनी हा ट्रेंड...\nन्यायालय परिसरात एक मराठा, लाख मराठा घोषणा\nनगर - देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरात मराठा संघटनांकडून एक मराठा, लाख मराठा घोषणा देण्यात आल्या. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी...\nफाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणा: अजित पवार\nमुंबई - कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे, अशी...\nकोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय\nदेशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. या निकालामुळे...\nकोपर्डी प्रकरणी आज निकाल\nनगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवतील. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-45-thousand-cusecs-water-left-ujani-69446", "date_download": "2018-12-15T17:22:34Z", "digest": "sha1:LMJYCNV7BQFGZ5GHFCJK3GQTUWL7M4QC", "length": 14526, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news 45 thousand cusecs water left from Ujani सोलापूरः उजनीतून सोडले 45 हजार क्‍युसेक पाणी | eSakal", "raw_content": "\nसोलापूरः उजनीतून सोडले 45 हजार क्‍युसेक पाणी\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nधरणात 99.67 टक्के भरले; दौंडचा विसर्ग झाला 70 हजार क्‍युसेक\nसोलापूर: उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चार वाजता धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे.\nधरणात 99.67 टक्के भरले; दौंडचा विसर्ग झाला 70 हजार क्‍युसेक\nसोलापूर: उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चार वाजता धरणाची उपयुक्त पा���्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे.\nपुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यामुळे त्या धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येत असल्यामुळे धरण 100 टक्के भरत आहे. दुपारी चार वाजता 99.67 टक्के असलेले धरण काही तासांमध्ये 100 टक्के भरेल. धरणात मागील वर्षी 61.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा धरण खूपच अगोदर 100 टक्के भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने मंगळवारीच दिला होता. आज दुपारपासून जवळपास 41 हजार 500 क्‍युसेकने पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे. कालव्यातून तीन हजार, बोगद्यातून 900 क्‍सुसेकनेही पाणी सोडले जात आहे. दौंड येथून येणारा विसर्ग जास्त असल्यामुळे नदीपात्रात किंवा कालव्यात पाणी सोडण्याचा वेग वाढविला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nउसाच्या लागवडीत वाढीची शक्‍यता\nउजनी धरण हे जिल्ह्याची वरदायिनी आहे. धरण 100 टक्के भरल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झाला आहे. उजनी धरणातील पाण्याच्या जोरावर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या ऊस पट्यातील शेतकऱ्यांना धरण 100 टक्के भरल्याने आनंद झाला आहे. आता उसाच्या लागवडीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nव्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले\nनदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा\nकेशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार\nरस्ते कामाबाबत चीनचे \"गोलमाल'\nकांद्याच्या भावाला लगाम बसणार\nपावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित\nप्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात\nउत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले\nमुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी\n'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nअपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश\nअकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/298?page=10", "date_download": "2018-12-15T16:57:44Z", "digest": "sha1:ZZYERYIELZMGHERFELPZ7D2OBWGZQQRD", "length": 13509, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागकाम : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /बागकाम\nRead more about परसबागेतून नवी भेट\nनलिनी यांचे रंगीबेरंगी पान\nअग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान\nमध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, ���्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला.\nRead more about अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान\nमत्स्यपालन अर्थात फिशटॅन्क ठेवण्याविषयी माहिती.\nमासे पाळण्याची आवड बहुतेक आपल्या सर्वांनाच असते. निदान लहानपणी तर नक्कीच. रंगीबेरंगी माशांचं हे जग आपल्यावर कधी गारुड करुन जातं ते समजत नाही. काहींची ही भूल उतरते आणि माझ्यासारख्यांना मात्र आयुष्यभर साथ देते.\nह्या छंदाचा पाठपुरावा करताना मिळालेले काही आनंदक्षण आणि काही ज्ञानकण तुमच्याबरोबर वाटून घ्यावेत म्हणून हा लेखनप्रपंच. मत्स्यपालनाचे बहुतेक सर्व पैलू आपण इथे यथाशक्ती चर्चूया आणि आपल्या शंका निरसून घेउया.\nRead more about मत्स्यपालन अर्थात फिशटॅन्क ठेवण्याविषयी माहिती.\nअमेरीकेत कढिपत्ता लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. कढिपत्त्याला थंड हवामान अजिबात चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास कढिपत्ता कुंडीत लावावा.\nकुंडी प्लास्टिकची असेल तर आतबाहेर करायला सोपे जाते. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.\nRead more about कढिपत्ता (अमेरीकेत लावताना)\nअमेरीकेत मोगर्‍याचे झाड लावण्याची माहिती\nअमेरीकेत मोगरा लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. मोगर्‍याला फार थंड हवामान चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास मोगरा कुंडीत लावावा.\nRead more about अमेरीकेत मोगर्‍याचे झाड लावण्याची माहिती\nहिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.\nहे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.\nआवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.\nRead more about अनुभूती रंगांची\nआरती यांचे रंगीबेरंगी पान\nकुंड्यांमध्ये मिरचीची रोपे लावली आहेत. साधारण १ महिन्याची आहेत. सगळ्या रोपांना ६ ते १० पाने आली आहेत. अचानक काही रोपांची पाने सुकून गळून पडू लागली आहेत. अगदी नव्या पालवीतली छोटी पानेही गळाली आहेत एक दोघांची. ही कीड असावी की मी ऊन / पाणी कमी/जास्त देते आहे\nRead more about मिरचीच्या रोपावरची कीड\nछोट्याश्या ग्लास मधे, कचर्‍यावर वाढलेले जास्वंद ....\nआरती यांचे रंगीबेरंगी पान\nबागकामाबद्दल जुन्या हितगुजवरची माहिती\nघरी भाज्यांची लागवड( cultivation ).\nRead more about बागकामाबद्दल जुन्या हितगुजवरची माहिती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thecinemaparadise.com/2018/12/09/charulata/", "date_download": "2018-12-15T16:17:04Z", "digest": "sha1:53ZFERMB6MWZAEXGE5ODY4PFBKWYYK2E", "length": 9019, "nlines": 77, "source_domain": "thecinemaparadise.com", "title": "चारुलता: स्पष्ट रचनेतला अव्यक्त संवाद – CINEMA PARADISE", "raw_content": "\nचारुलता: स्पष्ट रचनेतला अव्यक्त संवाद\nचारुलता हा एक सरळसोट रस्त्यावरचा प्रवास करून अनेक वळणांना सामोरा जाणारा असा चित्रपट आहे. अनेक अंगांनी एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व इथे पटकथा लेखक, संगीतकार आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांनी उकल करून दाखवलेलं आपल्याला दिसतं. चारुलताच्या या प्रवासात प्रमुख तीन प्रवासी जरी असले तरी कथेची सहज मांडणी आणि दिग्दर्शकाच्या सहजतेमुळे चित्रपटाचा प्रवास भरकटल्यासारखा आणि मुख्य विषयापासून हरवल्यासारखा कुठेच वाटत नाही. दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या या चित्रपटात प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रतिकांऐवजी कलाकारांच्या नजरेतल्या संवादाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या The Broken Nest या कथेवर आधारित हा चित्रपट काहीअंशी दुःख या भावनेकडे जरी कलला असला तरी प्रत्यक्षात मात्र हा भावनांचा ‘डायलेमा’ असावा असा आहे.\nब्रिटिशकालीन भारत दाखवण्यात आलेल्या या चित्रपटात भूपती दत्त (शैलेन मुखर्जी) हा राजकारणात रस घेणारा, त्याचा अभ्यास असलेला आणि सोबतच स्वतःच्या वर्तमानपत्राच्या कामात व्यस्त असणारा चारुचा (माधबी मुखर्जी) नवरा तिच्यासाठी वेळ काढू शकत नसतो. याउलट, चारू ही कलाविषयांत रुची असणारी, साहित्य आणि संगीत यांची विशेष आवड असणारी अशी आहे. अमल (सौमित्र चॅटर्जी) हा भुपेनचा भाऊ जेव्हा त्यांच्या घरी येतो तेव्हा साहित्याची त्यांची रुची चारू आणि त्याच्यात एक अव्यक्त नातं तयार करून जाते. या नात्याचं एक द्वंद्व चालू होतं जे शेवटपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राहिलेलं असं दिसतं. चारू आणि अमलचं असं हे अव्यक्त नातं खरंतर प्रत्यक्षरीत्या आपल्याशी संवाद साधण्यात यशस्वी ठरतं. अश्या या घटनांना, कथानकाला उच्च मध्यमवर्गीय स्वरूपात दाखवण्यात, घरातल्या प्रत्येक वस्तूंना तेवढ्याच बारकाईपणाने हाताळण्यात कला दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्ता यांची मांडणी विशेष महत्वाची ठरते. कला दिग्दर्शकाच्या बारकाव्यांना आणि सहजवृत्ती दिग्दर्शकाच्या दृष्यमानास अचुकरित्या टिपण्यात सुब्रता मित्रा या सिनेमॅटोग्राफरच्या फ्रेम्स या जास्त परिणामकारक ठरतात.\nचारुलता हा खरंतर चित्रपटापेक्षा व्यक्तिपट आहे. भावनांच्या सखोल प्रदेशावर सुरू असणारा हा एक खरंतर द्विधा मनोवस्थेचा आकार आहे. या द्विधा मनोवस्थेत होणाऱ्या अनंत हालचालींचं दृश्यमान खूप गुंतागुंतीचं नसून कथेतली स्पष्टता व्यक्त करणारं असं आहे. कथेतली ही स्पष्टता पटकथेत मात्र चारुच्या भावविश्वाचे अनेक कंगोरे आपल्यासमोर मांडण्यात यशस्वी ठरते.\nचारुलतामध्ये जवळीक ही भावनांची आहे, अगतिकतेचा स्पर्शही नसलेल्या या चित्रपटात भावनिक मर्यादांचं भान जपलेलं आहे. चारुच्या या दुर्बिणीतून दिसणाऱ्या द्विधा मनोवृत्तींच्या दृष्यमानाला पाहताना एकटेपणाची ही झालर कश्या परिस्थितीत प्रत्येक नात्याला नेऊन उभं करते हे दिसतं. चित्रपटाच्या शेवटाला पूर्णविराम जरी नसला मिळाला तरी शेवटी जाणवणारी एक अस्वस्थ शांतता विस्तृत पसरलेल्या त्या सर्वांना एकप्रकारे साद घालून लुप्त होते आणि आपल्याला अनुत्तरित कोड्यात अडकवून जाते.\nचारुलता: स्पष्ट रचनेतला अव्यक्त संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/remove-dangerous-flex-154988", "date_download": "2018-12-15T17:04:18Z", "digest": "sha1:MOD7YKQLZTRST6II3QYWUENIS4B3XJT3", "length": 10882, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Remove dangerous flex धोकादायक फ्लेक्‍स हटवा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍सला लावलेल्या काठीमुळे वाहनचालकांना इजा होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग याकडे लक्ष देऊन कारवाई करणार आहे का शहरात फ्लेक्‍सबहाद्दर मोकाट सुटले असताना हा विभाग राजकीय दबावापोटी की अर्थपूर्ण व्यवहारापोटी काम करीत आहे, अशी शंका घ्यायला वाव आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही हे घडत आहे. हा सरळसरळ न्यायालयाचा अवमान आहे.\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-loudspeaker-68297", "date_download": "2018-12-15T16:47:06Z", "digest": "sha1:26ZIR57QR656TBF27AV2PABGNDWB3HTH", "length": 12134, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Loudspeaker ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट | eSakal", "raw_content": "\nध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nमुंबई - मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे 15 दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. उद्यापासून सुरू होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), नाताळ एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या दिवसांसाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल.\nमुंबई - मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे 15 दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. उद्यापासून सुरू होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), नाताळ एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या दिवसांसाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल.\nध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश, ध्वनिप्रदूषण 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियम 2000 च्या अधिसूचनेनुसार पालन करणे संबधितांव�� बंधनकारक आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/12/blog-post_84.html", "date_download": "2018-12-15T15:53:12Z", "digest": "sha1:MKALVPWFLL7AVPGRUIYDB3MHSP5S6WDM", "length": 11386, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "रस्ते दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nरस्ते दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक\nअपघाताला कारणीभुत ठरणारे नगर तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी व रेल���वे गेट येथे उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा.अधिक्षक अभियंता पी.डी. कोतकर यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, संकेत सोमवंशी, राकेश पाटील, सागरसिंह तावरे, सचिन निमसे, रामनाथ डुकरे, भाऊसाहेब ठोकळ, काशीनाथ चोथे, महादेव इंगळे, अमोल सांगळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nनिंबळक, इसळक, खारेकर्जुने निमगाव घाणा, भाळवणी येथील रस्ते उखडल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतुक करावी लागत आहे. तर पाईपलाईनसाठी अनेक ग्रामस्थांनी रस्त्यावर चर खोदली असून, ही चर व्यवस्थितपणे बुजविण्यात आलेली नाही. यामुळे सदरील रस्त्यांवर अनेक लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.\nतसेच रेल्वे गेटच्या ठिकाणी नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उड्डाणपुल किंवा भुयारी मार्ग होणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या फाटकावर वर्षाकाठी 50 लाखा पेक्षा अधिक खर्च येतो. उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग झाल्यास हा खर्च वाचून नागरिकांची सोय होणार आहे. यासाठी सारोळा कासार, अरणगाव, निंबळक, विळद, देहरे, शिंगवे नाईक या ठिकाणी रेल्वे गेट जवळ उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ���या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/amravati-vidarbha-news-water-shortage-western-vidarbha-irrigation-project-61840", "date_download": "2018-12-15T16:42:33Z", "digest": "sha1:P5T4HU4CQOAJN2CSOKN5WJ3DLKIXK6GD", "length": 14981, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati vidarbha news water shortage in western vidarbha irrigation project पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्प तहानलेलेच | eSakal", "raw_content": "\nपश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्प तहानलेलेच\nसोमवार, 24 जुलै 2017\nयवतमाळातील १२, अमरावतीमधील ८ लघु प्रकल्प कोरडे\nअमरावती - पावसाळ्यातील दुसरा महिना संपत आलेला असताना पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र अद्याप तहानलेलेच आहे. पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने सरासरी गाठलेली नसल्याने सिंचन प्रकल्पातील जलपातळीतही समाधानकारक वाढ नाही. गतवर्षीच्या त���लनेत यंदा जवळपास १६ टक्के साठा कमी आहे. महिन्याभरात पावसाने सरासरी न गाठल्यास आगामी दिवस कठीण राहणार आहेत. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात मात्र थोडी वाढ झाली. आतापर्यंत पश्‍चिम विदर्भात २५ टक्के जलसाठा झाला.\nयवतमाळातील १२, अमरावतीमधील ८ लघु प्रकल्प कोरडे\nअमरावती - पावसाळ्यातील दुसरा महिना संपत आलेला असताना पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र अद्याप तहानलेलेच आहे. पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने सरासरी गाठलेली नसल्याने सिंचन प्रकल्पातील जलपातळीतही समाधानकारक वाढ नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १६ टक्के साठा कमी आहे. महिन्याभरात पावसाने सरासरी न गाठल्यास आगामी दिवस कठीण राहणार आहेत. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात मात्र थोडी वाढ झाली. आतापर्यंत पश्‍चिम विदर्भात २५ टक्के जलसाठा झाला.\nपश्‍चिम विदर्भात ९ मोठे, २३ मध्यम आणि ४८२ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांत १,३९९ च्या तुलनेत ४५७ दशलक्ष घनमीटर (३२ टक्के) जलसाठा झाला. गतर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्‍क्‍यांनी कमी आहे. बुलडाण्यातील पेनटाकळी व खडकपूर्णाची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. या दोन्ही प्रकल्पांत अनुक्रमे ४.६५ व ४.०३ दलघमी साठा झाला. दोन्ही प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत अनुक्रमे ३९५ व २४० मिलिमीटर पाऊस झाला. अकोला, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.\nविभागातील २३ मध्यम प्रकल्पांत १७४ दलघमी जलसाठा असून, तो सरासरी २६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो जवळपास २० टक्‍क्‍यांनी कमी आहे. अमरावतीच्या पूर्णा प्रकल्पात ७.९०, यवतमाळच्या गोकीमध्ये ४.६९, बोरगाव ०.१९, अकोल्याच्या उमामध्ये ०.१० आणि वाशीमच्या सोनल प्रकल्पात ०.१५ दलघमी साठा असून, तो चिंता वाढविणारा आहे.\nबुलडाण्यातील गत पंधरवड्यात कोरडा पडलेल्या पलढगमध्ये १.८२, मसमध्ये २.८२, कोराडीत २.२०, मन ३.५३, तोरणा ०.५३ आणि उतावळी प्रकल्पात ३.४८ दलघमी आहे. या प्रकल्पांची स्थिती किंचित सुधारली.\nविभागातील ४५० लघु प्रकल्पांत १६६ दलघमी जलसाठा असून, सरासरीने तो १६ टक्के आहे. यवतमाळातील लघुप्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळमधील उमर्डा, लिंगडोह, लोहवाडी, नेर, खरद, घटाणा, दुधाना, परईजारा, रामपूर, बोरडा, अडाणा व पोफळी; तर अमरावतीमधील सूर्यगंगा, जळका, अ���दोरी, दाभेरी, बोलसावंगी व जमालपूर हे लघु प्रकल्प जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही कोरडेच आहेत.\nमोठे प्रकल्प ९ - ४५७ दलघमी - ३२ टक्के\nमध्यम प्रकल्प २३ - १७४ दलघमी - २६ टक्के\nलघु प्रकल्प ४५० - १६६ दलघमी - १६ टक्के\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nनिरूपम यांच्याविरोधात मुनगंटीवारांचा अब्रुनुकसानीचा दावा\nचंद्रपूर : \"अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T15:55:52Z", "digest": "sha1:PURVU7W7MDNB4TZEQIK2GJZCNG6QGT4O", "length": 10653, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विकासासाठी मोदीच हवेत – देवेंद्र फडणवीस | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम���ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news विकासासाठी मोदीच हवेत – देवेंद्र फडणवीस\nविकासासाठी मोदीच हवेत – देवेंद्र फडणवीस\nनागपूर : गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा असलेल्या विश्‍वासामुळे मिळाला आहे. मोदींचे विकासकारण देशाला समोर नेऊ शकते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.\nगुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी विधानभवनात जल्लोष साजरा केला. तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी “भारत माता की जय’, “वंदेमातरम’, “जीत गये भाई जीत गये, मोदीसाहब जीत गये’, अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. या विजयोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nते म्हणाले, की, हिमाचल प्रदेशाच्या निमित्ताने 19 वे राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. सर्वसामान्य जनता भाजप व नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. हे निकालाने स्पष्ट झाले आहे. 22 वर्षांनंतरही भाजपने या निवडणुकीत 49.9 टक्के मतदान घेऊन भाजपा लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींना गुजरातच्या सर्वसामान्य जनतेने जो पाठिंबा दिला. त्यातूनच हा विजय मिळाला आहे.\nकॉंग्रेसने गुजरातमध्ये चांगली बाजी मारली, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जनतेने 49.9 टक्के मतदान करून जनता भाजपच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/neeraj-chopra-india-flag-holder-in-asian-games/", "date_download": "2018-12-15T15:30:39Z", "digest": "sha1:ALFGFLH3HB4CAPEWJR6X54ZCJBN7MD3E", "length": 8374, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक\nनवी दिल्ली: जकार्ता येथे येत्या 18 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धांसाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राला ध्वजधारक म्हणून भारतीय चमूचे नेतृत्व करण्याचा मान देण्यात आला आहे. याआधी ���ोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता.\nत्यामुळे 18 व्या आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक म्हणून दिसणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आज ही घोषणा केली. आशियाई क्रीडास्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणार आहे.\nनीरज चोप्राने 2016 मध्ये आयएएफ 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भारताला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. तसेच त्याने 2017 आशियाई मैदानी स्पर्धेत 85.23 मीटर फेकी करताना भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. याआधी 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग ध्वजधारक होते.\nकोरियातील इंचिऑनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002 मध्ये मॅंचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती. जकार्ता आशियाई स्पर्धेतील ऍथलेटिक्‍स स्पर्धा 25 ऑगस्ट रोजी सुरू होत आहेत. मात्र नीरजला उद्‌घाटन सोहळ्यासाठी 17 ऑगस्ट रोजीच तेथे पोहोचावे लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतलवार दाम्पत्याच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका सुनावणीला घेणार\nNext articleपहिल्या दिवशी भारत अ संघाची दमदार सुरुवात ; पहिल्या डावांत 4 बाद 322 धावा\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/12/blog-post_60.html", "date_download": "2018-12-15T15:52:42Z", "digest": "sha1:XCAQ7KJCQT3HO3UMLIU7YDK7CDYL3W5W", "length": 10470, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पाहुण्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर जनावरे बांधुयात : थोरात | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nपाहुण्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर जनावरे बांधुयात : थोरात\nराज्य���साठी पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चांगलेआहेत. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांच्या सूचनेनुसार आता शेतकऱ्यांनी त्यांच्याच वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. मुख्यमंत्र्यानाकडे जनावरांच्या चारा-पाण्याची उत्तम सोय होईल, अशी कोपरखळी मारीत माजी महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nनगरचे पालकमंत्री शिंदे यांनी \"चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा\", असा अजब सल्ला शेतकरी बांधवांना दिला होता. त्याची व्हिडीओ क्लिप जोरात व्हायरल झाली. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. या 'जबाबदार' विधानाचे सर्वत्र पडसाद उमटू लागल्यावर थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यभर दुष्काळी परिस्थती आहे. तरीही सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत मिळालेली नाही. दुष्काळ असल्याने कोणत्याही आमच्या शेतकऱ्यांच्या पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. राज्यात एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधुयात.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41627590", "date_download": "2018-12-15T16:35:24Z", "digest": "sha1:WDWHHN6V465J3Y7ORQ5EGYFBB6CUP5SL", "length": 21704, "nlines": 168, "source_domain": "www.bbc.com", "title": "'राज आणि उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातले ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'राज आणि उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातले ट्वीडलडम आणि ट्वीडलडी'\nकुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची ही \"नीच\" आणि \"भिकार\" खेळी असल्याचा आरोप केला.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी शिव��ेनेत प्रवेश केल्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वादाला नवं वळण लागलं आहे.\nराज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची ही \"नीच\" आणि \"भिकार\" खेळी असल्याचा आरोप केला.\nठाकरे बंधूंमधलं हे भांडण पाहून मला अॅलिस इन वंडरलँड या प्रसिद्ध इंग्रजी कथेतल्या दोन ओळी आठवल्या...\n'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' नावाचे दोन भाऊ असतात. ते हुबेहूब एकमेकांसारखे दिसतात आणि वागतात. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं.\nत्यांच्यात कायम लुटुपुटूची भांडणं सुरू असतात. पण छोटंसं संकट आलं तरी एकमेकांच्या गळ्यात पडतात.\nमी मनसे आणि राज ठाकरेंना सोडलं कारण की...\n'राज'कारणाला कलाटणी देणाऱ्या 14 घटना\nनागरीकरणाचा प्रवास पुढे सरकत जातो, पण मानवी स्वभाव आणि भांडणतंट्याचं स्वरूप सारखंच राहतं, हे यावरून सिद्ध होतं.\nप्रतिमा मथळा राज आणि उद्धव यांच्या नावामागे ठाकरे आडनावाचा वारसा आहे. एक आहे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा तर दुसरा आहे पुतण्या.\nराज आणि उद्धव यांच्या नावामागे ठाकरे आडनावाचा वारसा आहे. एक आहे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा तर दुसरा आहे पुतण्या.\nराज आणि उद्धव यांच्यातलं राजकीय नातं\nमराठी माणूस हाच दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या संरक्षणाचे दोघेही कडवे पुरस्कर्ते. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज हे दोघांचं आद्य दैवत आहे.\nदोघांमध्येही विचारसरणीवरून किंवा घराण्यातला असा कोणताही वाद नाही. दोघांच्याही जनाधारामध्ये कमालीचं साम्य आहे.\nयुवा वर्गाला आकर्षून घेण्यात राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर सरशी असली तरी पारंपरिक मराठी माणसाचा पाठिंबा शिवसेनेला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध हा दोघांमधला आता समान धागा आहे. मात्र चार वर्षांपूर्वी राज ठाकरे मोदींची जाहीरपणे भरभरून स्तुती करत होते. मोदी पंतप्रधान होण्याच्या मोहिमेसाठी राज ठाकरे यांनी प्रचार केला होता.\nदुसरीकडे 2014 मधल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली. ही युती म्हणजे विश्वासघात असल्याचं राज यांना वाटलं होतं.\n‘घर चालवायचा खर्च राज ठाकरेंना माहीत आहे\nराज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nमात्र तरीही दोन्ही भाऊ राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मोदीप्रणित भाजपबरोबरंच होते.\nमात्र निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी शिवसेना-भाजप युती भंगली. त्यामुळे पुन्हा एकदा 'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' यांच्याप्रमाणे या दोघांची स्थिती सारखीच होती.\nराज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यापासून या दोघांनी एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून तर दोघांचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर येत आणि हे दोघं एकमेकांवर यथेच्छ शाब्दिक चिखलफेक करत असत.\nप्रतिमा मथळा राज आणि उद्धव यांच्यातील वितुष्टाचा फायदा भाजप आणि अन्य पक्षांना मिळतो.\nसच्च्या मराठी माणसाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र यावं, असं वाटतं. काहीवेळा हे दोन पक्ष एकत्र चूल मांडणार असं वाटू लागतं, तोच या दोघांचा एकमेकांविरुद्ध वाचाळपणा सुरू होतो.\nया दोघांच्या भांडणात मराठी माणसाची राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या हारच होते. या दोघांमधील वितुष्टाचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप यांना मिळतो.\nआणि हा फायदा मिळवून देण्यात सोशल मीडियाचा वाटा कळीचा आहे. राज आणि भाजप यांचा छुपा समझोता आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे.\nदृष्टिकोन : ‘राज’ मोर्चा स्वागतार्ह, पण भूमिकेचं काय\nअमिता 'भाभी' चव्हाण : नांदेडच्या विजयाच्या शिल्पकार\nपंतप्रधान मोदींवर टीका करायची आणि त्याचवेळी सत्तेत भाजपबरोबरचा घरोबा कायम राखायचा, ही शिवसेनेची दुतोंडी भूमिका आहे अशी टीका राज करतात.\nमुख्यमंत्री फडणवीसांचं सरकार अस्थिर व्हावं, हा अंतस्थ हेतू असल्यानं राष्ट्रवादी कधी राजची तर कधी उद्धवची भलामण करतं. शिवसेना आणि मनसे- दोन्ही पक्षांनी मोदीविरोधी पवित्रा घेतल्याने काँग्रेसला आनंद होतो.\nप्रतिमा मथळा काही दिवसांपूर्वीच भाजपप्रणीत एनडीए आघाडीत राणे आणि पर्यायाने त्यांचा नवीन पक्ष सामील झाला आहे.\nहे किचकट समीकरण आता आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. 'डंख मारणारा साप' हे शिवसेनेचं नारायण राणेंबद्दलचं मत आहे.\nराणेंच्या एनडीए प्रवेशावरून अधिक गुंतागुंत\nकाही दिवसांपूर्वीच भाजपप्रणीत एनडीए आघाडीत राणे आणि पर्यायाने त्यांचा नवीन पक्ष सामील झाला आहे. उद्धव आणि शिवसेनेला काटशह देण्यासाठीच भाजपनं केलेली ही खेळी आहे.\nमहिला शेतकऱ्यांची वाट का आहे बिकट\nनिर्नायकी गुजरात काँग्रेसला राहुल गांधी त��रू शकतील\nशिवसेनेच्या मंत्र्यांच्या बरोबरीनं राणे कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत कसे सहभागी होतील\nहे अवघड जागचं दुखणं लक्षात घेऊन, शिवसेना भाजपची साथ सोडेल अशी आवई जाणीवपूर्वक सेनेचा बालेकिल्ला आणि उद्धव यांचं निवासस्थान असणाऱ्या 'मातोश्री'वरून उठवण्यात आली.\nमात्र भाजपवर याचा परिणाम झाला नाही. याचं कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपा तह केला आहे. प्रफुल्ल पटेल या तहाचे मध्यस्थ आहेत.\nनारायण राणेंनी काढला 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'\nदृष्टिकोन : शिवसेनेचा डबल रोल\nअमित शहांचा पुढाकार आणि शरद पवारांनी अनुल्लेख केल्यानंतरच भाजपने 2014 मध्ये शिवसेनेशी युती तोडली होती.\nशिवसेनेला कह्यात ठेवण्यासाठी, राणेंना NDAचा घटक बनवून राज्य सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊ करणं, हे अमित शहांचंच चातुर्य होतं.\nविश्वासघाताचा पहिला दणका 1990 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेनेला दिला. या बंडामागे शरद पवारांची कुटिल नीती होती.\n1995 साली राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि एकेकाळी सेनेचा ढाण्या म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे सरकारचे कट्टर विरोधक झाले.\nअब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार\nRSS मधल्या महिला आणि त्यांचा गणवेशही चर्चेत\nभुजबळ सध्या जेलमध्ये आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिजवण्यासाठी भुजबळ अस्त्राचा वापर भाजपकडून होतो.\nराणे भाजपप्रणीत NDA कंपूत गेल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या काही जणांचं धाबं दणाणलं आहे.\nप्रतिमा मथळा राज्यातलं राजकीय वातावरण इतकं खालच्या थराला गेलं आहे की कोण कुणासोबत जाईल, हे समजणं अवघड आहे.\nत्यामुळे कोण कोणाला अडचणीत आणतं आणि कोण कोणाचा फायदा घेतं हे म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असं काहीसं आहे.\nराज्यातलं राजकीय वातावरण इतकं खालच्या थराला गेलं आहे की कोण कुणासोबत जाईल, हे समजणं अवघड आहे.\n'गवताच्या गंजीत सुई शोधणं' अशा आशयाचे उद्गार ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्ट्न चर्चिल यांनी काढले होते. त्यांच्या उद्गाराचा संदर्भ वेगळा होता. मात्र महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती काहीशी तशीच आहे.\nदिवाळी फराळ : किती आपला, किती परका\nकदाचित गणितीय विश्वातल्या रेइमन गृहि���कावर आधारित क्लिष्ट समीकरणांची उकल करता येईल.\nपण महाराष्ट्रातल्या राजकारणातले 'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' ठरलेल्या राज आणि उद्धव यांच्यातल्या तिढ्याची उकल करणं कदाचित शेरलॉक होम्सलाही जमणार नाही.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-26-11-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2018-12-15T15:34:24Z", "digest": "sha1:F6CDZWV35C72BPHS2KIDJVZKPRJ64UOD", "length": 8071, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुटप्पीपणा सोडून 26/11 घडवणाऱ्यांना तातडीने शिक्षा करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुटप्पीपणा सोडून 26/11 घडवणाऱ्यांना तातडीने शिक्षा करा\nनवी दिल्ली – मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांवरून (26/11) भारताने कडक शब्दांत पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानने दुटप्पीपणा सोडून ते हल्ले घडवणाऱ्यांना तातडीने शिक्षा करावी, असे भारताने म्हटले आहे.\nसोमवारी 26/11 ला दहा वर्षे पूर्ण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावताना त्या हल्ल्यांत सामील असणाऱ्यांना शिक्षा करण्याबाबत तो देश प्रामाणिक नसल्याचे सूचित केले. तसेच, हल्ल्यांचे सूत्रधार मोकाटपणे पाकिस्तानात फिरत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.\nहल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांप्रती उत्तरादित्व दाखवताना पाकिस्तानने दोषींना शिक्षा करावी. तसेच, त्या कृतीद्वारे आंतरराष्ट्रीय कर्तव्या��ेही पालन करावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पाकिस्तानी भूमीत 26/11 चा कट शिजला. तिथूनच तो अंमलात आणला गेला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भूमीतून दहशतवादी पाठवले गेल्याची कबुली दिली, याकडेही परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष वेधले.\nपाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या 26/11 हल्ल्यांत 166 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 14 देशांचे नागरिक असणाऱ्या 28 परदेशींचाही समावेश होता. ते हल्ले पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवल्याचे स्पष्ट झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला हातात हात घालूनच काम करावे लागेल\nNext articleसंपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद\nघाना विद्यापीठातून महात्मा गांधीचा पुतळा हटवला\nइसिसचे 21 दहशतवादी इराकी तुरुंगातून फरार\nश्रीलंकन संसदेची बरखास्ती अवैध-सर्वोच्च न्यायालय\nइम्रान यांच्या बहिणीला तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर, दंड भरण्याचा आदेश\nपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z181022054754/view", "date_download": "2018-12-15T16:35:08Z", "digest": "sha1:JJXNTVHT3XTGWYD5BH5IXM5KQFGNZ465", "length": 21083, "nlines": 141, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजापालन", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nराजाचें अवश्य कर्तव्य प्रजापालन.\nसर्व तंत्र सिद्धांत आणि लोक व्यवहार यावरुन सिद्ध होते कीं, राजाचें प्रधान कर्तव्य रक्षण करणें हे आहे. या करितां आतां संक्षिप्त रीतीनें धर्मशास्त्र प्रमाणसहित या विषयावर लिहूं.\n॥ राजधर्मान्‍ प्रवक्ष्यामि यथावृत्तो भवे��्नृप: ॥\n॥ संभवश्व यथा तस्य सिद्धिश्च परमा यथा ॥१॥ मनु. अ. ७ श्लो. १\n॥ ब्राह्मं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधि ॥\n॥ सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम्‍ ॥२॥ मनु. अ. ७ श्लो. २\nअर्थ:- \" राजधर्माचें कथन करतों\" राज्याचें वर्तन कसें असावें, त्यांची उत्पत्ति कशी होते, व त्याला प्रभुत्वाची परमसिद्धि कशी प्राप्त होते, हें सर्व सांगतों. यथाविधि वेदोक्त संस्कार प्राप्त झालेल्या क्षत्रियानें आपल्या सर्व राज्याचें रक्षण न्यायानें केल्याने तो खरा राजा होतो. राजानें प्रजेचें रक्षण कसें करावें तें पुढील वेदमंत्रांत सांगितले आहे :-\n॥ त्रीणि राजाना विदथे पुरुणि परि विश्वानि भूपथ: सदांसि ॥३॥\n॥ ऋ. म. ३३\nपरमेश्वर उपदेश करतो की, [ राजाना ] राजा व प्रजेंतील पुरुष मिळून ( विदर्थ ) सुख प्राप्तिकारक व ज्ञानवृद्धिकारक, राजा व प्रजा यांच्या संबंधानें उत्पन्न होणार्‍या व्यवहारामध्यें [त्रीणि] तीन ( सदांसि] - सभा विद्यार्यसभा, धर्मार्यसभा व राजार्यसभा - नियत करुन ( पुरुणि) पुष्कळ ( विश्वानि) समग्र प्रजासंबंधी मनुष्यादि प्राण्यांला [ परिभूषथ:] सर्व प्रकारें विद्या, स्वातंत्र्य, धर्म, सुशिक्षा व धन इत्यादि पदार्थांनी अलंकृत करावें.\n॥ तं सभा च समितिश्व सेना च ॥४॥ अथर्व ॥ १५२\nसभ्य: सभा मे पाहि येच सभ्या: सभासद: ॥५॥ अथर्व. १९७\n(तम‍) त्या राजधर्माचें [ सभा च ] त्या तीनही सभांनी व [ समितिश्व] संग्राम व्यवस्था, युद्धकला यांच्या योगांनी व [ सेना च ] सैन्याच्या योगानें रक्षण करावें.\nराजानें सर्व सभासदांने अशी आज्ञा करावी कीं, हे ( सभ्य) सभास्थानी विराजमा‍न्‍, होण्यास योग्य अशा मुख्य सभासदा तूं [मे] माझ्या [ सभाम्‍] सभेच्या धर्मयुक्त व्यवस्थेचें ( पाहि ) पालन कर व [ ये च ] जे [ सभ्या: ] सभेमध्ये प्रवेश करण्यास योग्य लोकनियुक्त असे ( सभासद ) सभासद असतील त्यांनी ही प्रूवोक्त सभांची व्यवस्था नीट ठेवावी. याचा अभिप्राय असा आहे कीं, कोणा एका विशिष्ट व्यक्तीला राज्याचा सर्व अधिकार देउं नये. राजाच्या आधीन सभा, सभेच्या आधीन राजा, प्रजेच्या आधीन राजा व राजसभा अशी व्यवस्था असावी. व प्रजेच्या उन्नतीकरितां राजानें सर्व विद्यांत निष्णात महान्‍ विद्वानांना विद्या सभेचा अधिकार द्यावा, मध्यमा परीक्षा, आचार्या परीक्षा, काव्यतीर्थ परीक्षा, साहित्य परीक्षा, महामहोपाध्याय परीक्षा, इत्यादि परीक्षा दिलेल्या धार्मिक विद्वानांना धर्मसभेचा अधिकार द्यावा आणि शास्त्र, अस्त्रविद्यामध्यें जे निष्णात तथा प्रशंसनीय धार्मिक पुरुषांना राजसभेचे सभासद बनवावें व त्यांमध्ये सर्वोत्तम गुणांनी जे उत्तम महान्‍ विद्वान महापुरुष असेल त्याला सभापति किंवा लोकनियुक्त राजा करावा व याप्रमाणें सर्वांनी आपली उन्नती करावी. तीनही सभांच्या संमतीने नियमे करावे व त्या नियमांच्या आधीन सर्व लोकांनी वागावें. सर्वांच्या संमतीने सार्वजनिक हिताची कामें करावीं, सार्वजनिक हित करण्याच्या कामामध्यें मनुष्यानें परतंत्र असावें व स्वकीय हिताचें काम करण्यांत मनुष्यानें स्वतंत्र असावें.\n॥ तस्याहु: संप्रणेतारं राजानं सत्यवादिनम्‍ ॥\n॥ समीक्ष्यकारिणं प्राज्ञं धर्मकामार्थकोविदम्‍ ॥६॥ म. अ. ७ श्लो. २६\n॥ स्वे स्वे धर्मे निविष्टानां सर्वेषामनुपूर्वश:\n॥ वर्णानामाश्रमाणां च राजा सृष्टोऽभिरक्षिता ॥७॥ म. अ. ७ श्लो. ३५\n॥ सर्वतो धर्मषडभागो राज्ञो भवति रक्षत: ॥\n॥ अधर्मादपि षडभागो भवत्यस्य ह्यरक्षत: ॥८॥ म. अ. ८ श्लो. ३०४\n॥ रक्षन्धर्मेण भूतानि राजा वध्यांश्च घातयन्‍ ॥\n॥ यजतेऽहरहर्यज्ञै: सहस्त्रशतदक्षिणै: ॥९॥ मनु. अ. ८ श्लो. ३०६\nअर्थ:- जो राजा सत्यवादी, सत्य भाषण करणारा, विचारशील, बुद्धिमान, धर्म अर्थ व काम सिद्ध करण्यांत तत्पर असतो तोच द्ण्ड देण्यास योग्य असें विद्वान्‍ समजतात ॥६॥\nक्रमेकरुन आपल्या धर्मानें चालणारे जे ब्राम्हणादिक सर्व वर्ण ब्रम्हचर्यादिक त्यांचे आश्रम यांचे रक्षण करणारा असा राजा ब्रम्हदेवानें उत्पन्न केला आहे. तस्मात्‍ जो राजा त्यांचे रक्षण करीत नाही तो मोठा दोषी होतो; अर्थात्‍ स्वधर्मापासून जे भ्रष्ट त्यांचे जर न रक्षण करील तर तो दोषी होत नाही. हें तात्पर्य जाणावें ॥७॥\nप्रजांचे संरक्षण करणार्‍या राजाला सर्व प्रजांपासून धर्माचा सहावा भाग प्राप्त होतो आणि प्रजांचे रक्षण न करणार्‍या राजाला प्रजांचे अधर्माचा सहावा अंश प्राप्त होतो ॥८॥\nसर्व प्राण्यांचें धर्माने रक्षण करणारा आणि वधाला योघ अशा चोरादिकांला शिक्षा करणारा राजा लक्ष दक्षिणायुक्त यज्ञ प्रति दिवशीं करितो, ह्मणजे त्या यज्ञाचें पुण्य पावतो ॥९॥\n॥ निग्रहेण हि पापानां साधूनाम संग्रहेण च ॥\n॥ द्विजातय इवेज्याभि: पूयंते सततं नृपा: ॥१०॥ म. अ. ८ श्लो. ३११\n॥ संग्रामेष्��निवर्तित्वं प्रजानां चैव पालनम्‍ ॥\n॥ शुश्रुषा ब्राम्हणानां च राज्ञां श्रेयस्करं परम्‍ ॥११॥ म. अ. ७ श्लो. ८८\n॥ अनपेक्षितमर्यादं नास्तिकं विप्रलुंपकम्‍ ॥\n॥ अरक्षितारमत्तारं नृपं विद्यादधोगतिम्‍ ॥१२॥ म. अ. ८ श्लो. ३०९\nअर्थ:- द्विजाति जसे यज्ञ करुन पवित्र होतात तसा पाप्याचा निग्रह केल्यानें व साधूंना सभांमध्ये ठेविल्यानें संग्रह केल्यानें राजे सतत निष्पाप होतात. ॥१०॥\nसंग्रामांचे ठायी अनिवर्तित्व ( मागें न फिरणें) प्रजांचे पालन करणें, आणि ब्राम्हणांची सेवा करणें, हे तीन कर्मे राजांला परम कल्याणकारक आहेत ॥११॥\nशास्त्रमर्यादा उल्लंघन करणारा, नास्तिक ( परलोक न मानणारा) विप्रलुंपक ( अयोग्य दंड व नानाप्रकारचे कर यांही करुन प्रजेला लुटणारा), वर्ण आणि आश्रमाचें रक्षण न करणारा आणि धान्यादिकांचा भाग घेणारा असा राजा नरकास जातो असें जाणावें ॥१२॥\n॥ यद्राष्टं शूद्रभूयिष्ठं नास्तिकाक्रांतमद्विजम्‍ ॥\n॥ विनश्यत्याशु तत्कृस्त्रं दुर्भिक्षव्याधिपीडितम्‍ ॥१३॥ मनु. अ. ८ श्लो. २२\n॥ यत्र त्वेते परिध्वंसा जायंते वर्णदूषक: ॥\n॥ राष्ट्रिकै: सह तद्राष्ट्रं क्षिप्रमेव विनश्यति ॥१४॥ मनु. अ. १० श्लो. ६१\nअर्थ:- ज्या राज्यांत [ व्यबहार निर्णय करणारे ] बहुत शूद्र आहेत, आणि नास्तिक बहुत आहेत, द्विज ( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य) नाहीत तें सर्व राज्य दुष्काळ, व्याधि यांनी पीडित होऊन त्वरित नाश पावतें ॥१३॥\nज्या राज्यांत वर्णाला दूषण करणारे ह्मणजे वर्णाश्रम धर्माची निंदा करणारे वर्णसंकर उत्पन्न होतात ते राज्य राष्ट्रवासि जनांसहवर्तमान शीघ्र नष्ट होतें. ॥१४॥\nपूर्वोक्त लिहिलेल्या प्रमाणानें स्पष्ट सिद्ध होत आहे की, न्यायानुसार प्रजेचें रक्षण करणें दुष्टांला दंड देणें, श्रेष्ठांचा आदर करणें, वर्णाश्रमाचें रक्षण करणें, नास्तिकादिकांना राज्यांत न राहूं देणें, तथा दुर्व्यसनापासून अलिप्त राहणें इत्यादि कर्तव्यें राजांची [ परमधर्म ] आहेत. याकरितां राजाला उचित आहे कीं, सर्वदा स्वयंनीतीचे अनुसार वर्तणूक ठेवून उक्त कर्तव्यांचें पालन करावें. अक्षय सुखाला प्राप्त होऊन सर्वदां तोच उपाय करावा की, ज्याचेपासून संपूर्ण प्रजांहि स्वधर्माचा परित्याग न करील.\nपु./अ.व. इमारती लाकडाचे प्रकार\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1621.html", "date_download": "2018-12-15T17:01:32Z", "digest": "sha1:CNLYYRLMRZ7YAUSTXAWLCTDDNEPWKCVY", "length": 4948, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News Sangram Jagtap आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.\nआमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप जमीन न घेण्याच्या निर्णयावर अध्याप ठाम आहेत, आमदार जगताप यांच्या बद्दल खून प्रकरणी पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप यांचा जामीन न घेण्याच्या भूमिके मुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, जामिनासाठी अर्ज न केल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, May 16, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14?page=8", "date_download": "2018-12-15T16:32:03Z", "digest": "sha1:HSYFFPBDAACCFOALDYGHUEJTZZBPEVSP", "length": 14581, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्फुट : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्फुट\nगेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्‍या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.\nआम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.\nमी, \"हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस \nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nरिवसबे गुरुद्वारा अन सिडनी\nएका पंजाबी कुटुंबाच्या आग्रहाने रविवारी एका गुरुद्वारा ला गेलो होतो तिथुन मग पुढे सिडनी चा प्रसिद्ध ऑपेरा हाउस अन मॅनली बीच ला ही गेलो. अन ह्या प्रवसात सिडनी चे एकमेव (माझ्या प्रोफेसर च्या मते) पर्यटन स्थळ सिडनी हार्बर वरील फेरी बोट मधुन प्रवास ही अनुभवला.......\nगुरुद्वारा ची भेट छान च होती. भारतात एकदा मी अन चंपी दिल्ली च्या बंगला साहिब गुरुद्वारा ला गेलो होतो, त्याची आठवण झाली. सकाळी प्रार्थना अन दुपारी लंगर मधील सुग्रास जेवण घेउण आम्ही पुढे बीच वर सैर केली\nRead more about रिवसबे गुरुद्वारा अन सिडनी\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nगेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते.\nRead more about इंस्टंट माहेर\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nकच्चे धागे.... ते पक्क�� कुलुपं.....\nआज, सिडनी च्या जवळ एक हेलेन्सबर्ग या गावात एक भारतीय मंदिर आहे, तिकडे गेलो होतो. येताना एक सुंदर अन शांत बीच वर थोडा वेळ थांबलो होतो. तिथुन समुद्राला समांतर असा रस्ता वेलोंगोंग शहराकडे जातो. तो शोर्ट कट आहे. जी पी एस गंडले म्हणुन तो रस्ता पकडला..... वाटेत एक पुल लागला. तिथे थांबलो. तर एक नवा च प्रकार पहायला मिळाला...\nRead more about कच्चे धागे.... ते पक्की कुलुपं.....\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nहा घरातल्या कुंडीतला हवाईयन चाफा. झाड लावल्यावर चार वर्षांनी उगवला\nझक्की यांचे रंगीबेरंगी पान\nप्रथम तुला वंदीतो गजानना\nचला बाप्पांचे स्मरण करुन सुरवात तर झाली..\nRead more about प्रथम तुला वंदीतो गजानना\nकाशी यांचे रंगीबेरंगी पान\nविप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे 'आरक्षण' या विषयावरील मत\nRead more about आरक्षण झालेच पाहिजे\nसाजिरा यांचे रंगीबेरंगी पान\nया झाडाचे नाव काय\nखालील झाडाचे कंद तीनेक वर्षांपूर्वी लावले होते. आत्तापर्यंत त्याला फक्त पाने येत. आता फुले पण आली आहेत. पण झाडाचे नाव विसरलो.\nकुणि निसर्गप्रेमी जाणकार लोकांना माहित असल्यास कळवावे. धन्यवाद.\nRead more about या झाडाचे नाव काय\nझक्की यांचे रंगीबेरंगी पान\nनिवडणुकांचा तमाशा: साहेबाच्या कॅमेर्‍यातून/लेखणीतून\nकॅमेरा कधी खोट बलत नाही असं म्हणतात. सद्द्य (का वर्षानुवर्षे) निवडणु़का परिस्थीतीबद्दल, हे वाचाचः\nRead more about निवडणुकांचा तमाशा: साहेबाच्या कॅमेर्‍यातून/लेखणीतून\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nदेश सत्ता काय द्या\nकाय द्या चे हे अजून एक उदाहरण. कुणितरी म्हटलेच आहे, भारतीय राजकारणात सत्तेसाठी लोक आपल्या आईला सुध्धा विकायला पुढे मगे करणार नाहीत, तिथे देशाची काय गतः\nRead more about देश सत्ता काय द्या\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T16:28:26Z", "digest": "sha1:IWWCFNTD5OATKNP2YKTYFAUL7QGCPGBB", "length": 10234, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे\nमहाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे\nइंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी पोस्टरला काळे फासले आहे.\nपेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.\nइटलीच्या रस्त्यावर डिम्पल कपाडियाचा डान्स\nसंभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिली दारुची बॉटल\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-milk-adulteration-13745", "date_download": "2018-12-15T17:06:03Z", "digest": "sha1:LPWMSBQNBWMYQC7753E46B4A7CPSMS7K", "length": 19023, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on milk adulteration | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nग्राहकांनी आरोग्याच्या बाबतीत सजग असायलाच हवे. परंतु त्याचबरोबर भेसळीबाबतच्या अफवा आणि वस्तुस्थिती याबाबतची खात्रही त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापूर्वी एका सरकारी अहवालने काढला होता. दुधातील वाढत्या भेसळीमुळे २०१५ पर्यंत देशातील ८७ टक्के नागरिक कॅन्सर व इतर घातक आजारांचे शिकार होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच दिला आहे. दुधातील भेसळीबाबत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने देखील चिंता व्यक्त केली होती. दुधातील भेसळीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते म्हणून ग्राहक तर भेसळीमुळे बदनाम होत असलेल्या दुधाला दर मिळत नसल्याने उत्पादक या दोन्ही वर्गात चिंता वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध भेसळीच्या अशा तापलेल्या वातावरणात उत्पादक, ग्राहक यांची चिंता दूर करणारा आणि शासनासही दिलासादायक असा ‘एफएसएसएआय’चा अहवाल येऊन धडकला आहे. दुधाच्या ६ हजार ४३२ नमुन्यांच्या सखोल तपासणीअंती त्यापैकी केवळ १० टक्केच नमुने दूषित असून, उर्वरित ९० टक्के नमुने सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भेसळीबाबत बोलायचे झाले तर केवळ १२ नमुने भेसळयुक्त आढळले आहेत. सुखद बाब म्हणजे दुधात कीडनाशकांच्या उर्वरित अंशाबद्दल ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही तर काही नमुन्यांमधील दूध दूषित असण्याच कारणे अयोग्य गोठा व्यवस्थापन आणि जनावरांना मिळत असलेला निकृष्ट चारा-खाद्य अशी आहेत, हेही या अहवालाने स्पष्ट केले आहे.\nगाई-म्हशींच्या दुधाची अप्रतिम चव, त्यातील आरोग्यपूरक आणि पोषणमूल्ययुक्त घटकांमुळे अगदी पुरातन काळापासून दूध पिण्याची सवय मानवाला लागली आहे. दुधावर प्रक्रिया करून हजाराहून अधिक पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ जगभर आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे दुधाची मागणी सातत्याने वाढत आहे. असे असताना दूध भेसळीच्या केवळ अफवा पसरवून दुधापासून ग्राहकांना परावृत करणे, उत्पादक पातळीवर दर पाडणे असे प्रकार सर्वत्र चालू असतात. ताजी फळे-भाजीपाल्याबद्दलही काही भागांत तसेच घडते आहे. दुधात भेसळ अथवा फळे- भाजीपाल्यामध्ये कीडनाशकांच्या उर्वरित अंशाचे धोकादायक प्रमाण हे काही ठिकाणी आढळूनही येते. परंतु तपासणीच्या प्रभावी यंत्रणा जागोजागी नसल्याने सर्वच दूध भेसळयुक्त अथवा सर्वच शेतीमाल विषयुक्त असा ठपका ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळेच अन्न सुरक्षिततेबाबत देशातील सर्वोच्च संस्थांचे अहवाल हे वारंवार प्रसिद्ध करून ‘दूध का दूध और पानी का पानी’ हे स्पष्ट व्हायला हवे. ग्राहकांनी आरोग्याच्या बाबतीत सजग असायलाच हवे. परंतु त्याचबरोबर अफवा आणि वस्तुस्थिती याबाबतची खात्रही त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.\nसध्या राज्याला दुष्काळाचे चटके बसत असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दूधदर वाढवून देण्यासाठीच्या अनुदानाचा कालावधीही संपल्याने दुधाचे दर झपाट्याने उतरत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनावरांची संख्या आणि सरासरी दूध उत्पादनही कमी होत असल्याने दूधटंचाईचा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला आहे. अशा कृशकाळातच भेसळयुक्त दुधाची राज्यात मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता असते. अशावेळी यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेने भेसळबहाद्दरांचे प्लॅन उधळून लावावेत. त्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. तसेच गोठा व्यवस्थापनापासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दूध स्वच्छ, निर्भेळ, निर्जंतुक आणि दर्जेदार कसे राहील याचे धडे उत्पादक, मध्यस्थ, प्रक्रियादार यांना मिळायला हवेत. असे झाले तरच दुधाची मानवी आहारातील संकल्पना पूर्ण होईल.\nआरोग्य health भेसळ दूध सरकार government कॅन्सर मंत्रालय शेती farming\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल���...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_77.html", "date_download": "2018-12-15T16:41:11Z", "digest": "sha1:TGPCJJRYIVRERPNQXBQKHEDU5FCZ2DDC", "length": 10573, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "लांडग्याने केल्या सात शेळ्या फस्त..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nलांडग्याने केल्या सात शेळ्या फस्त..\nकनाशी-देव्हारी परिसरात लांडग्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या ला���डग्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. त्याने गोठ्यातील १० पैकी सात शेळ्या फस्त केल्या. यात शेळ्या मालकांचे मोठे नुकसान झाले. परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nकनाशी-देव्हारी येथील रहिवाशी दादाभाऊ शंकर भिल्ल यांनी त्याच्या घरामागे शेतालगत गोठ्यात १० शेळ्या बांधल्या होत्या. लांडग्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. यात लांडग्याने सात शेळ्या ठार केल्या. एक शेळी जखमी झाली आहे. दादाभाऊ भिल्ल गोठ्याकडे रात्री चक्कर मारण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. तर समोरच शेतात लांडग्याचे डोळे चमकत असल्याचे त्यांना दिसले. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाने वनपाल आर. व्ही. चौरे, पळासखेडा येथील वनरक्षक आर. ए. पिंजारी, नाकेदार वाय. जी. दीक्षित यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी सागर कसबे, निंभोरा तलाठी पी. एस. पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात घटनेच्या परिसरात लांडग्याचे ठसे उमटलेले आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले अाहेत. शेतकरी, महिला, मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नाही. भीती पसरली अाहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T15:37:13Z", "digest": "sha1:4OGZEUMZ6AMSVETJ3N5A2PXU75MFHBJK", "length": 14849, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news शास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ\nशास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ\nपिंपरी – महापालिकेने प्राधिकरण व एमआयडीसीतील पूर्णत्वाचा दाखला न घेतलेल्या उद्योगांची यादी त्या संस्थांकडून मागून घेतली असून कोणतीही शहानिशा न करत ती बांधकामे अवैध जाहीर करून त्यांना शास्ती कराची नोटीस दिली आहे. वास्तविक त्या उद्योगांनी प्राधिकरण व एमआयडीसी यांच्याकडून बांधकाम नकाशे मंजूर करून घेऊन बांधकाम केले आहे. मंदीने पिचलेल्या उद्योजकांना शास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ आली असल्याचा संताप चिखली येथे झालेल्या लघुउद्योजकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.\nआमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे तळवडे, कुदळवाडी, भोसरी या परिसरातील शास्ती कराची नोटीस आलेल्या उद्योजकांची बैठक कुदळवाडी येथील संत ज्ञानेश्वर इंडस्ट्रीज येथे पार पडली. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संस्थापक तात्या सपकाळ, संचालक संजय आहेर, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, निस्सार सुतार, शांताराम पिसाळ, सुर्यकांत पेठकर, भारत नरवडे, कमलाकर दळवी, जी. बी. तांबे, साहिल पाटील, सचिन गायकवाड, दीपक जाधव, माउली गाडे, संजय तोरखडे, महापालिकेचे प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पिंपरी-चिंचवड कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज पवार आदी उपस्थित होते.\nबैठकीत आमदार लांडगे यांच्यासमोर शास्ती कर नोटीस, वाढत्या औद्योगिक मालाच्या चोऱ्या, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा आदी समस्या उद्योजकांनी मांडल्या. संदीप बेलसरे म्हणाले की, राज्य सरकारच्या राजपत्रात व महापालिकेच्या सर्व आदेशात शास्ती कर हा निवासी अवैध बांधकामांना लागू असल्याचा उल्लेख आहे. तरीही औद्योगिक आस्थापनांना हा कर लागू करण्यात आला आहे. आधीच मंदीमुळे अडचणीत असणाऱ्या उद्योजकांचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे. 600 चौरस फूटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामांना शास्ती करातून सूट देण्यात आली असून 601 ते 1000 चौरस फूट अवैध बांधकामांना मिळकत कराच्या 50 टक्के तर 1001 चौरस फूटाच्या पुढे असणाऱ्या अवैध बांधकामांना मिळकत कराच्या दुप्पट शास्ती कर आकारणी करण्यात येते. त्याच नियमाने औद्योगिक आस्थापनांना शास्ती कर आकारणी करावी. अ���ा बांधकामांबाबत शास्ती कर लावताना सहानभूती पूर्वक विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.\nपूर्वलक्षी प्रभावाने कर माफीचा ठराव लवकरच\nया वेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, शास्ती कर रद्द करण्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून लघु उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर आहोत. परंतु, न्यायालयाच्या आदेशामुळे पूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कर लागू करावा लागला असून त्यातून गरीब व मध्यम वर्गाला वगळण्यासाठी शास्ती कर माफीची रचना केली आहे. शास्ती कर कशा प्रकारे आकारणी करायची याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिले असून महासभेत या बाबत निर्णय घेण्यात येईल. त्यावेळी निवासी प्रमाणे औद्योगिक अस्थापनांना शास्ती कर आकारणी करण्याबाबत महापालिकेस सूचना करण्यात येईल. तसेच शास्ती कर भरून हे बांधकाम नियमित करण्याची सूचना महापालिकेला करण्यात येईल. तसेच शास्ती कराच्या 10 ते 15 टक्के एक रकमी कर वसूल करून उर्वरित कर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला जाईल, अशी ग्वाही आमदार लांडगे यांनी दिली.\nमरगळ झटकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनच कानउघाडणी\nइंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7184-riteish-deshmukh-apologize-for-photo-at-raigad-with-shivaji-maharaj", "date_download": "2018-12-15T15:40:49Z", "digest": "sha1:32LQ56JITAGMBO5K27NG4RKEVKHRI3FP", "length": 7266, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर आधारित मराठी चित्रपटाची निमिर्ती करत असल्याची बातमी प्रेक्षकांसाठी नवीन नाही तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या सिनेमाच्या टीमने काल म्हणजेच 5 जूनला रायगडाला भेट दिली असून. यावेळी काढलेले काही फोटो रितेशने आज पहाटेच्या सुमारास आपल्या ट्विटरवर शेअर केले.\nरितेशच्या या फोटोंवर शिवभक्तांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यापैकी एका फोटोत रितेश आणि रवी जाधव यांनी मेघडंबरीत चढून फोटो काढले आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या पूर्ण टीमने मेघडंबरीत चढून फोटो काढला आहे.\nयांपैकी 3 फोटो रितेशने आपल्या ट्विटवर शेअर केले होते मात्र शिवभक्तांनी या फोटोवर संताप व्यक्त केल्यानंतर रितेश देशमुखने हे फोटो आपल्या ट्विटवरवरून डिलीट केले आहेत.\nयानंतर रितशने याबाबत एका ट्विटद्वारे सर्वांकडून माफी मागितली असून हे फोटो केवळ भक्तिभावनेतून काढले असल्याचे सांगितले.\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nधावत्या रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट\n12 नखांसोबत 1 दात गायब, मृत अवस्थेत आढळला बिबट्या\nरायगडमध्ये तापमानाने गाठला 42 अंशांचा टप्पा, ऐन शिमग्यामध्येच रायगडकर उ��्णतेने घायाळ\n#'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा दणका, 70 वर्षांनंतर तहान अखेर भागली\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1205.html", "date_download": "2018-12-15T15:33:52Z", "digest": "sha1:3JQEXPJOJ6W6XT3W5N7Z4TLRF2Y7APYO", "length": 6998, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगरकरांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून द्या - खा.दिलीप गांधी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगरकरांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून द्या - खा.दिलीप गांधी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन देशाला व राज्याला एक विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना सक्षमपणे राबविल्या. नगर शहराच्या विकासासाठी केंद्राकडून व राज्याकडून वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करून दिला. परंतु स्थानिक सत्ताधार्यांमुळे या निधीचा योग्य उपयोग झाला नाही. गटारीमध्येच पैसे घातले. यासाठी नगरकरांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून द्यावी.\nनगर जिल्हयात पहिल्यांदाच परदेशी गुंतवणूक औद्योगिक वसाहतीसाठी झाली आहे. आता नगर शहर व जिल्ह्यात मोठमोठे कंपन्या येऊन स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. नागरिकांचे मुलभूत प्रश्‍नाबरोबर हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खा. दिलीप गांधी यांनी केले.\nछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी, जितेंद्र वल्लाकट्टी व डॉ. आरती बुगे यांनी खा. दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, अजय ढोणे, गीतांजली काळे, सागर गोरे, विश्‍वनाथ पोंदे, चेतन जग्गी उपस्थित होते.\nअंजली देवकर-वल्लाकट्टी म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून विविध योजना समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्यासारख्या महिलेला स्वच्छता दूत म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. यापुढील काळात महिलांना बरोबर घेऊन शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देऊन महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. त्यामुळे शहर स्वच्छता व्हायला मदत होईल.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/6512-nashik-farmer-protest-for-tax-on-yellow-zone-part-of-farm", "date_download": "2018-12-15T16:55:21Z", "digest": "sha1:5MJXS7GKIN2AEWUP3Q4EAZCO2PXB75IW", "length": 4735, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, यलो झोनमधील शेतीचा कर रद्द करण्याची मागणी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, यलो झोनमधील शेतीचा कर रद्द करण्याची मागणी\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकच्या आडगावात मनपा प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. 'ग्रीन झोनप्रमाणे यलो झोनमधील शेतीवरचा कर रद्द करावा', अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.\nशेती मालमत्ता कराचे दर वाढवल्यानं आता येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत उतरले आहेत.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' व��द्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/jamshedpur-fc-hold-bengaluru-fc-with-last-minute-equaliser/", "date_download": "2018-12-15T16:00:07Z", "digest": "sha1:3RXZ72GHCKDCOLO5IFJ6X7YDOVGYEO65", "length": 8648, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जिगरबाज जमशेदपूरची बलाढ्य बेंगळुरूशी बरोबरी", "raw_content": "\nजिगरबाज जमशेदपूरची बलाढ्य बेंगळुरूशी बरोबरी\nजिगरबाज जमशेदपूरची बलाढ्य बेंगळुरूशी बरोबरी\n हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) श्री कांतिरवा स्टेडियमयवर झालेल्या बलाढ्य बेंगळुरू विरुद्ध जमशेदपूर एफसीने जिगरबाज खेळ करत 2-2 अशी बरोबरी साधली.\nपहिले सत्र संपण्यास काही सेकंद बाकी असताना 20 वर्षीय निशू कूमारने बेंगळुरूचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 81व्या मिनिटाला जमशेदपूरच्या 16 वर्षीय गौरव मुखीने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तसेच तो आयएसएलच्या इतिहासात गोल करणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला.\nसामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने या मोसमातील पहिला गोल नोंदवित बेंगळुरूला आघाडी मिळवून दिली. मग अधिक वेळेतील चौथ्या मिनिटाला सर्जिओ सिदोंचा याने जशेदपूरच्या खात्यात एक गुण जमा केला. सामन्यातील चारही गोल प्रेक्षणीय ठरले.\nया सामन्यात बेंगळुरूच्या तुलनेत जमशेदपूरचा संघ लवकर स्थिरावला. सुरवातीला चेंडूवर त्यांचे वर्चस्व जास्त होते. बेंगळुरूने स्थिरावल्यानंतर पहिला प्रयत्न 13व्या मिनिटाला नोंदविला.\nयावेळी बेंगळुरूच्या मिकूने उजवीकडून उदांता सिंगला अप्रतिम पास दिला. त्याच्याकडून चेंडू मिळताच छेत्रीने फटका मारला, पण जमशेदपूरचा डिफेंडर टिरीने चेंडू धोकादायक क्षेत्रातून बाहेर घालविला.\nतसेच दोन मिनिटांनी राहुल भेकेने सहकारी झिस्को हर्नांडेझ याला डावीकडे 25 यार्डावर पास दिला. स्पेनच्या हर्नांडेझने चेंडूवर ताबा मिळवित डाव्या पायाने फटका मारला, पण एक टप्पा पडून चेंडू शुभाशिष याच्याकडे गेला.\nनिशू कुमार हा या सामन्याचा हिरो ऑफ दी मॅच ठरला.\n–कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला\n–टॉप 5: प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी झाले हे खास विक्रम\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\n��मएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-12-15T16:04:52Z", "digest": "sha1:KEOKM6J34WG37R4HJM4RCG3AWOX24SLR", "length": 16934, "nlines": 691, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्च २८ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< मार्च २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८७ वा किंवा लीप वर्षात ८८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n८४५ - व्हायकिंग सरदार राग्नार लोडब्रोकने पॅरिस शहर लुटले.\n१७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.\n१८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-ग्लोरियेटा पासची लढाई - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेचे न्यू मेक्सिकोवरील आक्रमण रोखले.\n१९३० - तुर्कस्तानमधील कॉँस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.\n१९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रँकोनो माद्रिद शहर जिंकले.\n१९४१ - दुसरे महायुद्ध-केप माटापानची लढाई - ॲन्ड्र्‍यू ब्राऊन कनिंगहॅमच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने तीन इटालियन युद्धनौका व दोन विनाशिकांचा धुव्वा उडवला.\n१९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.\n१९७९ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान जेम्स कॅलाहानविरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.\n१९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्‍न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\n१९९८ - भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\n२००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.\n२००६ - फ्रान्समधील नवीन कामगार कायद्याविरुद्ध १०,००,००पेक्षा अधिक युनियन सदस्यांचे अनेक शहरात मोर्चे.\n२००८ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.\n१६०९ - फ्रेडरिक तिसरा, डेन्मार्कचा राजा.\n१८५१ - बर्नार्दिनो माचादो, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष.\n१८६८ - मॅक्झिम गॉर्की, वर्ग:रशियन लेखक.\n१८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता.\n१९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी.\n१९३० - जेरोम फ्रीडमन, अमेरिकन वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ.\n१९४६ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.\n१९५३ - मेल्चियोर ���्डाडाये, बुरुंडीचा राष्ट्राध्यक्ष.\n१९६० - होजे मरिया नीव्ह्स, केप व्हर्देचा पंतप्रधान.\n१९६८ - नासीर हुसेन, वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.\n१२३९ - गो-तोबा, जपानी सम्राट.\n१२८५ - पोप मार्टिन चौथा.\n१९४१ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.\n१९४२ - मिगेल हर्नान्देझ, स्पॅनिश कवी.\n१९६९ - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.\n१९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.\n२००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्‍ज्ञ आणि लेखक.\n२००६ - पीटर उस्तिनोव, ब्रिटिश अभिनेता.\n२०१७-सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.\nशिक्षक दिन - चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.\nबीबीसी न्यूजवर मार्च २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - (मार्च महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १५, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१८ रोजी १७:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-6s-in-odi-by-indians/", "date_download": "2018-12-15T15:58:50Z", "digest": "sha1:LV4PQA73XIOPUEHVQM2PF3ZO6D4MQXD7", "length": 9087, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे", "raw_content": "\nरोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे\nरोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे\n रविवारी (21 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शतके करत भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला.\nयाबरोबरच रोहितने एक खास विक्रम रचताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रोहितने या सामन्यात 117 चेंडूत नाबाद 152 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 8 षटकार मार��े आहेत.\nयामुळे आता रोहितचे वनडे क्रिकेटमध्ये 194 षटकार झाले आहेत. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने हा विक्रम करताना सौरव गांगुलीच्या 190 षटकारांना मागे टाकले आहे.\nया यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 327 वनडे सामन्यात 217 षटकार मारले आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर आहे.\nयाबरोबरच सलामीवीर फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.\nरोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेमध्ये 171 षटकार मारले आहेत. तसेच सचिनने सलामीवीर फलंदाज म्हणून 167 षटकार मारले आहेत.\nवनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-\n217 – एमएस धोनी\n195 – सचिन तेंडुलकर\n194 – रोहित शर्मा\n190 – सौरव गांगुली\n155 – युवराज सिंग\n–सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद\n–हेटमेयरच्या शतकाच्या जोरावर विंडीजचे टीम इंडियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान\n–२००वा वनडे सामना खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावर झाला नकोसा विक्रम\n–२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-runs-conceded-in-t20i-by-indian-vs-aus-krunal-55-2018/", "date_download": "2018-12-15T16:37:42Z", "digest": "sha1:CHMHVXYTQSOCJI73OW7LO4P2Y33XICHN", "length": 8014, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये", "raw_content": "\nटी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये\nटी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये\nब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या.\nत्याची हीच गोलंदाजी भारतीय संघाला अतिशय महागात पडली. आॅस्ट्रेलियाने सामना पावसामुळे थांबण्यापुर्वी १६.१ षटकांत ३ बाद १५३ धावा केल्या.\nयामुळे कृणालच्या नावावर एक नकोसा विक्रम मात्र झाला आहे.\n-भारतीय गोलंदाजाने टी२०मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापुर्वी इशांत शर्माने २०१३मध्ये ४ षटकांत ५२ धावा दिल्या होत्या.\n-भारताकडून टी२०मध्ये एका डावात गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. यापुर्वी युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ तर जोगिंदर शर्माने इंग्लंडविरुद्ध ५७ धावा दिल्या होत्या.\n-आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी२०मध्ये जगातील कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.\nमहत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-\n–११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली\n–पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ\n–१८ व��्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी\n–आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही\n–विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/mandar-kulkarni-article-18864", "date_download": "2018-12-15T16:28:11Z", "digest": "sha1:TDX3LETRRHNPNJ4ZKC7PDUPGR5VPDFPG", "length": 31520, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mandar kulkarni article पडद्याआडची माणसं (मंदार कुलकर्णी) | eSakal", "raw_content": "\nपडद्याआडची माणसं (मंदार कुलकर्णी)\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महो��्सव (इफ्फी) गोव्यात नुकताच (२० ते २८ नोव्हेंबर) झाला. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची एक दुनियाच या महोत्सवात बघायला मिळते. ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आठवणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्चा चित्रपटरसिकाला या इफ्फीचे वेध लागतात.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात नुकताच (२० ते २८ नोव्हेंबर) झाला. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची एक दुनियाच या महोत्सवात बघायला मिळते. ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आठवणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्चा चित्रपटरसिकाला या इफ्फीचे वेध लागतात.\nडोळे दीपवून टाकणारा लेझर शो, सगळीकडं सुरू असलेला दिव्यांचा झगमगाट, ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ची दुनिया दाखवणारे स्टॉल्स, रेड कार्पेट या सगळ्या गोष्टी हळूहळू मागं पडतात. ‘इज धिस टिकेट लाइन ऑर रश लाइन’ वगैरेच्या विचारणा, प्रवेशद्वारावरचे किरकोळ वाद हळूहळू संपत तेही मागं राहतात. आपली पावलं चालतच राहतात. चित्रपटगृहात प्रवेश होतो. निवेदन, पाहुण्यांचं मनोगत वगैरे औपचारिक गोष्टी पुऱ्या होतात. हळूहळू दिवे मालवत जातात. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सुवर्णमयूर पडद्यावर नाचायला लागतो. ‘क्वाएट प्लीज’, ‘बाहर जाकर बोलिये’ वगैरे प्रतिक्रियाही हळूहळू बंद होतात. चित्रपटगृहात अंधार होतो आणि तीव्र शांतता पसरते. पडदा हळूहळू उजळायला लागतो आणि मग त्याच्या मागची दुनियाही आपल्यासमोर प्रकट व्हायला लागते. आतापर्यंत कधीही न बघितलेल्या, कधीही न भेटलेल्या अनोळखी माणसांची ही दुनिया. ही दुनिया हळूहळू तुमच्या मनाचा ठाव घ्यायला लागते आणि ही माणसं पडदा भेदून तुमच्या हृदयापर्यंत पोचतात. ती तुम्हाला त्रास देतात, रडवतात, हसवतात, नवं काही सांगतात, तुमच्याच किती तरी जुन्या आ���वणींचा गोफ तुमच्याभोवती विणायला लागतात. दोन-अडीच तास फक्त ती माणसं आणि तुम्ही. बाकी कुणीच नाही. शब्दांपलीकडचा हा अनुभव ‘इफ्फी’मध्ये दर वर्षी मिळतो आणि म्हणूनच दर वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, की सच्च्या चित्रपटरसिकाला या ‘इफ्फी’चे वेध लागायला लागतात.\nयंदाही ‘इफ्फी’ वेगळा नव्हता. ‘ॲकॉर्डिंग टू हर’मधली मुलाच्या संगोपनासाठी पियानोवादन सोडणारी आणि त्यामुळं स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकलेली व्हेरॉनिका, तुर्कस्तानमधल्या युद्धजन्य स्थितीत स्वतःचं प्रेम शोधणारा राऊफ, मुलाच्या मारेकऱ्याला स्वतःच संपवायला निघालेला आणि त्याचं संपूर्ण चित्रीकरण करण्याचा अजब प्रस्ताव देणारा ‘रॅथ’मधला सीझर, स्वतःच्या भूतकाळामुळं स्वप्नांच्या जंजाळात सापडलेला ‘अलोन’ चित्रपटातला सू-मिन, सुधारगृहाच्या खिडकीपलीकडून प्रेम शोधणारी ‘फिओर’ चित्रपटातली डाफने, सलग २४ तास एका कैद्याच्या सुरक्षेत व्यग्र असणारा ‘किंग्ज शिफ्ट’मधला लात्वियन पोलिस, कुटुंबव्यवस्थेच्या साचेबंदपणातून कवितेच्या मुक्तपणाचा शोध घेऊ पाहणारा ‘एंडलेस पोएट्री’मधला आलेजांद्रो अशी किती तरी माणसं या वर्षी कडकडून भेटली. या प्रत्येकाचा देश, वेश, भाषा, वातावरण, कौटुंबिक विश्‍व, भावना या सगळ्या गोष्टी अगदी वेगवेगळ्या होत्या; पण तरीही या प्रत्येकानं प्रत्येक संवेदनशील रसिकाच्या मनाच्या तारा छेडल्या आणि स्वतःच्या विश्‍वात अक्षरशः खेचून घेतलं. सर्जनशील कलाकार कल्पनांची किती पराकोटीची उधळण करू शकतात किंवा उलटपक्षी त्यांचा किमान वापर करूनसुद्धा तितकाच परिणाम साधू शकतात, हे दाखवणारी ही जागतिक चित्रपटांची दुनिया विलक्षण होती.\nइफ्फीचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे समकालीन परिस्थितीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं आणि जगभरातल्या स्थितींमध्ये समान धागा कसा आहे हे त्यात दिसलं. एकीकडं नव्यानं तयार होणारा राष्ट्रवाद, विशिष्ट व्यक्तीभोवती केंद्रित होत असलेली व्यवस्था, दुभंगत चाललेली कुटुंबव्यवस्था, माणसाचं तुटलेपण, वाढत चाललेली धर्मांधता असे किती तरी मुद्दे वेगवेगळ्या चित्रपटांनी मांडले आणि जगभरातून आलेल्या प्रेक्षकांना त्यांच्याशी सहजपणे रिलेट करता आलं. साधारण काही वर्षांपूर्वी युद्धपट, दोन देशांमधला तणाव अशा गोष्टी दिग्दर्शक मांडायचे. नंतर मानवी नाती उलगडणाऱ्या चित्रपटांनी वर्चस्व गाजवलं आणि आता पुन्हा त्या त्या देशांमधल्या बदलत्या स्थितीचं चित्रण दिग्दर्शक करायला लागले आहेत. काही वेळा स्वतःच्याच देशातल्या लोकांचा विरोध झुगारूनही हे दिग्दर्शक ठामपणे काही तरी सांगू पाहत आहेत आणि त्यांचं हे सांगणं फक्त स्थानिक संदर्भांपुरतं राहत नाही, तर जगभरातल्या प्रत्येकाला त्याची बीजं कुठं कुठं दिसत आहेत, असं या वेळी स्पष्टपणे दिसलं.\nस्टॅलिनच्या राजवटीत व्लादिस्लाव्ह या चित्रकाराच्या कलात्मकतेच्या होणाऱ्या घुसमटीची ‘आफ्टरइमेज’मधली आपल्याकडच्या ‘पुरस्कारवापसी’ आणि ‘असहिष्णुता’ वगैरे मुद्द्यांशी जवळीक साधणारी होती. ‘स्टुडंट’ या चित्रपटात धर्मग्रंथातल्या प्रत्येक वाक्‍याचे अंधपणे अर्थ लावून सगळ्यांना वेठीला धरणारा व्हेनियामिन आपल्यालाही किती तरी प्रकारच्या बातम्यांतून रोज भेटत असतोच. ‘डेथ ऑफ साराजेव्हो’ या चित्रपटात युरोपातलं तुटलेपण दाखवलं जात असतानाच ‘ब्रेक्‍झिट’ची आणि याच आठवड्यात होऊ घातलेल्या इटलीतल्या सार्वमताची आठवण होत होती. ‘राऊफ’ चित्रपटातले दहशतवादी स्वतःला ‘स्वातंत्र्ययोद्धे’ समजत असताना आपल्याकडच्या काश्‍मीरपासून सीरियापर्यंतच्या लोकांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंच. ‘द कॉन्स्टिट्युशन’ चित्रपटात क्रोएशिया-सर्बिया भागातल्या नागरिकांचा एकमेकांविषयी असलेला तिरस्कार पुन्हा आपल्या भारत-पाकिस्तानमधल्या नागरिकांच्या भावनांचीच आठवण करून देत होता. त्यामुळं ‘दुनिया गोल है’ या उक्तीची खऱ्या अर्थानं आठवण येत राहिली.\nकमी होत चाललेलं ‘सेलिब्रिटी स्टेटस’\n‘इफ्फीचं सेलिब्रिटी स्टेटस आता कमी होत आहे’, ‘बॉलिवूडचे चित्रपट प्रीमिअरसाठी येत नाहीत’ वगैरे तक्रारींमध्ये तथ्य नाही असं नाही; पण ज्या गोष्टीसाठी मुळात हा महोत्सव असतो, त्या चित्रपटांचा दर्जा निश्‍चितपणे चांगला होत चालला आहे आणि चित्रपटरसिकाची नजर त्यामुळं तयार होत आहे, हे स्पष्टपणेच नोंदवायला हवं. ‘बाहुबली’, ‘एअरलिफ्ट’, ‘सैराट’सारख्या चित्रपटांना तोबा गर्दी होत असताना ‘आय डॅनिअल ब्लेक’सारखा चित्रपटही तितकीच गर्दी मिळवत होता आणि सोहा अली खानबरोबर ‘सेल्फी’ काढायला गर्दी होत असताना ‘मास्टरक्‍लास’मध्ये ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ची बदलत जाणारी दुनियाही जाणून घेणाऱ्यां���ी संख्या तितकीच होती. त्यामुळं ‘सेलिब्रिटी स्टेटस’ कमी झालं तरी काही बिघडत नाही, असंही मानणारा एक वर्ग आहेच. चित्रपटाकडं एक ध्यास म्हणून बघणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि तो ‘इफ्फी’ला कमालीच्या निष्ठेनं हजेरी लावतो आणि खरं तर ‘इफ्फी’च्या दृष्टीनं तोच ‘सेलिब्रिटी’ आहे.\nयंदा ‘इफ्फी’मध्ये खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग दिसले. अब्बास किअरोस्तामी या दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा एक वेगळा विभाग होता. त्यात ‘शिरीन’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल. शिरीन-फरहादची लोकप्रिय कहाणी या चित्रपटात फक्त ‘ऐकू’ येत होती आणि संपूर्ण चित्रपटभर त्या कहाणीवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री दिसत होत्या. त्यांच्या फक्त चेहऱ्यांतून चित्रपट ‘दाखवण्याची’ कल्पनाच अफलातून होती. ‘टेक मी होम’ हा त्यांचाच दुसरा एक लघुपट होता. त्यात एक फुटबॉल पायरीवरून घरंगळत जातो आणि नंतर पायऱ्यांचे किती तरी प्रकार पार करत तो प्रेक्षकालाही त्याच्याबरोबर प्रवास करायला लावतो. त्यातली एकेक फ्रेम थक्क करायला लावणारी होती. कोरियातल्या चित्रपटांचाही एक खास असा साचा आहे. ‘अलोन’ चित्रपटात स्वप्नातून उलगडत जाणारं स्वप्न असा एक गुंगवून टाकणारा अनुभव होता. त्या स्वप्नांमध्ये नायकाला स्वतःचीच वेगवेगळी रूपं दिसतात आणि ही कहाणी नक्की कोणत्या रूपाची असा अर्थ आपण शेवटपर्यंत काढत राहतो. ‘एंडलेस पोएट्री’मध्ये रंगांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला होता, तर ‘रॅथ’ चित्रपटात सुरवातीपासून शेवटपर्यंत कुणी तरी चित्रीकरण करत आहे, अशा प्रकारची वेगळी मांडणी करण्यात आली होती. ‘द लाँग नाइट ऑफ फ्रान्सिस्को सॅंक्‍टिस’ या चित्रपटात रूढार्थानं काहीच घडत नाही; पण तरीही अनेक गोष्टी प्रेक्षकांना जाणवत राहतात, हे त्याचं वैशिष्ट्य. ‘कॅलिडोस्कोप’सारखे वेगवेगळे तुकडे जोडत एकच कहाणी दाखवता येते, असंही खूप चित्रपटांत दिसलं. अनेक चित्रपटांत दिग्दर्शकांनी अनेक प्रश्‍नांची थेट उत्तरं देण्याचं टाळलं. काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याच्या प्रयोगांमुळं किती तरी प्रकारचे अर्थ तयार होऊ शकतात, हेही या महोत्सवातून दिसलं.\nइफ्फीचं जग अतिशय अफलातून असतं. त्यात पडद्यापलीकडं माणसं असतात, तशी पडद्यासमोरही किती तरी प्रकारची माणसं असतात. चुकलेली, हुकलेली, हरवलेली, नादात असलेली, व्य���्त होणारी, अव्यक्त अशी ही माणसं. सुरवातीला गडबड-गोंधळ होत हळूहळू या सगळ्यांचा मेळा शिस्तबद्ध होत जातो. चित्रपट सुरू होतो, तेव्हा त्यातल्या व्यक्तिरेखांच्या मुखवट्याच्या आत लपलेली माणसं पडदा भेदून चित्रपटगृहांतल्या या ‘माणसां’ना भेटतात. थोड्याच वेळात चित्रपटगृहातल्या माणसाचाही मुखवटा गळून पडतो आणि त्यामुळं या दोन ‘माणसां’च्या भेटीचा हा सोहळा खरंच विलक्षण ठरतो. कारण, चित्रपटगृहात एका व्यक्तीला पडद्यापलीकडच्या माणसाचं जे रूप दिसतं, ते त्याच्या शेजारच्याला दिसतंच असं नाही. प्रत्येकाच्या मनात ही सगळी रूपं तयार होत असतात. खरोखरच शब्दांपलीकडचाच हा सगळा अनुभव असतो. चित्रपट संपतो...रसिक अंधारातल्या जगातून हळूहळू बाहेर येतात. स्वतःचे जुने मुखवटे चढवतात. दिवे उजळतात. पुन्हा लखलखाट सुरू होतो... पण अनेकदा जाणवतं, की बाहेरच्या या लखलखाटापेक्षा मनच जास्त उजळून गेलंय\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nविमा ग्राम पुरस्काराने 'कोपर्डे' दुसऱ्यांदा सन्मानित\nकोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आह���. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T16:37:39Z", "digest": "sha1:VBF6SLYLB3W7EDZUJ4N2XWDUJGNYOM3Z", "length": 8116, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सतर्क रहा ! ईव्हीएममध्ये गूढ शक्ती -राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n ईव्हीएममध्ये गूढ शक्ती -राहुल गांधी\nनवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्‍वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजस्थान आणि तेलंगणमधील विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ईव्हीएमबाबत सतर्क राहण्याची सूचना केली.\nमध्यप्रदेशात 28 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर त्या राज्यातील ईव्हीएमशी निगडीत काही बातम्या पुढे आल्या. त्यानुसार, एका कलेक्‍शन सेंटरवर तर मतदान संपल्यानंतर चक्क 48 तासांनी ईव्हीएम पोहचले. त्यासंदर्भातील बातम्यांचा आधार घेऊन राहुल यांनी राजस्थान आणि तेलंगणमधील पक्ष कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याची सूचना देणारे ट्विट केले.\nमध्यप्रदेशात ईव्हीएम विचित्रपणे वागले. बस चोरून काही ईव्हीएम दोन दिवस गायब झाले. काही ईव्हीएम तर हॉटेलमध्ये आढळले. मोदींच्या भारतात ईव्हीएममध्ये गूढ शक्ती आहे, असे त्यांनी म्हटले. देशात 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवून केंद्राची सत्ता पटकावली. त्यानंतर विविध निवडणुकांमध्ये भाजपचा विजयरथ सुसाट सुटला. त्या निकालांबाबत साशंकता व्यक्त करत विरोधकांनी ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा सातत्याने लावून धरला. आता राहुल यांनीही ईव्हीएमबाबतची विरोधकांची भूमिका उचलून धरल्याचे दिसत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळासाठी 8 हजार कोटी द्या ; राज्याचा केंद्राला प्रस्ताव\nNext article‘आर्सेनल-मॅंचेस्टर युनाइटेड’ सामना बरोबरीत\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-west-indies-fans-breach-security-try-to-click-selfie-with-virat-kohli/", "date_download": "2018-12-15T17:07:32Z", "digest": "sha1:SOEUWF7KGPVW462BGNPUSXNBWE7NIVEW", "length": 8468, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "थेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी", "raw_content": "\nथेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी\nथेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी\nभारत आणि विंडिज यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानावर होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिथे सामना असेल तेथे चाहते गर्दी करत असतात.\nराजकोट येथील सामन्यादरम्यान दोन चाहत्यांनी विराट सोबत सेल्फी काढण्यासाठी चक्क सामन्यादरम्यान पीचवर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांना चकवीत त्यांनी थेट मैदानात प्रवेश केला होता. कोहली त्यांना काहीतरी बोलत असताना त्यांनी सेल्फी काढला. नंतर त्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी मैदानाच्या बाहेर नेले.\nकोहलीच्या चाहत्याने मैदानावर धाव घेण्याची ही पहिली वेळ नाही. ह्याच वर्षी आयपीएलमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर एका चाहत्यांने सुरक्षारक्षकांना चकवा दिला होता. त्याने मैदानात जाऊन कोहलीच्या पायावर लोंटांगण घेतले होते.\nया सामन्यात फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. पृथ्वी शाॅने पदार्पणातच शतक ठोकले आहे.पहिल्याच दिवशी तर आज विराट आणि जडेजाने शतकी कामगिरी केली.\nटीम इंडियाकडून खेळलेल्या खेळाडूचे पंचासोबत भांडण, तब्बल २० मि��ीटं थांबवला सामना\nदुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम\nवन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-chintan-upadhyay-68089", "date_download": "2018-12-15T16:35:49Z", "digest": "sha1:JSYEUYOP4S7ZSYJXJJVGIP5MT6Y7REVK", "length": 12841, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Chintan Upadhyay चिंतन उपाध्यायचे तुरुंगात \"स्वातंत्र्या'वर चित्र | eSakal", "raw_content": "\nचिंतन उपाध्यायचे तुरुंगात \"स्वातंत्र्या'वर चित्र\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nमुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्���ाकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात \"स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून देण्याचा कारागृह प्रशासन विचार करीत आहे. कारागृहातील कैद्यांची काढलेली चित्रे प्रदर्शनासाठी दिल्लीला पाठविली जातात; मात्र चिंतनने काढलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या चित्रामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा विचार सुरू आहे.\nमुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात \"स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून देण्याचा कारागृह प्रशासन विचार करीत आहे. कारागृहातील कैद्यांची काढलेली चित्रे प्रदर्शनासाठी दिल्लीला पाठविली जातात; मात्र चिंतनने काढलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या चित्रामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा विचार सुरू आहे.\nप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार हेमा चिंतन उपाध्याय व तिचे वकिल हरिश भंबानी यांची कांदिवलीत डिसेंबरमध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीत हेमाचे पती चिंतन उपाध्याय याला ताब्यात घेतले होते. या दुहेरी हत्येत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली.\nचिंतन याला भायखळा कारागृहात ठेवले आहे. त्याने \"स्वातंत्र्य' या विषयावर उत्कृष्ट चित्र काढले. चिंतनने झेब्राच्या चित्रातून स्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट केली असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाच फूट रुंद व पाच फूट उंच असे अप्रतिम चित्र झाले असल्याचे प्रशासनाचे मत आहे. दिल्लीतील प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून 25 छायाचित्रे पाठविण्यात येत आहे. त्यातून चिंतनचे चित्र वगळण्यात आले आहे.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/7077-mehbooba-mufti-resigns-after-bjp-breaks-alliance-with-pdp", "date_download": "2018-12-15T15:36:44Z", "digest": "sha1:GBV5ZQ44JIPGPMMXDDQONJPWUBBGE2MZ", "length": 6755, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भाजपने पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर मेहबुबा मुफ्तीचा राजीनामा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभाजपने पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर मेहबुबा मुफ्तीचा राजीनामा...\nभाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला,यामुळे जम्मू काश्मीरमधील सरकारला मोठा धक्का बसला आहे. भाजपने जम्मू - काश्मीरमधील पीडीपीतील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा मागे घेतला असून, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी मंगळवारी राजीनामा दिला.\nया दोन्ही पक्षांची सोबत अवघे 3 वर्षे टिकली आहे. ज्या उद्देशाने युती जोडली गेली होती ते हेतू पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत, जम्मू - काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडलं आहे.\nभाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे. मेहबुबा यांनी सायंकाळी 4 वाजता पक्षाची बैठक बोलावली. आणि त्यांनीही राज्यपालांकडे राजीनामा दिला.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-production-fur-coat-should-be-avoided-break-bond-life-cycle-shinde-13715?tid=124", "date_download": "2018-12-15T17:01:54Z", "digest": "sha1:KC5P5QYP3TXHE4FSYFOXSXQDM54WX7LU", "length": 15738, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The production of fur coat should be avoided to break the bond life cycle: Shinde | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nतरोडा (ता. जि. परभणी) येथील शेतकरी सूर्यभान कदम यांच्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. बोंडे फोडून पाहिली असता त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बोंडांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. कदम यांनी याबाबत कृषी विभागास माहिती दिली. त्यानंतर बुधवारी (ता. १४) शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ अधिकारी एम. जी. गायकवाड, कृषी सहायक उद्धवराव शेळके, रवी कुरंगळ, क्राॅपसॅपचे पर्यवेक्षक सय्यद रहीम यांनी कदम यांच्या शेतावर भेट देऊन बोंड अळीगस्त कपाशीच्या पिकांची पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर..\nतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कदम यांच्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शिंदे यांनी स्वतः रोटाव्हेटर चालवून काढून टाकण्याची सुरवात केली.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\n���रभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसका�� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:22:28Z", "digest": "sha1:AQVZCAUNBWLQVYG3CWU6E2HI3FANPJVZ", "length": 16913, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#टिपण : नेहरू-गांधी घराण्याचा करिष्मा उरलाय कोठे? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#टिपण : नेहरू-गांधी घराण्याचा करिष्मा उरलाय कोठे\nनेहरू-गांधी घराण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच तोंडसुख घेतात. त्यांचे ते डावपेच आहेत. नेहरू-गांधी घराणे आणि पर्यायाने कॉंग्रेसला जास्तीत जास्त बदनाम करून पूर्णतः नामोहरम करण्याचे त्यांचे धोरण असू शकते. पण नेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्याचा बहर आता जवळपास पूर्णपणे ओसरला आहे, ही वस्तुस्थिती असताना हा विषय किती काळ चघळायचा, हा खरा प्रश्‍न आहे.\nनेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्याला ओहोटी लागलेली असल्याने मोदी यांच्या स्थानाला कोणताही धोका नाही, हे मोदींनी ओळखून घ्यायला हवे आहे. नेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी मोदी यांना निर्णायक आव्हान देण्याची नजिकच्या काळात तरी शक्‍यता नाही. त्यामुळे त्या विषयावर फार वेळ व शक्ती दवडण्याचे कारण नसावे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 71 वर्षे लोटली. त्यातील तब्बल 37 वर्षे देशाचे पंतप्रधानपद नेहरू-गांधी घराण्याकडे राहिले. परंतु, 1989 पासून गेली 29 वर्षे हे पद या घराण्याकडे येऊ शकलेले नाही.\nसन 2004 ते 2014 ही दहा वर्षे यूपीएची सत्ता होती. या काळात कॉंग्रेसचे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. कॉंग्रेस संसदीय पक्षाने नेतेपदी निवड केल्यावरही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद डॉ. सिंग यांच्याकडे दिले. त्या व राहुल यांच्या रिमोट कंट्रोलनेच हे सरकार चालत होते, हे उघड आहे. अधिकृत पद नसले तरी या घराण्याकडेच अप्रत्यक्षपणे सत्ता होती, असे म्हणता येईल. सन 1991 ते 1996 कॉंग्रेसकडे सत्ता होती. पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते. पण या काळात सोनिया-राहुल राजकीय पटलावर फारसे नव्हतेच.\nस्वातंत्र्यानंतरच्या 71 वर्षात कॉंग्रेसकडे 54 वर्षे सत्ता राहिली. त्यातील 37 वर्षे पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी या नेहरू-गांधी घराण्यातील तीन पिढ्यांनी पंतप्रधानपद उपभोगले. उरलेल्या 17 वर्षांच्या राजवटीत कॉंग्रेस सरकारांचे नेतृत्व लालबहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंह राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. शास्त्रीजी, राव यांना मुक्‍तपणे-स्वतंत्रपणे कारभार करता आला, पण डॉ. सिंग यांना ते भाग्य लाभले नाही. त्यांना 10 वर्षे सोनिया-राहुल यांच्या प्रभावाखालीच कारभार करावा लागला. पं. नेहरू सलग साडेसोळा वर्षे पंतप्रधानपदावर होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी दोन टप्प्यात साडेपंधरा वर्षे, तर राजीव गांधी यांनी साडेचार वर्षे हे पद सांभाळले. पण 1977 व 1989 च्या निवडणुकीत या दोघांना पराभवही पाहावा लागला. पुढे या माय-लेकांची निर्घृण हत्याही झाली.\nइंदिरा गांधी वडिलांबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरल्या. मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. पण राजीव गांधी यांना प्रशासकीय अनुभव नव्हता; तरी सहानुभूतीच्या लाटेत त्यांना सहज सत्ता मिळाली. सन 1984 नंतर कॉंग्रेस पक्षाला निर्विवाद सत्ताच मिळालेली नाही. सन 1991 व 2004 मध्ये सरकारांचे नेतृत्व कॉंग्रेसने केले. पण ती सत्ता पूर्णतः स्वबळावर नव्हती. इंदिराजी, राजीव व नंतर काही काळ सोनिया गांधी यांचा करिष्मा जरूर होता. पण विशेषतः 2014 पासून तो चांगलाच ओसरला आहे. भरपूर संधी मिळूनही राहुल गांधी यांनी आपले नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध केलेले नाही, हे खरे आहे. ते मान्यही करावे लागेल.\nआधी सरचिटणीस मग उपाध्यक्ष आणि आता पक्षाध्यक्ष झालेल्या राहुल गांधी यांना आजपर्यंत एकही राज्य निर्विवादपणे जिंकता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्टार प्रचारक असतानाही सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 543 पैकी अवघ्या 44 जागा जिंकत आजवरचा नीचांक गाठला. दहा राज्यात तर कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. एकाही राज्यात दोन आकडी जागा मिळाल्या नाहीत. सन 2014 नंतर झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभवाने पाठलागच केला आहे. या पार्श्‍वभूमीवर अलीकडे झालेल्या गुजरात, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मर्यादित का होईना, यश मिळाले. राहुल गांधी यांचे प्रयत्न व प्रचार कारणी लागला. पण सत्तेत येण्यास तो अजिबातच पुरेसा नाही.\nराहुल गांधी यांचे नेतृत्व कॉंग्रेस वगळता इतर भाजप विरोधी पक्ष निर्विवादपणे मान्य करतील असे आजचे चित्र नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, चंद्राबाबू नायडू, मायावती असे दिग्ग��� खुलेपणाने त्यांचे नेतृत्व स्वीकारतील असे वाटत नाही. विरोधी पक्षामधील इतर पक्षांपेक्षा कॉंग्रेसने खूपच अधिक जागा जिंकल्या, तरच हे घडू शकेल. कॉंग्रेसच्या नवीन कार्यकारिणीने विरोधी आघाडीचा चेहरा राहुल गांधी राहतील, असे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याची जाणीव झाल्यावर “इतर कोणीही चालतील’, अशी पडती भूमिका कॉंग्रेसला लगोलग घ्यावी लागली. हा बदलही राहुल यांचे नेतृत्व निर्विवाद नाही, हे दर्शविणारा म्हणावा लागेल.\nप्रारंभीच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे मोठ्या उंचीचे नेते होते; एक ठोस कार्यक्रम होता. पुढे हे कमी होत गेले आणि मग कॉंग्रेसजनांनी जिंकण्यासाठी “करिष्मा’ असलेले नेहरू-गांधी घराणे पुढे केले. पण आता हे नाणे चलनातून बाद होत चालले आहे, हे निर्विवाद इतर कोणी नेता आपल्याला सत्तेत नेईल, याची खात्री कॉंग्रेसजनांना बहुधा वाटत नसल्याने ते नेहरू-गांधी घराण्याच्या एकेकाळी असलेल्या मोठ्या करिष्म्याचा आधार घेत असावेत. सन 2014 व त्यानंतरच्या निवडणुकांत राहुल यांना अपयश आल्यावर त्यांची बहीण प्रियांका यांना मैदानात उतरविण्याची मागणी पुढे रेटली गेली होतीच. पण ती काही मान्य झाली नाही. सोनिया गांधी आता आजारी आहे. राहुल यांना आता आत्मविश्‍वास येऊ लागलाय. पण नेहरू-गांधी घराण्याचा “तो’ करिष्मा त्यांना अजून साधता आलेला नाही, एवढे मात्र नक्की.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविवाहित महिला परपुरुषांसोबत संबंध ठेवत असेल तर पुरूषच दोषी का\nNext articleहुमा कुरेशीचा अरमेनियाच्या रस्त्यावरच डान्स\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्‍यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\nविविधा : पांडुरंग सातू नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-right-privacy-fundamental-right-supreme-court-68191", "date_download": "2018-12-15T16:53:10Z", "digest": "sha1:EMW6W3I4NXHBBPQKU6F3XFS5YG7B6B2U", "length": 14286, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news right to privacy fundamental right supreme court 'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\n'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nआधार कार्ड योजनेमुळे वैयक्तिक गोपनीयतेच्या अधिकारावर गदा येत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.\nनवी दिल्ली : प्रत्येकाचा गोपनीयता राखण्याचा अधिकार म्हणजेच 'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.\nदरम्यान, गोपनीयता हा मूलभूत असला तरी सरकार त्यावर काही निर्बंध घालू शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 आणि कलम 21 मध्ये स्वातंत्र्य आणि वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार देण्यात आला आहे. त्याला अनुसरून नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.\nमूलतः हा मुद्दा आधार योजनेच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित आहे. आधारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी घेत होते. त्यांनी हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे वर्ग केला. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अशा अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.\nआधार कार्ड योजनेमुळे वैयक्तिक गोपनीयतेच्या अधिकारावर गदा येत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ‘आधार’साठी बायोमेट्रिक पद्धतीने नागरिकांचा वैयक्तिक तपशील घेणे म्हणजे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता.\nदिल्ली उच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2016 रोजी दिलेल्या निकालाने व्हॉट्सअॅपला त्यांचे गोपनीयतेसंबंधीचे नवे धोरण अंमलात आणण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, 25 सप्टेंबर 2016 पर्यंत व्हॉट्सअॅपने जमा केलेला डेटा फेसबुक किंवा इतर कोणत्याही संबंधित कंपनीला देण्यास मज्जाव करण्यात आला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.\nआधार कार्ड वैध की अवैध, यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणतंही भाष्य किंवा निर्णय दिलेला नाही. आधार कार्डसंदर्भातील प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाईल. या निर्णयाचा अर्थ असा आहे की, जर सरकारने रेल्वे, विमान तिकीटाच्या आरक्षणासाठीही आधारच��� माहिती मागितली तर ही बाब संबंधित नागरिकाचा वैयक्तिक गोपनियता अधिकार समजला जाईल.\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nकर्ज देण्याचे आमिष दाखवून आठ जणांची फसवणूक\nपुणे : कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ...\nआधारासाठी ‘आधार’ केंद्रावर हेलपाटे\nसहकारनगर - बिबबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात अनेक नागरिक नवीन कार्ड, आधार कार्डवरील पत्ता व मोबाईल नंबर बदलण्यासाठी गर्दी करतात. मात्र, येथे एकच...\nथरथरणाऱ्या हातांना नाही ‘आधार’\nपुणे - हयातीचा दाखला मिळविण्यासाठी बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) आधार कार्डशी जुळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मिळविण्यासाठी ससेहोलपट...\n'आधार'ची नोंद नसल्याने धान्य नाकारले\nमुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-paddy-procurement-statusgondiyamaharashtra-13702?tid=124", "date_download": "2018-12-15T17:08:53Z", "digest": "sha1:KJVGGRFUK42O7RCAZWKVBEMNNXDD6DJB", "length": 15842, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, paddy procurement status,gondiya,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेश���्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान खरेदी\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान खरेदी\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nगोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून ५७ केंद्रांवर धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ५२ हजार ६९१ क्‍विंटल धानाची खरेदी झाली असून, त्याची किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ९० लाख रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आल्याने चुकाऱ्यांसाठी पुन्हा शेतकऱ्यांवर कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येण्याची भीती वर्तविली जात आहे.\nगोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून ५७ केंद्रांवर धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ५२ हजार ६९१ क्‍विंटल धानाची खरेदी झाली असून, त्याची किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ९० लाख रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आल्याने चुकाऱ्यांसाठी पुन्हा शेतकऱ्यांवर कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येण्याची भीती वर्तविली जात आहे.\nजिल्ह्यात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. त्यानुसार या वर्षीच्या खरेदीसाठी ५७ केंद्रे उघडण्यात आली आहेत. दरवर्षी धान खरेदीकरिता हेक्‍टराच्या मर्यादेत किती क्‍विंटल धान खरेदी करायचे या विषयीचे धोरण निश्‍चित करण्यात येते. या वर्षी मात्र अद्यापपर्यंत हेक्‍टरी किती क्‍विंटल धान खरेदी करावी या संदर्भाने कोणतेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे किती क्‍विंटल माल विक्रीसाठी नेला पाहिजे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान आजवर सुमारे ९ कोटी रुपयांच्या धानाची खरेदी झाली असून, त्यापोटी ९० लाख रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ८ कोटी ३१ लाख १० हजार रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळायचे आहेत.\nगत वर्षी सात लाख ८१ हजार क्‍विंटल खरेदी\nगेल्या हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरिपात एकूण ५ लाख २५ हजार १६ क्‍विंटल धान खरेदी केली होती. रब्बी हंगामात ५६ हजार क्‍विंटल धान खरेदी करण्यात आली. २१ हजार ४०० शेतकऱ्यांनी गेल्य��� वर्षी नाफेडला धान विकले. खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ७ लाख ८१ हजार क्‍विंटल धान खरेदी झाली होती.\nरब्बी हंगाम खरीप गोंदिया शेती भातपीक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबा��� : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7175-sonali-bendre-diagnosed-with-high-grade-cancer", "date_download": "2018-12-15T15:37:20Z", "digest": "sha1:6PASYCCXZSQJWJD4YVXAG2X4RVJH3EDW", "length": 6164, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर रोगाशी झुंज, न्यू-यॉर्क शहरात उपचार सुरु - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर रोगाशी झुंज, न्यू-यॉर्क शहरात उपचार सुरु\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअभिनेता इरफान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर रोगाशी झुंजत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.\nसोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत स्वत: सोनाली बेंद्रेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.\nबॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर\n'दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे' – राहुल गांधी\nजेव्हा बॉलिवूडचे शहेनशहा पहाटे 4 वाजेपर्यंत करतात गाणं रेकॉर्ड\nशिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा\nविराट कोहलीच्या दाढीचा विमा के.एल राहूलच्या व्हिडीओला विराटचं उत्तर\nभैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ...\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावर��न बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/video-story-13070", "date_download": "2018-12-15T16:57:48Z", "digest": "sha1:NYDGJTDWDW7G4ZST6IRYAM4RZYMXOVEZ", "length": 7986, "nlines": 113, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture, AGROWON diwali issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमजूर समस्येवर अशी करा मात.. अॅग्रोवनचा खास दिवाळी अंक \nमजूर समस्येवर अशी करा मात.. अॅग्रोवनचा खास दिवाळी अंक \nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nमजूर समस्येवर अशी करा मात.. अॅग्रोवनचा खास दिवाळी अंक \nVideo of मजूर समस्येवर अशी करा मात.. अॅग्रोवनचा खास दिवाळी अंक \nशेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणजे, अॅग्रोवन आम्ही फक्त समस्यांना वाचा फोडत नाही तर त्यावर उपायही सुचवतो. शेतीतली सगळ्यात किचकट समस्या म्हणजे मजूर समस्या. या समस्येवर काही शेतकरी मित्रांनी शोधली भन्नाट उत्तरे.. या दिवाळीला घेऊन येतोय त्यांच्या कथा आणि अनुभव.. ज्यातून आपणही शिकावं, अमलात आणावं.. या अंकाविषयी संवाद सादतांना अॅग्रोवनचे संपादक अादिनाथ चव्हाण..\n
शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणजे, अॅग्रोवन आम्ही फक्त समस्यांना वाचा फोडत नाही तर त्यावर उपायही सुचवतो. शेतीतली सगळ्यात किचकट समस्या म्हणजे मजूर समस्या. या समस्येवर काही शेतकरी मित्रांनी शोधली भन्नाट उत्तरे.. या दिवाळीला घेऊन येतोय त्यांच्या कथा आणि अनुभव.. ज्यातून आपणही शिकावं, अमलात आणावं.. या अंकाविषयी संवाद सादतांना अॅग्रोवनचे संपादक अादिनाथ चव्हाण..
----------------------------------------------------------------------------------
अंक आजच नोंदवा.. आपल्या शेतकरी मित्रांना भेट म्हणून पाठवा..
अॅग्रोवनचा दिवाळी अंक आता अमेझॉनवर

----------------------------------------------------------------------------------
अंक आजच नोंदवा.. आपल्या शेतकरी मित्रांना भेट म्हणून पाठवा..
अॅग्रोवनचा दिवाळी अंक आता अमेझॉनवर
>\nअभ्यासक्रम चांगला आहे पण किती खोलवर शिकवणार ते महत्त्वाचे आहे. जर जुने विद्यार्थीचे नाव देत असतील तर त्यांना विचारा किंवा त्यांचे प्रत्येक विषयाचे छोटे अभ्यासक्र्म आहे त्यापैकी एक करुन अनुमान काढा.\nराजसी प्रोग्राम डिटेल्स पाहिलेत का\nमला तर कंटेंट्स आवडलेत. मीही तुमच्याप्रमाणेच NSE चं अ‍ॅफी सर्टिफिकेशन केलेलं. डेरिव्हेटिव्ज चं मॉड्युलही केलेलं. इथे डेरिव्हेटिव्ज आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिसला जास्त वेटेज दिलेलं दिसतंय.\nम्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे\nम्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे\n(कशी नशिबाने थट्टा आज मांडली )\nअमेरिकेने FATCA या कायद्याद्वारे भारतातील किंवा भारताबाहेरील अमेरिक्न्स च्या गुंतवणुकीची माहिती आय आर एस (अमेरिकेचे अर्थ खाते) याना देणे बंधनकारक केले आहे. आणि तसे न केल्यास मोठा दंड आकारला जातो त्यामुळे म्युचुअल फंड यु एस पर्सन (म्हणजे अमेरिकन नागरीक, ग्रीन कार्ड होल्डर्स, एन आर आय यांचे पैसे स्वीकारत नाहीत).\nअमेरिकेची टॅक्स रेसिडेन्सी ही नागरिकत्वावर आधारीत आहे (म्हणजे अमेरिकन नागरीक पृथ्वीवर कुठेही राहिला तरी त्याला त्याचा ग्लोबल इन्कम दाखवावा लागतो) आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे.\nगंमतीची गोष्ट म्हणजे जे लोक अमेरिकन नागरीक आहेत पण भारतात परत आलेले आहेत यांचेही पैसे त्यांना वर्ज्य आहेत. आणि अशा लोक��ंचे पैसे अमेरिकेतही म्युचुअल फंड स्वीकारत नाहीत, त्यामुळे घर का न घाट का अशी त्यांची परिस्थिती आहे.\nमनस्मी, ओह. असे आहे का\nमला कोणी खालील म्युच्युअल\nमला कोणी खालील म्युच्युअल फंडस् बद्दल सांगू शकेल काय \nमी पहिल्यांदाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे. जास्त माहिती नाही. इंटरनेट वर थोडे फार वाचन करून खालील इक्विटी फंडसची लिस्ट केली आहे.\n१. स्मॉल मिड कॅप सेक्टर\n३. लार्ज कॅप फंडस्:-\nया फंडस् शिवाय कोणते दुसरे चांगले फंडस् किंवा दुसर्या सेक्टर मधील फंडस् माहीत असतील तर सुचवा प्लिज.\nअतरंगी, तुमचा शेअर मार्केटचा\nतुमचा शेअर मार्केटचा नियमीत अभ्यास असेल तरच सेक्टर फंड घ्या शक्यतो. त्यात जास्त परतावा मिळू शकतो पण जोखिम पण जास्त असते,\nबुल रन मध्ये मिड्कॅप / स्मॉलकॅप मस्त परफॉर्म करतात पण बेअर मार्केटमध्ये सडकून आपटतात. लार्ज कॅप कमी नुकसान करतात पण फायदाही कमी देतात. मी त्या दोघांपेक्षा मल्टीकॅप फंड घ्या असे सुचवीन. यात पैसे कुठल्या कॅपमध्ये वळवायचे हे फंड मॅनेजर ठरवेल आणि तुम्हाला मीडकॅपच्या जवळपास (तेवढा नाही) फायदा मिळेल. आणि जोखिम बरीच कमी होईल\nहे काही चांगले फंड आहेत.\nबॅलन्स्ड फंड हा पण एक चांगला पर्याय आहे. यात इक्विटीबरोबर डेट मार्केट्मध्येही पैसे गुंतवले जातात. परतावा थोडा कमी मिळेल पण जोखिम बरीच कमी होईल. यात कमीतकमी ६५% इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड निवडला आणि कमीतकमी ३ वर्षे गुंतून राहिलात ( ) तर टॅक्स लागणार नाही. यात TATA Balanced Fund हा एक चांगला पर्याय आहे.\nधन्यवाद माधव, मला टॅक्स बसत\nमला टॅक्स बसत नाही आणि अजून दोन ते तीन वर्षे बसणार नाही म्हणून टॅक्स सेव्हिंग च्या दृष्टीने काही विचार केला नाही.\nशिवाय जास्त रिस्क घ्यायची तयारी असल्याने डेबीट फंड / बॅलन्स फंड वर जास्त भर दिला नव्हता.\nतुम्ही दिलेले फ्लेक्सी कॅप बघतो\nम्युच्युअल फंड मध्ये जर आपण\nम्युच्युअल फंड मध्ये जर आपण गुंतवणूक करत असाल मॅच्युरिटीचा कालावधी जास्तीत जास्त ठेवावा.\nसध्या हे दोन निवडक म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करू शकता...\nअनुभवी लोक मदत करा.\nअनुभवी लोक मदत करा.\nमी पहिल्यांदा म्युचवल फंड मधे गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे.काही प्र्श्न,\n१) लग्नाआधीच्या नावाने गुंतवणुक केली तर चालते का पॅन कार्ड अजुन सासर च्या नावाने नाही आहे.फंड घेताना दोघांच्या नावे हवा आहे.\n२)माझी सुरुवात असल्याने महिना १००० sip मधे टाकावे का कुठला फंड चांगला असेल कुठला फंड चांगला असेल सिप साठी डीमॅट ओपन करावे लागते का \n३)pension plan म्युचवल फंड मधे कुठला असतो का असल्यास कसा करावा अजुन किमान ३० वर्षे नोकरी आहे तर आता किती ने सुरुवात करावी\nहा धागा अजुन पुर्ण वाचला नाही.वाचते आहे.आधीच जर ह्या बाबत पोस्ट असतील तर पान क्रं सांगा.धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/365?page=2", "date_download": "2018-12-15T16:54:38Z", "digest": "sha1:BHMTNZBD5XIYBCNAN2XXHS7U7T54AS3Y", "length": 16829, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाषा : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा\nशंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत\nवृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.\nRead more about शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत\nमुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\n\"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे.\"\n हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं \nअसे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का आमच्याकडे सुरु झालेत सध्या.\nपुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.\nमग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर\nमहिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.\nRead more about मुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का\nअमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा\nतसा हा प्रश्न आमच्यासाठी बराच जुना आहे. (एरवी 'मराठी लोकांचं हिंदी'सारखा टीपी करण्याचा विषय, पण यावेळी गंभीरपणे विचारतेय.)\nRead more about अमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा\nसामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \nसामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \nखरच काय असतं हे कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून जन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.\nतर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय तो मधेच कुठून आला तो मधेच कुठून आला मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.\nRead more about सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ \n.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...\n.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...\nRead more about .. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...\n३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.\nRead more about भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)\nदुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.\nकिरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.\nभाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’\nRead more about देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nकधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब��द दिसायला लागतात.\nत्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्‍या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की \"ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल.\" मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.\nमग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन\nगीसेईगो, गिताइगो - पुनरुच्चारित शब्द\nखरतर इथे आधीच मज्जापान आहे भाषेमधल्या गंमती सांगायला.\nपण अजून काही विशिष्ठ गंमती आहेत या आणि मराठी भाषेमध्ये.\nजस मराठीमध्ये दोन सारखे शब्द जोडून शब्द बनतात तस जपानीमध्येहि बनतात. महेशने सांगितल्या प्रमाणे त्याला गीसेईगो किंवा गीताईगो म्हणतात.\nम्हणजे मटामटा, घटाघटा इ. असे अनेक शब्द आहेत. तर इथे अशा मजेदार पुनरुच्चार होणारे शब्द टाकूयात.\nइंग्रजी मध्ये बहुधा याला onomatope अस म्हणतात.\nमराठीमध्ये \"पुनरुच्चारित शब्द\" म्हणता येईल का कि अजून काही शब्द आहे\nहे मला माहीत असलेले शब्द\nगोकुगोकु - घटघट आवाज (पाणी पिणे)\nRead more about गीसेईगो, गिताइगो - पुनरुच्चारित शब्द\nयुनिकोड देवनागरी – किती कमावले, किती गमावले.\nRead more about युनिकोड देवनागरी – किती कमावले, किती गमावले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_537.html", "date_download": "2018-12-15T15:53:18Z", "digest": "sha1:BEADFBRGJ7Y3K3F7B7KLZM2LE7WFMY7D", "length": 12604, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "बँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे : पालकमंत्री | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nबँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे : पालकमंत्री\nदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. आज महिला प्रत्येकच बाबतीत सक्षम होत आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांची मोठी शक्ती उदयास आली आहे. या माध्यमातून त्या अर्थकारणसुध्दा सांभाळत आहे. केंद्र व राज्य सरकार महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करीत असतात. त्यामुळे बचत गटांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांनी आपापल्या क्षेत्रातील महिला बचत गटांचे खाते ��ँकेत उघडण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी आढावा बैठकीत दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत आदी उपस्थित होते.\nमहिला सक्षमीकरण हे पहिले ध्येय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बँकेकडून महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जापैकी 99.09 टक्के कर्जाची रक्कम बँकेत भरली जाते. बचत आणि महिला हे बहुतांशी समानार्थी शब्द झाले आहेत. एक-एक पै न पै वाचवून महिला घराचे अर्थकारण सांभाळत असतात. आता बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण सक्षीमकरणात महिलांचे योगदान मोठे आहे. शासनाकडूनही त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. त्यासाठी बँकेत बचत गटाचे खाते आवश्यक आहे. त्यामुळे उमेदच्या माध्यमातून बचतगटांना खाते उघडण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. तशा सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकाना त्वरीत द्याव्या, असे पालकमंत्री म्हणाले.\nअद्यापही जिल्ह्यात उमेदच्या 2 हजार 623 महिला बचत गटाचे बँक खाते उघडण्यात आले नाही. यात आर्णि तालुक्यातील 181 बचत गट, महागाव तालुका 284 बचत गट, उमरखेड तालुक्यातील 504 बचत गट, पुसद तालुका 422, दिग्रस तालुका 179, दारव्हा तालुका 289, नेर तालुका 195, यवतमाळ तालुका 335, मारेगाव तालुका 111 आणि वणी तालुक्यातील 123 बचत गटांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी यांनी दिली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना ���टका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2010/09/20/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T16:29:19Z", "digest": "sha1:KEYLBY4FG5NJEINCEKXJJQBARJIRDUKI", "length": 115335, "nlines": 769, "source_domain": "kayvatelte.com", "title": "काश्मिर एक वेगळा दृष्टीकोन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nफोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती\nसकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका ��२-१३ वर्षाच्या मुलाला धरून नेतांना एक सुरक्षा सैनिक दिसत होता. काश्मीर मधल्या अनरेस्ट वर ती बातमी सुरु होती. अधून मधून काही जळणारी वाहनं, आणि भिंती, दुकानाची शटर्स , रस्ते ज्यावर ’ गो इंडीया गो’ लिहिले आहे ते पण दाखवत होते. हे सगळं दाखवण्या मागचा उद्देश काय ते मला लक्षात आलं नाही. बरेचदा तर वाटत होतं की हे पीटीव्ही चॅनल तर नाही\nथोडं वैतागूनच टीव्ही वरचे डॊळॆ हटवले आणि पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर “गो इंडीया” लिहिलेला मोठा फोटॊ आणि खाली पुन्हा काश्मिर मधल्या परिस्थितीला अब्दुल्ला सरकार कसे जबाबदार आहे वगैरे वगैरे….. लिहिलं होतं. बातमी मधला तो रस्त्याचा फोटो ज्यावर ’गो इंडीया गो’ लिहिलं होतं तो पाहून पुढे काही वाचायची इच्छाच झाली नाही. पेपर मधे अशाच बातम्या जास्त असतात. मिल्ट्रीच्या गोळीबारात १२ वर्षाचा मुलगा ठार, किंवा एक स्त्री ठार वगैरे वगैरे…. पेपर समोरच्या टिपॉय वर टाकून दिला. सकाळच्या वेळेस अशा बातम्या पाहिल्या की मुड खराब होतो.\nकाश्मीर मधे सुरक्षा दलाची लोकं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, त्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यापेक्षा टीव्ही वरच्या बातम्यांमधे मात्र सैनिकांनी लहान मुलाला ,स्त्रियांना गोळ्या घातल्या – लाठी मार केला अ्शा बातम्या जास्तीत जास्त दिल्या जातात आणि प्रसिद्धी माध्यमातून उगाळल्या जातात.\nमुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.\nअ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि त्या सारख्या इतर स्वयंसेवी एनजीओ ला तर काही कामच नाही. काश्मिरी फुटीर वादी लोकांना या संस्थेचा उपयोग करून कसा घ्यायचा हे चांगलं माहिती झालेले आहे. पेपर मधे एक त्यांचा कोणी तरी एक प्रवक्ता भारत सरकारला सांगत होता, की काश्मिरी जनतेच्य आयुष्या कडे रिस्पेक्ट देऊन पहाणे कसे आवश्यक आहे ते सांगत होता.\nया अशाच मानवतावादी संघटनांच्या प्रेशर खाली लागून आणि मिडीयाच्या एकांगी बातम्यामुळे किंवा एकांगी फोटॊ वरून वगैरे पण तिथे तैनात असलेल्या सैनिकांवर पण कारवाई केली जाते. सरकार कारवाई करत असते . कारवाई केली आहे ही गोष्ट पण पेपर मधे मुद्दाम प्रसिद्ध केली जाते. (कॊणाचे मनोधैर्य वाढवायला\nहे पण आता नेहेमीचेच झालेले आहे. मला बरेचदा प्रश्न पडतो, की आपल्याच सरकारला अशा फुटीरवादी लोकांच्या गोबेल्स रणनीती प्रमाणे दिलेल्या माहिती वर विसंबून आपल्याच सैनिकांवर कारवाई करण्याची इच्छा होऊ तरी कशी शकते दिवस बर बख्तर बंद गाडी मधे किंवा रेतीच्या पोत्यांच्या आड बसून काश्मिर मधे या टेररिस्ट लोकांपासून आपल्या देशाची शकलं होऊ देण्यासाठी जीव धोक्यात घालणारे आपलेच जवान अशा अघोषित मिडीया युद्धाचे बळी व्हावेत या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही.\nपोलिसांचे, किंवा सैनिकांचे मुलांना पकडून नेतांनाचे, किंवा प्रसंगी मेलेल्या १०-१२ वर्षाच्या मुलाच्या प्रेताचे फोटो नेहेमीच ह्या टेररिस्ट संघटना लोकांच्या भावनांना साद घालण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी पब्लिश करत असतात, की जे पाहिल्यावर कुठल्याही सर्हदय माणसाला मिल्ट्रीच्या जवानाचा राग यावा.\nकधी तरी एखाद्या ब्लॉग वर मोठ्या अभिमानाने पब्लिश केलेल फोटो , की ज्या मधे १२-१३ वर्षाची पोरं पण सुरक्षा जवानांवर कसा हल्ला करतात किंवा त्यांच्याही मनात ही फुटीरता वादी भावना कशी ठासून भरली गेली आहे, हे दाखवायला म्हणून प्रसिद्ध केलेले फोटो वेगळीच गोष्ट सांगत असतात ते. ते मला सापडले म्हणून हा लेख लिहायला घेतलाय, आणि त्यातलेच काही फोटो या ब्लॉग वर टाकले आहेत.\nगेला आठवडा पुर्ण काश्मीर मधे फुटीरतावादी संघटना जागोजागी मिल्ट्री वर हल्ले करत होते. त् अब्दुल्ला च्या नावाने तर नुसती ओरड सुरु होती.वेळोवेळी कर्फ्यु इंपोज केला जात होता. सरकारचे सर्वपक्षिय दल आता काश्मिरला जाउन परिस्थितीचा आढावा घेईल असे सरकारने जा्हीर केल्या बरोबर एका चॅनलने दुपारी महबुबा मुफ्ती सैद चा इंटरव्ह्यु लाइव्ह दाखवणे सुरु केले.\nती बाई मोठ्या तावातावाने सरकारने डिक्लिअर केलेल्या ७२ तासाच्या कर्फ्यु बद्दल बोलत होती. म्हणत होती की तिथल्या अनरेस्ट साठी भेट देण्यासाठी जाणारे जे राजकिय दल आहे, त्याने तिथल्या जनतेशी संवाद साधायला हवा- त्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यावे आणि त्यासाठी कर्फ्यु असणे अतिशय घातक आहे. ही अशी महबुबा मुफ्ती आणि तिचं ते प्रोव्होकेटीव्ह भाषण टिव्ही वर लाइव्ह दाखवलं जात होतं. लोकल फुटीरतावादी लोकांना काश्मिर भारतापासून वेगळा हवा आहे म्ह्णून काय काश्मीर सोडून द्यावा असे म्हणणे आहे का तिचे टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का असा संशय पण येतो.\nकाश्मिरचे विस्थापित पंडीत लोकं /हिंदू लोकं.. त्यांना काय हवंय हे विचारा असं का म्हणत नाही ही महबुबा जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते काय ऍक्शन घेतली गेली त्यावर काय ऍक्शन घेतली गेली त्यावर अजूनही विस्थापितांचं जिवन जगावं लागतंय त्या लोकांना.\nकाल संध्याकाळी एक कुठल्यातरी फडतूस चॅनलची रिपोर्टर कर्फ्यु पास घेऊन काश्मीर मधे कार ने फिरत होती. म्हणत होती की सात किमी अंतर पार करायला तिला ४० मिनिटं लागली. आणि याच गोष्टीचा ती गवगवा करत होती. तिला या गोष्टी मधून काय सांगायचं होतं ते मला समजलं नाही.\nमध्यंतरी एका ११ वर्षाच्या सुसाईड अ्टॅकरला पकडल्याची बातमी वाचली होती. जर हे अतिरेकी १०-१२ वर्षाच्या मुलांना पण वापरू लागले तर त्या मुलांना एक मुलगा म्हणून ट्रिट करावे की टेररिस्ट म्हणून\nभारतीय मिल्ट्री चे लोकं तिथे का्श्मीरमधे गोळ्यांच्या आणि बॉंबस्च्या वर्षावात आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी मॉरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे. मिडीयाच्या टीआरपी साठी दिलेल्या बातम्यांकडे कडे दुर्लक्ष करून जवानांना सपोर्ट करणे आवश्यक आहे एवढंच सांगायला हे ब्लॉग पोस्ट.\nखाली दिलेले फोटो नेट वरून घेतलेले आहेत.\nमिल्ट्रीच्या आर्मर्ड व्हेइकल वर अटॅक. जर मनात आणलं , तर आतले सैनिक या सगळ्या टेररिस्ट लोकांना झोपवू शकतात एका मिनिटात.\nटिनेजर्स आर्मर्ड व्हेइकल्स वर अटॅक करताना. याच मुलांना ग्रेनेड्स पण दिले जातात, आणि मग एादा मुलगा मारला गेला की ह्युमन् राइट्स वाले बोंबाबोंब करतात.\nया मुलाच्या हातात ग्रेनेड आहे. एका साईट वर प्राउड फो��ॊ म्हणून पोस्ट केला गेलाय हा .\nस्त्रियांवर गोळ्या झाडल्या, स्त्रियांना सुरक्षा बलाने मारले, म्हणूनही ओरडा केला जातो मिडीया तर्फे. अशी चित्र- स्त्रिया बंदुका घेउन असलेल्या कधी पब्लिश केले जात नाहीत.. काय कारण असेल \nही अशी चित्रं कधी पेपरला पाहिली आहेत का\nअसे फोटो कधी पाहिल्याचे आठवतात का\nमिल्ट्रीच्या एकटया मिळालेल्या वाहनावर पण असे हल्ले केले जातात. स्वसंरक्षणासाठी जरी गोळ्या झाडल्या तरीही मिडीया ........असो.\nहे असे फोटो मिडीया खूप जास्त प्रसिध्द करते. स्पेशली फॉरिन मिडीया. हा फोटॊ पाहिला की मिल्ट्री जवान मुलांना मारताहेत हा ग्रह होणे सहाजिक आहे. असे फोटॊच मिडीयाला आवडतात. हा फोटो वॉशिंगटन पोस्ट मधला आहे\nदगड मारणारे लोकं तर बरेच आहेत. त्या लोकांच्या हातात दगड आहेत की ग्रेनेड्स\n८-१० वर्षाची मुलं पण आजकाल वापरले जातात. दगड फेक करण्यासाठी. प्रसंगी त्यांच्या हातात ग्रेनेड पण दिले जातात आणि मग त्यातला एखादा मुलगा मारला गेला की मग मिल्ट्री वर सगळा मिडीया तुटून पडतो.\nयामुलांच्या हातात पण दगड आहेत, दंगली मधे कोणी लहान मोठा नसतो सगळे फक्त दंगलखोर..\nएकेकट्या शिपायाला घेरुन मारणं.. आणि त्याने काही प्रतिकार केला की सैनिकांनी अत्याचार केले म्हणून बोंबा मारायच्या...\n84 Responses to काश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nदगड काय, बंदुकीची गोळी काय… कुणाचं नाव किंवा चेहेरा पाहून लागत नाही. अतिरेक्यांनी सामान्य जनतेलाच शस्त्र बनविण्याची नामी युक्ति काढली आणि त्याला बळी जाताहेत जवान. त्यांना रोखल तर म्हणणार सामान्य जनता भरडली जाते, नाही रोखलं तर देश वाचत नाही. पण चित्राची ही दुसरी बाजू नेहमीच का अंधारात रहाते, हे एक न सुटणारं कोडं कधी कधी असं वाटतं की आपल्या लोकांमधेच कुणीतरी फुटीर आहे आणि जे काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. शल्याने जे केलं ते चांगल्यासाठी…हा जो कुणी फुटीर आहे किंवा असावा, तो हे कुठल्या उद्देशातून करत असेल कधी कधी असं वाटतं की आपल्या लोकांमधेच कुणीतरी फुटीर आहे आणि जे काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. शल्याने जे केलं ते चांगल्यासाठी…हा जो कुणी फुटीर आहे किंवा असावा, तो हे कुठल्या उद्देशातून करत असेल त्याचं नाव कळलं की आपोआप लोकं त्या��ा धर्मही ओळखणारच.\nअतिरेकी सामान्य जनतेकडूनच आपली कामं काढून घेत आहेत. आणि मग सामान्यातला कोणी दगावला की त्या संदर्भात नुसती बोंबाबोंब केली जाते सैन्याच्या नावाने. ही दुसरी बाजू आपला मिडीया का दाखवत नाही हा पण एक मला पडलेला मोठ्ठा प्रश्न\nमला पण हा प्रश्न नेहमीच पडतो.\nआपला मिडीया पण हेच करतो याचे अतिशय वाईट वाटते. त्यांना सध्या देश वगैरेशी काहीही घेणे देणे नाही फक्त टीआरपी आणि त्यांनी मुंबई हल्ल्याच्या वेळेस हे दाखउन दिलेय.\nफॉरेन मिडियाचे हे नेहमीचेच धोरण आहे याचबाबतीत म्हणुन नाही तर कुठल्यापण ..साध्या पिक्चरचच उदाहरण घ्या .. भारत दाखवतांना फक्त गरीबी दाखवणार आणि ह्यांचे स्वतःचे देश फक्त पॉश अशाच जागा, रस्ते दाखवणार.\nसगळ्यात वाईट या गोष्टीचे वाटते की आपलं सरकार सैनिकांच्या बाजुने ठामपणे उभं न राहता, त्यांच्यावरच कारवाई करते.\nकाश्मीरला जे काही वेगळे लॉज आहेत ते बदलुन भारताचं एक अविभाज्य अंग बनवायला पाहिजे. मग सगळे सुधरेल. जास्तीच्या सुविधा दिल्यात तर हे फुटीरतावादी गट असेच माजणार. त्यांचा कायमचा इलाज करण गरजेचं आहे.\nपण आपलं सरकार 😦\nखरं तर खेळाच्या नियमानुसार “गो इंडिया गो” ह्याचा अर्थ भारताला चिअरिंग देत आहेत असा होतो… तर तुम्ही सर्व आंग्लभाषिक राष्ट्रातले खेळ पाहिले तर हे तुमच्या नक्की लक्षामंदी येईल कि वो… 🙂\n(बहुदा) ऍटलांटा ब्रेव्हज चा कुऱ्हाडीसारखा मॅस्कॉट असलेल्या संघाचे चाहते दोन्ही हातांनी तसे आघात करत आपल्या संघाला प्रोत्साहन देतात असे कधिसे पाहिल्यासारखे ८वते…\nअधिक शोधाअंती हुरियतचे मिरवैझ उमर फारुख यांची पत्नी अमेरिकन नागरिक आहे…\nतेव्हा आता नक्की काय आणि कसे वाचायचे ते वि४ करून शांत चित्ताने ठरवा…\nआता मिरवैझ फरूख यांची पत्नी अमेरिकन आहे असे लिहिल्याने आमची पत्नि कानडी आहे आणि मला कन्नड भाषा बिल्कुल येत नाही हे सांगणे न्याय्य ठरेल…\nइथे नुसतं ’गो इंडीया गो’ नाही तर ते ’ गो ईंडीया गो बॅक’ असं लिहितात. ते फोटो मुद्दाम ब्लॉग वर लावले नाहित. मिडीयाने ऑलरेडी सगळीकडे ते फोटो फेमस करुन ठेवले आहेतच..\nहे खरच भयानक आहे. आपले जवान कुठल्या परिस्थितीत कश्मिरमध्ये ड्युटी बजावताहेत याची जाणीव करुन देणारे पोस्ट. आपण आता ठामपणे आपल्या जवांनाच्या पाठेशी उभे राहायला हवे.\nधन्यवाद. मी पण वाचली होती काल ही.. ही कविता म्हणजे मनातला राग वाढायला एक कारण झालं, आणि हे पोस्ट लिहिलं\nकाळं काय पांढरं काय\nसारी षंढपणाची कमाल आहे…\nत्यांचं रक्त तेवढं लाल आहे…\nलाल नाही हिरवं आहे….\n मस्त आहे कविता ..\nत्यांनी प्रतिकार केला आणि एखादा मुलगा/स्त्री वगैरे मारल्या गेली की मग तर मिडीया तुटून पडतो त्यांच्यावर. वाईट परिस्थिती आहे. आपल्या मिडीयाने आपल्या सैन्याच्या हार्डशिप्स दाखवायला हव्या, पण ते सगळे उलट बातम्या दाखवतात की सैन्य कसे अत्याचार करते आहे वगैरे….\nअवश्य फॉर्वर्ड करा लिंक.. 🙂 धन्यवाद.\nदादा आता चार वर्षे मुसलमान देशात राहून डेमोक्रसी म्हणजे काय हे मला चांगलं कळलयं.. हे असले फोटो दाखवून इथे सगळे भारतीय मुसल्मान सिंपथी मिळवत असतात. मानवाधिकारवाले नक्की भारतीय आहेत का पाकिस्तानी असा हल्ली मला प्रश्न पडतो. पूर्वी सैनिकाला खूप मान असे पण असे प्रसंग पाहिले की कळते हल्ली सैन्यात कोणी का जात नाही. सैनिक म्हणजे शूरवीर अशी प्रतिमा मनात येते, पण काश्मिर मधले चित्र पाहिले तर सैनिक म्हणजे एक कठपुतली असेच वाटते, फार निराशाजनक आहे हे. इथे दोहा डिबेट्स खूप पॉप्युलर कार्यक्रम आहे. मध्यंतरी इथल्या कॉलेज चा एक ग्रूप दिल्ली मधे आला होता, डिबेटचा विषय, भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत असा होता, फॉर अ चेंज सचिन पायलट जो कॉंग्रेस चा खासदार आहे त्याने विरोधात भाषण केले. णि शेवटी दोहा ग्रूप ने मान्य केले की भारतात मुसलमानांना समान वागणूक आहे. भारतात राहून कळत नाही आपल्याला पण बाहेर मुख्यतः आखातात असा समज आहे की भारत पाकिस्तान वर खूप अत्याचार करत आहे आणि विषेशतः मुसलमान फारच असुरक्षित आहेत भारतात.\nआधी पाकिस्तान ने पंजाब वेगळा करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल फसला कारण शीख अतिरेक्यांना लोकांचा पाठिंबा फारसा मिळाला नाही. १९८४ मधे इंदिरा गांधींनी जे धारिष्ट दाखवले, ते नक्किच नेहरुंना जमले नसते. ८० च्या दशकात पंजाबात खूप हिंसाचार झाला पण अखेरीस सगळं सुरळित झालं कारण मुळात सामान्य लोक शांतता व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. तिथे ही अनेक निरपराध मारले गेले अनेक कुटुंबांची वाताहत झाली. (जर मिळाला तर गुरुदास मानचा ‘देस हुआ परदेस’ हा चित्रपट बघा, मी ४ वर्षापूर्वी पाहिला होता पण अजून आठवण आली तरी अंगावर काटा येतो) पण जे झाले ते स्विकारुन लोक सावरले. काश्मिरचा प्रश्न ६० वर्षात सुटला नाही कारण मुळात या अतिरेक्यांना बाहेरुन खूप मदत येत आहे. लॉजिकली विचार केला तर आज पाकिस्तान ची काय अवस्था आहे आणि बाहेर काय व्हॅल्यू आहे दुबईच्या एयरपोर्ट वर जर पाकिस्तानी गेला तर त्याची कसून तपासणी होते. मुस्लिम देशात ही अवस्था आहे. अमेरिकेत तर सरळ पाकिस्तानी लोकांना इम्मिग्रेशन च्या लाईन मधून वेगळं काढतात आणि त्यांच्या सामानाची आणि त्यांची स्वतःची भरपूर वेळ लावून तपासणी होते. असे असताना काश्मिरी लोकांना भारतात राहणे जास्ती फायद्याचे आहे की पाकिस्तानात दुबईच्या एयरपोर्ट वर जर पाकिस्तानी गेला तर त्याची कसून तपासणी होते. मुस्लिम देशात ही अवस्था आहे. अमेरिकेत तर सरळ पाकिस्तानी लोकांना इम्मिग्रेशन च्या लाईन मधून वेगळं काढतात आणि त्यांच्या सामानाची आणि त्यांची स्वतःची भरपूर वेळ लावून तपासणी होते. असे असताना काश्मिरी लोकांना भारतात राहणे जास्ती फायद्याचे आहे की पाकिस्तानात ही नेते मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी देश विकायला निघाले आहेत.\nपाकिस्तानी लोकांमधे जो द्वेश भरलेला आहे तो नेहेमी साठी रहाणारच. जसं गोवा भारतात समावून घेतलं तसं काश्मिर समावून घ्यायला पाहिजे. एकदा भारताचा अविभाज्य अंग झालं की सगळे प्रश्न सुटतिल.\nहे असे फोटो जास्त सर्क्युलेट करण्यात आपला मिडिया पण मागे नाही याचं दुःख वाटतं . आपला मिडीया तरी दूसरी बाजू समोर मांडणारा असायला हवा. काश्मिरी पंडीत जे दिल्लीला विस्थापित झाले आहेत ते बिचारे पुर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. त्यांच्याबद्दल मिडीया एक शब्दही लिहायला तयार नाही. अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना पळून यावं लागलं होतं.\nअगदी सत्य..नवीन एंगल खराच.\nपण मला कळत नाही की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे:\nमुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.\n खरं तर अगदी धंदेवाईक दृष्टी कोनातून पाहिलं तरी वरील दोन्ही प्रकारच्या बातम्यांना टी.आर.पी असायला हरकत नाही.\n“मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले” यात लोकांन�� इन्टरेस्ट नाही पण “मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर” जास्त रस आहे हा प्रकार अनाकलनीय आहे. का असावं असं लॉजिकल नाही वाटत.. म्हणून… जर मिडीया मुद्दाम या दुस-या टाईपच्या बातम्यांना उठाव देत असेल आणि पहिल्या टाईपच्या बातम्या दाबत असेल तर त्यात टीआरपीपेक्षाही काहीतरी वाईट हेतू दिसतो. एकदम हिडीस शत्रूधार्जिणा हेतू आहे हा मिडीयाचा..उगीच भडकावणारा…\nमला पण नेमका हाच प्रश्न पडला आहे. हे मी जे फोटॊ वर पोस्ट केले आहेत, ते कधी कुठल्या पेपरला पाहिले आहेत या उलट गो ईंडीया गोबॅक हा फोटॊ पहिल्या पानावर\n१०-१२ वर्षाच्या मुलांना पण नेउन ट्रेनिंग दिलं जातं. वरच्या एका फोटो मधे पाहिलं का सगळीमुलं १०-१५ वर्षाच्या रेंज मधली आहेत. या मुलांच्या घरच्या लोकांना प्रसंगी धाक दाखवून मुलांना दगडफेकी साठी किंवा इतर कामासाठी वापरले जाते.\nएखादा मुलगा मारला गेल्यावर, फक्त सैन्याच्या कारवाईत एक १० वर्षाचा मुलगा मारल्या गेला असे छापुन येते. त्याच बरोबर तिथे ह्या वयातली मुलं काय काय करतात ते पण यायला हवं…\nतुम्ही एक मुद्द अजिबातच विचारात घेतला नाही . ” लॉबिंग”.\nआखातातून भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या बाजूने जनमत असण्याचे कारण म्हणजे समान धर्माच्या धाग्यामुळे पाकिस्तान ला तिथे आपसूकच सिंपथी मिळते आणि मग त्याचा पुरेपूर फायदा उठवुन पाकिस्तानी धार्मिक पुढारी आणि मुत्सद्दी तिथे लॉबिंग करुन जनमत त्यांच्या बाजुने वळवतात.\nबार्काइने विचार केला, तर लोबिंन्ग चि अनेक उदाहरणे वर्ल्ड पॉलिटिक्स मधे सापडतात. अमेरिकेत सरकारच्य पोलिसिवर तेलाच्य बिझीसिनेस्स चे धागे-दोरे हाति असणार्यान्चि जबर्दस्त पकड आहे- हे त्यानि कसे अचिवे केले\nअजुनहि भारतामधे पाश्चात्य विचार सरणिची अपत्ये श्रेष्ठ मानली जातात- उदाहरन- बी बी सी, मानवतावाद, जंक फ़ूड आनि बरेच काहि. नीत विचार केल तर असे दिसुन येते कि, ह्या जि टॉप लेवेल चि एन्टीटीज आहेत, ते जे द्रुष्टिकोन बाळगतात, तोच खालि (खालच्य मानल्य गेलेल्य) मेडिआ मधे झिरपत येतो (ज्याप्रमाने फॅशन हि बॉल्लीवूड च एखद हीरो पहिले एखाद्या मूव्ही मधे डिस्प्ले करतो, आणि मग बाकिचे सगळे- वर पासुन खाल्पर्यन्त च्या आर्थिक स्तरातले सगळे- ती फ़ॅशिओन फ़ोल्लो करतात. किंवा ज्याप्रमाणे बदलत्या व्हॅलुज य सिनेमा मधे सर्वप्रथम दाखवल्या जातात आणि मग त्या हळुहळु समाजात सर्व स्तरान्मधे ज़िरपतात- उदाहरणार्थ प्रेम हि सन्कल्पना किन्वा लव्ह मॅरेज हि पहिले हिन्दि सिनेमात दाखवलि गेलि- अगदि ६-७ दशकान्पुर्विपासुन, तेन्व्ह सर्व सामन्य लोक काहि लव्ह मॅरेज करत नव्हते, पन नंअत्र हळुहळु त्यास समाजात सुरुवात झालि आणि नन्तर समाज मान्यताहि मिळालि. तिच गोष्ट कॅजुअल सेक्स च्या बाबतित. आसो फ़ार विषयान्तर नको.)).\nटेक मेडिआ च्य सन्दर्भातहि लागु होते. उदा, शकाल या पपेर पेक्शा नक्किच टाइम्स ऑफ़ ईन्डि पेक्शा ल अधिक महत्व दिले जाते. त्यामुले होते असे कि, या या टॉप लेव्हल मेडिआ ला एकदा का इन्फुलेन्स केले कि काम सोपे होते. रीअर्टस आणि बीबीसी ने काहि एक खास द्रुष्टिकोन घेतला कि लगेच आपल्याकडचि बाकिचि ऎन्ग्लिश मेडिअ आणि त्याखालोखाल रीजनल लंग्वेज मेडिअ हि तोच द्रुष्टिकोन घेतो आनि मग आपन त्य सर्व गोश्ति बघतो कि ज्यान्बद्दल तुम्हि हे आर्टिकल लिहिलय.\nआत मुख्य विषयाकडे येउ.\nपाश्चात्य विचारसरणी हि कधिहि कोणतेहि आशियाई राष्ट्राला त्यांच्या बरोबरची लेखात नाही. म्हणुनच भारत दाखवताना इथलि झोपद्पट़्टि दाखवायचि आनि त्यान्चे देश दाखवताना फ़क्त तिथल्य पॉश गोश्टि दाखवायच्या अशा गोश्टी घडतात.\nय़ विचारसरणि नुसार भारताचि लायकि नाहि त्यांच्य बरोबरिने उभे राहण्याचि. आनि त्यामुळे सदैव इथल्या नेगटिव्ह गोश्टि दाखवुन भारताचि (किन्वा इतर कोणत्याहि एशिअन देशाची ) बदनामि करण्याचि मोहिम अखन्ड कार्यरत असते. भारत बरिच वर्शे अमेरिकेच्य पन्खाखालि नसल्याने (रशिय चा मित्र असल्यामुळे) सर्व पाश्चात्य मेडिअ ह कधिच भारताच्य बाजुने नव्हता.\nय़ाच पुरेपुर फ़ायद पाकिस्तान ने घेतला. आनि पाकिस्तान ल लोब्ब्यिन्ग करण्यासाठि प्लॅट्फ़ोर्म- जनमत (पाकिस्तान ल त्य काळि पुर्न सुप्पोर्ट करणार्य आखाति देशांमुळे)- रेअडिमडे मिळाले. बहुसंख्य मानवता वादि सन्घट अन या विचारसरणि वर पोसलेल्य आणि भारताचे वैचारिक शोशण करणारी बान्डगुले आहेत. नीट विचार करुन बघा, य सन्घटनांना जन्म देण्यासाठि पैसा कुठुन आला त्याननंतरही य सन्घटना चालवण्यासाठी जो पैसा येतो, त्याचे मुळ स्त्रोत काय आहे\nसापडले का उत्तर- य मानवतावादि सन्घटनाचा मानवता वाद फ़क्त दहशत वादि आनि नक्क्शल्वादि आणि त्यान्न डायरेक्ट आनि इन्डायरेक्ट सु���्पोर्ट करणार्यांच्या पुरत सीमीत आनि नेहमिच भारतिय अडमिनिस्टेटिव्ह स्सिस्टीम (पोलिस, मिलिट्री , एत्च) च्य विरोधात क असतो ते\nखलले क, कि य सन्घतनान्न भारतिय जवान सुद्ध्ह मानसेच आहेत आनि त्यान्नही मानवतावादाचि प्रिनिच्प्लेस लागु होतात याच सोयिस्कर रित्य विसर क पदतो ते\nमराठी मधे टाइप करण्यासाठी http://baraha.com ह्या साईट वर सॉफ्ट वेअर विनामुल्य उपलब्ध आहे. तिथून डाऊन लोड करू शकता. किंवा हिंदी मधे गुगल ट्रान्सलेट मधे http://translate.google.com/#en|hi| या साईट वर टाईप करुन इथे पोस्ट करू शकता. फक्त ळ टाइप करता येणार नाही, तो इतर कुठून तरी कॉपी पेस्ट केला तरी काम होऊ शकतं.\nतुम्ही लिहिलेला एक वेगळा ऍंगल आहे. तो लिहायचा राहून गेला. तुम्ही जो या संघटना ( मानवतावादी वगैरे इतर) चालवण्यासाठी जो पैसा येतो तो कुठुन येतो हा प्रश्न अगदी योग्य उभा केलेला आहे. त्यावर एक पोस्ट लिहिलंय मी पूर्वी..\nकाका काश्मीरची परिस्थिती मागील काही दिवसात खूपच बिकट झाली आहे किंवा केली गेली आहे फुटीरवाद्यांकडून.३-३ महिने संचारबंदी जरा विचार करा\nसामान्य माणूस कसा जगात असेल व्यवसाय नाही नोकरी नाही कमवायचं नाही .. मग जगायचं कस व्यवसाय नाही नोकरी नाही कमवायचं नाही .. मग जगायचं कस अन्नधान्य मिळायचं मुश्कील झालाय त्यांची मानसिकता काय होत असेल अन्नधान्य मिळायचं मुश्कील झालाय त्यांची मानसिकता काय होत असेल लहान मुल,आई बाप अन्न वाचून तडपडत असतील तर त्यांनी काय करायला हव लहान मुल,आई बाप अन्न वाचून तडपडत असतील तर त्यांनी काय करायला हव याचा विचार सरकारने करावा\nआज जर ३ महिने संचारबंदी करण्याची वेळ येत असेलतर ती सर्वस्वी सरकारची चूक किंवा त्याचे अपयश आहे.\nतुम्ही दिलेले वरील फोटो हे एक सत्य आहे ते नाकारत नाही आपल्या सैनिकांना मोरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे.\nत्याच बरोबर तेथील सामान्य माणसाच्या मनातील भीती कमी करून आपल्या देशाबद्दल एक विश्वास निर्माण करायला हवा तर तेथील परिस्थिती सुधारेल. आजही तेथे आपल्या देशाबद्दल आदर असणारे खूप लोक आहेत काही बहकले आहेत त्यांना आपलेसे करावे लागेल नाहीतर हे असेच चालू राहील .. मग ते आपणही पाहणार आणि आपली पुढील पिढी सुद्धा 😦\nयावर मी मागील आठवड्यात माझ्या ब्लोगवर लिहिले आहे तुम्ही वाचले असेल अशी आशा करतो त्यात तो कायदा नक्की कसा आहे हे सुद्धा नमूद केले आहे.\nया भागाची एकॉन��मी पुर्ण पणे टूरिझम वर अवलंबून आहे. गेली दहा वर्ष टूरिस्ट लोकांना ते काही करत नव्हते. आपले टुरिस्ट तिकडे जाउन पैसे खर्च करायचे, त्याच पैशातून टेररिस्ट लोकांना फंडींग केलं जायचं. मस्जिद मधे मोठं भावनिक आवाहन केलं जातं, इस्लाम खतरेमे है आणि लोकं जे कमावलं, असेल त्यातली मोठी रक्कम त्यांना देतं\nटूरिस्ट नाहीत.. तर पैसा पण नाही. पैसा नाही म्हणजे अतिरेक्यांवर फायनान्शिअल वचक…\nआज जी तिन महिने संचार बंदी करावी लागते, त्याचं कारण म्हणजे सध्या त्यांची पोटं भरलेली आहेत. गेल्या दहा वर्षात टुरिस्ट लोकांनी भरपूर पैसा खर्च केलाय तिकडे. त्याच्याकडे सध्या भरपूर पैसा आहे गाठीशी. म्हणून सुरु आहे हे सगळं- भरल्यापोटी रामायण. पुर्वी काहिवर्षापुर्वी पण अशिच वेळ आली होती. पैसा संपला, टेररिझम कमी झाला होता…\nमाफ करा, एरवी मी दुर्लक्ष केले असते परंतु आपले लेख आवडतात आणि आपल्याकडून सर्वाना विचारपूर्वक प्रतिक्रिया येतात म्हणून हि प्रतिक्रिया..\nलेख तितकासा पटला नाही पण या वरील प्रतिक्रियेपेक्षा बरा म्हणेन..\nखरी परिस्थिती सगळीच आपल्या समोर येत नाही हे ही तेवढेच खरे आहे.. पण हे मत टोकाचे झाले.\nमाझा एक काश्मिरी मित्र आहे, जी शाळा जाळली तिथे शिकलेला.. आणि एक हिंदू मित्र जो जम्मूच्या थोडा उत्तरेला काश्मीर जवळचा.. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कळल्या..\nतिथे हेलावून जावे अशी स्थिती आहे सगळ्यांचीच (अतिश्रीमंत व नेते मंडळी नव्हेत तर सर्वसामान्य), गरिबांची तर खूपच.. आणि आज नाही सदा सर्वकाळ.. आपल्यासमोर येत नाहीत फक्त (इथे मिडिया नक्कीच जबाबदार..\nआणि बरयाच गोष्टी आहेत मी इथे मांडत नाही..\nपण आपल्याच देशाच्या लोकांबद्दल असा एकतर्फी विचार नाही पटला आणि तो बरोबर अथवा तथ्य असलेला तर नाहीच..\nकमीत कमी अशा राज्यातला जिथे सर्वात जास्त मतदान झाले आहे गेल्या निवडणुकीत तेच लोक रस्त्यावर का येतात हा प्रश्न महत्वाचा आहे (हो ‘तेच’ लोक .. कोणी अतिरेकी म्हणून मागवलेले असे म्हणून दुर्लक्ष नाही करता येणार)..\nआणि लोकांबद्दल विचाराल तर अमरनाथ यात्रा करून आलेले बरेच सांगू शकतील ते कसे आहेत ते…\nविषय बराच मोठा आहे आणि सैन्याला नक्कीच पाठींबा आहे पण नक्कीच सारासार विचार हवा …\nहा एक तर्फी विचार नाही, केवळ एकतर्फी विचार करणाऱ्या आपल्या मिडीया बद्दल लिहिलंय इथे. मिडीया एकाच प्रकारचे चित्र स���ाजापूढे उभे करतो. कधी हिंदू विस्थापीतांच्या बद्दल कुठे काही वाचलंय का> नाही नां हे का झालं , हे लोकं असे कां वागतात, याचं कारण आहे यांचा पाकिस्तानातला आका.\nजर आयर्न फिस्ट वापरून रझाकार मुव्हमेंट दडपली नसती, तर आज भारताच्या मध्य भागी एक पाकीस्तान राहिला असता. अशा गोष्टी आयर्न फिस्ट नेच दाबायच्या असतात. पंडीत नेहेरुंनी युनो समोर…..जाऊ दे , खूप कठीण विषय आहे तो, आणि माझा त्यावर एवढा अभ्यास पण नाही.\nआपल्याच देशात राहून जर आपलीच माणसं देश फोडायच्या कारवाया करत असतील तर मग त्यांना विरोध हा करायलाच हवा,अणि मिलिटरीला सपोर्ट करायलाच हवा. मिडीया नेमकं उलट करतोय.\nअवश्य.. सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणुनच तर हे पोस्ट लिहिलं. आपल्या सैनिकांचं मनोधैर्य आपणच वाढवायला हवं.त्यांना भावनिक आणि इतर सपोर्ट करायलाच हवा..\nसंताप येण्यालायकच आहे हे सगळं \nकसं आणि केव्हा थांबणार आहे हे देवालाही ठाऊक आहे की नाही कोण जाणे 😦\nतो दिवसच असा वाईट गेला माझा. सकाळी टाइम्स ऑफ इंडीया च्या पहिल्या पानावर गो इंडीया गो.. नंतर दूपारी ती मेहेबुबा मुफ्ती..\nलवकर थांबायला हवं हे ..\nकाश्मीर समस्या नेहरू मुळे निर्माण झालीच पण पुढे त्या समस्येचा राजकीय फायदा पाहून कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष सुद्धा ती समस्या मिटवण्या करता फारसे उत्सुक नाहीत . अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, मानवाधिकार वाल्यांना तर ३ पेज वर TV वर झळकण्या साठी मुंबई बोंबस्फोट काश्मीर हे तर पर्वणीच वाटतात. सर्वात पाहीले या लोकांना (ONIDA TV मधल्या जाहिराती प्रमाणे) मोठा दगड बांधून खोल समुद्रात आधी बुडवून द्यावे. नंतर सर्व मुफ्ती महमद ते गिलानी सारख्या नेत्यांना एका रांगेत उभे करून श्रीनगर च्या लाल चोकात जाहीरपणे गोळ्या घालून ठार करावे. सावरकरांनी सुचविल्या प्रमाणे तेथे माजी सैनिकांच्या वसाहती उभ्या कराव्यात आणि जो विशेषअधिकरचा राज्याला दर्जा दिला तो काढून टाकावा. रोग जास्त झाला तर जसे ऑपरेशन करावे लागते, तसे ऑपरेशन केल्या शिवाय काश्मीरचे दुखणे बरे होणार नाही.आणि महात्म्याच्या अहिंसेच्या नसबंदीने षंढ झालेले आपले राजकारणी हे ऑपरेशन करू शकत नाही , तो पर्यंत देशाचा हा तमाशा TV वर पाहणे भाग आहे. http://thanthanpal.blogspot.com/2010/08/blog-post.html नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे.\nतुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. युनो मधे प्रश्न उभा करण्याची जी घोड चूक केली त्याचे परीणाम अजूनही आपण भोगतोच आहो.\nतिथे माजी सैनिक कशाला इव्हन तिथे नविन इंडस्ट्रीज जरी सुरु केल्या तरीही मुख्य प्रवाहात येतिल ते सगळे. भारतातले सगळ्या भागातले लोकं तिकडे जातिल , एकदा इंडस्ट्रीज सुरु झाल्या की.\nकाश्मिर मधून पळवून लावलेले लोकं जरी परत गेले, आणि सरकारने त्यांना सपोर्ट केला तरीही रिलिजियस बॅलन्स राहिल बऱ्या पैकी.\nआपली सगळी प्रसारमाध्यमं बाहेरच्यांनी विकत घेतलेली आहेत याचा प्रत्यय वारंवार येतोय…. अतिशय दुखःद.. आणि याला जवाबदार घरचे भेदीच आहेत…..\nघरचे भेदी कोण आहेत ते अगदी उघड सत्य आहे. त्यांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे..\nहे सर्व बघायला काश्मीरला कशाला जायला हवे काका मुंबईतही मोर्चे, दंगलींमध्ये(etc.) ह्याहून वेगळे काही घडते का\nपण मुंबईकरांची समजूत (मिडियाची नव्हे) पोलीस म्हटला की तो ‘लाचखाऊ’ अशी असते, तसेच काहीसे काश्मिरींचे झाले असेल .\nखरं आहे.. मुंबईकर कशाला सगळ्याच लोकांना तसं वाटतं..\nकाश्मिर मधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे चक्क सैन्य उभं असतं सगळीकडे.. म्हणून दोघांची तुलना करता येणार नाही.\nयावर मला वाटत पाकिस्तान नष्ट करणे हाच एकमेव पर्याय आहे. अणुबॉम्ब टाकून तिथली लोकच काय तिथली जमीन नष्ट करून टाकणे. किती दिवस आपण गांधीजींची माकड प्रमाणे पहाणे, बोलणे आणि ऐकणे बंद करणार. उरला प्रश्न कश्मीर लोकांचे. त्यांचे लाड बंद करायला हवे. असो, नुसते बोलून काहीच फायदा नाही. कृती करावीच लागेल..\nआठल्ये साहेब.. आपल्या भावना प्रखर आहेत. पण असे करून प्रश्न सोडवले जात नसतात हे ही खरेच.\n..पाकिस्तानातल्या सामान्य जनतेविषयी तुम्हाला काहीच सहभावना नसाव्यात याचा खेद झाला.\nअणुबॉम्बने मूळ समस्या नाहीशी होणे तर दूरच पण आणखी गुंता उत्पन्न होईल.. केवळ काही योग्य उपाय सापडत नाही म्हणून मग असे काही आततायी करायचे हे शहाणपण नव्हे.\nनचिकेत तुला कधी पाकिस्तान्यांशी इंटरॅक्ट करायला मिळाले आहे की नाही हे मला माहित नाही. पण मी गेली ३ वर्षे कतार मधे रहात आहे. इथे अनेक पाकिस्तान्यांशी कामामुळे आमचा संपर्क आला. भारतद्वेष अगदी सर्वसामान्यांच्याही रक्तात भिनला आहे, काही ही झाले तरी भारतामुळे पाकिस्तान चे किती नुकसान झाले आहे असेच सारखे बोलत असतात. आत्तापर्यंत ३-४ लोकांनी मझ्या नवर्याला मुसलमान होण्यासाठी गळ घातली आहे. त्यामुळे ह्या विषयावरच्या माझ्या भावना फारच तीव्र आहेत. १९७१ ची हार त्यांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की त्यामुळे काही झाले तरी भारत तोडायचा असे पाकिस्तानी सरकार पासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच मनावर घेतले आहे. त्यातून तिथे निरक्षर खूप आहेत, अश्या लोकांवर तर मौलवींचा खूप प्रभाव आहे. जर मौलवी ने सांगितले कि भारत आपला शत्रू आहे तर हे लोक डोळे मिटून ऐकतात. धर्माच्या नावाखाली मौलवी जे काही सांगतील ते करायला ते तयार होतात.\nसगळ्यांच्या भावना तिव्र आहेतच. हेमंत ने जे लिहिलंय ते शब्दशः घेउ नका, त्या पाठच्य भावना बघा.\nप्रत्येकालाच असं कधी ना कधी तर वाटत आलंय…\nधर्माच्या नावाखाली ते मौलवी जे सांगणार ते सगळी लोकं ऐकायला तयार असतात. आणि तिथे असलेले मदरसे- त्या मधे ’शिकुन’ तयार होणारे ’सुशिक्षित’ …. त्यांच्या बद्दल तर न बोललेलेच बरे.\nलीनाजी..तिथेच तर मेख आहे ना.. मी आणि हेमंत (बहुधा) दोघांनीही पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेलं नाही. दोघेही ऐकीव माहितीवरच बोलतोय. हेमंत यांनी जे विधान केलंय ते ही इंटरएक्ट न करताच केलं असावं. हे विचार म्हणजे तुम्ही पाहिलेल्या भारतद्वेषी पाक नागरिकांचा बरोब्बर व्युत्क्रम नाही का (म्हणजे पाकद्वेषी भारतीय नागरिक). आणि ते ही कोणी द्वेष मनात भरवण्यासाठी शाळा. कँप वगैरे न घेताच\nइंटरएक्ट न करताच आम्ही त्यांना नष्ट करून टाकण्याचा उपाय सांगतो. हेच ते विष नाही का\nतुम्ही काही अनिवासी पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेत आणि अनुभव घेतलेत. तुम्हाला स्वत:ला तरी खरंच असं वाटतं का की त्या चार लोकांच्या अनुभवावरून एकूणात पाकिस्तानी जनतेची अपरिमित हानी होईल किंवा ते भस्म होतील असा जालीम उपाय करून भारताचे असले प्रश्न सुटतील\nपाकिस्तानातही खूप हिंसाचार आणि दहशतवाद आहे. त्यातला कोणी कामानिमित्त इथे आला आणि उपरी निर्दिष्ट पाकद्वेष पाहून म्हणाला की या भारताच्या (की “भारतडयांच्या”) डोक्यावर बोंब टाकून त्यांना नष्ट करा म्हणजे पाकचे प्रश्नच सुटतील..तर\nगॅंगरिन झालेला भाग कापूनच काढावा लागतो. नाहितर जीव जातो. काही प्रश्न हे एक घाव दोन तुकडे याच पद्धतीने सोडवावे लागतात. २-३ दशके पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया घडवून आणत आहे. एक अख्खी नवी पिढी आली आहे ज्यांना मूळ प्रश्न माहितच नाहिये. आज जे १०-१२ वर्षाची मुले सैनिकांवर दगड्फेक करत आहेत त्यांना कधी कोणी १९४८ च्या लढाईबद्दल काही संगितलेच नाहिये. ती मुले सैनिकांच्या पहार्यातच वाढलेली आहेत. आजची जी पाकिस्तान ची युवा पिढी आहे त्यांना शाळेत इतिहासात हेच शिकवतात की भारताने पाकिस्तनचे २ तुकडे केले, पण मुळात पुर्व पाकिस्तान मधे खूप असंतोष होता हे त्य़ांना माहित नाहिये. इथे नुसती ब्लॉग वर चर्चा करण्याशिवाय आपल्या हातात काहिही नाहिये. ज्यांच्यावर आपण देशाचे सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे दहशतवाद संपूर्ण देशात पसरत चालला आहे. अश्या वेळेस हेमंत ची काय किंवा माझी काय जी तीव्र प्रतिक्रिया आहे ती अश्याच हताशपणातून आली आहे. मला पाकिस्तान्यांविषयी द्वेष नाहिये. पण जर केवळ मी मुसलमान नाहिये आणि मी भारतीय आहे म्हणून कोणी सतत मला काहि बाहि बोलत असेल तर मला चालणार नाही. आता हा प्रश्न इतका चिघळला आहे णि आंतरराष्ट्रिय बनला आहेक युद्ध ही करता येणार नाही आणि शांतिपूर्ण मार्गाने आ प्रश्न सोडवता येणारच नाही. शांतिपूर्ण म्हणजे एकच उपाय आहे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकणे. बर समजा पड खाऊन भारताने हा भाग देऊन टाकला तरी पाकिस्तान शांत बसेल अस नाही कारण ते अजून अजून आत घुसतील. म्हनजे काय आज असा कुठलाही उपाय नाहिये की ज्यामुळे हा प्रश्न सुटेल. जर उद्या पेट्रोलियम ला काही पर्याय मिळाला तर सगळे पाश्चिमात्य देश एकत्र होऊन आखातावर हल्ला करु शकतील. मगच ह्या धर्मांध लोकांची रसद तुटेल. ह्याला २० वर्षे किंवा २०० वर्षे सुद्धा लागतील. तोपर्यंत हरी हरि करा आणि परत कोणीतरी शिवाजी महाराज, राजा रणजितसिंग किंवा गुरू गोविंदसिंग येण्याची वाट बघा.\nकाश्मीरपासून लडाख व जम्मू टॅक्टिकली वेगळे काढण्याचा विचार केंद्र सरकार करून नंतर मुस्लीमाना धूप घालणार नाही याची खात्री पटल्याने या दंगली आयोजित केल्या जात आहेत.\nया विषया संदर्भात काही लिंक असतिल तर देऊ शकाल का कारण मी पुर्ण अनभिज्ञ आहे या बाबतीत.\nमी नुकताच श्रीनगर-कारगील-लेहा ला जाऊन आलो. श्रीनगरला पुर्ण शहरात संचारबंदी आहे. गेले तीन महिने हे असच चाललय पण त्या लोकांची चरबी अजून तशीच आहे. मला आलेले अनुभव माझ्या ब्लॉगवर लोहिले आहेत.\nधन्यवाद.. त्यांच्याकडला पैसा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत ते असेच वागणार. पूर्वी पण असंच झालं होतं. नंतरची काही वर्ष शांत गेली.. थोडा पैसा जमा झाला, की असेच वागतात ते..\nबाकी सर्व ठीक आहे पण त्या लहानग्यांचे भवितव्य काय १२ व्या वर्षी हातात ग्रेनेड\nत्यांना अगदी लहानपणापासूनच शिकवण दिली जाते भारत द्वेशाची. त्यांचं भवितव्य पुर्ण पणे अंधःकारमय आहे . इतक्या लहान मुलांना अशा पोलिटीक्स मधे ओढायलाच नको. पण जर त्यांचे पालक त्यांना परवानगी देत असतिल तर मग मात्र तेच जबाबदार आहे या मुलांच्या भवितव्यासाठी.\nखरंच भयंकर आहे हे. मला वाटतं सगळ्यात प्रथम कोणाला ताळ्यावर आणायचं असेल तर ते म्हणजे या एनजीओज ना.. \nएनजीओज बद्दल तुमच मत एकदम बरोबर आहे… एनजीओ आणि दानधर्म ह्याविशावी मी मागच्या आठवड्यात काही लिहाल होत, कदाचित तुम्हाला पटणार नाही पण माझहि मत 🙂\nधन्यवाद हेरंब आणि नयन… भारतामधे असलेले ९० टक्के एनजीओ हे मनि लॉंड्रिंग साठी वापरले जातात. मग या मधे आसाराम बापूचा एन्जीओ पण आला ..\nखरच महेंद्रजी खुप खुप आभार हया पोस्टबद्दल…मी तरी हया बाजुने कधीच विचार केला नव्हता हया घटनेंचा…हे जे होत आहे ते मात्र अतिशय धक्कादायक आहे…\nधन्यवाद… थोडी दुसरी बाजू पण विचारात घेतली जावी म्हणूनच होतं हे पोस्ट\nगेली ५० वर्ष काश्मीर मध्ये सैन्य आहे. काय साध्य झाले आहे त्या सैन्याने अर्धा काश्मीर पाकिस्तानात गेला, लाखो नागरिक मेले, हजारो सैनिक मेले, वादी अजूनही जळत आहे. सैन्य नसेल तर काश्मीर काही भारतापासून वेगळा होणार नाही. मग त्या सैन्याचा उपयोग तो काय. मला सैन्यावर केलेला खर्च जर बंध करून तोच पैसा काश्मीरच्या विकासासाठी वापरला तर कदाचित लोक शांत होतील.\nएकदा काश्मीरमधून सेना काढून शांतीला संधी दयायलाच हवी.\nशांतीची संधी दिली गेली होती. सैन्य काढलं की इतर तिथे शिल्लक असलेले हिंदूंचे शिरकाण पून्हा सुरु होईल. बारामुला भागात मी स्वतः जाउन पाहिले होते जळलेली घरं… सैन्य असतांना पण जर शांती राहू शकत नाही तर सैन्याशिवाय काय होईल याची कल्पनाच करवत नाही.\nसैन्याने काही साध्य करायचे नसते. सैन्याचे काम फक्त देशाची अखंडता राखायची. कारगील वरच्या विजयाने आप्ण काय मिळवले असाही विचार केला जाऊ शकतो पण.. असो..\nआणखी एक, मला नाही वाटत कि भारतीय सैन्य काश्मीर मध्ये कुणावर अत्याचार करते. सैनिकांना ज्य��� प्रकारचे शिक्षण दिले जाते त्यात त्यांना नागरी समस्या सोडीविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, कारण ते काम पोलीस दलाचे आहे. सैनिकांना दिले जाणारे प्रशिक्षण हे रोखटोक असते. जर १० वर्षाच्या मुलाने बॉम्ब फेकला तर सैनिक गोळी मरणारच, त्याविरुद्ध मानव अधिकारवाले किठीही ओरडले तरी त्याने काहीही होणार नाही कर तो सैनिक त्याच प्रकारे शिकला आहे. त्या सैनिकाची ह्यात चूक नाही, चूक त्या माणसाची आहे ज्याने त्या सैनिकाला हि समस्या सोडविण्यासाठी पाठवले आहे.\nह्या प्रशनाचं उत्तर शोधायला मी जेंव्हा प्रयत्न केला तेंव्हा चक्रव्युहात फसलेल्या अभिमन्युला काय वाटलं असेल याची जाणिव झाली मला.\n आझाद काश्मिर हवाय त्यांना.. ही समस्या.\n छेः.. ते तर स्टेटस्को मेंटेन करायला आहे तिथे.\n मे बी.. जर त्यांनी मनात आणलं तर , आणि सगळे जण एकत्र झाले आणि काश्मिरला भारतात इन्क्लुड करुन घेतलं तरच ही समस्या सुटू शकेल.. तो पर्यंत नाही असे वाटते मला तरी..\n-भाजप जेंव्हा सत्ते वर होती, तेंव्हा सत्तेवर येण्यापुर्वी ते काश्मिरचे कलम रद्द करू म्हणून घोषणा केली होती. पण सत्ते वर आल्यावर काहीच केलेले नाही त्यांनी सुध्दा\n“काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. ” >> answer is Media\nधन्यवाद.. पण मला तरी कुठली साईट माहिती नाही 😦\nनाण्याची दुसरी बाजु तुम्ही दाखवुन दिलीत…न्युज वाले तर स्वताःच्या स्वार्थाकरीता काय करतील ह्याचा नेम नाही….\nहे सगळ कधी थांबेल कोण जाणे…[:(]\nदोन दिवस सारखं त्याच त्या बातम्या पाहून अतिरेक झाला होता म्हणून मनात बरंच काही साठलं होतं.\nअसे अनेक फोटो आहेत नेट वर . त्यांच्या साईट्स वर. हे लवकर थांबायला हवे कुठल्याही परिस्थितीत ही हार्दिक इच्छा..\nकाश्मीर प्रश्न तसाच राहणार ,ह्याला कारण आपल्याकडील राजकारण ,राजकीय शक्ती आपल्याकडे अजिबात नाही ,राजकीय लोकांन्मध्ये अजिबात एकवाक्यता नाही ,शिष्टमंडळ नेऊन काय उपयोग झाला\nआज हे दोन लेख वाचनात आले. आतले भेदी हे असलेच पेज ३ वाले लोक असतील.\nहे फोटो कुठल्या साईट्सवरुन घेतले आहेत त्याची कृपया लिंक द्यावी.\nअशा अनेक साईट्स आहेत सर्फिंग करतांना एक एक सेव्ह करत गेलो होतो.go india go back किंवा kashmir kids attacking military etc सर्च करा बऱ्याच साईट्स सापडतील. ज\nअगदी ह्याचा विचारावर आमच्या मित्रांच्या न्युजग्रूप मध्ये चर्चा ���ाली होती. बातमी कशी दाखवली त्यावरून जनमानसा वरचा परिणाम ठरतो हे खरेच आहे. एकांगी बातम्या दाखवणे हे गुन्हेगारी कृत्य ठरले पाहिजे.\nछान विवेचन झाले आहें.\nबातमी कशी दाखवू नये हे पहायचं असेल तर सध्याच्या प्रायव्हेट चॅनलच्या बातम्या पहा.. अर्धवट बातमी, किंवा एकांगी दाखवणं हा पण गुन्हा ठरायला हवा.\nगेल्या १५ वर्षात आर्मीने ‘ऑपरेशन सदभावना’ राबवून बरेच चित्र बदलले असले तरी मिडीया काही बदललेली नाही. खरच असो… लिहावे तितके कमीच\nमिडीयाने थोडं तारतम्य सांभाळून लिहावे… एवढंच वाटतं.\nयोग्य नेते निवडून देणं आपल्या हातात आहे. सगळ्यात जास्त मतदान हे काश्मिर मधेच झालं हे पण विसरता येत नाही. पण मिडीया अजूनही चीप बातम्यासांठी बातम्यांना तोड्मरोड करून दाखवतोय ह्याचं वाईट वाटतं.\nकश्मीरात जे काही होते त्याला बघायचे आपले काही द्रुष्टीकोन तयार असतात आपण फ़ॅक्ट्स फ़क्त आपापले साचे वापरुन री-मोल्ड करत असतो…..\nकट्टर नशनलिस्ट लोकांना काही….\nमुळात कश्मीर मधे आर्मी किंवा फ़ोर्सेस (ह्यात पॅरामिलिटरी पण आली म्हणजे सी.आर.पी वगैरे) ह्यांना काही स्पेशल हक्क दिले आहेत\nआर्मड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट…. ए.एफ़.एस.पी.ए म्हणतात त्याला…. ज्याच्यामुळे लोक बरेचदा जेरिस येतात….\nथोडे डीफ़ेन्स च्या बाजुने विचार केल्यास,\nआमचा एक दादा आहे, आर्मीमॅन तो म्हणाला… ह्युमन राईट वाले काय भुंकायचे भुंकू द्या…\nस्पष्ट परिस्थिती आहे…. एखादे ५ वर्षांचे पोर चॉकलेट मागत जवळ येते… आम्ही ही माणसे आहोत…\nघरची पोरांची याद येते म्हणुन आम्ही ते पोर जवळ घेतो… गोंजारतो… तेवढ्यात ते पोर एक कळ दाबते अन माझे ५-६ साथी खल्लास होतात\nनेक्स्ट टाईम, मी का माणुसकी दाखवावी ते पोर गिल्टी असेल अथवा नसेल…. पर अ‍ॅझ अ अफ़सर ऑफ़ द फ़ौज मै मेरे जवानों की जान खतरे मॆं नही डाल सकता….\nयही कारण है… बस यही….\nदोन्ही म्हणणे आपापल्या ठीकाणी बरोबर म्हणले तरी तटस्थ न राहता झुकते माप आर्मी कडे जाते… पण कश्मीरी तेच वेगळॆ इंटरप्रीट करतात… त्याचे जिओ पॉलिटीकल इंपॅक्ट्स म्हणजे हे पश्चिम धार्जिणे अ‍ॅम्नेस्टी वगैरे बांडगुळॆ….. मुळात अजुनही डेव्हलपिंग नेशन असल्या मुळॆ आपली अंतरराष्ट्रीय पातळी वर ही मुस्कुट्दाबी होत असते….\nत्यामुळॆ कश्मीर हे अवघड जागचे दुखणॆ आहे हे मात्र नक्की…..\nकाश्मिर हे अवघड जागचं दुखणं आहे. हे मात्र नक्की +१\nसध्या कोंकण रेल्वे ने काश्मिरला जोडण्याचे घाटते आहे. पहिल्यांदा जेंव्हा काश्मिरवर पाकने कब्जा केला होता, तेंव्हा काश्मिरला जाणे फार अवघड होते. जर श्रीनगरच्या विमानतळावर आपले विमान पोहोचले नसते, तर काशिर हातचे गेले असते. इतके असूनही काश्मिरपर्यंत सरळ रस्ता अजुन बनवला गेला नाही. फक्त एक टनेल बनवलाय जवाहर टनेल असे अनेक टनेल्स बनवून काश्मिर जोडल्या गेले पाहीजे जम्मूशी.\nजवाहर टनेल बहुतेक जगातला सर्वात लांब आहे, त्या ऊंची वर…..\nजम्मू ते उधमपुर नवी रेल्वे फ़्लॅग ऑफ़ झाली तर आहे…. ती एक स्ट्रॅटेजीक विन आहे भारताची…\nपृथ्वी, हे भारताचे आय.आर.बी.एम म्हणजे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टीक मिसाइल आहे…. अन फ़ॉर्च्युनेटली ते मोबाइल रेल कॅरीयर ने कुठे ही नेले जाऊ शकते…\nमुळात ह्या रेल्वे ने भारताने २ पक्षी मारले आहेत. पहीले… कश्मीर कनेक्टीव्हीटी….\nदुसरे, पोटेंशिअल थ्रेट टू चायनिज व्हेंचर इन तिबेट… क्विंघाय-ल्हासा रेल्वे (जगातली सर्वात उंचीवरची)\nही आता भारतीय मिसाईल अटॅक ला व्हल्नरेबल झाली आहे….\nफ़ायनली, काहीतरी बेटर झाले आहे\nभारतात काश्मिरी लोकांना कसली मस्ती आहे मला कळत नाही , ह्या लोकांच्या कडे टीव्ही व नेट नसेल तर ते सरकार ने पुरवावे व शेजारी पाकिस्तान मध्ये काय चालले आहे , बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार त्यांच्या प्रमुख शहरात पॉलिटिकल\nकिलिंग भरीस भर शिया सुन्नी ह्यांचे वैर , द्रोण हल्ले जगात बदनामी , भारतातून वेगळे झाल्यावर त्यांची आज काय स्थिती आहे हे यु ट्यूब पाकिस्तानी वाहिन्यांवर दाखवावे, उद्या जर काश्मीर चुकून स्वतंत्र झाले तर जगातील प्रमुख राष्ट्रे तेथे तडमडून काश्मीरचा दुसरा अफगाणिस्तान करतील. एवढे साधे कळत नाही , त्यांचे भौगोलिक महत्त्व त्यांच्या मुळावर येईल.\nआणि गिलानी व मलिक सारख्या नेत्यांना तर कोवेर्ट ऑपरेशन करून मारले पाहिजे.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/fire-cotton-filled-vehicle-20-quintals-cotton-ruined/", "date_download": "2018-12-15T17:37:18Z", "digest": "sha1:5WPMYM65GMC3VZAASL3FZGUUXP3VOCHS", "length": 29107, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fire To Cotton-Filled Vehicle: 20 Quintals Of Cotton Ruined | कापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्य���चे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी\nहातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nठळक मुद्दे२ लाखाचे नुकसानहातरुण येथील घटना\nहातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.\nहातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील कापूस बुधवारी रात्री टाटा एस एम एच ०४ - डी. एस. ३५३९ या वाहनात भरून ठेवला होता. या वाहनात २० क्विंटल कापूस होता. गुरुवारी सकाळी या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसून आला. या गाडीवर असलेले टायर (स्टे��नी) आगीमुळे वर उडून टिनावर पडले.त्यामुळे आवाज झाल्याने बाजूने राहणारा अजय गिरी युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडीने पेटलेली दिसून आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठया प्रमाणात पाणी टाकून आग विझवली. मात्र या आगीत इंजिनसह गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हातरुण चे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे ४० हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन नसुर्डे उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी\nमुंबई : मोनोरेलचे दोन डबे जळून खाक, वाहतूक ठप्प\nतुळजापूर घाटात रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात, सोलापुरातील तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी\nघराला आग लावून केली आत्महत्या, जीव देणारी व्यक्ती मनोरुग्ण\nपिंजरनजीक दुचाकीच्या अपघातात एक ठार\nराष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात\nया वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का\nदुप्पट उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनाचे नियोजन करावे लागणार- डॉ. सी.डी. मायी\nकर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित\nअकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील\nविद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही\nविश्वशांतीचा संदेश देणारे ‘नि:शस्त्र योद्धा’ तथागत गौतम बुद्ध\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्���टन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:31:54Z", "digest": "sha1:U6VXVW2T32JVNETSYJOHIKW3RJWFGHEX", "length": 3616, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शिकारी पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांप��की या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► गरुड‎ (१२ प)\n► गिधाड‎ (५ प)\n► घार‎ (४ प)\n► घुबड‎ (६ प)\n\"शिकारी पक्षी\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २००७ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6897-maharashtra-legislative-council-election-2018-results", "date_download": "2018-12-15T16:30:25Z", "digest": "sha1:FXGRNFVK374NBK7SW5VPY6FMQUPQCKZ2", "length": 6626, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nविधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5 जागांसाठी होणारी मतमोजणी आज पार पडली असून विधान परिषदेचे सर्व निकाल अखेर जाहीर झाले आहेत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे तर अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं विजय मिळवला आहे.\nकोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असून परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने 2 जागांवर , शिवससेनेने 2 तर राष्ट्रवादीने 1 जागांवर विजयी मिळवला आहे.\nअमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 441 मतांनी विजयी मिळवला आहे, तसेच चंद्रपुरात भाजपाचे रामदास आंबटकर यांनी 550 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ 462 मतं मिळाली आहेत.\nनाशिकमध्येही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी 400 मतांनी विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 231 मतं मिळाली आहेत.\nविधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेचं वर्चस्व\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का दे���ार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32887?page=1", "date_download": "2018-12-15T16:14:02Z", "digest": "sha1:73JZ2UTPZLJ5EOGRFB3MNEEM4M26RL4Y", "length": 7084, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिवस २०१२ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिवस २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२ कार्यक्रम\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २० (तोषवी) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (७): आम्ही शिरवाडकर (कुसुमताई शिरवाडकर) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३० (ekmulgi) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ६ (रैना) लेखनाचा धागा\nकविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार लेखनाचा धागा\nकविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -४ लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १२ (आई) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २१ (प्राजक्ता_शिरीन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (४): कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी (नंदन) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (८): विशाखाचे दिवस (पु.ल.देशपांडे) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३१(संपदा) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ७ (Manasi-Patil) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (९): ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'.- एक दृकश्राव्य कार्यक्रम (rar) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २६ (जयु) लेखनाचा धागा\nम..म..मराठी, ग..ग..गोष्टी- प्रवेशिका २ (सावली) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १३ (सोनाली राजवाडे) लेखनाचा धागा\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २२ (मवा) लेखनाचा धागा\nएक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनव���न परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/blog-post_78.html", "date_download": "2018-12-15T16:19:01Z", "digest": "sha1:3O5MQZ5NVILYRKMIGFVAAJ5X6PXNMX55", "length": 12979, "nlines": 161, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शेतकरी जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू : वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशेतकरी जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू : वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख\nमुंबई : राज्यातच नव्हे तर देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस\nउत्पादनामागे शेतकऱ्यांचे अथक परिश्रम असतात, त्यांनी पिकवलेला कापूस जागतिक वस्त्रोद्योग कंपन्या\nवापरतात. शेतकरीच जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री\nसुभाष देशमुख यांनी आज येथे केले.\nहॉटेल ताज येथील बॉल रूम मध्ये सी. आय. आय (कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) आयोजित\nवस्त्रोद्योग परिषदेत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.\nमोठ्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत\nकसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना या व्यवसायात आवश्यक\nसंधी देऊन सहकार्याने प्रवाहात आणावे. राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर मोठ्या कंपन्यांनी\nशेतकऱ्यांच्या कापूस हमी भावाने खरेदी करावा असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, व्यवसायात शेतकऱ्यांना\nभागिदारी द्यावी त्यांच्या नवीन संकल्पनेला संधी द्यावी. लहान मोठ्या सूत गिरण्यांना आवश्यक सोयी\nसुविधा पुरवाव्या. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा.\nशेतकऱ्यांची प्रचंड मेहनत करण्याची शक्ती असते त्यांना संधी दिली तर वस्त्रोद्योगात देश प्रथम क्रमांकांवर\nयेण्यास फार काळ लागणार नाही.\nवस्त्रोद्योग व्यवसायाची व्याप्ती मोठी असून देशातील प्रत्येकाच्या हाताला रोजगार देण्याची\nताकत या व्यवसायात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्यांनी गारमेंट चा व्यवसाय\nग्रामीण भागात उभारावा. प��रत्येक कंपन्यांनी एक खेडे दत्तक घेऊन गारमेंट व्यवसाय उभारला तर त्या\nखेड्याचा आणि पर्यायाने या देशाचा विकास झपाट्याने होऊन देश समृद्ध होईल, असेही श्री. देशमुख यांनी\nयावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता, विस्डम यार्नस लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक\nमनीष बाग्रोदिया, वझीर अडवायझर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत अग्रवाल, पॉलीस्टर रिलायंस इंडस्ट्रीज\nलिमिटेड चे आर.डी. उडेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2186-kolhapur-pujari-hatav", "date_download": "2018-12-15T15:36:28Z", "digest": "sha1:U7E2H7CY34ZTML2HPLR5LQZZEGX3TSML", "length": 5216, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nअंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात भाविकांनी पुकारलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आज मोठं यश लाभलं.\nविधानसभेत पुजारी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत तीन महिन्यात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिल्यानंतर कोल्हापूरात पुजारी हटाव संघर्ष समितीने जल्लोष केला.\nमंदिर परिसरात फटाके वाजवून आणि साखर पेढे वाटून अंबाबाईच्या गजरात समितीने आपला आंनद व्यक्त केला.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/special-story-1801.html", "date_download": "2018-12-15T17:07:01Z", "digest": "sha1:QD6KCC5ULOSLXP6ADWHEQ2KYD5QONBC3", "length": 10695, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Dilip Gandhi Ram Shinde पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nपालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथील ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील मॅक्सस्केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,आदी नेत्यांनी भेटी घेतल्या असून पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी मात्र या आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट ही घेण्याचेच विसरले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपालकमंत्र्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज\nस्वताच्या मतदार संघातील आंदोलनकर्त्या शेतकर्याना दुखापत झाल्याची घटना ताजी असतानाच त्यांना भेट देण्याएवजी पालकमंत्री नगर तसेच कर्जत आणि जामखेड मध्ये उद्घाटन सोहळे करणार आहेत, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणे हे प्रथमकर्तव्य पालकमंत्री विसरले आहेत, निवडणुकांच्या काळात स्वताला भूमिपुत्र म्हणवून घेणार्या प्रा.राम शिंदे यांनी शेवगाव मधील या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.\nशेवगावात जायला खासदार गांधींकडे वेळ नाही \nजैन मुनीबद्दल खा.संजय राउत यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर लगेच रस्त्यावर उतरत आंदोलन करणार नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांनी ही या वादात न पडणे हेच योग्य समजले आहे. खा. गांधी यांना गेल्या ३ पंचवार्षिक निवडणुकांत शेवगाव तालुक्याने सर्वाधिक मताधिक्य दिले,खा.गांधी विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि बँकिंगच्या कामानिमित शेवगाव मध्ये असतात, मात्र स्वताच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतरही खासदार गांधी यांना या शेतकर्याना साधे भेटून विचारपूस करण्यासही वेळ मिळालेला नाही. राहुरी, श्रीगोंदा, पारनेर आणि आता शेवगावकरांचीही नाराजी खासदार गांधी यांना आगामी निवडणुकांत जाणवू शकते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा बरळले \nनेहमीच बोलून वाद ओढवून घेणारे आणि रोषाला बळी पडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे नगर मध्ये पुन्हा जरा 'जास्तच' बोलले ''पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. मात्र त्यांनी छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांची ही कृती चुकीचीच आहे'.असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.\nशेतकऱ्यांत असंतोष, सरकार, प्रशासनाविरोधात राग \nसदर गोळीबारात २ शेतकरी जखमी झाले असून, पोलीसांनी १६ शेतकर्यांना अटक केली असून त्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत, विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा काहीही सहभाग नसतानाही त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधील सरकार आणि प्रशासना विरोधात असणारा राग कमी होण्याएवजी अनावर होताना दिसत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_10.html", "date_download": "2018-12-15T15:52:33Z", "digest": "sha1:MM5GNO6LVRLNACHHKOMFGEIYJ65ISAIF", "length": 10102, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "अडीच लाखांच्या म्हशीचा सगळीकडेच बोलबाला..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nअडीच लाखांच्या म्हशीचा सगळीकडेच बोलबाला..\nघोडेगाव (ता. नेवासा) येथील जनावरांच्या बाजारात विकल्या गेलेल्या अडीच लाख रुपये किमतीच्या म्हशीचा सोशल मिडीयावर जोरात बोलबाला आहे. या म्हशीची सर्वच प्रमुख वृत्तपत्रांनी दाखल घेतली आहे. सध्या याचीच चर्चा आहे.\nघोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. बैल, म्हशी, विविध प्रकारच्या गायी तसेच कांदा बाजार असा व्यापार घोडेगावात होतो. बाजारात म्हसाण, मुऱ्हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. या वर्षी शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला.\nजनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे शुक्रवारी आठवडे बाजारात म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या आहेत. म्हशी बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/priye-hashtag-trending-on-social-media-facebook-twitter-258197.html", "date_download": "2018-12-15T16:45:02Z", "digest": "sha1:HBVJDETLBDE7WH7CMMJCOETWH5IXY3FM", "length": 13101, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ\n#प्रिये तू माझी लेट झालेली #लोकल\nमी तुझा वैतागलेला प्रवासी..\nतु इंडियन प्रिमियर लीग\nतर मी रनजी मॅचेस #प्रिये\nतू शांत संध्याकाळ #प्रिये\nसध्याची तरूणाई ती आणि मी या दोन शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतीये. तसा ट्रेंडच सोशल मीडियावर सुरू झालाये. फक्त तू आणि मी... या दोन शब्दांत आपले विचार मांडण्याची आणि आपल्या भावना सांगण्याची चढाओढ नेटकऱ्यांमध्ये लागली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून आशाच काही 'आठवले स्टाई'च्या कवितांचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू असून फेसबुक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #प्रिये या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत.\nया हॅशटॅगचा जनक आणि त्यामागची कल्पना काय आहे, हे कोडंच आहे... पण असं म्हणतात की, नुकतच पार पडलेल्या हास्य कवी संमलेनात डॉ. सुनील जोगी या कवीने सादर केलेल्या 'मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्‍यार नहीं है खेल प्रिये' या कवितेमुळे हा ट्रेंड सुरू झाला आहे.\nसोशल मीडियावर \"आली लहर, केला कहर\" सारख या ही हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे- मुंबई ���ारख्या ठिकाणी तर हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.\nया आधीही '#sixwordstories', '#amarphotostudio' या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी उचलून धरलं होतं, आता 'प्रिये'ही तसंच काही झाल्याचं पाहायला मिळतंय.\nतर मी हापूस आंबा#प्रिये\nतु चैत्रातली प्रसन्न सकाळ..\nमी दुपारचा उदास वणवा #प्रिये..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hong-kongs-chris-carter-quits-cricket-to-become-a-pilot/", "date_download": "2018-12-15T16:42:23Z", "digest": "sha1:5TGD4R66BDVWNNCB4VRUEWD5ZBKANVNH", "length": 8823, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती", "raw_content": "\nएशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\nएशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\nअनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी शिक्षणाचा त्याग केल्याचे बऱ्याचदा ऐकण्यात आले आहे. पण शिक्षणासाठी आणि लहानपणी पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय हा दुर्मिळच. पण असाच एक निर्णय हाँग काँगचा यष्टीरक्षक फलंदाज ख्रिय कार्टरने घेतला आहे.\n21 वर्षीय कार्टरचा जन्म हाँग काँगमध्ये झाला असला तरी तो लहानाचा मोठा आॅस्ट्रेलियातील पर्थमध्ये शहरात झाला. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचे शिक्षण हाँग काँगकडून क्रिकेट खेळण्यासाठी थ��ंबवले होते.\nत्याने हाँग काँगकडून 11 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत 5 प्रथम श्रेणी आणि 17 अ दर्जाचे क्रिकेट सामने खेळले आहेत. तो 2014 पासून हाँग काँग संघाचा नियमित सदस्य होता.\nपण आता तो त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अॅडलेडला परतणार आहे. तेथे तो कॅथे पॅसिफिकसह सहाय्यक पायलट बनण्यासाठी 55 आठवड्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.\nयाबद्दल कार्टर म्हणाला, “मी आधीच माझे शिक्षण थांबवले होते. पण मला वाटते आता मला जी गोष्ट करायची होती ती गोष्ट करण्याची ही वेळ आहे. ती गोष्ट म्हणजे पायलट बनणे.”\nकार्टरने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत खेळला आहे. पण याबरोबरच तो पुन्हा हाँग कागकडून भविष्यात पुनरागमन करु शकतो.\n–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी\n–करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका\n–माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T16:12:51Z", "digest": "sha1:EU7IYWV4NMPPYX7A3XJGNVBEDIAABQW3", "length": 32979, "nlines": 293, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "स्टार माझा ब्लॉग | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nCategory Archives: स्टार माझा ब्लॉग\nजिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें... यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें..\nहर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे\nशहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात.\nशहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में जलन… ही मायानगरी मुंबईचं सार्थ वर्णन करणारी गजल… आणि उमरावजानच्या सर्वच गझला… उमरावजान अनेकांना लक्षात राहतो रेखाच्या अदाकारीने… पण मला रेखाच्या अदाकारीपेक्षाही शहरयारचे शब्द महत्वाचे वाटतात.\nउमराव जान मध्ये प्रत्येकाला भावलेल्या गजला वेगवेगळ्या असतील, पण मला शहरयारचे शब्द आणि त्यांची प्रतिक्षा सर्वाधिक भावते,\nइन आंखो की मस्ती के मस्ताने असो की दिल चीज क्या है आप मेरी असू द्या… पण त्यांचा सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे “जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं, जिंदगी रोज नये रंग में बदलती क्यों हैं…” परवाच त्यांना ज्ञानपीठ मिळालं… महानायक अमिताभच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर मी हिंदीतले एक महान साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरयार यांच्यावर लिहिलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद केला होता. त्यातून शहरयार यांना जवळून पाहता आलं. हा अनुवाद माझ्या ब्लॉगवर होताच… पुन्हा एकदा नव्याने कट पेस्ट करतोय एवढंच….\nसीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nफक्त दोन वर्षे ��ांबा 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल\nआता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nSOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग आपल्याला काय त्याचं. पण एकदा का अमेरिकेनं असा कायदा केला तर जगातले सर्वच देश असा कायदा करायला सरसावतील. कारण अमेरिकेचं अनुकरण करण्याची एक सवयच आहे.\nSOPA आणि PIPA चे समर्थकही मोठे आहेत. थोडक्यात हा वाद हॉलीवूड आणि सिलीकॉन व्हॅली यांच्यातला आहे. म्हणजेच कॉन्टेन्ट क्रिएटर आणि कॉन्टेन्ट डिस्ट्रीब्युटर… यांचातला…\nटीव्ही असो की फिल्म किंवा प्रसारणाचं कोणतंही माध्यम… सर्वात महत्वाचा आहे तो कॉन्टेन्ट…. SOPA आणि PIPA यांचा विषय आता सुरू झाला असला तरी कॉन्टेट, त्याचं महत्व आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यातल्या संबंधांवर न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख रूपर्ट मरडॉक यांनी दोनेक वर्षापूर्वीच एका भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी या भाषणाचं ट्रान्सक्रिप्शन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशितही झालं होतं. रूपर्ट मरडॉक यांच्या भाषणाचा जमेल तसा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी दोन वर्षापूर्वी केला होता. जुने मेल चाळताना हा अनुवाद सापडला, स्टार माझा डॉट कॉम वरील ब्लॉगमध्ये दोनवर्षांपूर्वीच हा अनुवाद प्रकाशित झाला होता. सध्या सुरू असलेल्या अँटीपायरसी कायद्याची चर्चा सुरू असताना, त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असता���ा, हा अनुवाद पुन्हा एकदा ब्लॉगमधून प्रसारित करण्याचा एक प्रयत्न…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.\n(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nअण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)\n2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…\nया तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nनिवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना राज ठाकरेंनी दिवाळीनंतर उत्तर दिलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणालाही कधीही समर्थन करता येणार नाही.\nमुंबई बंद करण्याची धमकी देऊन मराठी माणसांना चिथावणी दिलीत तर राज्यात दंगली पेटतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. (बातमी) (स्टार माझातील बातमी) (व्हिडीओ) महाराष्ट्रात दंगली पेटतील की नाही माहिती नाही, पण प्रसार माध्यमे, फेसबुक, वृत्तपत्रे यामधून तर नक्कीच वाक् युद्धाला सुरूवात होईल.\nयासर्व घटनाक्रमावर सविस्तर लिहायचं होतंच. त्याचवेळी माझा याच विषयावर एक ब्लॉग सापडला…\nहा माझा एक ब्लॉग गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी लिहिलेला, नेमकी तारीख आता आठवत नाही. starmajha.com च्या जुन्या साईटवर प्रकाशित केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाचा हा ब्लॉग आहे. पुन्हा जशाच्या तसा, मध्ये काही दिवस सध्याच्या ब्लॉगवर हा जुना ब्लॉग मी पेजच्या रूपात टाकला होता. नंतर तो काढून टाकला…. आज पोस्ट म्हणून टाकतोय\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nTagged काँग्रेस, कृपाशंकर सिंह, बिहार, मनसे, मराठी, मराठी भाषा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, राहुल गांधी, संजय निरूपम, CONGRESS, MAHARASHTRA, MARATHI, MARATHI LANGUAGUE, MNS, MUMBAI, RAJ THACKERAY, SANJAY NIRUPAM\nएकविसाव्या शतकाचं पहिलं दशकही संपलं\nआज 31 डिसेंबर. 1 जानेवारी 2010 ला सुरू झालेलं वर्ष ���ज संपणार. फक्त वर्षच नाही तर 1 जानेवारी 2001 ला सुरू झालेलं दशकही आजच संपत आहे. हे दशक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण हे एकविसाव्या शतकातील पहिलं दशक.\nआपल्याकडे एकविसावं दशक सुरू होण्यापूर्वी त्याविषयी बरीच उत्सुकता होती, पण नवं शतक सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त बोलबाला होता तो Y2K चा, पण त्याची पुढे काहीच चर्चा झाली नाही. कॅलेंडरवरचं महिन्याचं पान सहजपणे पलटावं तसं प्रत्येक महिन्याप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत गेलंय. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षभरातल्या ठळक घटनांची सालाबादप्रमाणे उजळणीही केली गेली. सर्व काही सराईतपणे…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nसीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं\nभारतीय साहित्य जगतात शहरयार हे एक असं नाव आहे, ज्याची उर्दू कवितेच्या-शायरीच्या क्षेत्रातली सुरूवात साठच्या दशकात झाली. साठोत्तरी दशक म्हणजे सर्वच अर्थाने भारतीय साहित्यात नवनिर्माणाचं दशक आहे, मग मराठी असो की हिंदी किंवा उर्दू…\nसाठच्या दशकाच्या सुरवातीला उर्दू शायरीच्या क्षेत्रात दोन प्रवाह होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे आणि ध्येयही.. एक प्रवाह होता, जो बंडखोरांचा म्हणजे परंपरेला पूर्णपणे नाकारून पुढे जाणाऱ्यांचा.. पूर्णपणे नवीन विचारांचा… जुन्याला टाकाऊ मानणारांचा तर दुसरा प्रवाह होता अभिव्यक्ती, अनुभव आणि मांडणीतल्या नवेपणावर विश्वास ठेवणारा.. त्याचवेळी परंपरेशी नाळ कायम ठेवणारा असा…\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nकोण आहेत हे रमेश चंद्र त्रिपाठी\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 24 तारखेला निकाल देऊ नये, यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी हे फार अगोदरपासून प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी लखनौ खंडपीठातच एक याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका तेव्हा फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तेव्हा पहिल्यांदा त्यांची याचिका दाखल करून घेतली असली तरी त्यावर सुनावणी करण्यास नकार देण्यात आला होता. आज पुन्हा त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यात सांगण्यात आलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला 24 सप्टेंबरला म्हणजे उद्या निकाल देण्यावर निर्बंध घातले आहेत.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nआता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं…\nअमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे… आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले… त्यांनीच इराकी स्वातंत्र्याची मोहीम संपवत असल्याचं जाहीर करत उरलेलं पन्नास हजार सैन्य आजपासूनच ऑपरेशन नवी पहाट राबवणार आहे, आणि हे सैन्य इराकी सैन्याला शांतता आणि सुव्यवस्थेच्या कामात सहाय्य करणार आहे.\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lead-pune-smart-city-project-154858", "date_download": "2018-12-15T17:09:52Z", "digest": "sha1:RUXWTLEX3MDGTNBU623ZO3W6KZ5KHBIH", "length": 15834, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "The lead to Pune in the smart city project #SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी | eSakal", "raw_content": "\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्‌घाटन 26 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात देशात दुसऱ्या क्रमांकाने पुण्याची निवड झाली आहे. त्यानंतर स्वतंत्र कंपनी स्थापन करून पुण्यातील प्रकल्पांची सुरवात झाली. पहिली दोन वर्षे कंपनी स्थिरसावर झाल्यावर आता स्मार्ट सिटीची गाडी काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. पुण्यात गेल्या द��न महिन्यांत रस्ते, आयटीएमएस, स्मार्ट स्कूल, समान पाणीपुरवठा, प्लेस मेकिंग, स्मार्ट क्‍लिनिक, आरोग्य आदी विविध प्रकारची सुमारे 895 कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सिटीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने शहर विकास मंत्रालयातंर्गत समिती नियुक्त केली आहे. त्यांच्या माध्यमातून देशातील शंभर शहरांचा आढावा घेतला जातो. त्यात ऑक्‍टोबरअखेरच्या आढाव्यात पुणे शहराने तेराव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर बाजी मारली आहे. पहिल्या पाच शहरांत नागपूर, भोपाळ, सुरत, पुणे आणि बडोदरा यांचा समावेश आहे. तर, नाशिकचा समावेश 17 व्या क्रमांकावर आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याने गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अनेक विकास कामांची निविदा प्रक्रिया आता उरकली असून कामांना वेगाने प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अल्पावधीत पुणे स्मार्ट सिटी पहिल्या स्थानावर पोचेल.\n- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी\nस्मार्ट सिटीमध्ये काही अधिकारी महापालिकेचे आहेत, तर काही अधिकारी केंद्र सरकारच्या अखत्यारित संस्थांचे प्रतिनिधी आहेत. नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये स्वतंत्र कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या रजा, सुट्या आणि दौऱ्यांसाठीची परवानगी राज्याच्या नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी जात असे. त्यात अनेकदा वेळ जात असे. त्यामुळे ते अधिकार आता संबंधित शहरांतील महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट सिटीची अनेक कामे महापालिकेशी संबंधित आहेत. त्यांचा समन्वय चांगला व्हावा, यासाठीची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे, त्याला संचालक मंडळाची मंजुरी मिळणे अन्‌ त्यानंतरच त्यांची अंमलबजावणी करणे, या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात आयुक्तांचा समावेश या पूर्वीही होताच. परंतु, त्यांना आता संबंधित अधिकाऱ्यांच्या रजा, दौरे याबाबत मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने तीन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेण��ऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/blog-post_30.html", "date_download": "2018-12-15T15:53:49Z", "digest": "sha1:MWFN3CYCFR2EA252WS4RFBI7RUMD2QRC", "length": 17476, "nlines": 151, "source_domain": "www.krushirang.com", "title": "वीज तोडणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : शेतकरी संघटना | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nवीज तोडणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : शेतकरी संघटना\nवीज वितरण कंपनीने सरू केलेली वीजजोड तोडणी मोहिम ही पुर्णपणे बेकायदेशीर असुन शेतकर्यांनी संघटित राहुन वीज तोडणीला विरोध करावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nतिन वर्षाच्या दुष्काळा नंतर या वर्षी विहिरित पाणी आहे व काही पिक येण्याची शक्यता असताना वीज वितर�� कंपणीने, वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम बेकायदेशिर व अन्यायकारक आहे. वीज बिल भरण्यासाठी शेतकर्यांच्या हाती कोणत्याही पिकातुन पैसा आलेला नाही. सर्वच पिके मातिमोल भावाने विकली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीने झोडपलेली आहेत व ऊसाचे पैसे मिळण्यास किमान एक महिना अवधी आहे. अशा परिस्थितीत विज पुरवठा खंडित केल्यास हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेलेले पाहुन शेतकर्यांनी आत्महत्या केल्यास अशचर्य वाटू नये.\nविज पुरवठा खंडित करण्या आगोदर किमन १५ दिवस संबंधीत वीज ग्राहकाला नोटिस पाठवणे आवश्यक असते तो नियम कधिही पाळला जात नाही तसेच वीज उपकेंद्रातुनच वीज पुरवठा खंडित करणे हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. वीज मंडळाची ही मोहिम बेकायदेशिर आहे.\nतसेही शेतकरी वीज वितरण कंपणीचे देणे लागत नाही. विज वितरण कंपणीला जे अनुदान मिळते (सुमारे १० हजार कोटी) त्या किमतीची विजसुद्धा शेतीसाठी दिली जात नाही. कायद्याने ४४० वोल्ट दाबाने अखंडित विज पुरवठा करणे बंधन कारक असताना केवळ २२५ ते २३० वेल्ट दानेच विज पुरवठा होतो व त्याची वसुली मात्र पुर्ण दबाच्या विजेची केली जाते. उन्हाळ्यात पाण्या आभावी ५०% कृषि पंप बंदच असतात त्याचे ही बिल आकारले जाते.\nवीज कंपणी आपला भ्रष्ट व गलथान कारभाराचे पाप शेतकर्यांच्या माथी मारित आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विज चोरी होते तो तोटा शेतकर्यांकडुन वसुल केला जात आहे. उद्योगांकडुन मिळणारी क्रॉस सबसिडी वाढविण्यासाठी शेती पंपंची बिले वाढवली गेली. ३ एच. पी.च्या पंपंला ५ एच. पी. चे बिल व ५ एच. पी.च्या पंपाला ७.५ एच. पी. चे बिल आकारुन एकुन बोल फुगवले गेले व त्यानुसार क्रॉस सबसिडी वाढवुन\nघेतली आहे. कुठलाही शासकिय लेखी आदेश नसताना ही वाढिव आकारणी केली आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.\nवीज कंपणी स्वत: कोणतीही जवाबदारी पाळत नाही. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास ग्रामिण भागात ४८ तासात बसवुन देणे बंधनकारक आहे. (वीज बिल थकबाकी असो वा नसो). हा नियम कधिच पाळला जात नाही. कर्मचार्यांना पैसे देउन ही महिना दिड महिना रोहित्र सुरु होत नाही. अनेक ठिकाणी शेतकरी स्वत: रोहित्र खाजगित भरुन आणतात त्याचे ही दुरुस्तीचा, वाहतुकिचा खर्च करमचारी लाटतात. शेतात उभे केलेल्या खांबांचे व तारांचे आयुष्य संपुन अनेक वर्ष झाले पण बदलायचे नाव नाही. कमजोर ��ारा तुटुन झालेल्या अपघातात अनेक शेतकर्यांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्या वेळेला वीजेची गरज असते तेव्हा नेमके वीज मिळत नाही व पिकांचे नुकसान होते त्याची भरपाई देण्याची काहीच व्यवस्था नाही. शेतात नविन लाईन टाकताना शेतकर्यां कडुन पुर्ण पैसे घेतले जातात मात्र सरकार कडुन मिळणारी सबसिडी कर्मचारी व कंत्राटदार संगनमताने लाटतात. अनेक प्रभावशाली व्यक्तिंनी कंपणिच्या अधिकार्यांना हाताशी धरुन अनधिकृत लाईन अोढल्या आहेत, रोहित्र बसविले आहेत व जादा क्षमतेचे रोहित्र बसविले आहेत. या कारणांनी वीज कंपणी तोट्यात आहे.\nएकुणच शेतकरी वीज कंपणीचे देणे लागत नाही व कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्य‍ची मोहिम हा शेतकर्यांवर दरोडा आहे. घरात दरोडेखोर घुसल्यावर जी वागणुक आपण दरोडेखोराला देतो तीच वागणुक वीज जोड तोडणार्याला द्यावी लागेल. वीज उपकेंद्रातुन पुरवठा खंडित केल्या पुर्ण गावाने उपकेंद्रात जाउन बसावे व वीज कंपनीचा सर्व कारभार बंद करावा.\nविजेचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी आता वीज निर्मिती व वितरणाचेही खाजगी करण होणे आवश्यक आहे. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहे पण ते बील भरण्या इतके पैसे त्याला शेतितुन मिळाले पाहिजे व पुर्ण दाबाने व आखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे.\nपंजाब व तामिळनाडू राज्यात शेतीसाठी मोफत वीज आहे. देशातिल सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतीसाठी महाग वीज आहे. शेतकर्यावर अशा प्रकारे अत्याचार करणारे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही याची काळजी सुद्धा शेतकर्यानी घेतली तरच येणारी सरकारे शेतकर्यांना योग्य दराने व योग्य दाबाने वीज पुरवठा करेल हे शेतकर्यानी ध्यानात ठेवावे.\n- श्री. अनिल घनवट,\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\n���िवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-wine-shop-oppose-request-commissioner-61279", "date_download": "2018-12-15T17:05:48Z", "digest": "sha1:DQBXY2EJPNAWNGQFJ4XXSYKKNQG3O6RS", "length": 12348, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news wine shop oppose request to commissioner दारू दुकानाविरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन | eSakal", "raw_content": "\nदारू दुकानाविरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nनाशिक - दिंडोरी रोडवरील भवानी अपार्टमेंटमध्ये असलेल्या अमित वाइन शॉपविरोधात स्थानिक महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. दुकान उघडल्यापासून महिलांनी दुकानासमोर ठाण मांडले व ग्राहकां��ा फिरकू दिले नाही. दरम्यान, आज दुपारी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटून निवेदन दिले.\nनाशिक - दिंडोरी रोडवरील भवानी अपार्टमेंटमध्ये असलेल्या अमित वाइन शॉपविरोधात स्थानिक महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. दुकान उघडल्यापासून महिलांनी दुकानासमोर ठाण मांडले व ग्राहकांना फिरकू दिले नाही. दरम्यान, आज दुपारी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटून निवेदन दिले.\nतीन दिवसांपासून दुकान उघडले असून, दुकानापासून काही अंतरावर आंदोलक महिला ठाण मांडून बसल्या आहेत. एकाही ग्राहकाला त्या दुकानाच्या काउंटरपर्यंत पोचू देत नाहीत. सायंकाळी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. अनेकदा वादावादीचेही प्रसंग उद्‌भवले. मात्र, महिलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. आज आंदोलनकर्त्या महिलांनी डॉ. सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले. दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकार आमच्या कक्षेत नाहीत. त्यामुळे या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.\nदरम्यान रविशंकर मार्गावरील महाराणी वाइन हे दुकान हटविण्यासाठी महंत डॉ. बिंदू महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महंत दीपानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमाऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालाप��\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-lake-69345", "date_download": "2018-12-15T17:17:29Z", "digest": "sha1:YXLM27FM4X2DS3MIGHWBPDXSGSBYMAE4", "length": 15740, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news lake तलावांतील जीवांचा गुदमरणार श्‍वास | eSakal", "raw_content": "\nतलावांतील जीवांचा गुदमरणार श्‍वास\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nनागपूर - गेल्या तीन दिवसांत अनेक नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला असला तरी काहींनी नैसर्गिक तलावांमध्येच गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरल्याने पर्यावरणपूरक विसर्जनाला गालबोट लागले. पहिल्या तीन दिवसांतील चित्रामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तीचेही विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये होण्याची शक्‍यता बळावली असून, त्यामुळे तलावांतील जीवांचा श्‍वास गुदमरणार आहे. मुळातच शहरातील तलावांतील ऑक्‍सिजनमध्ये घट झाली असून, विसर्जनामुळे त्यात आणखी घट होणार असल्याचे चित्र आहे.\nनागपूर - गेल्या तीन दिवसांत अनेक नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला असला तरी काहींनी नैसर्गिक तलावांमध्येच गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह धरल्याने पर्यावरणपूरक विसर्जनाला गालबोट लागले. पहिल्या तीन दिवसांतील चित्रामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तीचेही विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये होण्याची शक्‍यता बळावली असून, त्यामुळे तलावांतील जीवांचा श्‍वास गुदमरणार आहे. मुळातच शहरातील तलावांतील ऑक्‍सिजनमध्ये घट झाली असून, विसर्जनामुळे त्यात आणखी घट होणार असल्याचे चित्र आहे.\nमहापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या सुविधांसाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी १९० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे.\nपीओपी मूर्ती वाढविणार जडत्व\nशहरात यंदाही पीओपी मूर्तीची बिनधास्त विक्री करण्यात आली. महापालिकेने पीओपी मूर्ती विक्रेत्यांना रानच मोकळे करून दिले होते. पीओपी विक्रेत्यांनी मूर्तींवर लाल रंगाचे निशाणही लावले नसल्याचे दिसून आले. यंदा जनजागृतीचाही अभाव दिसून आला. त्यामुळे नागरिकांनीही सुबक व आकर्षक रंगसंगतीमुळे पीओपी मूर्तीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अनंत चतुर्दशीला या घरगुती मूर्तीही तलावांमध्ये विसर्जित केले जाण्याची शक्‍यता आहे. पीओपी मूर्तीमुळे पाण्याचे जडत्व वाढणार असून, पाण्यातील मासे आदीचा श्‍वास गुदमरणार आहे.\nरासायनिक रंग रोखणार ऑक्‍सिजन\nमूर्ती मातीची असो की पीओपी, ती आकर्षक करण्यासाठी अद्याप नैसर्गिक रंगांचा वापर केला जात नाही. मोठ्या प्रमाणात रासायनिक रंगांचा वापर मूर्तीचे आकर्षण वाढविण्यासाठी केला जातो. महापालिका, सामाजिक संस्थांकडून जनजागृतीनंतरही काही नागरिक तलावांमध्येच मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देताना दिसून येत आहे. या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे तलावावर तैलीय थर जमा होणार असून, त्यामुळे वातावरणातील ऑक्‍सिजन तलावात विरघळण्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी ऑक्‍सिजनच्या प्रमाणात आणखी घट होण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.\nपर्यावरणपूरक विसर्जन केवळ महापालिका किंवा सामाजिक संस्थांची जबाबदारी नाही. ही जबाबदारी पार पाडताना नागरिकांना विशेष कष्ट घेण्याचीही गरज नाही. त्यांनी महापालिकेने नजीकच उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे. महापालिकेनेही विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तत्काळ निर्माल्य, विसर्जित मूर्ती बाहेर काढून तलाव स्वच्छ केल्याची प्रदूषणाची तीव्रता कमी होईल.\n- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ व संस्थापक, ग्रीन व्हिजिल.\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आह��. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:57:51Z", "digest": "sha1:6LOPTYQTXF5TQKEMG2YLYAWHOUDFWQZC", "length": 11134, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "हार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणा��्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news हार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले\nहार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले\nअहमदाबाद – उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीविनाच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना परतावे लागले. पाटकर या शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना भेटीविनाच परत जाण्यास भाग पाडले.\nपाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक यांनी त्यांच्या येथील फार्महाऊसवर 25 ऑगस्टपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता. त्यांची भेट घेण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या पाटकर उपोषणस्थळी पोहचल्या. मात्र, हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. या घडामोडीबाबत हार्दिक यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या निमंत्रक गीता पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. पाटकर यांनी सातत्याने गुजरातविरोधी भूमिका घेतली. नर्मदा धरणाविरोधात त्यांनी आंदोलन छेडले. त्यामुळे अनेक वर्षे शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळू शकले नाही. त्या कारणामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटकर यांना हार्दिक यांना भेटण्यास विरोध केला, असे त्या म्हणाल्या.\nदरम्यान, नंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर यांनी आपण शेतकरीविरोधी नसल्याची भूमिका मांडली. नर्मदा धरणाचा मुद्दा आजही जनतेला व्यवस्थित समजलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठीच आवाज उठवला. त्याची माहिती नसलेले मला विरोध करत आहेत. पुनर्वसनाचे पूर्ण पॅकेज न मिळालेले हजारों पाटीदार शेतकरी आमच्या लढ्यात सहभागी झाले, असे त्यांनी नमूद केले. हार्दिक यांच्याशी माझे कालच दूरध्वनीवरून बोलणे झाले. त्यांना मला भेटण्यात काहीच समस्या नव्हती, अशी पुस्तीही पाटकर यांनी जोडली.\nग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट करणार…\nरॉबर्ट वढेरा, हुडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hockey-world-cup-england-knock-out-ireland/", "date_download": "2018-12-15T15:59:58Z", "digest": "sha1:ZZ2PUWKLWVIFQRB23G4KULJGIZ5LYN5X", "length": 9218, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर", "raw_content": "\nहॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर\nहॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर\n कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकात आज (७डिसेंबर) इंग्लंडने आयर्लंडला ४-२ असे पराभूत केले. तसेच या पराभवामुळे आयर्लंड या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.\nब गटामधील गुणतालिकेत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर राहिला असून त्यांचा बाद फेरीचा सामना सोमवारी (१० डिसेंबर) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.\nदोन्ही संघाना हा विजय आवश्यक असल्याने ते आक्रमक खेळ करत होते. पहिल्या सत्रात कॅलनन विलच्या पासवर कोंडोन डेव्हिडने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या सत्रात एकही गोल झाला नाही.\nतिसऱ्या सत्रात चार मिनिटांमध्ये तीन गोल झाले.३५व्या मिनिटाला क्रिस कार्गोने गोल केला मात्र अन्सेल लियामने दोन मिनिटांच्या फरकाने इंग्लंडकडून दुसरा गोल करत इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या काही सेकंदानंतरच ओ डोनोग्यु शेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना सामना २-२ असा बरोबरीत आणला. तर गॉल जेम्सने ३८व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला ३-२ असे आघाडीवर नेले.\nचौथ्या सत्रात आयर्लंडने सामना बरोबरीचा करण्याचा प्रयत्न करताना कार्गोला गोल करण्याची संधी मिळाली. पण जॉर्ज पिनेरने तो पेनल्टी कॉर्नर रोखला. तर सामना संपण्यास काही सेकंद बाकी असतानाच ग्लेगोर्ने मार्कने मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंकडून गोलचा चौकार पूर्ण केला.\nया विजयामुळे इंग्लंड ब गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर आज चीनला ११-० असे पराभूत करणारा गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.\n–हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय\n–ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का\n–ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\nमुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद\nआजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाला विजेतेपद\nनिवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\nसिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल\nISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1301.html", "date_download": "2018-12-15T16:09:13Z", "digest": "sha1:62UMZ635VALZZDYFDBBM7NAT4SRMWB2L", "length": 6548, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Crime News दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले.\nदागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोन्याचे दागिने व भांडी पॉलिश करून देतो असे सांगत दोन अज्ञात चोरांनी एक तोळयाचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना नगर तालुक्यातील देहरे येथे सोमवारी (दि. ११) सकाळी साडेनऊ वाजता घडली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबतची माहिती अशी की, संतोष भाऊसाहेब काळे (रा. देहरे) यांच्या घरी दोन अनोळखी इसम आले. आम्ही कंपनीतर्फे आलो आहोत, मोफत सोनं व सोन्याची भांडी पॉलिस करून देतो असे सांगितले. त्यावर काळे यांनी नकार दिला असता हे सर्व मोफत असल्याचे सांगून प्रॉडक्टची चाचणी सुरू असल्याचे सांगितले.\nसुरूवातीला पितळाचे भांडे घेवून त्यांनी त्याला चकाकी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी गळयातील सोने मागून त्यातील कचरा साफ करून देतो असे म्हटले. ���ेव्हा काळे यांनी घरातील एक तोळ्याचे मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी दिले.\nचोरटयांनी ते पाण्यात टाकून त्यात हळद टाकली व तुरटी आणण्यासाठी सांगितली असता काळे हे आत घरात गेले व त्यानंतर या चोरट्यांनी तेथून पलायन केले. तेव्हा काळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.\nयाप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संतोष काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक फौजदार दळवी हे करत आहेत. दरम्यान, एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटयांचे चित्र टिपले गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/junnar-morcha-protested-against-forest-action-proceedings-127124", "date_download": "2018-12-15T16:18:37Z", "digest": "sha1:QFTVFX72RC4XXEXS2THKIWDEYWZ6LSC2", "length": 12274, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Junnar Morcha protested against forest action proceedings वनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा | eSakal", "raw_content": "\nवनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा\nशुक्रवार, 29 जून 2018\nआदिवासी समाज अनेक वर्षांपासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nजुन्नर - वनखात्याने जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी व नारायणगड परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजावर अतिक्रमण कारवाई करून अन्याय केल्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार ता. 29 ला जुन्नर तहसील व वनखात्याच्या कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.\nआदिवासी समाज अनेक वर्षांपासून ���्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nआदिवासी समाज कसत असलेल्या जमिनी सरकारी आहेत असे सांगत वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईचा यावेळी सामूहिक निषेध करण्यात आला.\nपक्षाचे अध्यक्ष सुरेश माने व उपाध्यक्ष प्रकाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2010/", "date_download": "2018-12-15T15:31:52Z", "digest": "sha1:44WX5QYXNX6H4H6MADYRIBV32Q5HR3P6", "length": 28213, "nlines": 218, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: 2010", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, ३१ जुलै, २०१०\nराजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.\nआज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...\nथोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nनाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: शनिवार, जुलै ३१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ जुलै, २०१०\nमराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.\nमराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.\nत्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.\nसुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जुलै २६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १६ जुलै, २०१०\nशेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....\nराजा : कोण आहे रे तिथे \nप्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे\nराजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते\nप्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती \n तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही \nप्रधान : साहेब, असे कसे होईल मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का\nराजा : नाही ...\nप्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत \nराजा : मग करतात काय ही कार्टी \nप्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात \nराजा : क्या बात है \nप्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल \nराजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा \nलेखक : Vishal Ranadive वेळ: शुक्रवार, जुलै १६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ७ जून, २०१०\nकॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...\nआज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....\nपक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....\nमला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे ह्रदय तिळ तिळ तुटले.....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जून ०७, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ६ जून, २०१०\nप्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १\nआमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....\n१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले \"रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री\" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला \"डिसेंट्री\".....\n२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले \" रणदिवे स्टॅंडप\" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले \" फॉलो मी\" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले \" नाऊ डोंट फॉलो मी\".................\n३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले\nसर : \" व्हाय लेट\nसर : \" आय एम आस्किंग यू , व्हाय लेट\nमी : \" सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो....\"\nसर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): \" नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स...\"\nमी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले \" नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, जून ०६, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १२ मे, २०१०\nमाणूस आणि त्याचे मन , हा वर्षानु वर्षे न सुटलेला गुंता व तेच मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे. ह्याच मनाचा एक भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकता. झिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदर' म्हणजे हाच विषय.\nह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणी, त्यांचे हळुवार संबंध व त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहे. हे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा व स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहे. विनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभव, हे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.\nमी पाहिलेले 'टुगेदर' नाटक हे प्रायोगिक नाटक होते, पण हे नक्कीच 'व्हाईट लिली' किंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, मे १२, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nबुधवार, ३१ मार्च, २०१०\nमराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई\nलेखक : Vishal Ranadive वेळ: बुधवार, मार्च ३१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ४ जानेवारी, २०१०\n\"तू मोठा होऊन कोण बनणार\nलहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...\nपण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... \"हिप हॉप डान्सर होणार \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे \" .... \"बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार\".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....\nदोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की \n(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, जानेवारी ०४, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nप्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १\nमराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे अस���े, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vivid-realistic-nobel-laureate-vs-naipaul-passed-away/", "date_download": "2018-12-15T15:38:21Z", "digest": "sha1:YHXNFXNE5HK774LCRLDJZWBCC2FRPG3H", "length": 8126, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्वलंत, वास्तवदर्शी, नोबेल विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्वलंत, वास्तवदर्शी, नोबेल विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे निधन\nनोबेल आणि बुकर पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे लंडन येथील त्यांच्या राहत्याघरी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून या बाबतचा खुलासा करण्यात आला आहे. ८५ वर्षीय या लेखकाचा मृत्यू कसा झाला याबाबतचा खुलासा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेला नाही. ‘सर विडीया’ या नावाने देखील ते ओळखले जायचे.\nआपल्या विशीच्या काळात लिहलेल्या ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास’ या कादंबरीतून ते प्रथम चर्चेत आले. १९९०मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांनी त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानीत केले होते.\nव्ही.एस.नायपॉल यांचे खाजगी आयुष्य खूप वादग्रस्त राहिले. लग्नानंतर देखील वैश्यांसोबत संबंध ठेवणे, घरकाम करणाऱ्या महिलेचे शारीरिक शोषण करणे आणि आपल्या पत्नीचे शोषण करणे अश्या अनेक कारणांनी ते खूप चर्चेत राहिले. यांचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या पॅट्रीक फ्रेंच यांना असे देखील सांगितले होते की, “मी तिला (पत्नीला) जवळजवळ मारलेच होते.”\nव्ही.एस.नायपॉल यांची पुस्तके ज्यामध्ये वास्तववादी कादंबरी ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास(१९६१), अ बेन्ड इन रिव्हर (१९७९), आणि बुकर पुरस्कार विजेती कादंबरी ‘इन अ फ्री स्टेट(१९७१)’ हे आजही उत्तम कलाकृती म्हणून संबोधली जातात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठवाडी धरणग्रस्ता���बाबतचा निर्णय ऐतिहासिक\nNext articleराज्य गुणवत्ता यादीत 24 विद्यार्थी\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nआयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये-अमेरिका\nमल्ल्या प्रत्यार्पण प्रकरण ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे ; दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित\nअमेरिकेच्या विकासात स्थलांतरितांचे मोठे योगदान – प्रमिला जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z180122193310/view", "date_download": "2018-12-15T16:48:54Z", "digest": "sha1:3T5Z2DUDL7YLXPVRTSDNWTS7XUQZAALY", "length": 13266, "nlines": 212, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अरविंद", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\n( चाल - पोवाड्याची )\nमहाराष्ट्राच्या मैदानावर नाच पुन्हां , कृष्णे \nतुझ्या माथिंचा चंद्र झळकुं दे झोंकदार रत्ने \nकडेकपारीं सह्याद्रीच्या वाजूं दे टाप\nउतर झिंगल्या महाराष्ट्राच्या दास्याचा कैफ \nशिवनेरीच्या शिवरायानें दिल्या दिलासाला\nअमीन टांचा छत्रपतीच्या दे महाराष्ट्राला \nफुरफुरुनी तूं उडीव धुरळा दूर परवशतेचा\nठेंच खुरांनीं बारबार तूं साप फितूरीचा \nपायगुणी तूं रायगडींच्या दौलतिची खाणी\nतुझ्यामुळें गे अम्हां गवसला तो स्वराज्य - सुमणि \nतुझ्या बळावर महाराष्ट्राचा कोट उभा झाल\n म्हणुनि एकदां वाजिव टापांला \nशिवनेरीच्या करवंदींतुन सुटून बेछूत\nसिंहगडाच्या सिंहा उठवुनि रायगडा भेट \nधनी मिळाला धन्य तुला तो घेउनि ये तेथून\nमावळचीं तीं रत्नें काढा महाराष्ट्र मंथून \nघेउनि चंद्रा जगास सुखवी जशी कृष्ण रात्र,\n शिवा भूषवी तसें महाराष्ट्र \nतुझ्या गळ्यांतिल खळाळुं दे ती पुतळ्यांची माळ\nत्या नादानें वीरश्रीचे पुतळे हलतील \nहलतां पुतळे परवशतेचें धावें हदरेल\n - स्वातंत्र्याचे कान उघडतील \nसह्याद्रीच्या माथ्यावर तट टापांचे नाल\nगडस्वरूपें उमटुनि गेले, बुझले ना समुळ \nटाक एकदां टाप तयावर ठळक ठसठशीत\nकड्याकड्यांतिल पाउलवाटा फिरून उजळीत \nचतुष्पादिं तव चतुर्वर्ग जणुं होता वसलेला\nचतुर्वर्ण तो म्हणून तेव्हां एकदिलें लढला \nते पुण्यवंत तव पाय शत्रुनाशाय \nजागीव तदात्मा निजला; -\nपडतिल त्यांतुनि बाहिर भाले दडले अणिदार --\nहां हां म्हणतां स्वदेशभूची फिरेल तखदीर \nफिरव तुझी ती स्वातंत्र्याची नजर पाणिदार\nदास्य - सुदुर्बल देशिं होत तें पाणि जोमदार \nतेजस्वी तव नेत्र तयांतिल तेजोमय झोत\nओत एकदां दास्यलुब्ध - जड स्वदेशनिष्ठेंत \n निष्ठा - एकी रडते घेउनि शव तीचें,\nअन्यायांचे भुंकति भालू, दुहि हर्षें नाचे \nदडतिल भालू - दुहीहि, राहिल एकीचें रडणें \nनकोच गिळुं तो गळता तुझिया तोंडीचा फेंस,\nमृत निष्ठेला दे, कीं त्यांतचि संजीवनि वास \nघाबरें न, कीं कठीण येथें कापुस बोंडाचा \n लाभ तुज होइल सरकीचा \nघाबरें न, कीं पडले असती निखार पर - तेचे\nजळतिल तेणें खूर आपुले खालीं सत्तेचे \nभाजतील निज खूर म्हणोनी घेइं न माघार -\nरक्तवदन परपुष्ट मत्कुणा हरि नखिंचा धूर \nम्हणशिल मनिं कीं आजि काम केलिस तूं विनति,\nकेलि तशी कीं “ स्वदेशभक्ता दु:खांची न क्षिती \nतूं दौडत येई खालीं\nविपरीत अशा या कालीं,\nशिवनेरीहुनि, खालीं जाई रायगडावरती,\nभगवा झेंडा धरिल तेथें लगाम तव हातीं \n महाराष्ट्राचे सुयश - धर्म - खाणी \nअरविंदाची ऐक विनंती उभारल्या कानीं \nधास्‍ती घेणें. त्‍या प्रसंगानें तिची छाती दडपून गेली. -कोकि ४५७.\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/naxalite-watch-women-crime-126273", "date_download": "2018-12-15T16:27:46Z", "digest": "sha1:F4QTYOQMLNQIF2BKQNEA2R7RX66DIATN", "length": 15465, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "naxalite watch on women crime नक्षलवाद्यांची आता महिलांवर नजर | eSakal", "raw_content": "\nनक्षलवाद्यांची आता महिलांवर नजर\nमंगळवा���, 26 जून 2018\nएटापल्ली, (जि.गडचिरोली) - पोलिसांनी नक्षलविरोधी राबविलेल्या अभियानामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला जबर हादरा बसला. मात्र, चळवळीला बळकटी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आदिवासी मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलगी आणि महिलेला धमकी देऊन त्यांना चळवळीत नेण्याचा प्रयत्न नुकताच फसला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nरूपी लालू नरोटी (वय ३२ )असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील दिनेश पुंगाटी हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.\nएटापल्ली, (जि.गडचिरोली) - पोलिसांनी नक्षलविरोधी राबविलेल्या अभियानामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला जबर हादरा बसला. मात्र, चळवळीला बळकटी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आदिवासी मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलगी आणि महिलेला धमकी देऊन त्यांना चळवळीत नेण्याचा प्रयत्न नुकताच फसला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nरूपी लालू नरोटी (वय ३२ )असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील दिनेश पुंगाटी हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.\nमहिला ही विवाहित असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. तर अल्पवयीन मुलगी अशिक्षित असून ह्या दोघीही शनिवारी (ता. २३) शेतशिवारात काम करीत होत्या. दरम्यान, दुपारी दोन वाजताच्या सुमारास रूपी नरोटी ही महिला तेथे पोचली. तुम्ही नक्षल चळवळीत सामील व्हा, अन्यथा जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आणि त्यांचे अपहरण करून भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथील दिनेश पुंगाटी याचे घरी ओलीस ठेवले. पळवून नेल्याचा संशय आपल्यावर येऊ नये, म्हणून रूपी नरोटी ही रविवार (ता.२४) एटापल्ली येथे गेली. तिने पीडित महिलेचे घर गाठून तिच्याबाबत विचारणा केली. तिला भेटायचे होते, अशी थाप मारली. यावेळी नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गार्भीय ओळखून पोलिस पीडित महिलेच्या घरी पोचले. पोलिसांना बघून रूपी नरोटी घाबरली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बेपत्ता महिलेबाबत विचारणा क���ली.\nसुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी दम देताच ती पोपटासारखी बोलायला लागली. आपणच त्या दोघींचे अपहरण केले आहे. त्यांना नक्षल चळवळीत सामील करायचे होते, अशी कबुली तिने दिली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पीडित महिला व बालिकेला लाहेरी पोलिसांनी दिनेश पुंगाटीच्या घरून ताब्यात घेतले. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी रूपी नरोटी व दिनेश पुंगाटी यांचेवर गुन्हा दाखल केला.\nजिल्ह्यात नक्षल चळवळीत युवक व युवतींना सामील करणारे टोळी सक्रिय असल्याची शक्‍यता आहे. पोलिस तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिं��� न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28757?page=4", "date_download": "2018-12-15T16:12:50Z", "digest": "sha1:CKXHCNCU2ZYQ4WQCTHZYIHNFVR2YAJ7X", "length": 45944, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज रंगी नाचतो - दाद | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज रंगी नाचतो - दाद\nगणराज रंगी नाचतो - दाद\nतिसर्‍यांदा मूषकानं आत-बाहेर केल्यावर, गौरी हातातलं टाकून उठली. कधी कधी मूषकानं मयुराला फारच त्रास दिला तर तो मागे लागतो त्याच्या.... पण मयुर तसा सहसा त्याच्या वाट्याला जात नाही. आपल्या वाहकासारखा तोसुद्धा थोडा गंभीरच.\nआतून तालात पावलं टाकल्याचा आवाज आला. गौरीनं हळूच आत डोकावून बघितलं तर... बाल-गणेशाचं एका पायावर तोल सावरीत तांडव मुद्रा घेणं चाललं होतं. उत्तरीय घामाने अंगाला चिकटलं होतं, चेहरा लाल झाला होता, मस्तकावरची कुरळ घामानं ओली होऊन चेहर्‍याला महिरपून होती. महत्प्रयासाने आपल्या तुंदिल तनुचा भार गौर पावलांवर तोलीत, गणेशा नृत्याचे अविष्कार करीत होता...\nहे बघून आत्यंतिक उत्साहित झालेला मूषक..... त्याला काय अन किती तुडतुड करू असं झालं होतं.\nचाहूल लागताच गणराज गर्रकन वळले आणि तोल जाऊन पडलेही. गौरी धावली... उठून उभं रहात मोठ्या गंभीर चेहर्‍यानं गणेशानं गौरीला हातानेच थांबण्याची खूण केली. खाली मान घालून वळला आणि बाहेर निघूनही गेला.\nगौरी तिथेच हताश होऊन उभी राहिली... विषण्ण मनानं पुन्हा कामाला लागली. कायम आनंदी, हसतमुख बाळाचं हे हिरमुसलं रूप तिला खूप खूप टोचलं.\n' हे जरी गणेशानं शब्दांत विचारलं नसलं तरी, त्याच्या नजरेत हा प्रश्न कायम दिसायचा. कधीतरी सांगावं लागणारच होतं. नेहमीसारखे महादेव त्यांच्या भूतगणांसह वारीला गेले होते. गेल्याच आठवड्यात शेवटी सांगितलंच तिनं गणेशाला.... त्याच्या जन्माची कहाणी.\nमहादेवांना काय म्हणायचं... अगदी एव्हढ्या तेव्हढ्या पूजा-अर्चनेनं लोभाऊन जाऊन भक्तांना वर म्हणून काहीही देण्यात मागे-पुढे न बघणार्‍या शिवांना मुलांच्या नजरेतलं प्रेम दिसलं नसेल दोन्ही मुलांना कधी फार प्रेमानं जवळ बसवून घेतलंय, काही गुज-गोष्टी केल्यात देवांनी\nमुळात त्यांच्यासारखीच विरागी वृत्ती असलेल्या कार्तिकेयाला नाही काही ह्याचं... पण गणेशा\nशिवानीचं मातृत्वं खर्‍या अर्थानं पूर्णत्वाला नेलं ते बाळ गणेशानं. त्याच्या गुणांचं कौतुक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याचं पडणं-झडणं, पहिला दात येणं, तुटणं... त्याच्यासाठी जागवलेल्या रात्री.... हे सगळं इतक्या तीव्रतेनं दादाच्या बाबतीत झालंच नाही. कार्तिकेय समस्तं स्त्रीजातीपासूनच तर दूरच... पण जणू आईपासूनसुद्धा कायम तसा सुटवंगच राहिला.\nइतकं वेधून घेणारं अन वेढून टाकणारं बाळपण गणरायाचंच. तिलाच काय पण नाथांच्या भूतगणांमधे, त्यांच्या अडभंग मित्रंपरिवारातही गणेशाचे लाड होत. कुणीही आतून फुलून येतच, सामोरा यायचा, गणेशाला. कुणालाही आकर्षून घेणारं हे रुपडं... गौरी त्याला प्रेमानं, लाडानं गुणपती म्हणत असे.\nसांगितलं तिनं शेवटी गणुबाळाला. बाहेरून कुठुनतरी कळण्यापेक्षा.... त्या नुस्त्या आठवणीनंच शिवानीच्या गळ्यात आवंढा आला... तगमग झाली.\nअगदी मांडीवर घेऊन, जवळ बसवून घेऊन सांगितली सगळी कथा....\nअगदी.... नाथांनी संतापाच्या भरात, बाळाचं शीर उडवलं इथवर सुद्धा डोळे विस्फारून ऐकून घेतलं बाळानं. मी मांडलेला आकांत ऐकताना, मी धरलेला हट्ट ऐकताना डोळ्यातून अपार माया झरली...\nपण तातांना त्यापायी कष्ट पडले, अनेकानेक दिवसांनी घरी येणारी त्यांची पावलं पुन्हा एकदा जंगलात जाण्यासाठी वळली.... त्यांना वळवावी लागली....\n''ह्यासाठीच का आई, तातांना मी फारसा आवडत नाही...'' हा गणेशाचा बाळप्रश्न तिचं काळीज चिरून गेला...\n''नव्हे नव्हे रे... फार कुणाला जवळ करणं त्यांचा स्वभावच नाही.. दादाला कधी बघितलंयस त्यांनी जवळ घेतलेलं....\" आपल्याच बोलण्यावर आपलाच विश्वास बसत नसल्यासारखा होत गेला तिचा स्वर. गणेशाला ते पटलं नसल्याचं कळलंच तिला.\nअबोल होत गेलं बाळ मग. आपल्याच कोषात त्याचं गुरफटून घेणं... अगदी मोदकांवरली वासनाही कमी झाली... तिला बघवेना.\nदोनच आठवड्यांत शिवपुजेचा वार्षिक सोहळा आला होता. त्याला नाथांचं इथं असणं अपरिहार्यं होतंच. आता अगदी कधीही त्यांचं आगमन झालं असतं. तेव्हा बोलायचंच त्यांच्याशी. माझं चुकलं म्हणावं... त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबातला इतका मोठा काटा एकटीनं काढू गेले... त्यांनीच मनावर घेतलं तरच हा सल निघेल. ऐकतीलच ते माझं... मुलांवर जीव आहे त्यांचा... नाही येत एखाद्याला प्रगटपणे वात्सल्य दाखवता... जगासमोर मांडायला ते काय प्रदर्शन आहे... पण मुलांनाही शंका यावी, सलावं इतकंही अलिप्त, कोरडं असू नये बाई....\nइतकी गुंतली ती विचारांच्या गर्तेत की, शिवपुजा सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजक दाराशी आलेले तिला कळलेच नाहीत. दादानं येऊन, आई आई... म्हणून हाका घातल्या तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली.\nशिवपूजेच्या सोहळ्याच्या दिवशी परिसरातल्या बाळगोपाळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाळ-गणेशानं नृत्यासाठी आपलं नाव दिल्याचं ऐकून तिला आश्चर्य तर वाटलंच पण खूप आनंदही झाला. बोलला नाही ह्यातलं काहीच तो आपल्याकडे... ह्याची रुखरुखही वाटलीच.\n\"अरे.... गणेशा... बाळा, हे आलेत बघ तुझ्या नृत्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगायला....\" तिनं अगदी उल्हासात साद घातली. आतल्या कक्षामधून धीम्या पावलांनी गणेशा आला.\n\"गौरीतनयाचा अधिकार ध्यानी घेता... ह्याचं नर्तन सगळ्यात शेवटी असेल... चालेल नं आपल्याला\" संयोजकांनी शिवानीपुढे हात जोडीत विचारलं. तिनं गणरायाकडे वळून बघताच, आपले काळेभोर मोठ्ठे मोठ्ठे डोळे मिटून घेत त्यानं नुसतंच \"ठीकय\" म्हटलं आणि त्यांना वंदन करून निघून गेलाही.\nनि:श्वास सोडीत तिनं हसून सावरून घेतलं कसंतरी.\nशिवपूजेच्या अगदी आदल्याच दिवशी महादेवांचं आगमन झालं. ह्या खेपी आपल्याबरोबर साधू, महंतांचा जमावच्या जमाव घेऊन आले. त्यांच हवं-नको बघता, त्यांची उस्तवार करता करता शिवप्रियेच्या नाकी नऊ आले... नाथांशी आपल्या मनीचं हे शल्य बोलायला तिला क्षणमात्रही एकांतसा वेळ मिळाला नाही.\nशिवपूजेच्या दिवशी सकाळपासून गणेशा कुठं दिसलाच नाही. शेवटी प्रस्थान ठेवायची वेळ झाली... तिची घालमेल कार्तिकेयाच्या नजरेतून सुटली नव्हती.\n''आई, मी बघतो गणेशाकडे... तू नीघ. काही लागलंच तर... तिथं येऊन सांगेन न तुला....\", दादानं आपल्यापरीनं तिला नि:शंक करायचा प्रत्यत्नं केला. त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून ती निघाली शेवटी.\nशंख, भेरी, तुतारी.... ढोल, ताशा, घंटा ह्यांचा एकच नाद झाला..... महादेवांचा इशारा होताच नंदीनं आपलाकडं ल्यालेला शुभपाद पुढे टाकला, शिंग हलवून त्यानं आपला आनंद व्यक्तं केला... अन पाठीवरल्या दैवी ओझ्याला संभाळीत तो तालात झुलत चालू लागला.\nअंगण ओलांडताना तिसर्‍यांदा गौरीनं मागे वळून बघितलं, तेव्हा कुठे दादाचा हात धरून चौकटीत उभा गणेशा दिसला तिला. आपली सारी माया नजरेतून ��्यांच्यावर सांडीत तिनं मान वळवली.\nशिवपुजेचा सोहळा संपन्न झाला. अन सायंकाळच्या मऊ सोनेरी उन्हांत रंगमंचावर विविध गान-नृत्याचे कार्यक्रम सुरू झाले. आपले विशाल नेत्र मिटून घेऊन महादेव ध्यानस्थच होते.\nगौरीचं चित्तं लागेना. मधेच कधीतरी \"आलेच हं... \" म्हणून ती रंगमंचाच्या मागे गेली. तिथं बाळ गणेश एका चौरंगावर बसला होता. कार्तिकेय, गणेशानं आपल्यामते केलेल्या तयारीवर त्याच्यामते शेवटचा हात फिरवीत होता. तिची चाहूल लागताच दादा बाजूला झाला.\nतिनं पुढे होऊन त्याचा कललेला बाळमुगुट सरळ केला अन त्याची मस्तकामागची गाठ जरा अधिक घट्ट केली. उत्तरीयाला कमरेभोवती एक वेढा देऊन तिनं शेल्यातून काढलं. शेल्याची गाठ घट्टं केल्यावर ते अधिक चापून-चोपून दिसू लागलं. गणेशानं हात नीट हलवता येतायत ना, ते पाहिलं. तिनं त्याचे बाजूबंद दंडावर वरती चढवले अन घट्ट केले. जरा जास्तच घट्ट झाल्याचा कण्ह त्याच्या तोंडून येताच थोडे सैलही केले... गळ्यातला मौक्तिक हाराचं पदक वळलं होतं..... ते सरळ केलं.\nपायातल्या घागर्‍या जुन्याच अन बर्‍याच वजनदार होत्या... बाळाच्या पायांना पेलणं शक्यच नाही...\n\"... अरे, इतक्या जड घागर्‍यांनी कसं..\" तिनं सुरूवात केली बोलायला पण गणेशानं \"शूssss\" म्हणून थांबवलं तिला. बाहेर कुणी शिवस्तुती गात होतं.... तिथवर आवाज गेला असता बोलण्याचा.\n\"... तातांच्याच.... जुन्याच आहेत...\" असं तिच्या कानी कुजबुजला तो. डोळ्यांत येणारं धुकं आड सारीत तिनं सार्‍या सरंजामावरून नजर फिरवली. ते राजस रुपडं डोळे भरून मनात साठवून घेत ती वाकली अन त्याच्या मस्तकाचं हलकं चुंबन घेऊन निघण्यासाठी वळली.\nएक चांदण्यासारखं हासू गणेशाच्या मुखावर प्रगटलं अन पटकन वाकून त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवलं. तिनं भरलेल्या गळ्यानं आशीर्वचन म्हटलं.... अन गडबडीनं आपल्या डोळ्यांतल्या काजळाची एक तीट अगदी तुटलेल्या दाताजवळ लावली. आता दादा अन गणेशा दोघही मिस्किल हसत होते.\nपुन्हा शिवानी देवांच्या डावीकडे येऊन बसली तेव्हा आधीची हुरहुर शमून आता गणेशाच्या नाचाची हुरहुर चालू झाली होती, तिच्या मनात. 'काय बसवलय कोण जाणे... कधी करीत होता तयारी... अगदी मलाही कळू न देता... इतका का दुरावा.. की, आम्हा माता-पित्यांना सुखदाश्चर्याचा धक्का द्यायचा होता... कोण जाणे... अशी कशी माता-पित्याच्या नकळत मोठी होतात मुलं...\n मला न कळवताच मोठ�� होत राहिला... अगदी सवरू दिलं नाही... ह्या धाकुट्याचं तसं नाही.... गणेशाच्या बाळपणीचा क्षणक्षण जपायचाय मला... अन तरीही....'\nकार्यक्रमाच्या संयोजकांनी गणेशाच्या नावाचा पुकारा केला..... \"... शिवपूजेस्तवं आता गौरीतनुज बाळ गणपती नृत्य सादर करीत आहे\"\nसमोरचा भरजरी पट वर उचला गेला अन भल्या थोरल्या मंचावर मध्यावर छोटा गणेशा दीड पायावर नर्तनाची मुद्रा घेऊन उभा दिसला.... गडबडीने त्याने महादेवांच्या अन शिवानीच्या दिशेनं वाकून नमस्कार केला अन पुन्हा गंभीर चेहर्‍यानं त्याच मुद्रेत उभा राहिला.\nमृदुंगावर थाप पडली.... पहिल्याच आवर्तनात गणेशानं सुरेख गिरकी घेऊन सम दाखवली. आणि सभेत वाहव्वा उठली...\nमग गज परण झालं, हीरन परण झालं... थोड्या अननुभवी पखवाज वादकालाही संभाळत गणेश कमालीचं अप्रतिम नाचत होता. गौरीच्या चेहर्‍यावर कौतुकाची लाही फुटत होती... इतक्यात...\nहातावर टाळीचा ताल देत फुललेला श्वास अन स्वर संभाळीत गणेशा रंगमंचावर पुढे आला.... अन त्यानं परण म्हणायला सुरूवात केली...\nते ऐकून गौरीचा वरचा श्वास वरती राहिला अन खालचा खाली. ती डोळे विस्फारून बघू लागली, आपल्या कानांवर तिचा विश्वास बसेना...\nमहादेवांची तंद्री भंगली.... त्यांनी डोळे उघडले... नंदी सजग झाला...\nबाळ गणेश अतिशय एकाग्रतेनं शिवतांडव परण म्हणत होता... पखवाजवादकाची लय पुढे-मागे होऊ लागली. सुहास्य मुद्रेनं एकटक पहात असलेल्या महादेवांनी क्षणात हातात आपला डमरू घेतला.\nगणेशानं चमकून डोळे उघडले... साक्षात, शंभो आपल्य दिव्य साजावर तालाची साथ देत होते. त्यानं सावरून जमून आपलं म्हणणं पूर्णं केलं....\nहे नऊ आवर्तनांचं शिवतांडवं परण... हे नाथांनी कुणालाही सांगितलेलं शिकवलेलं नाही... ह्याचे बोल कुणालाही ठाऊक नाहीत.... हे गणेशानं कसं आत्मसात केलं असेल.... समोर चालेल्या अद्भुताकडे बघता बघता, शिवांगी, एकीकडे विचारही करीत होती...\nएव्हाना महादेवांच्या भूतगणांचा अध्यक्ष त्यांचा प्रिय कालभैरव... त्या नवोदित वादकाला बाजूला सारून स्वत: पखवाजावर बसला होता. त्यानं मारलेली थाप विजेच्या कडकडाटासारखी आसमंत ताडत गेली.\nक्डांन्न धातिरिकिट तकतिरिकिटतक धाsss\nधांक्डं धा तिरिकिट तांक्ड ता तिरिकिट...\nडमडम ड्डमडडम डमडम ड्डमडडम\nदोन आवर्तनं लय संभाळायला घेऊन तिसर्‍या आवर्तनात गणेशानं शिवतांडवाची पहिली पावलं टाकायला सुरूवात केली.... आवेशानं, ���णि आत्मविश्वासानं त्यानं दाखवलेल्या मुद्रा, घेतलेली गिरकी.... हे सगळं सगळं मोहक होतं, वेधक होतं.\nधिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...\nसत्तावीस गिरक्या... त्यातली प्रत्येक स्वत:भोवती अन नऊ अशा गिरक्यांत रंगमंचाला फेरी घालीत गोल....\nआठव्या आवर्तनाची शेवटली गिरकी घेऊन गणेशा प्रेक्षकांसन्मुख झाला अन त्याच्या लक्षात आलं की तातांचं स्थान रिक्तं आहे.... सारी सभा तटस्थ होऊन रंगमंचाकडे बघतेय.... पुढं काहीही घडू नये असं वाटलं त्याला... पण काळ पुढे सरलाच... अन कालभैरवानं हात उचलला...\nआपल्या शेवटच्या आवर्तनातल्या पखवाजाच्या पहिल्या बोलावर गणेशानं आपलं घागर्‍याल्यालं गोमटं पाऊल जमिनीवर आपटलं अन त्याच क्षणी पृथ्वी डोलली... क्षणिक झांज आल्यागत तिचा तोल गेल्यासारखं वाटलं.... अन... आश्चर्यचकित झालेल्या गणेशाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना....\nसाक्षात शिवशंभो त्याच्याच मागे त्याच्याच मुद्रेत उभे होते... समस्तं देव-देवतांनी फुललेलं सभागृहं चित्रासारखं तटस्थ झालं होतं. काळ थांबल्यासारखा वाटतो न वाटतो, तोच महादेवांनी अन गणेशानं एकदमच पुढचा बोल नृत्याकारला... एकाचवेळी पुन्हा एकदा सारी सृष्टी थरारली.... पुन्हा एकदा धरती शहारली, डळमळली...\nह्यावेळी मात्रं शेषाची ध्यानमुद्रा भंगली.... तो सजग झाला... आपल्या बाळाच्या लीलेमधे सहज अन मनापासून सामील झालेल्या भूतनाथाचा आवेश त्याला खराखुरा जाणवला.... अन तो फणी सावरून बसला.... आता डोलणार्‍या पृथ्वीला दहाही फण्यांवर तोलून धरण्यासाठी सज्ज झाला...\nहर्षित गणेशानं शिवशंभोसारखाच आवेश दर्शवीत अत्यंत उन्मादात पुढले बोल नाचायला सुरूवात केली.\nमागे प्रत्यक्ष तात तेच भाव मुद्रांकित करतायत ह्याचं सुखद भान घेऊन बाळ गणेश नाचत होता. प्रत्येक हालचाल, शरीराचा प्रत्येक नृत्याकार, प्रत्येक भावमुद्रा... अगदी अगदी सारखी. गणेशाची सावली असल्यागत नृत्यमग्न महादेव की, त्याच्यावर पित्याच्या वात्सल्याची, स्नेहाची सावली धरून महादेव.... समोरच्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न... पण कुणालाच ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही...\nआज ह्या दोन्हीचं उत्तर एकाच कृतीत देऊन शिवानं गौरीच्या मातृत्वाला नव्यानं अर्थ दिला होता. आपल्या लहानग्याच्या कौतुकात, बाळ-लीलेत सामील होण्याचा आपल्या विरागी, विरक्त नाथांच��� हा अभिनिवेश.... वात्सल्याचं, प्रेमाचं हे रूप... हे प्रगटीकरण.... अपार सुखानं शिवानीची दिठी ओलावली.\nधिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...\nसत्तावीस गिरक्या.... महादेवांनी लहानग्याचं मनोगत जाणून त्या जागीच घेतल्या तर.... गणेशानं स्वत:भोवती फिरत महादेवांना तीन प्रदक्षिणा घातल्या.\nशेवटी तडिताघातासारखा, काडकन समेवर आलेल्या कालभैरवानं पखवाजावरला हात उठवला तेव्हा गणेशानं तातांसमोर स्वत:ला घालून घेतलं होतं. देव-देवता एकच जयघोष करीत होते. घामाने थबथबलेल्या गौरीतनयाचा हात धरून शिवशंभो स्वस्थानी परतले. त्यांनी त्याला उचलून आपल्या मांडीवर बसवलं. बाजूलाच बसलेली, डोळे टिपणारी‍या गौरी गडबडीनं आपल्या पदरानं बाळाचं अंग पुसू लागली, वारा घालू लागली... थकलेल्या गणेशानं सहजं मागे आपल्या पित्याच्या छातीवर क्लांत होऊन मस्तक टेकलं आणि सहज सुखानं डोळे मिटले...\nमनात म्हणाला.... भरून पावलो, तात... ह्यापरतं मागणं नाही...\nगौरीनंदन अजूनही धापत होता. उष्णतेनं गौरकांतीला अरूणझळाळी चढली होती. त्याची काहिली, तगमग बघून देवांनी अजून एक अवचित केलं...\nत्यांनी आपल्या माथीचा चंद्रं उतरवून बाळाच्या मस्तकी दिला... गणेशानं चमकून आपल्या पित्याकडे बघितलं... भालचंद्राला दिसलं की, हलाहल प्राशन करून पोळलेल्या, जळणार्‍या कंठाला कायम वेढून शैत्य देणारा नागराजही त्यांच्याच आज्ञेनं गणेशाच्या दिशेनं उतरतो आहे. भरलेल्या डोळ्यांनी तो त्यांच्या कुशीत शिरला. बाळ गणेशाच्या मस्तकाचं अवघ्राण करणारा स्निग्ध, स्नेहाळ शिव, ह्या दृश्याकडे डोळे भरून पहाणारी, एका हाताने कार्तिकेयाला वेढून उभी शिवानी...\nएक संपूर्ण देव-कुटुंब... ह्यापरता अनुपम सोहळा ह्यापूर्वी झालाच नाही... शंख, कर्णे, तुतार्‍या, भेरी, ढोल, घंटा... अन ह्यावरही उच्च रवात गाजत असलेला शिव-कुटुंबाचा जयघोष... ह्या सगळ्या-सगळ्यातूनही सार्‍यांच्याच मनात गुंजले शिवाने उच्चारले पित्याचे आशीर्वचन...\nबाळा, गौरीतनुजा, तुज... मंगलमूर्ती म्हणोत, ह्यापुढे तुझा मान अग्रपूजेचा... अगदी माझ्याही आधी...\nसार्‍या अनिष्ट कल्पना, शंका-कुशंका ह्यांना निवारून सगळ्यांचे मार्ग निर्वेध, नि:ष्कंटक करणारा विघ्नहर्ता म्हणून तुला पुजतील... माझ्या सुता, माझ्या लाडक्या...\nविशालने फेसबुकवर लिंक दिलीये\nविशालने फेसबुकवर लि��क दिलीये त्यामुळे आज पुन्हा वाचलं \nअफाट लिहितेस गं बयो...... \nबापाचा वर्॑दहस्त असाच तुझ्यावर राहो \nफार फार माया करता तुम्ही\nफार फार माया करता तुम्ही सगळे... हे परतफेडण्यासारखं नाहीच... उलट उरी-शिरी वागवण्यासारखं प्रेमाचं ओझं आहे.\nबाप्पा तुम्हा सगळ्यांना... तुम्ही मला पुन्हा पुन्हा आवर्जून भेटता... तस्सा भेटत राहो.\nशिव-कुटुंबाचं इतकं मधुर चित्रण.. धन्यवाद दाद. आनंद दिलास.\nप्रतिसादाला शब्द नाहीत इतका\nप्रतिसादाला शब्द नाहीत इतका अप्रतिम लेख .. गणरायाच्या कृपेनेच वाचायला मिळाला ..\nइतरही कोणाचा सुटला असल्यास लाभ घेता यावा म्हणून वर आणायला शब्द नसतानाही प्रतिसाद देतोय\nदाद, केवळ तूच गं. तूच\nदाद, केवळ तूच गं. तूच\nबेस्ट अँनिमेशन फिल्म यावर\nबेस्ट अँनिमेशन फिल्म यावर होईल\nअभिषेक, प्रथम तुम्हाला खूप\nअभिषेक, प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शोधकाम करुन हे रत्न तुम्ही वर आणलेत म्हणुन .\nदाद, आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखे वाटत आहे हा लेख वाचून. अप्रतिम.\nहे याआधीही वाचलंय... पण दर\nहे याआधीही वाचलंय... पण दर वेळी तेवढाच श्वास रोखून वाचते.\nदाद, कसं सुचतं तुला इतकं सुंदर\nबाप्पा मोरया... (खूप धन्यवाद,\nपरत परत वाचुन ही हीच प्रतीक्रिया उमटते.. अन प्रत्येक वेळी नवंच काहीतरी सापडतं\nप्रत्येकाला अन प्रत्येक वेळी रीलेट करता येतं\nअफाट लिहितेस गं बयो......\nअफाट लिहितेस गं बयो...... \nअफलातुन लिहिले आहेस दाद. अगदी\nअफलातुन लिहिले आहेस दाद. अगदी उभा राहिला प्रसंग. _______/\\_______\nअरे हे मी मिसल होतं. धन्यवाद\nअरे हे मी मिसल होतं. धन्यवाद अभिषेक.\n शब्दातीत लिहीले आहे दाद ने. हळुवार भावना नेमक्यापणाने शब्दात उतरवणार्‍यांची ती दादा आहे\nफक्त हा प्लॅट मात्र खटकला. गणेशाचे पुर्नजीवन झाल्यावर लगेच त्याला 'प्रथम वंदनीय' होशील असा आशीर्वाद मिळाला होता ना\nदाद ...सगळं वाचून काढतेय तमच\nदाद ...सगळं वाचून काढतेय तमच लिखाण भन्नाट आहे ... हा लेख तर अप्रतिम ..एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात तुमच लिखाण, शब्दच अपुरे आहेत काही लिहिण्यासाठी... माझ्या निवडक १० मध्ये.\nबाप रे... समृद्धी, मनापासून\nसमृद्धी, मनापासून धन्यवाद. वाचून आवर्जून अभिप्राय देताय.\nदाद.. आई आणि बाळ याविषयावर\nआई आणि बाळ याविषयावर हातखंडा आहे तुझा...\nमाफ कर मी अगंतुगं करतीये पण तुझ्या लिखाणानेच जवळीक साधली आहे..\nकधी मनात खोल रुतत जाते कळतच नाही आणि लक्षात येते तेंव्हा पार गुरफटून गेलेली अवस्था आहे.\nइतकं छान लिहिलेय आणि वाचताना\nइतकं छान लिहिलेय आणि वाचताना अगदी छान डोळ्यासमोर सर्व उभं रहात.....मस्त लिहिलं आहे तुम्ही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T16:33:47Z", "digest": "sha1:LLRGUPP6ZRMP2DPKHA33OOWN4Q6752QD", "length": 45953, "nlines": 83, "source_domain": "shekharpatil.com", "title": "लालभाईंना लवचिकतेची गरज - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. या पक्षात अध्यक्षपद नसून सरचिटणीस हाच सर्वसाधारणपणे प्रमुख मानला जातो. या पार्श्‍वभुमीवर येचुरी हे देशातील सर्वात मोठ्या डाव्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nखरं तर प्रकाश करात यांच्याकडे दहा वर्षांपुर्वी सरचिटणीसपदाची धुरा सोपविण्यात येत असतांनाच माकप कात टाकणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. अर्थात याला २००४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या उज्ज्वल यशाची किनार होती. तेव्हा भाजप सरकारचा पराभव करून सत्तारूढ झालेल्या मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळाला माकपने बाहेरून पाठींबा दिला होता. व्हि.पी. सिंग, चंद्रशेखर, एच.डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना माकपचा पाठींबा होता. यानंतर रालोआच्या सहा वर्षाच्या कालखंडानंतर दिल्लीच्या राजकारणात माकपचे स्थान बळकट झाले होते. पक्षाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत ४३ जागा मिळवल्या होत्या. एका अर्थाने आपल्या पाठींब्यावर टिकलेले केंद्र सरकार आणि यासोबत प���्‍चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील सत्ता अशी माकपची सर्वोच्च कामगिरी होती. यामुळे माकपच्या विस्ताराला बराच वाव होता. यात करात यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि मावळते सरचिटणीस हरकिशनजीत सुरजीत यांच्या तुलनेत तरूण असणार्‍या चेहर्‍याकडे पक्षाची सुत्रे होती. मात्र या सर्व अनुकुल वातावरणाचा लाभ उचलण्यात करात यांना अपयश आले. २००८ साली अणुकरारावरून माकपने युपीए सरकारचा पाठींबा काढला. अर्थात कॉंग्रेसने हुशारीने आधीच तजवीज केलेली असल्याने केंद्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. याआधी १९९६च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्योती बसू यांना पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी माकपच्या पॉलिट ब्युरोने नाकारली होती. यानंतर ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून लालभाई उसासे टाकत राहिले. अर्थात माकपचे गणित चुकले तरी पक्षाच्या कामगिरीचा आलेख उंचावतच राहिला. २००८च्या निर्णयानंतर मात्र माकपच्या घसरगुंडीला अशी सुरूवात झाली की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अवघे नऊ खासदारच निवडून आले. मध्यंतरी पश्‍चिम बंगालमधील मजबुत गड उद्ध्वस्त होत केरळमधील सत्तादेखील लयास गेली. आज लोकसभा आणि राज्यसभेत जेमतेम प्रतिनिधीत्व असणार्‍या माकपची फक्त त्रिपुरासारख्या लहानशा राज्यात सत्ता आहे. आता या वर्षाच्या अखेरीस पश्‍चिम बंगाल व केरळमध्ये निवडणूक होत असतांनाच सिताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली आहेत. अर्थात ही निवडणूकच नव्हे तर एकंदरीतच माकपचा पाया नव्याने भक्कम करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत त्या पक्षाचा विचार, केडर अर्थात संघटनशक्ती, नेतृत्वाचे वलय तसेच तत्कालीन मुद्यांवरून राजकीय पोळी शेकण्याची क्षमता हे घटक अत्यंत महत्वाचे असतात. या सर्व निकषांवर विचार केला असता माकप पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम आपण पक्षाचा विचार हा मुद्दा घेऊ. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये बहुतांश यशस्वी राजकीय पक्षांनी आपले विचार लवचिक ठेवल्याचे स्पष्ट दिसून येते. अगदी स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वाधीक सत्ता उपभोगणार्‍या कॉंग्रेसने प्रारंभी नेहरूंच्या समाजवादी मॉडेलवरून वाटचाल केली. इंदिराजींच्या कालखंडात कॉंग्रेसमधील समाजवादी विचार दृढ झाला. नरसिंहा राव यांच्��ा सरकारने मात्र याच्या अगदी विरूध्द जात आर्थिक उदारीकरणाला गती दिली. हाच विचार गेल्या वर्षापर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने पुढे नेला. कॉंग्रेसच्या पाठोपाठ यशस्वी असणार्‍या भाजपच्या विचारांमध्येही कालानुरूप बदल झालेत. संघाचा सांस्कृतीक राष्ट्रवादाचा विचार पक्षाचा पाया आहे. मात्र नव्वदच्या दशकातील प्रखर हिंदुत्वापासून ते अलीकडेच जम्मू-काश्मिरात पीडीपीसारख्या पक्षाची सोबत करण्याची लवचिकता या पक्षाने दाखविली आहे. याचप्रमाणे दलितांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या बसपाने सवर्णांना जवळ केले तर समाजवादीने मुस्लीमांना साद घातली. याचप्रमाणे प्रादेशिक पक्षही लवचिक राहिले. अर्थात लवचिक राहणारे पक्षच काळाच्या ओघात टिकून राहिलेत. या पार्श्‍वभुमीवर मार्क्स, लेनिन, स्टॅलिन आणि माओ झेडॉंग या नेत्यांच्या विचारांनाच माकप कवटाळून बसलेला आहे. खुद्द या महापुरूषांच्या मायभुमीतच त्यांच्या अनुयायांनी लवचीकता स्वीकारली आहे. पुर्व युरोपातील पोलादी पडदा केव्हाच गळून पडलाय, सोव्हिएट संघाचे विघटन झालेय, चीनमध्ये आर्थिक क्रांतीचा मार्ग स्वीकारून २० वर्षांपेक्षा कालावधी उलटलाय. आज बोटांवर मोजण्याइतकी राष्ट्रे ही खर्‍या अर्थाने कम्युनिस्ट आहेत. इतरांनी कालानुरूप आपापली धोरणे बदललीत. मात्र भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आजही पोथिनिष्ठ आहे. डाव्या विचारांची चौकट कायम ठेवत किमान काही प्रमाणात तरी लवचिकतेचा स्वीकार करणे त्यांना जमले नाही. अगदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष या विचाराने जवळपास सारख्या असणार्‍या पक्षाशी जुळवून घेणेही त्यांना जमले नाही. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाची भाकप आणि माकप अशी दोन शकले झाली त्यावेळी विभाजनाचे कारण स्पष्ट होते. भाकप हा पक्ष सोव्हिएत रशियावादी तर माकपची श्रध्दा चीनप्रती होती. वर नमुद केल्याप्रमाणे या दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक सुधारांना महत्व दिले तरी भाकप आणि माकप लवचिकता स्वीकारण्यास तयार नाहीत. अनेकदा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची आवई उठते. मात्र तसे होत नाही. तब्बल २५ वर्षानंतर जनता परिवार एकत्र येत असतांना भाकप आणि माकपचे विलीनीकरण ही काळाची गरज असल्याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. सिताराम येचुरी यांच्यावर हीच महत्वाची जबाबदारी असणार आहे. महासचिवपदाची जबाबदार��� स्वीकारल्यानंतर त्यांनी याबाबत सुतोवाच केले असले तरी यात अनेक अडथळे येणार हे उघड होय.\nअत्यंत पराकोटीची विषमता असणार्‍या भारतात कम्युनिस्ट विचार रूजला नाही याबाबत अनेकदा आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते. अर्थात भारतात वर्ग संघर्षाला धर्म, भाषा, जाती, प्रांत आदींचेही कंगोरे आहेत. या घटकांवरून अस्मिता फुलवत अनेक राजकीय पक्ष आपापला स्वार्थ साधून घेत असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध स्थानिक आघाड्याही हे गणित लक्षात ठेवतात. या पार्श्‍वभुमीवर माकपला भारतीय मानसाचा पुर्णपणे वेध घेता आला नाही असे आपण ठामपणे म्हणू शकतो. धर्माला अफुची गोळी समजणार्‍या या पक्षाचा विचार अर्थातच कट्टर सेक्युलर आहे. अर्थात भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या सोयीनुसार धार्मिक व निधर्मी भुमिका घेत असतो. मात्र पुर्णपणे नास्तिक भुमिका असणारे लालभाई हे धार्मिक जनतेला ‘आपले’ वाटत नाही. परिणामी एका मोठ्या समुहाचा पाठींबा मिळवण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. याचसोबत माकपचे भांडवलशाहीप्रती असणारे विचारही मोठ्या वर्गाला न भावणारे आहेत. आर्थिक उदारीकरणाची फळे समाजाच्या सर्व घटकांना समान मिळाली नसली तरी यातून भारतात एक मोठा मध्यमवर्ग उदयास आला आहे. प्रतिकात्मक रितीने ‘इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गटातील कोट्यवधी नागरिकांना भांडवलशाहीला कट्टर विरोध असणार्‍या माकपविषयी आस्था असूच शकत नाही. इकडे परिघावर असणारे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्य या शोषित वर्गाला अन्य राजकीय पक्षांनी येनकेनप्रकारे धर्म, जाती, भाषा, प्रांत आदींवर विभाजीत केलेले आहेच. परिणामी लाल विचार भारतीय भुमीत पुर्णपणे रूजला नाही हे सत्य आहे.\nदुसरा आणि सर्वात महत्वाचा घटक केडर अर्थात पक्ष संघटनाचा आहे. एके काळी डाव्यांना आपल्या केडरवर अभिमान वाटत असते. आज मात्र परिस्थितीत बदल झालाय. पक्षाच्या ‘स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया’ व ‘डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या दोन युवकांसाठीच्या विंग, शेतकर्‍यांसाठी ‘किसान सभा’, कामगारांसाठी ‘सीटू’ तर महिलांसाठी ‘इंडिया डेमोक्रेटीक वुमन्स फेडरेशन’ आदी विविध शाखा कार्यरत आहेत. मात्र युवा भारताची नस ओळखण्यात माकप कुठे तरी कमी पडत आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. भारतात अद्यापही ‘नाही रे’ हा मोठा वर्ग असला तरी ‘आहे रे’चा वर्गही दिवसोदिवस वाढत आहे. आजवर तरूणाई ‘ग्रेट अमेरिकन ड्रीम’ला भुलत होती. आज भारतातही अमर्याद संधी आहेत. तरूणाई याच ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये मग्न झालेली आहे. परिणामी भांडवलवादी व भावनाशील मुद्यांकडे त्यांचा कल वाढत आहे. यामुळे उजव्या विचारसरणीकडे आकर्षित होण्याचे युवकांचे प्रमाण डाव्यांकडे ओढले जाणार्‍यांपेक्षा कमी आहे. आर्थिक सुबत्तेची स्वप्ने पाहणार्‍या आणि यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी असणार्‍या तरूणाईसाठी सध्या तरी माकपकडे कोणताही कार्यक्रम नाही. आज देशातील तब्बल ६५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. याचा विचार करता माकपला या घटकाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. ‘सीटू’ सारख्या संघटनांचा कामगार विश्‍वात एके काळी दरारा होता. आता राष्ट्रीय ते प्रादेशिक पक्षांच्याही कामगार संघटना आहेत. त्यांना राजकीय पाठबळ असल्याने ‘सीटू’ची ताकतही ओसरत चाललेली आहे. उर्वरित संघटनांचीही हीच गत आहे. यामुळे सीताराम येचुरी यांच्यासमोर केडर मजबुत करण्याचे आव्हान आहे.\nयानंतरचा महत्वाचा घटक हा नेतृत्वाच्या वलयाचा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला सर्वमान्य चेहरा असल्याशिवाय तो प्रगती करू शकत नाही. या पार्श्‍वभुमीवर माकपचे नेतृत्व हे दोन-तीन राज्यांच्या पलीकडे जाणारे नाही. करात, येचुरी यांच्यासारखे नेते तसे देशवासियांना परिचित आहेत. मात्र माकपमधून आजवर ‘पॅन इंडियन’ नेतृत्व उभरले नाही हे कटू सत्य होय. विशेषत: दिल्लीतील राजकारणासाठी आवश्यक असणार्‍या हिंदी पट्टयातून माकपला नेतृत्व मिळाले नाही. सीताराम येचुरी हे बहुभाषाविद असल्याने त्यांना याबाबत फारसे परिश्रम करावे लागणार नाहीत. मात्र त्यांनी जाणीवपुर्वक यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. सर्वात शेवटचा आणि महत्वाचा घटक हा तत्कालीन मुद्यांना राजकीय लाभात परिवर्तीत करण्याचा आहे. माकपच्या आजवरच्या वाटचालीचे अवलोकन केले असता त्यांना हे जमले नसल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते. पश्‍चिम बंगालमधील १९६७च्या सुमारास नक्षलबारी आंदोलन दडपणार्‍या तत्कालीन अजय घोष यांच्या कॉंग्रेस सरकारला माकपचा पाठींबा असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र या उद्रेकातून पश्‍चिम बंगालमध्ये माकपला ���ीर्घ काळ सत्ता उपभोगता आली. यानंतर मात्र जनप्रक्षोभकारी मुद्यांचा त्यांना लाभ मिळाला नाही. आणीबाणीच्या दमनचक्रात डाव्यांनीही जोरदार प्रतिकार केला. मात्र जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा खरा लाभ जनता पक्षाला झाला. नव्वदच्या दशकात ‘मंडल’ व ‘कमंडल’च्या राजकारण्याचा लाभ जनता दल आणि भाजपला झाला. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाला पाठबळ मिळाले. तर युपीए सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल करून मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. देशाच्या राजकीय इतिहासातील या प्रमुख घटनांचा माकपला थेट लाभ झाला नाही. युपीए सरकारविरूध्द देशात तीव्र भावना असल्याने कॉंग्रेसचे सुफडे साफ झाले. मात्र भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी डाव्यांनाही दणका दिला. याचाच अर्थ असा की, तत्कालीन सरकारविरूध्द असणारे जनमत आपल्याकडे वळविण्यात माकपला बहुतांश निवडणुकांमध्ये अपयश आले आहे.\nसीताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली असतांना पक्षासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. नरेंद्र मोदी यांचा झंझावात, भाजपची अचूक रणनिती आणि अर्थातच संघ परिवाराची ताकद याच्या बळावर भाजप आजवर नसणार्‍या राज्यांमध्येही पाळेमुळे रूजविण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता सर्व जण चकीत झाले आहेत. यामुळे ही निवडणूक तृणमुल कॉंग्रेस, माकप आणि भाजप यांच्यात होणार हे स्पष्ट आहे. भाजपने कुशलतेने हिंदुत्वाचा विचार रूजवल्यास सेक्युलर मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळमध्येही कॉंग्रेसप्रणित युडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात नेहमी रस्सीखेच होत असतांना भाजपची पायाभरणी सुरू आहे. एका अर्थाने माकपला येणार्‍या कालखंडात भाजपचा हिंदुत्ववाद आणि अर्थातच भांडवलदारशाही धार्जिण्या नितींशी लढायचे आहे. अर्थात देशाच्या व्यापक राजकीय पटलावर कॉंग्रेस, जनता परिवार आणि आम आदमी पक्षदेखील शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहेत. याशिवाय अनेक राज्यांमधील स्थानिक मातब्बर पक्षही आहेच. या सर्व गदारोळात डावा विचार पेरून राजकीय आगेकुच करण्याची कठीण कामगिरी सीताराम येचुरी यांना करायची आहे. यासाठी त्यांना वास्तवाचे भान ठेवून लवचिकता दाखवावी लागणार आहे. अन्यथा लालभाईंची वाटचाल खडतर राहण्याचे स्पष्ट संकेत आहेत.\nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/toxicity-of-from-wedding-dinners-in-pune/", "date_download": "2018-12-15T15:52:37Z", "digest": "sha1:DWTWJIIWJRWGDNTBMXZ3Z7DVEKZO7APR", "length": 11337, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nपुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nदहा जणांना विषबाधा झाली असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे\n0 164 एका मिनिटापेक्षा कमी\nदेहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध���ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.\nमुंबईच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरण.\nमुंबई मेट्रोच्या भाडेवाढ मुंबई हायकोर्टाचा दिलासा.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z181022054634/view", "date_download": "2018-12-15T16:28:10Z", "digest": "sha1:GJEYUZTPDKS3HJQ2EKIO3XLQSIWJCTK3", "length": 9361, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राजधर्म विचार- व्यवहार नीति", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nसभा, राजा व राज पुरुष यांनी देशाचा व शास्त्र व्यवहार यांच्या सहाय्यानें पुढे लिहिलेल्या आठरा विवाद स्थानांचा प्रति दिवशीं निर्णय करावा. जे नियम पूर्वीच्या शास्त्रांत नसतील व ज्यांची देशकालानुसार आवश्यकता वाटेल ते उत्तमोत्तम नियम करुन राजा व प्रजा यांची उन्नति करावी.\nविधि आणि निषध रुपानें अधिकार्‍याची अपेक्षा विवाद स्थानें अठरा आहेत. तीं हीं [१] ऋण देणें आणि घेतले असेल तर त्या संबंधाचा विवाद, [२] सर्वांनी एकत्र मिळून कांही कृत्य करणें [३] ठेव, किंवा कोणी कोणाकडे कांही पदार्थ कांही कामा निमित्य ठेवलेला असतो, त्यासंबंधी वाद; (४) एकाचा पदार्थ दुसर्‍यानें मालकाच्या आज्ञेशिवाय विकणें; [५] दिलेला पदार्थ मागितला असतां पुन: परत न करणें; (६) नोकरी करणाराला जो पगार मिळतो तो कमी करणें किंवा त्यांतील कांही भाग आपण घेंणे; (७) केलेल्या प्रतिज्ञेचे पालन न करणें [८] पशूंचा स्वामी व पालक यांत होणारा वादविवाद; [९] सीमेच्या संबंधाचा वाद; (१०) कठोर शिक्षा करणें; [११] शिव्या गाळी, बेअब्रू, किंवा कडक भाषण करुन दुसर्‍याला दु:खविणें; [१२] चोरी करणें, दरवडा घालणें; (१३) बलात्कारानें करुन कांही काम करणें; (१४) परस्त्रीला घेऊन जाणें; (१५) स्त्री पुरुषांदिकांच्या धर्मामध्यें व्यतिक्रम होणें; (१६) दायविभाग संबंधी वादविवाद; [१७] घेण्या देण्यांत वादविवाद; [१८] जड व चेतन पदार्थाला डावामध्यें धरुन जुगार खेळणें. ही अठरा प्रकारची परस्पर वादिप्रतिवादीमध्यें उत्पन्न होणारी विवादस्थानें आहेत याचा निर्णय करतांना राजा व राज पुरुषांना उचित आहे कीं, त्यांनी अठरा प्रकारचे विवादमधून कोणत्याही विवादाचें कारण उपस्थित झाल्यावर तत्वाचा विचार करुन यथार्थ न्याय करणें, तथा अपराध्याला यथा योग्य दंड करणें या विषयाचा विस्तार राजनीतीच्या ग्रंथामध्यें पाहूण घेतला पाहिजे.\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://citygossiper.com/kshitij-trailer-promotional-song-launch/", "date_download": "2018-12-15T15:38:44Z", "digest": "sha1:3EBW4ERO6GCR4OE3OD3H7U5ZZADUOMIM", "length": 10301, "nlines": 93, "source_domain": "citygossiper.com", "title": "\"Kshitij - A Horizon\" Trailer and Promotional Song Launch", "raw_content": "\nशिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nसामाजिक घटनांचा आणि समस्यांचा उहापोह मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा. जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काही सामाजिक गोष्टींचा वेध घेण्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपले मत परखड मांडण्यासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी या माध्यमाचा सर्रास उपयोग केला जातो. सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणाऱ्या अशाच काही संवेदनशील व्यक्तींद्वारे ‘क्षितिज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे.\nशिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले. .\n‘क्षितिज’ या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आजही खेड��यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले- मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे.\nशाळकरी मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या गाण्याचे सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे आणि काही लहान मुलांनी मिळून या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले.शिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले. तर या सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित असून, समाजातील प्रतिकूल परिस्थितीला मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीने केलेला संघर्ष यात असल्याचे उपेंद्र लिमये यांनी सांगितले. या सिनेमात उपेंद्र सोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. तसेच योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे, विशेष म्हणजे या सिनेमाचे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा वापर न करता नैसर्गिक आवाजांचा वापर यात केलेला आहे.\nया सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनावर हा सिनेमा थेट भाष्य करणारा असून हा सिनेमा भविष्यात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरेल, अशी आशा सिनेमाच्या टीमला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-12-15T15:37:29Z", "digest": "sha1:R6QHN6UXGOHPDOW5USZ3AAWF4D3ZFSZZ", "length": 4980, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेरिका (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nअमेरिका ह्या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने - एक देश.\nअमेरिका (खंड) - जगातील ५ मुख्य खंडांपैकी एक\nउत्तर अमेरिका - अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा उत्तरेकडील खंड.\nदक्षिण अमेरिका - अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा दक्षिणेकडील खंड.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/if-you-want-a-gold-medal-then-become-a-vegetarian-pune-university-fatwa-274023.html", "date_download": "2018-12-15T16:00:47Z", "digest": "sha1:TDQZLNF6YS2QIRMI3QLUAH3MV6OXS4QZ", "length": 13133, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 न��गरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nसुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा\nध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अटही पुणे विद्यापीठाने घातलीये.\n10 नोव्हेंबर : शिक्षणाचे माहेर घरं असलेल्या पुण्यात पुणे विद्यापिठाने अजब फतवा जाहीर करून वाद निर्माण केलाय. सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलंय.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फक्त शाकाहारी विद्यार्थीच सुवर्णपदकावर हक्क सांगू शकतील असा नवा 'शैक्षणिक निकष' निर्माण करून आपले जगावेगळे शहाणपण दाखवून दिलंय. अशा विद्यार्थ्याला जो शाकाहारी आहे आणि निर्व्यसनी आहे त्याला ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यात येणार आहे.\nविज्ञानशाखेच्याच विद्यार्थ्यांसाठी सुव���्णपदक देण्यात येणार आहे. सुवर्णपदकासाठी अटींची जंत्रीच विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन केलं आहे.\nएवढंच नाहीतर विज्ञानशाखेचा विद्यार्थी सुवर्णपदकासाठी पात्र असेल. विद्यार्थी १०, १२ वी आणि पदवी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा आणि ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अटही पुणे विद्यापीठाने घातलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pune universityपुणेपुणे विद्यापीठशाकाहारी\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nपिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nPHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%2520%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T17:15:44Z", "digest": "sha1:GSFPHDBSM2RY65L2AT5A2ODHDJ7L7ZSW", "length": 27137, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (19) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove राहुल गांधी filter राहुल गांधी\nनरेंद्र मोदी (10) Apply न��ेंद्र मोदी filter\nममता बॅनर्जी (9) Apply ममता बॅनर्जी filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nनोटाबंदी (6) Apply नोटाबंदी filter\nमायावती (6) Apply मायावती filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nकॉंग्रेस (4) Apply कॉंग्रेस filter\nनितीशकुमार (4) Apply नितीशकुमार filter\nअरविंद केजरीवाल (3) Apply अरविंद केजरीवाल filter\nआम आदमी पक्ष (3) Apply आम आदमी पक्ष filter\nउत्तर प्रदेश (3) Apply उत्तर प्रदेश filter\nकाळा पैसा (3) Apply काळा पैसा filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nप्रणव मुखर्जी (3) Apply प्रणव मुखर्जी filter\nमुलायमसिंह यादव (3) Apply मुलायमसिंह यादव filter\nसमाजवादी पक्ष (3) Apply समाजवादी पक्ष filter\nहिवाळी अधिवेशन (3) Apply हिवाळी अधिवेशन filter\nअखिलेश यादव (2) Apply अखिलेश यादव filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nबहुजन समाज पक्ष (2) Apply बहुजन समाज पक्ष filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nसोनिया गांधी (2) Apply सोनिया गांधी filter\n#decodingelections : आताशी संघर्ष सुरू झालाय.. शेवट कुठे\n2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...\n'सीबीआय' प्रकरणी काँग्रेसचे लक्ष्य पंतप्रधान मोदीच\nनवी दिल्ली : 'सीबीआय'चे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा विरोध करत काँग्रेसने दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये आज (शुक्रवार) आंदोलन केले. या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील स्वत: निदर्शनांमध्ये सहभागी...\nमोदींसह अनेक दिग्गजांनी घेतले करूणानिधींचे अंत्यदर्शन\nचेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...\n'राहुल गांधीचे नेतृत्व स्विकारणार का'- योगी अदित्यनाथ\nलखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...\nपंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधीच\nनवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही...\nप्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...\nविरोधकांना जेव्हा जाग येते...\nआगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल. वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....\nमोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना...\nराष्ट्रपती निवडणुकीबाबत मतैक्‍याचा प्रयत्न न केल्यास संघर्ष अटळ\nनवी दिल्ली : एनडीए सरकार तृतीय वर्धापन दिन साजरा करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र आणून पंतप्रधान मोदींना इशारा दिला. ही एकजूट यापुढे संस���ेमध्येच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे स्पष्ट संकेत विरोधकांनी...\nमोदींचा करिष्मा अजूनही कायम\nपं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शुक्रवारी (ता. 26) तीन वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटते, याचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या वर्षी सकाळ माध्यम समूहाने केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या व्यापक जनमत...\nकाँग्रेस-तृणमूल : दिल्लीत मित्र, बंगालमध्ये प्रतिस्पर्धी\nकोलकता : काँग्रेस 'हाय कमांड'ने दुहेरी राजकीय धोरण तयार केले असून, ते तृणमूल काँग्रेससोबत पश्चिम बंगालमध्ये वेगळे आणि केंद्रीय पातळीवर वेगळे डावपेच करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'सोबत कोणतीही राजकीय आघाडी करणार नसल्याचे येथील प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर...\nनोटाबंदीची हाफसेंच्युरी: खडतर विकेटवर राजकारण्यांची बॅटिंग\n8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...\nअखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात लोकसभा आणि विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी भक्‍कम एकजूट दाखवली होती. मात्र, आता हीच \"बिगर-...\nराहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...\nजिंकेपर्यंत लढाई थांबणार नाही : मोदी\nमुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य ���नतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....\n\"मोदी टीम म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर\"\nकोलकाता, : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोदींवर टीकास्त्र सुरूच आहे. आज ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि त्यांची टीम अलिबाबा आणि चोरांची गॅंग असून,...\nनोटाबंदीवरून सर्व विरोधक एकवटले\nराजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...\n'नोटाबंदीला विरोध करताना देशहिताचा विचार नाही'\nनागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...\n'पोलिसी खाक्‍या'मुळे गांभीर्याचा विचका\nनवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/khalistan-slogans-raised-in-amritsar-on-operation-bluestar-anniversary-262315.html", "date_download": "2018-12-15T15:54:51Z", "digest": "sha1:YFJQDRHX4I7K7RMFEWN6CQJ7DWIUQY24", "length": 14255, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nसुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे\nसुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nVIDEO : International Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nVIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल\nVIDEO : नग्न होऊन धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयाची वसुली, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : हा आहे गुजरात मॉडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nInternational Tea Day: चहाची दुनिया नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nVIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nVIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : Paytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nVIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं\nVIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आण�� सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:38:50Z", "digest": "sha1:E7RX4S5BBKX7ZF2VSVAFFYDLW6CSDSJH", "length": 3745, "nlines": 97, "source_domain": "sangli.nic.in", "title": "बँका | सांगलीची हळद आणि द्राक्षे जगप्रसिद्ध आहेत.", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nआय सी आय सी आय बँक\nजिल्हा परिषद सांगली समोर, सांगली - मिरज रोड, सांगली\nएच डी एफ सी बँक\nपुष्पराज चौक, सांगली - मिरज रोड, सांगली\nसांगली - मिरज रोड, सांगली\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-62830", "date_download": "2018-12-15T16:30:02Z", "digest": "sha1:V5NFGNYW7PQSXSJ3MX6QD7I6N2LARSZG", "length": 21374, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial नितीशकुमारांची \"घरवापसी'! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 28 जुलै 2017\n\"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या शपथेनंतर \"विरोधी पक्षांचे ऐक्‍य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या नितीशकुमार यांनी आता तेवढ्याच ठामपणे घुमजाव करताना \"अंतरात्म्याच्या आवाजा'चा दाखला दिला आहे.\nभारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्‍यात धुळीस मिळवले आहेत.\nविरोधी पक्षांच्या \"महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी पक्षांनाही \"स्वयंचित' होण्यास भाग पाडले नितीशकुमार यांनी बुधव���री सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा ते भाजपबरोबर जाणार नाहीत आणि बहुधा निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करतील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाले असते त्या मार्गाने बिहारचे राज्य पुनश्‍च एकवार त्यांच्या हाती आले असते, तर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीशकुमार हाच एकमेव चेहरा असता नितीशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा ते भाजपबरोबर जाणार नाहीत आणि बहुधा निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करतील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाले असते त्या मार्गाने बिहारचे राज्य पुनश्‍च एकवार त्यांच्या हाती आले असते, तर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीशकुमार हाच एकमेव चेहरा असता मात्र अशी चाल खेळण्यात अनेक धोकेही होते. ते न पत्करता नितीशकुमार यांनी पाटण्यातील गादी कायम राखण्यात धन्यता मानली\nदोन वर्षांपूर्वी बिहारमधील आपले जुनेपुराणे हाडवैरी लालूप्रसाद यादव यांना सोबत घेऊन, त्यांनी कॉंग्रेससह \"महागठबंधन' उभे केले, तेव्हाही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट बिहारचे राज्य आपल्या हातात ठेवणे, हेच होते. आताही त्यांनी तेच केले आहे; मात्र ते करताना त्यांनी स्वत:च देशाला दाखविलेले \"संघमुक्‍त भारता'चे स्वप्न उद्‌ध्वस्त करून टाकले आहे.\n\"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर \"विरोधी पक्षांचे ऐक्‍य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले होते. आता स्वत:चेच हे शब्द कानाआड करून त्यांनी केलेली भाजपबरोबरची हातमिळवणी याला संधिसाधूपणा म्हणायचे की मुत्सद्देगिरी मात्र आपल्या स्वच्छ प्रतिमेवर एकही शिंतोडा उडू नये, यासाठी धडपड करताना हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात सुरू असलेल्या लढ्याला त्यांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांनी राजकारणात पदार्पण केले तेव्हापासूनच त्यांची नाळ डॉ. राममनोहर लोहिया यांच्या बिगर-कॉंग्रेसवादाच्या राजकारणाशी जोडली गेलेली होती. त्यामुळेच आता \"रालोआ'मधील घरवापसीमुळे त्यांची चार वर्षांची अस्वस्थता संपुष्टात आली असावी, असे मानता येते.\nभाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली, तेव्हा \"सेक्‍युलर' नितीशकुमार या���नी भाजपबरोबरचा 17 वर्षांचा संसार मोडला. शिवाय \"मिस्टर क्‍लीन' ही प्रतिमा होतीच. त्या जोरावर विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्‍का बनले होते. आता ते सारे संपले आहे. खरे तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला, तेव्हाच वारे वेगळ्या दिशेने वाहत असल्याची चुणूक दिसली होती. गेल्या मे महिन्यात लालूप्रसादांवरील पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणाचा खटला तातडीने चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, तेव्हापासूनच नितीशकुमार अस्वस्थ होते. पुढे उपमुख्यमंत्री तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले. या घडामोडींनंतर \"सेक्‍युलर'पेक्षा \"मिस्टर क्‍लिन' प्रतिमा जपणे जास्त निकडीचे आहे, असे त्यांना वाटू लागले. भाजपच्या गोटात मात्र त्यामुळे आनंदीआनंद झाला. गुरुवारी सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. आता नितीशकुमार यांनी विरोधी ऐक्‍याला दगाफटका करून सुरुंग लावल्याचा राग लालूप्रसाद आणि कॉंग्रेसजन आळवत आहेत. ते खरेही असले तरी हिंदुत्ववादाची लढाई इतकी महत्त्वाची होती, तर आपले चिरंजीव तेजस्वी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात लालूप्रसादांना काय अडचण होती\nलालूंना बिहारमधील सत्तेचे एक केंद्र आपल्या घरातच हवे होते आणि नेमके तेच नितीश यांना अडचणीचे होते. अखेर नितीश हे आपल्या मार्गाने गेले आणि जाताना त्यांनी मनातले पंतप्रधानपदाचे स्वप्नही उधळून लावले. 2019 मध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येणार, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी बहुधा केंद्राच्या मदतीने बिहारच्या विकासाचे कंकण हाती घेतलेले दिसते.\nमात्र या नव्या खेळीनंतर नितीशकुमार यांचे राजकारणच अडचणीत येऊ शकते. या आधी त्यांनी भाजपबरोबर डाव मांडला होता, तेव्हा भाजप हा दुय्यम भूमिकेत असायचा. आता केंद्रातील बहुमतानंतर भाजपचे वेगळे डावपेच सुरू झाले आहेत. प्रादेशिक पक्षांच्या साह्याने राज्ये जिंकायची आणि नंतर त्याच प्रादेशिक मित्रांचा गळा घोटायचा, हे भाजपचे राजकारण नितीशकुमार यांच्या लक्षात आले नसेल, असे कसे म्हणणार शिवाय, नितीशकुमार हे संधिसाधू आहेत, हे लालूप्रसाद यांना आज उमगले काय शिवाय, नितीशकुमार हे संधिसाधू आहेत, हे लालूप्रसाद यांना आज उमगले काय 1990च्या दशकात समता पक्ष स्थापन करून नितीश यांनी दिलेला दगा लालूप्रसाद विसरले कसे 1990च्या दशकात समता पक्ष स्थापन करून नितीश यांनी दिलेला दगा लालूप्रसाद विसरले कसे त्यापलीकडची बाब म्हणजे आता लालूप्रसाद \"नितीश यांच्यामागे एक खुनाचे प्रकरण आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते भाजपबरोबर गेल्याचे' सांगत आहेत. ही पश्‍चातबुद्धी आहे. तसे होते तर मग लालूप्रसादांनी नितीश यांच्याबरोबर \"महागठबंधना'त सामीलच व्हायला नको होते. अखेर राहुल गांधी म्हणाले तेच खरे. \"भारतीय राजकारण हे असेच असते,' या राहुल यांच्या उद्‌गारातच सारे काही आले आहे आणि याच संधिसाधू, तसेच बेरक्‍या राजकारणाची प्रचिती यानिमित्ताने नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा दिली आहे. मात्र त्यामुळे विरोधी ऐक्‍याचे तारू पाण्यात जाण्यापूर्वीच फुटले, हेही खरेच. आता भाजपला खऱ्या अर्थाने रान मोकळे झाले आहे.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s9200-point-shoot-digital-camera-black-price-p6AYX.html", "date_download": "2018-12-15T17:18:01Z", "digest": "sha1:YPE5C7TQQYVLZK4HPT5YPJBXCPFKZBG2", "length": 20067, "nlines": 438, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शू�� डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 10,249)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 12 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nशटर स्पीड रंगे 1/4000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 29 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 4 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स AAC, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 316 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 984 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/247?subject_page=1", "date_download": "2018-12-15T16:24:16Z", "digest": "sha1:KINYUGG2C3UWULVTB26EW5JIUSXRLNF4", "length": 2853, "nlines": 94, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): E-Journals", "raw_content": "\n१८० वर्ष एकोणपन्नासावे - अंक : दुसरा : जुलै २०१४\n२०३ दिशा : जुलै २०१४\n१७९ वर्ष एकोणपन्नासावे - अंक : पहिला : एप्रिल २०१४\n१७८ वर्ष अठ्ठेचाळिसाव�� - अंक : चौथा : जानेवारी २०१४\n१७७ वर्ष अठ्ठेचाळिसावे - अंक : तिसरा : ऑक्टोंबर २०१३\n१७६ वर्ष अठठेचाळिसावे - अंक : दुसरा : जुलै २०१३\n१७५ वर्ष अठठेचाळिसावे - अंक : पहिला : एप्रिल २०१३\n१७४ वर्ष सत्तेचाळिसावे - अंक : चौथा : जानेवारी २०१३\n२०२ दिशा : जुन २०१४\n२०१ दिशा : मे २०१४\n२०० दिशा : एप्रिल २०१४\n१९९ दिशा : मार्च २०१४\n१९८ दिशा : फेब्रुवारी २०१४\n१९७ दिशा : जानेवारी २०१४\n१९६ दिशा : डिसेंबर २०१३\n१९५ दिशा : नोव्हेंबर २०१३\n१९४ दिशा : ऑक्टोबर २०१३\n१९३ दिशा : सप्टेंबर २०१३\n१९२ दिशा : ऑगस्ट २०१३\n१९१ दिशा : जुलै २०१३\n174 बेडेकर, विजय वा.\n131 मठ, शं. बा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T16:54:18Z", "digest": "sha1:4UJQMIE2PSSFLBV6KT6FL4S45UNJZ7R5", "length": 54113, "nlines": 178, "source_domain": "shekharpatil.com", "title": "कुबेर महोदयांचा उलटा चष्मा - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • पत्रकारिता\nकुबेर महोदयांचा उलटा चष्मा\nलोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्‍या गिरीश कुबेर यांच्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.\nलोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्‍या गिरीश कुबेर यांच्या लोकसत्तामध्ये ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.\nमंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळपासूनच या अग्रलेखाबाबत सोशल मीडियातून तीव्र टिकेचा सुर उमटल्याने माझे कुतुहल चाळवले गेले. पहिल्यांदा मी हा अग्रलेख अनेकदा वाचला. यानंतर याविरूध्द उमटलेल्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या. अगदी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरील प्रतिक्रियादेखील वाचल्या. आज दुपारपर्यंत याविरूध्द लिहण्यात आलेले सारे काही जाणून घेतल्यानंतर मी मत प्रदर्शन करत आहे. साधारणत: गिरीश कुबेर यांनी बळीराजाचा केेलेला अपमान, शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांची उडविलेली खिल्ली, यासाठी वापरलेले धारदार शब्द आणि अर्थातच पराकोटीची संवेदनहिनता याचा विविध मान्यवरांनी आपापल्या परीने समाचार घेतला आहे. याची पुनरावृत्ती टाळत मी अन्य मुद्यांकडेही आपले लक्ष ��ेधू इच्छितो. सर्वप्रथम गिरीश कुबेर यांच्या या वादग्रस्त लेखातील काही महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो.\n* शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ असल्याचे चुकीचे गृहितक समाजाने मांडलेय आणि समाजाचा सारासारविवेक क्षीण आहे.\n* खरा शेतकरी हा अल्पभुधारक असून शेतमजुराच्या समस्या बिकट आहेत.\n* कोणताही शेतकरी सुगीचे दिवस असल्याबद्दल समाधान व्यक्त करत नाही.\n* निसर्गनिर्मित आपत्तीचे हलाखीचे चित्रण करण्याचा ‘सपाटा’ दुरचित्रवाणी वाहिन्यांनी लावलाय.\n* सत्ताधार्‍यांना असणारी कळकळ हेतुपुर्वक कॅमेर्‍यात बंदिस्त होत आहे.\n* बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असून अंगाखांद्यावर दागिने मिळवणार्‍या या शेतकर्‍यांना ‘करशुन्य’ उत्पन्न मिळत असते.\n* हा शेतकरी राजकीयदृष्ट्या सक्रीय तसेच कांगावेखोर असतो. त्याच्याप्रमाणे कुणी व्यावसायिक आत्महत्येची धमकी देत नाही.\n* शेती हा व्यवसाय असल्याने यात नुकसानीची तयारी हवीच.\n* शेतकरी आपल्यातील किती वाटा शेतमजुरांना देतो \n* शेतकर्‍यांप्रमाणेच उठसुठ देण्यात येणार्‍या नुकसान भरपाया आणि मदत या भिकेला लावणार्‍या आहेत.\nया सर्व मुद्यांचा उहापोह करण्याआधी गिरीश कुबेर हे ‘इंडिया’तील विचारवंत असल्याचे आपण लक्षात घ्यावे. यामुळे हस्तीदंती मनोर्‍यात बसून आपण भलतेच क्रांतीकारी आणि आणि विचारप्रवर्तक लिहल्याचा भास त्यांना कदाचित झालाही असेल. मात्र ‘भारत’ आणि ‘इंडिया’तील भेद त्यांच्या लिखाणात अगदी ठसठशीतपणे जाणवतोय. अर्थात हा उग्र दर्प त्यांच्या अंगलट आलाय. खरं तर भारतात जगातील सर्वात मोठा मध्यम वर्ग आहे. हाच मध्यम आणि विशेषत: उच्च मध्यमवर्ग सातत्याने ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये रंगून गेलाय. याला सामाजिक जाणीवांचे काहीएक देणेघेणे नाही. खुल्या स्पर्धात्मक आणि शुध्द भांडवलशाही जगातील तमाम फळे चाखण्याची यांची तीव्र आकांक्षा आहे. मग सामाजिक न्यायाच्या भावनेतून देण्यात आलेल्या आरक्षणासह अर्थातच सर्वसामान्यांसाठी असणार्‍या लोकल्याणकारी योजना त्यांना कुबड्या वाटतात. याला तो नाक तर मुरडतोच पण वेळप्रसंगी विरोधही करतो. उरलीसुरली कसर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश कुबेर हे त्यांचेच विचार प्रखरतेने मांडत पुर्ण करत असतात. याचमुळे शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ तर मुळीच नाही पण असे म्हणणारा समाजही सारासारविवेक हरवून बसल्याचे ते बिनदिक्कतपणे नमुद करतात. समाजमन हे विचारांवर नव्हे तर भावनेच्या हिंदोळ्यावर झुलते हे कुणीही मान्य करेल. मात्र शेतकर्‍यांच्या कथित दु:खात वाहवून जाणारा सारासारविवेक हा अन्य कोणत्याही सामाजिक समजांइतकाच खोटा असल्याची ठाम भुमिका जेव्हा कुबेर घेतात तेव्हा कुणीही सुज्ञ जन संतापणार नाही तर काय आपल्या सामाजिक जाणीवा खोट्या असतील तर महिलांवरील अत्याचारांपासून विविध संवेदनशील मुद्यांवर रस्त्यावर उतरणारा आणि विविध स्वरूपात आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा समाजही भंपक आणि याला व्यापक प्रसिध्द देणारा मीडियादेखील (आता कुबेर साहेबही याचेच घटक आहेत हो आपल्या सामाजिक जाणीवा खोट्या असतील तर महिलांवरील अत्याचारांपासून विविध संवेदनशील मुद्यांवर रस्त्यावर उतरणारा आणि विविध स्वरूपात आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा समाजही भंपक आणि याला व्यापक प्रसिध्द देणारा मीडियादेखील (आता कुबेर साहेबही याचेच घटक आहेत हो) याच प्रकारातील मानायला हवा.\nकुबेर यांनी अल्पभूधारक आणि शेतमजुरांच्या समस्या तरी खर्‍या असल्याचे मान्य केले आहे. मात्र महाराष्ट्रातील ९९ टक्के शेतकरी हे अल्पभुधारक याच प्रकारातील असल्याचे त्यांनी लक्षात घ्यावे. मुळात अगदी बागायती असली तरी एक-दोन एकर वा त्याहूनही कमी तुकडा असणार्‍यांना त्यातून चांगले उत्पन्न काढणे हे अत्यंत जिकरीचे असते. राहिला प्रश्‍न शेतमजुरांचा तर त्यांची हालतही हलाखीची आहेच. शेतीच लाभदायक नसेल तर शेतमजुराची स्थितीही यथातथाच राहणार. कोणताही शेतकरी एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न आल्याचे सांगत नसल्याबद्दलही कुबेर यांची तक्रार आहे. आता काही पाश्‍चात्य राष्ट्रांचा अपवाद वगळता जगातील कोणताही व्यावसायिक आपल्या क्षेत्रात ‘तेजी’ असल्याचे सांगत नाही. भारताचा विचार करावयाचा तर चहा टपरीवाल्यापासून ते बड्या उद्योजकापर्यंत प्रत्येकासाठी आपापला धंदा हा जेमतेमच चालणारा असतो. आता वर्तमानपत्रांचा विचार करता निवडणुकीच्या काळात कुणी किती ‘कमाई’ केली याचे जाहीर प्रदर्शन कुणी केलेले नाही. खुद्द गिरीशजी कुबेर यांनी स्वत: ‘लोकसत्ता’ हा नफ्यात चाललाय की तोट्यात याचा उहापोह केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे शेतकर्‍यांना चांगला हंगाम गेला अन् त्यांनी नाही सांगितले तरी कुणाच्या पोटात दुखायला नको. या ठिकाणी मुद्दाम नमुद करावेसे वाटते की, कुबेर यांच्याप्रमाणेच ‘इंडिया’तील बर्‍याच जणांना कृषी उत्पादनांच्या भाववाढीने प्रचंड खदखदते. या देशातील शरद पवार हाच एकमेव नेता कृषी उत्पादनांच्या भाववाढीने शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळणार असल्याचे अगदी टिका-टिपण्णी सहन करून जाहीरपणे सांगतो. इतर राजकारणी मात्र कांदा-बटाट्यांच्या माळा घालून निषेध करण्याचा थिल्लरपणा करतात. कांदा, बटाटे, टमाटे आदींचे भाव वाढल्यामुळे आपण संतापतो. मात्र जेव्हा याचे भाव कोसळतात तेव्हा काय याचे उत्तर आपण कधी शोधत नाही.\nविविध दुरचित्रवाणी वाहिन्यांनी नैसर्गिक आपत्तीचे चित्रीकरण करण्याचा सपाटा लावला असून त्यांच्या रेट्याने सत्ताधार्‍यांचे मन विरघळत असल्याचा अचाट दावादेखील कुबेर यांनी केला आहे. सत्ताधार्‍यांचा हा कळवळा व्यवस्थित कॅमेराबंद करण्यात येत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कमाल आहे बुवा आता समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांमध्ये नाही उमटणार तर कुठे आता समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांमध्ये नाही उमटणार तर कुठे भलेही आपण आपल्या वर्तमानपत्रातून याला थारा देऊ नका. मात्र इतरांना असे न करण्याचा सल्ला देण्याचा अनाहुतपणा कशासाठी भलेही आपण आपल्या वर्तमानपत्रातून याला थारा देऊ नका. मात्र इतरांना असे न करण्याचा सल्ला देण्याचा अनाहुतपणा कशासाठी बरं बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असल्याचा त्यांचा जावईशोध तर अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रातील सिंचनाची तमाम साधने वापरूनही एक तृतीयांशपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येणार नसल्याचे बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या गावीच नसावे. यातच सिंचनाच्या अनुशेषाचीही त्यांना माहिती नसावी. शेतकर्‍यांच्या अंगाखांद्यावरील सोन्याचाही या महोदयांना तीव्र आकस आहे. अहो वीस-पंचवीस वर्षांपुर्वी सायकल वापरणारा मध्यमवर्ग वातानुकुलीत कारमध्ये गेला. त्यांची मुलेबाळे परदेशात गेली. आर्थिक उदारीकरणाचे लाभही त्यांना मिळाल्याने शेतकर्‍यांच्या मुठभर वर्गाकडे असणारे सोने-नाणे तसे असुयेचा विषय बनता कामा नये. बरे ते म्हणतात तसे ‘अंगा-खांद्यावर’ सोने मिरवणारे असतील तरी ते फक्त एक टक्के. इतरांचे काय बरं बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असल्याचा त्यांचा जावईशोध तर अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रातील सिंचनाची तमाम साधने वापरूनही एक तृतीयांशपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येणार नसल्याचे बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या गावीच नसावे. यातच सिंचनाच्या अनुशेषाचीही त्यांना माहिती नसावी. शेतकर्‍यांच्या अंगाखांद्यावरील सोन्याचाही या महोदयांना तीव्र आकस आहे. अहो वीस-पंचवीस वर्षांपुर्वी सायकल वापरणारा मध्यमवर्ग वातानुकुलीत कारमध्ये गेला. त्यांची मुलेबाळे परदेशात गेली. आर्थिक उदारीकरणाचे लाभही त्यांना मिळाल्याने शेतकर्‍यांच्या मुठभर वर्गाकडे असणारे सोने-नाणे तसे असुयेचा विषय बनता कामा नये. बरे ते म्हणतात तसे ‘अंगा-खांद्यावर’ सोने मिरवणारे असतील तरी ते फक्त एक टक्के. इतरांचे काय या शेतकर्‍यांना करशुन्य उत्पन्न मिळते याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय. कुबेर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. बडे जमीनदार हे प्राप्तीकराच्या कक्षेत यावेत असे विचार कधीपासून मांडण्यात येत आहेत. मात्र याबाबत केंद्रीय पातळीवरून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे यावरून ओरड करण्यात आणि शेतकर्‍यांना दुषण देण्यात काहीही तथ्य नाही.\nशेतकरी हा राजकीयदृष्ट्या सक्रीय आणि कांगावेखोर असल्याचे कुबेर म्हणतात. राज्यातील बहुतांश राजकारणी हे शेतकरी पार्श्‍वभुमीचे असल्याने कदाचित त्यांचा हा समज असावा. मात्र मंत्रीपदे, आमदारकी, खासदारकी तसेच राजकारण आणि सहकारातील बहुतांश मलाईदार पदे उपभोगणारे शेतकरी हे ०.००१ टक्के असतील. मात्र त्यांच्याकडे पाहून इतरही याच प्रकारातील असल्याचा दावा हास्यास्पद या प्रकारातील आहे. आता शेतकरी कांगावेखोर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता देशातील प्रत्येक घटक सरकारकडून आपापल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. विविध समाजघटक आरक्षणाची मागणी करतात, शासकीय कर्मचार्‍यांना वाढीव महागाईभत्ता हवा असतो. उद्योजकांना सवलती हव्या असतात. सर्वसामान्यांना विविध कल्याणकारी योजना हव्या असतात. कामगारही सरकारकडून अपेक्षा बाळगतात. मग शेतकर्‍यांनीच काय घोडे मारले हो शेतकर्‍यांच्या मागण्यांना ‘कांगावा’ म्हणणे ही कुबेर यांची त्यांच्याप्रती असणारी दृष्टी दर्शविते हेदेखील आपण लक्षात घ्यावे.\nगिरीशजी कुबेर यांनी ‘शेती हा व्यवसाय असल्याने त्यात नुकसानी तयारी ठेवावी’ आणि ‘शेतकरी आपल्या उत्पन्नातील किती वाटा शेतमजुरांना देतो’ हे परस्परविरोधी दोन मुद्दे अधोरेखीत केले आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी तो बहुतांश लहरी मान्सूनवर अवलूंन असल्याने आतबट्टट्याचा आहे. यात बियाण्यांपासून ते व्यापार्‍यांपर्यंत अनेक ठिकाणच्या फसवणुकी आहेत. मात्र असे असुनही कुबेर म्हणतात त्याप्रमाणे थोडा वेळ हे क्षेत्र ‘व्यवसाय’ असल्याचे मानत त्यांच्या पुढील मागणीकडे वळूया. यात त्यांनी रग्गड कमाई करणारा शेतकरी हा शेतमजुरांना योग्य तो वाटा देत नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. आता शेती हा व्यवसाय जर असेल तर कोणता व्यावसायिक हा आपल्याकडे काम करणार्‍यांना आपल्या उत्पन्नातील वाटा देतो’ हे परस्परविरोधी दोन मुद्दे अधोरेखीत केले आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी तो बहुतांश लहरी मान्सूनवर अवलूंन असल्याने आतबट्टट्याचा आहे. यात बियाण्यांपासून ते व्यापार्‍यांपर्यंत अनेक ठिकाणच्या फसवणुकी आहेत. मात्र असे असुनही कुबेर म्हणतात त्याप्रमाणे थोडा वेळ हे क्षेत्र ‘व्यवसाय’ असल्याचे मानत त्यांच्या पुढील मागणीकडे वळूया. यात त्यांनी रग्गड कमाई करणारा शेतकरी हा शेतमजुरांना योग्य तो वाटा देत नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. आता शेती हा व्यवसाय जर असेल तर कोणता व्यावसायिक हा आपल्याकडे काम करणार्‍यांना आपल्या उत्पन्नातील वाटा देतो याचे उत्तर कुबेरांनीच देणे अपेक्षित आहे. त्यांचा कार्पोरेट कंपन्या आणि याच्याशी संबंधीत अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. अब्जावधींची उलाढाल असणार्‍या अजस्त्र कंपन्यादेखील मुठभर एक्झिक्युटीव्हजचा अपवाद वगळता कामगारांची अक्षरश: पिळवणूक करतात हे त्यांना माहित नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे शेतीला व्यवसाय म्हणायचे आणि लागलीच त्यांनी आदर्श व्यावसायिक तत्वांचे पालन करण्याची अपेक्षादेखील बाळगायची हे कुठल्या प्रकारात बसते याचे उत्तर कुबेरांनीच देणे अपेक्षित आहे. त्यांचा कार्पोरेट कंपन्या आणि याच्याशी संबंधीत अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. अब्जावधींची उलाढाल असणार्‍या अजस्त्र कंपन्यादेखील मुठभर एक्झिक्युटीव्हजचा अपवाद वगळता कामगारांची अक्षरश: पिळवणूक करतात हे त्यांना माहित नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे शेतीला व्यवसाय म्हणायचे आणि लागलीच त्यांनी आदर्श व्यावसायिक तत्वांचे पालन करण्याची अपेक्षादेखील बाळगायची हे कुठल्या प्रकारात बसते बरं आपल्या प्रगतीनुसार कर्मचार्‍यांना वेतन देणार्‍या तसेच आपला नफा कर्मचार्‍यांमध्ये वाटून देणार्‍या कंपन्यांची यादी कुबेर यांनी जाहीर केल्यास महाराष्ट्रातील जनतेच्या ज्ञानात भर पडू शकेल. वाढत्या महागाईनुसार शेतमजुरीचे दरही वाढलेत याची माहिती त्यांनी आपल्या ग्रामीण वार्ताहरांकडून जाणून घ्यावीत. गावोगावी स्थलांतरामुळे शेतमजुर मिळण्यातील अडचणीही त्यांच्या लक्षात येतील.\nगिरीशजी कुबेर यांनी आपल्या अग्रलेखाच्या शेवटी मांडलेला मुद्दा हा अतिशय गंभीर असा आहे. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या भरपायांसह कर्जमाफीसारख्या योजना सरसकट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुबेर यांच्या या एक-दोन ओळींच्या मुद्याआड अनेक बाबी दडल्या आहेत. भांडलवदारी दृष्टीकोनातून जगाकडे पाहिल्यास सर्वसामान्यांना देण्यात येणार्‍या सवलती, विविध लोकल्याणकारी योजना, अनुदाने आदी बाबी ‘सरकारी तिजोरीवरील ताण’ असल्याचे मानत हेटाळणी केली जाते. मात्र यातील सामाजिक न्यायाची भावना कुणाच्या लक्षात येत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आदी पायाभुत सुविधांमध्ये प्रचंड अनुदान देत असते. यामुळे अगदी अनुदानयुक्त सिलेंडरसह, पेट्रोल-डिझेलादी इंधनाचे भाव, एस.टी. आणि रेल्वेचा तुलनेत किफायतशीर प्रवास या बाबींमागे केंद्र आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा असतो हे उघड आहे. याशिवाय समाजाच्या विविध दुर्बल घटकांसाठी असणार्‍या योजनांचाही कोट्यवधी जनतेला लाभ होतोय हे कुणी नाकारू शकत नाही. त्रुटी असतील तर त्या या योजनांच्या अंमलबजावणीत आहेत. मग कुबेर महोदय म्हणतात त्याप्रमाणे कर्जमाफी आणि सवलतींसोबत ज्या दिवशी वर नमुद केलेल्या बाबींमधून सरकार अंग काढेल त्यादिवशी अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं आपत्तीत बळी पडलेल्यांच्या मदतीवरही त्यांना आक्षेप असल्याची बाब कुणाच्या पचनी पडणारी नाही. तसे तर सैनिकदेखील पगारासाठी काम करतात. मग शहीद झालेल्यांचा उदो-उदो आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही कशासाठी असा प्रश्‍नदेखील यातून निर्माण होऊ शकतो. सर्वात भयंकर बाब म्हणजे त्यांच्यासारखाच कु���ी विद्वान महाराष्ट्रातील साधारणत: ७० टक्के लोक शेेतीशी संबंधीत असल्याने आत्महत्या करणार्‍यांपैकी शेतकर्‍यांचे तितकेच प्रमाण असल्याचेही सिध्द करू शकतो.\nभारत हे लोकशाही राष्ट्र असले तरी अमेरिकेसारख्या भांडवलशाहीप्रधान राष्ट्रांपेक्षा आपली स्थिती भिन्न आहे. हजारो वर्षांपासून पराकोटीची विषमता असणार्‍या आपल्या देशात सर्व समाजघटकांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणे सोपे काम नाही. यामुळे दीर्घ कालावधीसाठी आरक्षणासह विविध कल्याणकारी योजना तर अल्प कालावधीसाठी अनुदान, सवलती, पॅकेजेस, नुकसान भरपाई हे आवश्यक घटक आहेत. ‘सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या कठोर नियमाप्रमाणे भलेही जग चालत असेल. मग त्यात कुबेरांचा ‘इंडिया’देखील असेल. मात्र ‘भारता’ला पुढे जायचे तर सरकारला मानवी चेहरा धारणच करावा लागणार असल्याचे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कुबेर यांच्या वर्तमानपत्रात सातत्याने ‘भारता’वर टिकास्त्र सोडण्यात येत असते. मग कधी काही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा नक्षलवाद्यांशी बादरायण संबंध जोडण्यात येतो तर कधी पॅकेजसंस्कृतीवर घणाघात करण्यात येतात. या सर्व लिखाणाला वाचकवर्ग निश्‍चितच आहे. मात्र तो त्यांच्याप्रमाणेच ‘आहे रे’ या वर्गातील आहे. काही दिवसांपुर्वी गिरीशजींचा ‘तेलगंगेच्या दोन तिरांवर’ हा अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचनात आला. याचेच प्रतिक घेऊन सांगावेसे वाटते की, कुबेर महोदयांनी ‘इंडिया’च्या तिरावरून ‘भारता’च्या दुसर्‍या तिराकडे पाहत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करतांना त्यांनी इकडच्या तिरासाठी सरळ तर समोरच्या तिरासाठी उलटा असणारा चष्मा धारण केलाय. यामुळे ‘इंडिया’च्या निकषांवर त्यांनी ‘भारता’ला घासून पाहण्याचा प्रयत्न केला. यात ते साफ फसलेत. असो. गिरीशजी कुबेर यांच्या लिखाणाचा मी मनापासून चाहता आहे अन् राहणारही. मात्र जिथे खटकले तिथे लिहले. विचाराचा प्रतिकार विचारानेच करावा. यात व्यक्तीद्वेष मुळीच नसावा. परिणामी ‘बळीराजाची बोगस बोंब’चे उत्तर आपण सर्वांनीदेखील विचारांनीच द्यावे ही अपेक्षा. याच विचारानुसार मी माझे तोकडे ज्ञान आणि आकलन वापरत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.\n‘बोल’ आणि अस्वस्थ करणारे प्रश्‍न \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\n मुद्देसूद आणि सड़ेतोड; परखड़\nदादा आपले विचार वाचुन कळले की एखाद्या विषयाचे दोन्ही बाजुनी आकलन करुन ते लिखान करणे हे फार अवघड आहे . एकाच बाजुने स्षटीकरण केल्याने फसगत होते.\nकोणावरही आकस न ठेवता कोट्यावधी जनतेचे विचारच अधोरेखित केले आहेत. धन्यवाद\nशेखर सर, तुमच्याकडून जे अपेक्षित अस्त तेच आलय. या उत्तरासाठी एका शेतक-याच्या पोराचा सलाम\nलोकसत्ताचे आदरनिय संपादक गिरीश कुबेर यांच्या लिखानाचे आम्ही चाहते आहोते. पत्रकार म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे. परंतु अशा प्रकारच्या लिखानाला आमची हरकत आहे. विचारांच्या माध्यमातून तुम्ही ‘शेतकऱ्यांच्या बोगस बोंबा’चा घेतलेला समाचार अतिशय स्तूत्य आहे.\nशेतकरी दोन पैसे कमवत असेल तरी त्यामागे त्याचे कष्ट,मेहनत,धोका पत्करण्याची जोखिम ई.चा विचार कुबेर जी नि केला नसावा आणि करू पण शकत नाही.\nत्यांना आपण चार एकर जमिनिचा एक टुकड़ा 2 वर्ष कसायला द्या आणि मग लिहा म्हणां “कुबेर-मंत्र”…\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_0.html", "date_download": "2018-12-15T15:51:40Z", "digest": "sha1:CN6VNDH3E3ZAPMCWAESKILKJGUHPDF5Y", "length": 10182, "nlines": 141, "source_domain": "www.krushirang.com", "title": "शनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शन | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nशनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शन\nपुणे : पुण्यातील बाजार समिती परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर असतील. त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन आणि ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कॅथल डेन्स हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nशनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘अडचणीच्या काळातील शाश्‍वत डाळिंब शेती’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी दिली. या परिसंवादात सहभागासाठी संघाच्या सभासदांना ५०० रुपये शुल्क असून, अन्य शेतकऱ्यांसाठी १००० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी व्यवस्थापक मारुती बोराटे - ७५८८५९२८९१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण��याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1301.html", "date_download": "2018-12-15T16:17:55Z", "digest": "sha1:UFWVLHMC6VPQJID5QY63OKKNNK7SXKX7", "length": 7998, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्याला लवकरच कृषी महाविद्यालय : माजीमंत्री पाचपुते. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nश्रीगोंद्याला लवकरच कृषी महाविद्यालय : माजीमंत्री पाचपुते.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंद्यात लवकरच कृषी महाविद्यालय होणार असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. तसेच श्रीगोंद्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे देखील पाचपुते यांनी सांगितले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमाजी मंत्री पाचपुते यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात श्रीगोंद्याला कृषीमहाविद्यालय मंजूर करून घेतले होते. परंतु ना.राम शिंदे मंत्री झाल्यानंतर ते हळगावला हलवण्यात आले. त्यावर उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने याबाबत राहुरी कृषीविद्यापीठाला फेरतपासणी अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. .\nमुख्यमंत्री फडणवीस आज भीमापाटस कारखान्याच्या कार्यक्रमासाठी पाटस येथे आले असता, माजी मंत्री पाचपुते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हळगावला कृ���िमहाविद्यालय झाल्यास तुम्हाला काही अडचण आहे का असे विचारले.\nयावर पाचपुते यांनी हळगावला कृषिमहाविद्यालय झाल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. पण हळगावला एक आणि श्रीगोंद्याला एक असे दोन कृषिमहाविद्यालय व्हावेत असे पाचपुते यांनी सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nत्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीगोंदेकर व जामखेडकर असे दोघेही खुश होतील असा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन पाचपुते यांना दिले आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय होणार असून, त्यामुळे श्रीगोंद्याच्या वैभवात भर पडणार असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-eklahare-village-dist-nashik-sarpanch-mohini-jadhav-13743?tid=162", "date_download": "2018-12-15T16:52:25Z", "digest": "sha1:DPXUVYYG42FNXM26OHRYJZUTUPKRVHIM", "length": 18715, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on eklahare village (dist. Nashik) sarpanch Mohini Jadhav. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्��ाचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र, नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र, नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...\nएकलहरे ग्रामपंचायतीस दर वर्षी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम १२५ नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम १२५ रद्द करून कलम १२४ नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावून तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवण्याचे अतिरिक्त साधन नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले.\nप्रशासकीय खर्च, छोट्या-छोट्या विकासकामांची बिल देयके रखडल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. त्यात दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो, त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वत:च्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत त्यांनी सासरे दिलीप जाधव आणि पती संदीप जाधव यांना सांगितले. त्यांनी आनंदाने या निर्णयास संमती देत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आनंद हीच आपली दिवाळी असल्याचे सांगितले. सौ. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेकडे गहाण ठेवत एक लाख ७५ हजार रुपये जमवले. त्याचा धनादेश ग्रामसेवक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे सुपूर्त करीत त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याचे सूचित केले.\nग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु तो आजतागायत मिळालेला नाही. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा संबंधित प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला.\n- मोहिनी जाधव, सरपंच\nनाशिक nashik ग्रामपंचायत सरपंच दिवाळी महाराष्ट्र प्रशासन उत्पन्न वेतन ग्रामविकास rural development\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nदुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...\nपायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाज��र आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...\nपर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-repairing-possible-gst-law-59213", "date_download": "2018-12-15T17:14:08Z", "digest": "sha1:6JT6YNJO36SKSRCKAXYNFCLO7HYGRPXX", "length": 13074, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news repairing possible in gst law जीएसटी कायद्यात दुरुस्ती शक्‍य - सुभाष भामरे | eSakal", "raw_content": "\nजीएसटी कायद्यात दुरुस्ती शक्‍य - सुभाष भामरे\nगुरुवार, 13 जुलै 2017\nनाशिक - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व कायद्यांमध्ये सेवा व वस्तू कर (जीएसटी) हा क्रांतिकारी कायदा असून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व्यापारी, नागरिकांच्या हाती आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाचा ठरणारा हा कायदा अमलात येऊन फक्त बारा दिवस झाले आहेत. कायद्यातील चांगल्या बाबी समोर येत आहे त्याप्रमाणे काही अडचणीदेखील समोर येत असल्याने या कायद्यात काही प्रमाणात दुरुस्ती शक्‍य असल्याचे सूतोवाच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी केले.\nदेशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या \"जीएसटी' करासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी व त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी त्या-त्या भागातील केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने मार्गदर्शन आयोजित केले जात आहे.\nत्याचाच एक भाग म्हणून नाशिक \"जीएसटी' आयुक्त कार्यालयात आज डॉ. भामरे यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'जीएसटी'च्या निमित्ताने देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विकास दर वाढणार असून करप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे भागीदारांच्या हाती आहे. कॅशलेस व्यवहार, नेट व्यवहार, ऑनलाईन व्यवहारांना यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.'' व्यवहारांताली मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी जीएसटी ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.\n\"जीएसटी' लागू झाल्यानंतर सर्वच प्रकारचे कर रद्द झाले आहे. त्यात \"एलबीटी' या कराचा देखील समावेश असताना मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट आदेश नसल्याचे कारण देत एक टक्का \"एलबीटी' वसूल केला जात असल्याचे डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबद्दल डॉ. भामरे यांनीदेखील आश्‍चर्य व्यक्त करीत \"एलबीटी' बंदच असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडे याबाबत तक्रार करण्याचे तसेच केंद्रीय पातळीवरून आपण याबाबत सरकारला विचारणा करणार असल्याचे त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना आश्‍वासन दिले.\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nकांदा उत्पादकांना 500 रुपये अनुदान द्या - रावते\nमुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T16:34:56Z", "digest": "sha1:25XVZWMFTOMVOTXUQ7PURB7OCDMWHII6", "length": 160197, "nlines": 152, "source_domain": "shekharpatil.com", "title": "स्थानिक - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\n‘आप’ला आधार पक्षाच्या वलयाचा\nजळगाव– स्थापन झाल्यापासून अवघ्या एक वर्षात देशव्यापी प्रसिध्दी मिळवणार्‍या आम आदमी पक्षातर्फे स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात ‘आप’च्या लोकप्रियतेच्या बळावर मातब्बर राजकारण्यांना धक्का देण्याचा दावा करण्यात आला आहे. राजकारणातील सर्व शक्यता लक्षात घेता ‘आप’ चमत्कार करणार का भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.\nभारताच्या राजकीय इतिहासात आम आदमी पक्षाच्या देशात एखाद्या धुमकेतूसमान झालेल्या उदयाला कुणी विसरू शकणार नाही. ढोबळ मानाने राजकारणाची बाराखडीदेखील न समजणार्‍या आणि विविध क्षेत्रातील सर्��सामान्यांना एकत्र करत भ्रष्टाचारविरोधी लढाईच्या माध्यमातून राजकारणात दमदार एंट्री करत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वांना चकीत केले आहे. खरं तर डिसेंबर २०१२ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष खर्‍या अर्थाने दिल्ली विधानसभेतील अनपेक्षित यशानंतर झोतात आला. यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यात प्रवेश करण्याचा सपाटा लावला. यातील पहिल्या टप्प्यात मुळचे जळगाव जिल्ह्यातील तसेच राज्यातील बहुचर्चित जलसंपदा खात्यातील घोटाळा चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांचाही समावेश होता. यथावकाश तालुकाच नव्हे तर अगदी गाव पातळीवरही ‘आप’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्ष नोंदणीसही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.\nप्रारंभी विजय पांढरे यांना जळगाव जिल्ह्यातून मैदानात उतरवण्याचे संकेत होते. मात्र पांढरे यांनी नाशिकमधून राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते छगनराव भुजबळ यांच्याविरूध्द दंड थोपटले आहे. यानंतर जळगावसाठी मनपातील सत्ताधार्‍यांविरूध्द कित्येक वर्षांपासून लढाई करणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे नाव आले. मात्र हे नावही मागे पडले आहे. आता एरंडोल येथील डॉ. बाबा आमटे रूग्णालयाचे डॉ. संग्राम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनीदेखील जोरात तयारी सुरू केली आहे. इकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रारंभी जळगाव येथील प्रथितयश अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे नाव समोर आले. यानंतर लोकसंघर्ष मोर्चाच्या झुंजार नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र ऐनवेळी काहीही बदल झाला नाही तर डॉ. संग्राम पाटील आणि डॉ. प्रताप जाधव हे अनुक्रमे जळगाव आणि रावेरातून ‘आप’चे उमेदवार राहू शकतात. एका अर्थाने दोन्ही मतदारसंघात कोरी पाटी व स्वच्छ प्रतिमा असणार्‍या उमेदवारांना तिकिट मिळणार आहे.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप महायुती व मनसेसारख्या पक्षांपेक्षा ‘आप’ची स्थिती भिन्न आहे. बहुतांश राजकीय पुर्वानुभव नसणार्‍यांचा या पक्षात समावेश आहे. सद्यस्थितीत शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा जयश्री न्याती आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष गोकुळ कारडा यांचा अपवाद वगळता ‘आप’ मध्ये बहुतेक अराजकीय व विशेष सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीला सामोरे जातांना अनेक कसरतींना सामोरे जावे लागते. यात अगदी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे, मतदान प्रक्रियेत सहभागी होणार्‍या ‘पोलिंग एजंट’ पासून ते विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदींचा समावेश आहे. यामुळे दोन्ही उमेदवार हे ‘आप’ची जनकल्याणकारी विचारधारा आणि अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या बळावर प्रचार करणार असले तरी स्थानिक पातळीवर लागणारे मनुष्यबळ उभे करण्याचे खरे आव्हान ‘आप’च्या उमेदवारांसमोर राहणार आहे.\nया संदर्भात ‘आप’च्या एका मान्यवराने व्यक्त केलेले मत हे विचारात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले की, साधारणत: २० वर्षांपुर्वी राजकारणात संक्रमणाचा एक काळ आला होता. तेव्हाची तरूणाई हिरीरीने शिवसेना-भाजपच्या प्रचारासाठी पुढे येत होती. या सर्वसामान्य जनतेच्याच जीवावर हे दोन्ही पक्ष उदयास आले. सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जनतेला कोणताही फरक दिसून येत नाही. अनेक विरोधी उमेदवार करत असलेला खर्च हा डोळे दिपवणारा असतो. यामुळे अगदी दिल्लीसह गल्लीतील सत्ताधारी आणि विरोधक हे ‘एकाच माळेचे मणी’ असल्याची भावना जनतेची झाली आहे. यामुळे आजच्या संक्रमण काळातील राजकीय पोकळी ‘आप’ भरून काढणार आहे. यासाठी आमच्याकडे आधीच उत्स्फुर्तपणे सदस्य नोंदणीसाठी झुंबड उडालेली आहे. यात तरूणांसह समाजाच्या सर्व स्तरांमधील व सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा समावेश आहे. यामुळे ‘पोलिंग एजंट’च नव्हे तर प्रचारासाठीही आम्हाला भाडोत्री माणसे वा पक्ष कार्यकर्त्यांवर खर्च करण्याची आवश्यकता नाही.\nया मान्यवराने व्यक्त केलेले मत काही अंशी अतिआत्मविश्‍वासपुर्ण वाटू शकते. मात्र या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीची प्रस्थापितांना धास्ती बसू शकते. प्रारंभी हा पक्ष भाजपची मते खाणार असल्याचा अंदाज होता. मात्र दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसला समान पध्दतीने ‘आप’ने धक्का दिल्याचे दिसून आले होते. यामुळे कोण कुणाची मते खातो हे आजच सांगता येणार नाही. यामुळे ‘आप’तर्फे करण्यात आलेला विजयाचा दावा आज अवास्तव वाटत असला तरी या पक्षाचे उमेदवार दोन्ही मतदारसंघामध्ये उलटफेर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nमनसेची ‘राज की बात’\nजळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीसाठ�� अद्यापही आपली रणनिती जाहीर न करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वर्तुळात कुतुहल निर्माण केले आहे. यातच आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थानिक पातळीवरही जोरदार तयारी करण्यात येत असूनही अधिकृतरित्या काहीही न दर्शविणार्‍या पदाधिकार्‍यांमुळे गुढ वाढले आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे ही कोंडी फोडण्याचे संकेत असून यानंतरच स्थानिक पातळीवरील हालचाली गतीमान होण्याची शक्यता आहे.\nकॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ताधारी आघाडी तसेच त्यांना आव्हान देणारी सेना-भाजप व अन्य पक्षांच्या महायुतीच्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तंबूत सामसुम असल्याने राजकीय निरिक्षक सध्या अक्षरश: हैराण झालेले आहेत. नजीकच्या काळात मनसे हा पक्ष आघाडी आणि युतीच्या तुलनेत तिसरी शक्ती म्हणून उदयास आला आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी आपल्या स्वभावाच्या विपरीत मौन बाळगत सर्वांना गोंधळात टाकले आहे. राज्य पातळीवर हे होत असतांना जिल्हा पातळीवरही नेमकी याच्याशी सुसंगत भुमिका घेण्यात आली आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख विनय भोईटे यांनी अलीकडच्या काळात शहरातच ठाण मांडले असून मोर्चेबांधणीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकांचा सपाटा चालविला आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक पदाधिकार्‍यांची ही भुमिका आपण मनसेच्या कार्यसंस्कृतीचे अवलोकन केले असता तशी सुसंगतच वाटते.\nमनसे हा पक्ष राज ठाकरे यांच्या एकखांबी नेतृत्वाच्या भोवती बहरला आहे. पक्षाचे सुपरस्टार प्रचारकही तेच आणि त्यांच्याच शब्द शेवटचा. यामुळे ठाणे जिल्ह्यातील विधानसभेचा सुलभ पर्याय असतांना त्यांनी आपले निकटवर्तीय विनय भोईटे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी देत खुद्द त्यांना लोकसभेची तयारी करण्याचे निर्देश दिले. खरं तर नवख्या ठिकाणी येऊन लोकसभेची तयारी करणे ही बाब खूप कठीण आहे. मात्र पक्ष अध्यक्षांच्या आज्ञेचे पालन करत भोईटे यांनी जळगावात मोर्चेबांधणी सुरू केली. दरम्यानच्या काळात मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व त्यांच्या सहकार्‍यांना जळगाव महापालिकेत उज्वल यशही मिळाले. यामुळे उत्साह दुणावत मनसेची तयारी सुरू झाली. मनसेकडे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघास��ठी अनेक मातब्बरांनी आग्रह धरला. मात्र ‘पहिल्यांदा पक्षात प्रवेश मगच उमेदवारी’ या अटीमुळे त्यांची गोची झाली. पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वारंवार बैठका झाल्या. यात नाशिक आणि पुणे येथील बैठकीत राज्यातील मोजक्या लोकसभा मतदारसंघांपैकी जळगाव आणि रावेरची जागा लढविण्याचेही निर्देश देण्यात आले. यात जळगावसाठी विनय भोईटे तर रावेरसाठी जमील देशपांडे यांच्या नावाला मंजुरीही मिळाली. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले नसल्याने स्थानिक पातळीवरही आपल्या नेत्याच्या भुमिकेविरूध्द न जाता पदाधिकार्‍यांनीही तुर्तास तरी शांत राहणेच पसंत केले आहे.\nजळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मनसेला अद्याप लक्षणीय यश मिळाले नसले तरी गत विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी मिळवललेली मते पाहून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर व जळगाव ग्रामीण, पाचोरा, चोपडा आदी मतदारसंघांवर पुर्ण लक्ष केंद्रीत करून अन्य ठिकाणी सक्षम पर्यायांचा शोध घेण्याचे प्रयत्न पक्षातर्फे सुरू आहे. यात अचूक व्यूहरचना जुळून आल्यास मनसे विधानसभेत खाते खोलण्याची शक्यता आहे. यामुळे मनसेचे खरे लक्ष्य हे विधानसभाच आहे. मात्र त्यापुर्वी होत असणार्‍या लोकसभेत आपली शक्ती आजमावण्याची संधी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे सोडणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता जळगाव लोकसभा मतदारसंघात सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार तर रावेर मतदारसंघातून ८० हजार मते मनसेच्या उमेदवारांना मिळाली आहेत. यातील कितींचे रूपांतर लोकसभेच्या मतांमध्ये होते याची चाचपणीही या निवडणुकीत होऊ शकते. तसेच यातून विधानसभेचे गणितही काही प्रमाणात नजरेस येऊ शकते. एका अर्थाने खुंटा हलवून बळकट करण्याची नामी संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मनसेला मिळाली आहे. यामुळे जय-पराजयाचा दावा न करता दोन्ही मतदारसंघ लढविणे केव्हाही सोयिस्कर ठरणार आहे.\nमनसेतर्फे गेल्या काही वर्षांमध्ये जनहितार्थ करण्यात आलेली आंदोलने आणि कान्याकोपर्‍यात असलेले समर्थक हे या पक्षाचे बलस्थाने आहेत. विशेषत: पतपेढ्यांच्या विषयावर कोणत्याही राजकीय पक्षाने तोंड उघडले नसतांना जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या प्रदीर्घ आंद���लनामुळे शेकडो ठेविदारांना दिलासा मिळाला आहे. यातील बहुतांश ठेविदार रावेर लोकसभा मतदारसंघातील असल्याने जमील देशपांडे यांना या मतदारसंघातून तयारीस लागण्याचे सांगण्यात आले आहे. याच्या जोडीला रावेरमधील मुस्लीम मतदारसंख्येचे गणित आणि राज्य पातळीवर अल्पसंख्य पदाधिकार्‍याला दिलेल्या उमेदवारीचा सकारात्मक संदेश या बाबीही पक्षाला उपयोगी पडणार्‍या आहेत. इकडे जळगाव महापालिकेतील मनसेच्या ताकदीसह जळगाव लोकसभा मतदारसंघात शाखांचे विणलेले जाळे विनय भोईटे यांच्या उपयोगात पडणार आहे. असे असले तरी दोन्ही उमेदवारांची पुर्ण मदार ही राज ठाकरे यांच्या वलयावर अवलंबून राहणार आहे. यामुळे निवडणूक काळात शक्य झाल्यास दोन्ही वा किमान एका मतदारसंघात त्यांच्या सभेसाठी गळ टाकण्यात आली आहे. अर्थात लाखमोलाचा प्रश्‍न हाच आहे की मनसेच्या या दोन्ही उमेदवारांचा परफॉर्मन्स काय राहणार या संदर्भात या दोन्ही मान्यवरांशी मी स्वत: चर्चा केली असता त्यांनी कोणताही अवास्तव दावा न करता राज साहेबांच्या ‘आदेशा’प्रमाणे निवडणूक लढविण्याचे ठासून सांगितले.\nरविवार दिनांक ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे हे लोकसभेबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी जळगाव व रावेरचाही निर्णय होणार आहे. राज हे धक्कातंत्र देण्यासाठी विख्यात आहेत. या दिवशी ते आपले पत्ते खोलणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ते मोजक्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे. यात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाचा समावेश असणार की नाही याचाही उलगडा होणार आहे. अर्थात सध्या तरी मनसेच्या शिलेदारांचे मौन हे राजकीय विरोधकांनाच नव्हे तर पक्षाच्या समर्थकांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. हे मौन सुचक आहे की वादळापुर्वीची शांतता याचाही उलगडा होणार आहे. अर्थात सध्या तरी मनसेच्या शिलेदारांचे मौन हे राजकीय विरोधकांनाच नव्हे तर पक्षाच्या समर्थकांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. हे मौन सुचक आहे की वादळापुर्वीची शांतता मनसे उमेदवारांचा फायदा व फटका कुणाला मनसे उमेदवारांचा फायदा व फटका कुणाला याची उत्तरेही लवकरच मिळणार आहेत.\n‘गेम चेंजर’ शिवसेनेच्या भुमिकेकडे लक्ष\nजळगाव– आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भलेही उमेदवार नसले तरी युतीधर्म निभावतांना त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. या��� ‘खान्देश विकास आघाडी’शी असणारी सलगी व भाजपशी असणारी महायुती यापैकी एकाची निवड करतांना शिवसेना नेत्यांची कसोटी लागणार आहे. यात थोडीफार खटखट झाल्यास लोकसभाच नव्हे तर त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत अंतर्गत कलह न टाळण्याजोगे असतात. यातुन २५ वर्षांपेक्षाही जास्त राजकीय सोबत असणार्‍या मित्र पक्षांमध्ये वाद नसल्यास नवलच. नेमकी हीच स्थिती शिवसेना आणि भाजपा या महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमधील आहे. राज्यात बर्‍याच ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये कमी-जास्त प्रमाणात धुम्मस आहेच. जळगाव जिल्ह्यात मात्र याचे अत्यंत तीव्र प्रमाण दिसून येत आहे. आज दोन्ही बाजूंचे नेते यावर स्पष्टरित्या बोलत नसले तरी त्यांच्यातील अंतर्गत कलह कुणापासून लपून राहिलेला नाही. जिल्हा परिषदेसह अन्य काही ठिकाणी तर ‘म्हसोबाला नव्हती बायको आणि सटवाईला नव्हता नवरा’ या म्हणीतल्या अपरिहार्यतेप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आता लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होत असतांना शिवसेनेची भुमिका नेमकी काय राहणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असूनही शिवसेनेच्या भुमिकेवर संशय व्यक्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी गेल्या पाच-सात वर्षांमधील घटनांना समजून घेणे आवश्यक आहे.\nसाधारणत: नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीच जिल्ह्यात युतीचा बोलबाला सुरू झाला तरी १९९५ ते २००४ हा सेना-भाजपचा सुवर्णकाळ मानायला हवा. राज्य आणि केंद्रातील सत्ता उपभोगल्यानंतर दोन्ही पक्षांमधील कुरबुरीने डोके वर काढले. याचीच परिणिती म्हणून १९९९ साली जिल्ह्यात तब्बल दहा आमदार असणार्‍या युतीचे संख्याबळ २००९च्या विधानसभा निवडणुकीनंतर चार जागांवर आले आहे. या निवडणुकीतील पाडापाडीचे पडसाद पुढच्या वर्षाच्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उमटले. याचेचे धागेदोरे थेट पुढे ‘घरकूल’पर्यंत जुळले. खरं पाहता २००९च्या विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता येण्याचे संकेत होते. यामुळे निवडणुकीपश्‍चात आपापल्या पक्षात आपणच आघाडीवर हवे या हव्यासापोटी युतीच्या दोन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगले. यातील सर्व विवरण देणे हा या विश्‍लेषणाचा हेतू नाही. ��ात्र यातील अंतरंग समजून घेतल्यास पुढील अनेक घटनांचे आकलन होऊ शकते.\nया विधानसभा निवडणुकीत पुनर्रचनेत नव्याने समाविष्ट झालेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांना नवख्या गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिले. पाटील यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूला पराजित करण्याची किमया देवकर यांनी केली. यात या मतदारसंघातील महत्वाचे भाजप पदाधिकारी उघडपणे देवकर यांच्यासोबत फिरल्यामुळे आपला पराजय झाल्याची सल गुलाबराव पाटील यांनी अनेकदा जाहीररित्या आणि खासगीत व्यक्त केली आहे. या भाजप पदाधिकार्‍यांना एकनाथराव खडसे यांनी ‘आवरले’ नसल्याचाही त्यांनी आरोप केला. अर्थात खुद्द खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा विरोधी पवित्रा असल्याचा आरोप करण्यात आला. या निवडणुकीत खडसे यांनी सहज विजय मिळवला तरी गुलाबराव पाटील मात्र पराजीत झाले. येथून युतीधर्माच्या चिंधड्या उडण्यास सुरूवात झाली. एकनाथराव खडसे यांचा हिशोब चुकता करण्यासाठी शिवसेनेला नामी संधी चालून आली ती २०१०च्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत\nविधानपरिषदेची जागा भाजपकडे असल्याने यासाठी एकनाथराव खडसे यांचे पुत्र निखील यांना मैदानात उतरवले. त्यांच्याविरूध्द राष्ट्रवादीने अनिल चौधरी यांना उतारले. मात्र राष्ट्रवादीचे खासदार ईश्‍वरबाबूजी यांचे पुत्र मनीष जैन यांनी अचानक अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना आ. सुरेशदादा जैन यांनी आशिर्वाद दिले. निवडक अपवाद वगळता बहुतांश शिवसेना जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांनी मनीष जैन यांना पाठबळ दिले. (याचा त्यांना घसघशीत मोबदला मिळाला ही बाब वेगळी) परिणामी निखील खडसे हे निसटत्या मतांनी पराजित झाले. या पराजयानंतर शिवसेना नेत्यांचा आनंद कुणापासून लपून राहिला नाही. याचा परिणाम पुढील वर्षी (२०११)च्या अखेरीस झालेल्या नगरपालिका आणि त्यानंतरच्या जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला.\nनगरपालिका निवडणुकीत धरणगाव-चोपड्याचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार हे आ. सुरेशदादा जैन यांच्या ‘खान्देश विकास आघाडी’च्या तिकिटावर लढले. या आघाडीला पाचोरा येथे सत्ता मिळाली तरी भुसावळात मोठ्या मत विभाजनाने पुन्हा राष्ट्रवादी सत्तारूढ झाली. आज खान्देश विकास आघाडीचे जळगाव महापालिकेसह पाच���रा, भुसावळ, यावल येथे सदस्य आहेत. यानंतर जिल्हा परिषदेत गत निवडणुकीप्रमाणे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढून नंतर अपरिहार्यरित्या एकत्र आले. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असूनही दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने निशाणे धरतात ही बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता लोकसभेत शिवसेनेची भुमिका काय राहणार\nशिवसेनेच्या नेत्यांची पक्ष म्हणून आ. सुरेशदादा यांच्याशी तर; खडसे यांचा हिशोब चुकता केल्यामुळे मनीष जैन यांच्याशी सलगी आहे. या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून आ. सुरेशदादा व पर्यायाने खान्देश विकास आघाडी ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याची पडद्याआड तडजोड करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या आठवड्यात या अनुषंगाने भुसावळातील बियाणी चेंबर्सवर गुप्त बैठकही पार पडली. याचप्रमाणे आता आ. सुरेशदादा यांचे नाव क्षणभर बाजूला ठेवले तरी आ. चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, कैलासबापू पाटील, किशोरआप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज बियाणी आदी नेत्यांच्या भुमिका महत्वाच्या ठरणार आहे. या नेत्यांनी आपले पाठबळ पुर्णपणे भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे केल्यास त्यांची विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र त्यांनी दगा दिल्यास भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थात भाजपसमोर अडचणी आल्यास याचे सरळ पडसाद या वर्षाच्या शेवटी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमटणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.\nसद्यस्थितीत ना. एकनाथराव खडसे, आ. सुरेशदादा जैन, आ. गिरीश महाजन आणि आ. चिमणराव पाटील यांची आपापल्या मतदारसंघावर पकड असल्याने मित्रपक्षांनी उघड विरोध केला तरी विधानसभेच्या परिक्षेत ते उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य ठिकाणी पुन्हा पाडापाडीचा खेळ रंगू शकतो. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, पाचोरा-भडगावमधून किशोरआप्पा पाटील, भुसावळातून राजेश झाल्टे यांच्या मार्गात भाजपने काटे पेरल्यास याची परिणीती त्यांच्या पराभवात होण्याचा धोका आहे. याचप्रमाणे चाळीसगावातील भाजपचे संभाव्य उमेदवार उन्मेष पाटील तर अमळनेरातील अनिल भाईदास पाटील यांना शिवसेना अडचणीत आणू शकते. चोपडा मतदारसंघात भाजप तर यावल-रावेरमध्ये शिवसेनेची ताकद फारशी नसल्याने दोन्ही बाजू एकमेकांचे फारसे नुकसान ��रू शकणार नाहीत. मात्र लोकसभेत शिवसेनेने पडद्याआड राष्ट्रवादीला मदत केल्यास २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातून युतीच्या हातात फार काही लागणार नाही. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भुमिका निर्णायक राहणार आहे. मात्र ‘खान्देश विकास आघाडी’ की महायुती या प्रश्‍नावर त्यांना सामंजस्याने व पुर्ण विचारांती निर्णय घ्यावयाचा आहे.\nभुसावळ येथे काही दिवसांपुर्वी ‘संघर्षयात्री’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात गुलाबराव पाटील यांनी ‘आता पुरे झाले…’ असे सुचक वक्तव्य केले असता ना. खडसे यांनीही ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी’ म्हणत झालं-गेलं गंगेला मिळाल्याचे जाहीररित्या सांगितले होते. अर्थात नजीकच्या काळातील जखमा विसरत मैत्रीची ‘नई कहानी’ लिहणं खरंच इतकं सोपं आहे याचे उत्तर तर येणार्‍या काही दिवसांमध्येच मिळणार आहे.\n(या लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.)\nजातीच्या राजकारणाला गंभीर मर्यादा\nजळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जातीय समीकरणांची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. मात्र जिल्ह्यातील आजवरचा राजकीय इतिहास पाहता जातीय राजकारणाला खूप मर्यादा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचसोबत बहुतांश मातब्बर राजकारणी हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समाजाचे घटक असल्याचेही निदर्शनास आले आहे.\nआपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी पौष्टिक चौरस आहार आवश्यक असतो. क्वचितप्रसंगी आजारपण अथवा भोजनातील अनियमिततेमुळे डॉक्टर आपल्याला ‘टॉनिक’ची शिफारस करतात. यामुळे आपला कमकुवतपणा दुर होऊन शरीराची झिज झपाट्याने भरून निघते. आता गमतीचा भाग असा की, टॉनिक हे अत्यंत पोषक आणि चविलाही बर्‍यापैकी असले तरी ते भोजनाची जागा घेऊ शकत नाही. कुणी जेवणाऐवजी त्याचेच सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नेमके राजकारणातही जातीचे स्थान एखाद्या टॉनिकसमानच आहे. ते ‘सपोर्टिव्ह’ असले तरी जीवनदायी नाही तसेच ‘अति झाल्यास वाईटच’ हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एखाद्या राजकारण्याचे कमकुवत दुवे सांधून त्याला मजबुती प्रदान करण्याचे काम जात करते मात्र निव्वळ जातीच्या बळावर कुणी आयुष्यभर रा��कारणाचा गाडा हाकू शकत नाही. किंवा एखाद्या जातीचा परिपुर्ण पाठींबा असूनही कुणी राजकारणातील सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही. विश्‍वास पटत नसेल तर आपल्या आजवरच्या पंतप्रधानांच्या यादीवरून नजर फिरवा. यातील एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व पंतप्रधान हे अल्पसंख्य जाती समुहाचे घटक आहेत. असे असूनही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणातील यशाची प्रथम पायरी ‘जात’ असावी ही आपल्या लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे.\nआता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. यात सर्वप्रथम जातीच्या गणिताचेच गुर्‍हाळ सुरू झाले आहे. बहुतांश उमेदवारांनी मतदारसंघाची जातीनिहाय आकडेवारी सज्ज ठेवली आहे. अगदी नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डाचीदेखील जातीनिहाय जनगणना करणे अशक्य असल्याने कुणी १५-१७ लाख लोकसंख्येतून जातीचे अगदी अचूक वर्गिकरण कसे करू शकतात हे न उलगडणारे कोडे आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शेकडो जणांना मी त्यांच्याकडे कुणी जात विचारण्यासाठी आले होते का अशी विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला. यामुळे जनमत चाचण्यांप्रमाणे हादेखील फार मोठा ‘फ्रॉड’ आहे. अर्थात बहुतांश चतुर एजन्सीज या चक्क मतदारयादीतून आडनावे पाहून आकड्यांचा ‘खेळ’ करत असावेत असा अंदाज आहे. आता पाटील, चौधरी, महाजन आदींसारखी अनेक आडनावे डझनवारी जातींमध्ये आहेत तर देशपांडे, देशमुख, पटेल आदी आडनावांचे हजारो मुस्लीम मतदार जिल्ह्यात आहेत. यामुळे आडनावांवरून ‘अमक्या जातीचे इतके तर तमक्या जातीचे तितके’ हा काढलेला निष्कर्षच अशास्त्रीय आहे. यातच ‘आपण या जातीचे तर आपल्यामागे इतके तर त्याच्यामागे तितके अशी विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला. यामुळे जनमत चाचण्यांप्रमाणे हादेखील फार मोठा ‘फ्रॉड’ आहे. अर्थात बहुतांश चतुर एजन्सीज या चक्क मतदारयादीतून आडनावे पाहून आकड्यांचा ‘खेळ’ करत असावेत असा अंदाज आहे. आता पाटील, चौधरी, महाजन आदींसारखी अनेक आडनावे डझनवारी जातींमध्ये आहेत तर देशपांडे, देशमुख, पटेल आदी आडनावांचे हजारो मुस्लीम मतदार जिल्ह्यात आहेत. यामुळे आडनावांवरून ‘अमक्या जातीचे इतके तर तमक्या जातीचे तितके’ हा काढलेला निष्कर्षच अशास्त्रीय आहे. यातच ‘आपण या जातीचे तर आपल्यामागे इ��के तर त्याच्यामागे तितके’ ही विचारधाराही भ्रमित करणारी आहे. आपल्या जिल्ह्यातील बहुतांश मातब्बर राजकारण्यांच्या यशाचे रहस्य जात नसून त्यांचे कार्य होते, ही बाबही आपण जाणून घेणे गरजेचे आहे.\nजळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि पारोळा विधानसभा मतदारसंघातूनच फक्त आजवर एकाच जातीचे आमदार निवडून येत आहेत. याशिवाय अन्य तालुक्यांनी सातत्याने सर्व जातीच्या राजकारण्यांचे यश पाहिले आहे. गेल्या जमान्यातील दिग्गज राजकारणी म्हणून अजरामर झालेले कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावरून निवृत्त झालेल्या सौ. प्रतिभाताई पाटील या दोन्ही मान्यवरांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जातीचे मतदार हे निर्णायक अवस्थेत नव्हते. मात्र समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांचे प्रेम त्यांना लाभले. आपल्या कर्तबगारीने त्यांनी अनुक्रमे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. आजच्या काळातील दोन प्रमुख राजकारणी अर्थात विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे व आ. सुरेशदादा जैन हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समुहाचे प्रतिनिधी आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात लेवा पाटीदार जाती समुह अल्पसंख्य असतांनाही गत २५ वर्षांपासून ना. खडसे यांनी यशस्वी राजकारण केले असून आज ते राज्यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये गणले जातात. आ. सुरेशदादा जैन हे तर अत्यल्पसंख्य समुहातून आलेले असले तरी त्यांनी मंत्रीपदासह महत्वाची पदे भुषविली आहेत. याचप्रमाणे विद्यमान राज्यसभा सदस्य ईश्‍वरबाबूजी जैन हे अल्पसंख्य असूनही जामनेर तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावून जिल्हा आणि केंद्रीय पातळीवर पोहचले आहेत. मनोरंजक बाब म्हणजे बाबूजींच्या जामनेर तालुक्यातील वर्चस्वाला आव्हान देणारे विद्यमान आमदार गिरीश महाजन हेदेखील आपल्या विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य असणार्‍या जाती समुहाचे घटक आहेत. सर्वसाधारण जनतेच्या हाकेला ओ देत धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे.\nसध्या विधानसभा पुनर्रचनेत बाद झालेल्या एरंडोल-धरणगाव विधानसभा मतदारसंघाने पारूताई वाघ, महेंद्रबापू पाटील, हरीभाऊ महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या बहुसंख्य समुदायाचे नसणार्‍या आमदारांना निवडून दिले आहे. यातील गुलाबराव पाटील यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्��योग व्यापक करत मुस्लीम समुदायातील आपल्या समर्थकाला (सलीम पटेल) नगराध्यक्षपदी बसविण्याचाही चमत्कार केला हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. गुलाबराव देवकर यांनी त्यांना गत निवडणुकीत पराभूत केले असले तरी यामागे जातीसह अन्य खूप घटक कारणीभूत होते. याच प्रकारे सातत्याने कै. के.एम. बापू पाटील आणि कै. ओंकारआप्पा वाघ यांच्यात रस्सीखेच होणार्‍या पाचोरा तालुक्यात आर.ओ. तात्या पाटील यांनी बहुसंख्यांक राजकारणाला धक्का देत तब्बल दहा वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. २००९च्या निवडणुकीत त्यांना आ. दिलीप वाघ यांनी पराभवाचा धक्का दिला असला तरी या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या निवडणुकीत त्यांचे राजकीय वारसदार किशोरआप्पा पाटील हे वाघ यांना आव्हान देण्याचे जवळपास निश्‍चित आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित असतांना अल्पसंख्य समाजघटकांना संधी मिळाली आहे. २००९ साली राजीवदादा देशमुख यांनी बाजी मारली असली तरी या मतदारसंघातील जातीचा प्रभाव समजण्यासाठी अजून एक-दोन पंचवार्षिक वाट पाहणे आवश्यक आहे. इकडे चोपडा विधानसभा मतदारसंघात अरूणभाई गुजराथी यांनी अत्यल्पसंख्य समाजघटकाचे असतांनाही २० वर्षे अधिराज्य गाजविले. यावल मतदारसंघातून गत काही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना यश लाभत असले तरी येथून कै. रमाबाई देशपांडे यांनीही विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले होते.\nजातीच्या राजकारणात भुसावळचा उल्लेख विसरून चालणार नाही. या बहुरंगी मतदारसंघाने मुस्लीम आमदारही निवडून दिलेला आहे. मध्यंतरी तीस वर्षे हा मतदारसंघ लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांकडे असला तरी संतोष चौधरी यांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला. आजही चौधरी हे राजकारणातही एक महत्वाचे केंद्र आहे. त्यांच्या विरूध्द बाजूची धुरा मनोज बियाणी या अल्पसंख्य समुहातील राजकारण्याकडेच आहे. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांच्या समाजापेक्षा राजेश झाल्टे यांच्या समाजाची मते जास्त असतांनाही ते पराभूत झाले होते ही बाब लक्षणीय आहे. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकादी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अल्पसंख्यांकांना योग्य सत्तेचा वाटा मिळाला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे पारोळा-एरंडोल आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकाच समूहाचे राजकीय प्राबल्य असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पारोळ्यातून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र जयवीरसिंग पाटील तर अमळनेरातून सध्या तरी अपक्ष असणारे शिरीष हिरालाल चौधरी हे आव्हान देणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nआता लोकसभेचा विचार करता येथेही जातीच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जळगाव जिल्ह्याच्या आजवर जळगाव, एरंडोल, पुन्हा जळगाव, रावेर आदी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही जिल्ह्यातील काही तालुके होते. जळगावातून (तेव्हाचा पुर्व खान्देश मतदारसंघ)- हरीभाऊ पाटसकर व नौशीर कुरूसेतजी भरूचा; जळगावातून- एस.एस. समदाली व के.एम. पाटील; एरंडोलमधून-सोनुसिंग धनसिंग पाटील, विजय नवल पाटील, उत्तमराव पाटील, एम.के.अण्णा पाटील, वसंतराव मोरे तर जळगावातून ए.टी.नाना पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात साहजिकच अल्पसंख्य समुहाच्या राजकारण्यांनाही यश मिळाल्याचे दिसून येत आहे.\nपुर्वीच्या बुलढाणा, मध्यंतरीच्या जळगाव आणि सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून शिवराम रंगो राणे, वाय.एस. महाजन, वाय.एम. बोरोले, गुणवंतराव सरोदे, डॉ. उल्हास पाटील, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात योगायोगाने लेवा पाटीदार जातीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी हा समुदाय वर नमूद केलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यच होता व आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. २००७ साली झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने जातीय आकडेवारीचा आधार घेऊन एकाच समाजाला प्रतिनिधीत्व का असा जाहीर प्रश्‍न विचारूनही त्याचा दारूण पराभव झाला होता. याचाच अर्थ की जातीय राजकारणाला मतदारांनी थारा दिलेला नाही.\nया मतदारसंघातून लेवा पाटीदार समुहाचे उमेदवार विजयी होण्याचे एकच रहस्य म्हणजे बदलत्या राजकीय वातावरणात त्या-त्या राजकीय पक्षांमध्ये या समुहाचे मातब्बर उमेदवार उपलब्ध होते. यामुळे कॉंग्रेसच्या चलतीच्या काळात शिवराम रंगो राणे व वाय.एस. महाजन, १९७७च्या कॉंग्रेसविरोधी लाटेत भारतीय लोकदलाचे वाय.एम. बोरोले, पुन्हा कॉंग्रेसची लोकप्रियता वाढल्यानंतर वाय.एस. महाजन आणि १९९०नंतरच्या भाजप लाटेत डॉ. उल्हास पाटील यांन�� मिळालेल्या १३ महिन्यांचा अपवाद वगळता डॉ. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांना संधी मिळाली आहे. यामुळे आताही जातीच्या समीकरणाची थिअरी अगदी वरवरची आहे. याचेच द्योतक २००९च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ‘सिंगल लार्जेस्ट’ असणार्‍या मराठा समुहातील रवींद्रभय्या पाटील हे राष्ट्रवादीच्या पारंपरिक मुस्लीम आणि दलित मतदारांची मदत होऊनही पराभूत झाले होते. यामुळे आता हरीभाऊ जावळे यांच्या विजयाची मदार ही त्यांच्या जातीपेक्षाही भाजपच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहे. यावर मनीष जैन यांना मात करावयाची असल्यास त्यांना जाती-पातीच्या गणितापेक्षा विकासाचा अजेंडा, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध लोकल्याणकारी निर्णय, राष्ट्रवादीची ध्येयधोरणे आणि आपल्या पक्षाचा सेक्युलर विचार मतदारांसमोर नेणे गरजेचे आहे. एका अर्थाने हरीभाऊ जावळे यांच्यासाठी जात तर मनीष जैन यांच्यासाठी त्यांची अर्थशक्ती ही ‘टॉनिक’चे काम करणार आहे. हरीभाऊ फक्त जातीवर विसंबून राहिल्यास त्यांची अवस्था २००४च्या विधानसभा निवडणुकीतील भुसावळातल्या दिलीप भोळे यांच्याप्रमाणे होण्याचा धोका आहे. भोळे हे जातीच्या पाठींब्यावर अवलंबून राहिल्याने संतोष चौधरी यांनी त्यांना अस्मान दाखविले होते. इकडे मनीषदादा जर फक्त पैशांवर अवलंबून राहिले तर १९८९च्या लोकसभा निवडणुकीतील आ. सुरेशदादा जैन यांच्याप्रमाणे त्यांची अवस्था होण्याचा धोका आहे. त्या निवडणुकीत दादांनी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च करूनही त्यांचा दारूण पराभव झाला होता. एका व्यापक अर्थाने ही निवडणूक जातीपेक्षा संबंधित पक्षाची लोकप्रियता आणि विकासाच्या मुद्यावरच जिंकता येणार आहे.\nएकंदरीतच कर्तबगार व्यक्तीला जातीच्या कुबड्या घेण्याची आवश्यकता नसते. यातच लोकसभा निवडणूक ही पक्षाची ताकद व लोकप्रियता (विशेषत: पक्षाचे कॅडर), संबधित राजकीय पक्षाचा देशाच्या विकासाबाबतचा अजेंडा, उमेदवाराची स्वत:ची प्रतिमा, त्यांचा मतदारसंघासाठीचा विकास आराखडा आदींवर अवलंबून असते. यात जातीची थोडीशी भुमिका असते. अहो, एखाद्या घरातील चार डोक्यांचेही कोणत्याही विषयावर एकमत होत नाही तर हजारो-लाखोंच्या संख्येने असणारा जातसमुह हा एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहील याची कल्पना करणे कसे शक्य आहे\n(टीप-आजच्या राजकीय ���िश्‍लेषणात मी जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांना मुद्दाम स्थान दिले नाही. खरं तर नजिकच्या काळात येथून निवडून आलेली शरद वाणी, डॉ. गुरूमुख जगवाणी आणि मनीष जैन ही सर्व मंडळी अल्पसंख्य जाती समुहाची घटक आहेत. मात्र ही निवडणूक थेट जनतेतून होत नसून यात अर्थकारणाचा प्रभाव उघड असल्याने याचा उल्लेख मी टाळला हे नम्रपणे नमूद करतो. याचप्रमाणे नगराध्यक्षादी निवडीतही काही प्रमाणात अर्थकारणाचा प्रभाव असल्याने तेदेखील उल्लेख टाळले.)\nया लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.\nशरद पवार यांचा ‘मास्टर स्ट्रोक’\nजळगाव– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ना.शरदराव पवार यांनी धक्कातंत्र अवलंबत मनीषदादा जैन यांना रावेरची उमेदवारी देत त्यांना राजीनामा देण्याचेही आदेश दिले. मनीषदादांच्या माध्यमातून ‘७ शिवाजीनगर जळगाव’शी सलोखा राखत पवार यांनी जळगाव मतदारसंघातही लाभ होण्याचे गणीत तर मांडलेच, पण रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेचे असंतुष्टांना स्वप्न दाखवत लोकसभेत त्यांच्याकडून कसून मेहनत करण्याची तजवीजही त्यांनी केली आहे.\nभाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उठलेल्या वावड्या अखेर विरल्या आहेत. भाजपने विद्यमान खासदारांवर विश्‍वास व्यक्त करत त्यांना पुन्हा रणांगणात उतारले असून राष्ट्रवादीने जळगावातून डॉ. सतीश पाटील तर रावेरमधून मनीष जैन यांना उमेदवारी जाहीर केली. यात सर्वाधीक आश्‍चर्य रावेरच्या जागेबाबत व्यक्त करण्यात आले. अरूणभाई गुजराती, रवींद्रभय्या पाटील, दिलीपराव सोनवणे आदी निष्ठावंत दिग्गजांना डावलून आयात केलेल्या मनीषदादांना दिलेली उमेदवारी ही आश्‍चर्यकारक असली तरी यातून मांडलेले राजकीय गणित समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांचे राजकीय चातुर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.\nसध्याची लोकसभा निवडणूक ही शरदरावांच्या पंतप्रधानपदासाठी शेवटची असल्याचे मानले जात आहे. निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास दोन आकडी खासदारांचे बळ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील मित्रमंडळीच्या पाठींब्याने देशाचे सर्वोच्च पद काबीज करण्याची त्यांची खेळी आहे. यातून एकेक जागेसाठी ते दक्ष आहेत. प्रारंभी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेत पाठविण्याची घोषणा करून त्यांनी मातब्बरांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ मंत्र्यांना ‘दिलासा’ मिळाल्याचे दिसून आले. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी त्यांनी शेवटच्या क्षणाला सर्वांना धक्का दिला. डॉ. सतीश पाटील यांना आ. गुलाबराव देवकर यांच्याऐवजी तिकिट मिळाले हे स्पष्ट असले तरी मनीष जैन यांना तिकिट देतांना त्यांनी या एका निर्णयात अनेक हेतू साध्य केले.\nगेल्या वेळी प्रचंड मतांनी पराभूत झालेल्या जळगावच्या जागेबाबत ‘खान्देश विकास आघाडी’ आणि पर्यायाने आ. सुरेशदादा जैन यांच्याशी हातमिळवणी करणे आवश्यक असल्याची जाणीव शरद पवार यांना असेलच. याचमुळे महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने ‘अंगात’ आणली नाही. यानंतर ‘खाविआ’ला राष्ट्रवादीने विनाशर्त पाठींबा देऊन सुचक संकेत दिले. असे असले तरी ‘खाविआ’चा सक्रीय पाठींबा मिळवण्यासाठी आ. सुरेशदादा जैन यांच्या निकटचा एखादा मोहरा हाताशी धरण्याचे तंत्र अवलंबण्यात आले. यातूनच किशोर पाटील आणि विष्णू भंगाळे या दोन्ही माजी महापौरांनी लोकसभेत ‘इंटरेस्ट’ दाखविला. मात्र गोष्ट पुढे सरकलीच नाही. यानंतर राष्ट्रवादी श्रेष्ठींनी आ. सुरेशदादा जैन आपले राजकीय गुरू मानणार्‍या आ. मनीषदादा यांनाच थेट तिकिट देऊन ‘हुकमी एक्का’ हाती घेतला आहे.\nखरं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी लेवा पाटीदार या तशा अल्पसंख्य मात्र रावेर लोकसभेत बहुसंख्य समुदायाला जवळ करावे अशी स्थानिक नेत्यांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. मात्र याऐवजी शरद पवार यांनी मनीषदादा जैन यांच्यासारख्या अत्यल्पसंख्य समुदायातील तरूणावर जबाबदारी टाकली आहे. खुद्द मनीष जैन यांनी लोकसभेची कधीपासूनच तयारी सुरू केली होती. जामनेर या त्यांच्या तालुक्यासह प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक आहेत वा नजीकच्या काळात तयार करण्यात आले आहेत. याला मनीषदादांची अर्थशक्ती व राष्ट्रवादीच्या ‘व्होट बँके’ची जोड मिळाल्यास भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ शकतो असा होरा मांडण्यात आला आहे. यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांच्या पाठीशी ‘खान्देश विकास आघाडी’ खंबरीपणे उभे राहण्याची ‘बोली’ करण्यात आली असावी. हे सारे होत असतांना मनीषदादांच्या उमेदवारांनी रावेर मतदारसंघातील तमाम इच्छुक मातब्बर हिरमुसले असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही लक्षात घेतली असावी. यातूनच मनीषदादांना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असावेत. यामुळे रवींद्रभय्या, अरूणभाई, चौधरी बंधू, दिलीपतात्या सोनवणे आदी दिग्गजांना विधानपरिषदेचा शब्द देण्यात येईल. कदाचित ‘कोण आपल्या तालुक्यातून सर्वाधीक लीड देतो त्यालाच विधानपरिषद’ अशी अटही टाकण्यात येईल. परिणामी ‘साहेबांचा आदेश आणि विधानपरिषदेचे स्वप्न’ या बाबींमुळे त्यांना झटून काम करणे भाग पडेलच यातून रावेर आणि जळगाव या दोन्ही जागांवर सरशी होण्याचा अंदाज बांधण्यात आला असावा.\nएका अर्थाने शरदराव पवार यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने अगदी स्वकीयांसकट विरोधकांनाही गोंधळात टाकले आहे. यात ते यशस्वी झाल्यास दोन बहुमुल्य खासदारांनी राष्ट्रवादीचे बळ तर वाढलेच; पण ए.टी.नाना यांना आयात करून त्यांना खासदार करण्याच्या ना. एकनाथराव खडसे यांच्या खेळीची परतफेडही होणार आहे. अर्थात जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात अत्यंत प्रबळ असणारे भाजपचे उमेदवार, मोदींची असणारी लाट, सत्ताधार्‍यांवरील नाराजी, मनसे-आप सारख्या पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांसह अनेक अडथळे आहेत. यात शिवसेना, कॉंग्रेसच्या भुमिकाही महत्वाच्या राहणार आहेत. अर्थात या लोकसभा निवडणुकीत शरदराव पवार यांच्या राजकीय खेळीमुळे चांगलाच रंग भरणार आहे.\nकाकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका\nभुसावळ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी संतोष चौधरी यांना जाहिररित्या काका-काका करतांना न थकणार्‍या उल्हास नारायण पाटील यांनी आपल्याशी दगाबाजी झाल्याचे कळताच काकांनाच इंगा दाखविल्याने शहरात आता ‘काकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका’ अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तब्बल २० वर्षांनंतर शहरातील जुना सातारा परिसर पुन्हा राजकीय केंद्रबिंदू बनल्याचे दिसून येत आहे.\nभुसावळच्या राजकीय इतिहासामध्ये जुना सातारा आणि विठ्ठल मंदिर वॉर्ड या दोन्ही परिसरांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. क्वचित प्रसंगी या दोन्ही भागातील राजकारण्यांमध्ये खुन्नस असली तरी भुसावळ���ी सूत्रे येथूनच हालत होती. विठ्ठल मंदिर वॉर्डातील फालक तर जुना सातार्‍यातील भोळे व पाटील कुटुंब राजकीय क्षेत्रातील मातब्बर म्हणून गणले जात होते. आजही या घराण्यांमधील पुढची पिढी राजकारणात असली तरी तापीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. याला सुरवात झाली १९९१च्या निवडणुकीपासून त्या वेळी भुसावळचे ‘किंग’ असणारे देविदासदादा भोळे यांना त्यांच्या वॉर्डातून (जुना सातारा) कै. नरेंद्र मधुकर पाटील यांनी धुळ चारली. या धक्क्यातून भोळेदादा सावरले नाहीत. यातच १९९५च्या निवडणुकीतही त्यांचा पराजय झाला. यामुळे ते बाजूला फेकले गेले. दुर्दैवाने नरेंद्र पाटील यांचा अकाली मृत्यू झाला. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेवर शिवसेनेने कब्जा केला. इकडे संतोष चौधरींनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते नगराध्यक्ष अशी झेप घेतली व भुसावळची राजकीय सुत्रे त्यांच्या हातात आली. १९९९ला शिवसेनेने विधानसभेचे तिकिट नाकारल्यावर संतोष चौधरींनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत अपक्ष निवडणूक लढविली. यावेळी त्यांना अपयश आले मात्र नगरपालिका त्यांच्याच ताब्यात राहिली. नंतर ते पुढे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारही झाले. मध्यंतरीचा अडीच वर्षाचा कालखंड वगळता सध्या नगरपालिका संतोष चौधरींच्या ताब्यात असून आमदारही त्यांचेच समर्थक (संजय सावकारे) आहेत.\nबर्‍याच वर्षांपासून भुसावळच्या राजकारणाची संपूर्ण सुत्रे ही शनि मंदिर वॉर्ड (संतोष चौधरी यांचे निवासस्थान) व बियाणी चेंबर्स (शिवसेनेचे अघोषित कार्यालय) येथून हलत होती. आता मनोज बियाणी यांनी राजकारणातून ‘व्हिआरएस’ घेतल्यावर संतोष चौधरी यांचा शहरात तसा एकछत्री अंमल आहे. मध्यंतरी माधुरी फालक यांचा नगराध्यक्ष पदाचा कालखंड वगळता फालक, भोळे आणि पाटील मंडळी काहीशी बाजूला फेकली गेली आहे. आता तीन महिन्यात नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. सध्याच्या परिस्थितीत संतोष चौधरी यांना मात देण्यासाठी विरोधक एकवटणार की नाहीत हे कळणे अस्पष्ट आहे. मात्र भोळे व फालक मंडळीने दंड थोपटले आहे. यातच भाजपा नगरसेवक हेमराज भोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी हजर न झाल्याने अनिल चौधरी आणि त्यांचे समर्थक सध्या कारागृहात आहेत. तर संतोष चौधरी यांना खंडणी प्रकरणी अटक झाली आहे. अनिल चौधरी यांच्या अटकेसाठी हेमराज भोळे तर संतोष चौधरींच्या अटकेसाठी उल्हास नारायण पाटील हे कारणीभूत ठरले आहेत. याचमुळे जुना सातारा भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.\nहेमराज भोळे यांच्याशी ‘कॉम्प्रमाईज’ करण्यासाठी चौधरी बंधूंनी जंगजंग पछाडले आहे. मात्र भोळे यांनी त्यांना दाद दिली नाही. आता भोळे यांच्यावरील हल्ल्याचा खटला अंतिम टप्प्यात आहे. या खटल्यातील आरोपींवर कलम ३०७ लावण्यात आले आहे. यामुळे गुन्हा सिध्द झाल्यास अनिल चौधरी आणि त्यांच्या समर्थकांना किमान साडे तीन वर्षे इतकी शिक्षा होऊ शकते. यामुळे काहीही झाले तरी नगरपालिका निवडणूक झाल्यानंतरच या खटल्याचा निकाल लागावा अशी रणनिती चौधरी बंधूंनी आखली होती. मात्र खटल्यांना वारंवार अनुपस्थित राहिल्याने अनिल चौधरींना अटक करण्यात आली आहे.\nइकडे खंडणी प्रकरणातील एक फिर्यादी उल्हास नारायण पाटील यांनी तर चक्क संतोष चौधरी यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांनी ‘शहर विकास आघाडी’ला रामराम ठोकून संतोष चौधरी यांच्या गोटात प्रवेश केला होता. उल्हास पाटील फुटल्यानेच चौधरी बंधूंना नगरपालिकेत पुन्हा प्रवेश मिळाला हे कुणी नाकारू शकत नाही. यामुळे जुना सातारा परिसरात जनता त्यांच्यावर खूप संतापली होती. या परिसरात उल्हास पाटील यांनी संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाला अक्षरश: शेकडो बॅनर्स लावले होते ही बाब भुसावळकर विसरलेले नाहीत. या फलकांवर ‘काका फक्त तुम्हीच’ असे नमूद करण्यात आले होते. संतोष चौधरींसाठी उल्हास पाटील यांनी निष्ठा बदलवली, समाजाचा रोष घेतला व शेवटी अपात्र होऊन नगरसेवक पदावर पाणी सोडले. मात्र काकाने ‘पुतण्या’लाही खंडणी मागण्यापासून सोडले नाही. पाटील यांचे मेहुणे चंद्रशेखर अत्तरदे यांना तब्बल एक कोटीची ‘डिमांड’ करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांना धमकावण्यातही आले. यामुळे उल्हास पाटील यांनी अखेर पोलिसांच्या मदतीने संतोष चौधरींना सापळ्यात अडकवले. इतिहासात काकाने पुतण्यावर गारदी(मारेकरी) सोडले होते. भुसावळात मात्र मानलेल्या पुतण्याने काकाचा ‘गेम’ केल्याची चर्चा रंगली आहे.\nजुना सातारा भागातील भोळे आणि पाटील कुटुंबांमध्ये अंतर्गत कुरघोडी नेहमी रंगत असते. मात्र या भागाचे वर्चस्व हिसकावणार्‍या चौधरी बंधूंना पाणी पाजण्यासाठी हेमराज भोळे यांच्या पाठोपाठ उल्हास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. याचा भुसावळच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी तब्बल २० वर्षानंतर जुना सातारा परिसर भुसावळच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. अर्थात चौधरी बंधूदेखील कसलेले खेळाडू आहेत. ते बदलत्या राजकीय स्थितीचा कसा प्रतिकार करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.\nउल्हास पाटील यांचे वडील नरेंद्र मधुकर पाटील यांनी १९९१ साली देविदासदादा भोळे यांना पराजीत करून त्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले होते. भोळेदादांनी सुमारे दीड दशक भुसावळवर राज्य केले होते. त्यांना शेवटचा धक्का देण्याचे काम नरेंद्र पाटील यांनी केले होते. आता भुसावळात सुमारे १३ वर्षांपासून एकछत्री अंमल गाजविणार्‍या संतोष चौधरी यांना नरेंद्र पाटील यांचेच पुत्र उल्हास यांनी जोरदार धक्का दिला आहे. यामुळे या प्रकरणातही इतिहासाची पुनरावृत्ती होते का याकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे. असे झाल्यास भुसावळच्या दोन बादशहांना धुळीस मिळविण्याचे काम करण्याचा पराक्रम जुना सातार्‍यातील पाटील कुटुंबाच्या नावावर जमा होईल.\nजळगाव(खा.प्र.)– राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा प्रा. अस्मिता पाटील आणि अन्य पदाधिकार्‍यांनी चक्क आपणास धमकी देण्यात येत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता राजकारणातही ‘ताईगिरी’ सुरू झाली असून याला नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा करण्यात येत आहे.\nराजकारणात नेते आणि पदाधिकार्‍यांमध्ये तीव्र चुरस असते. यात आपल्या वर्चस्वासाठी साम-दाम-दंड-भेद वापरण्यात येतात. महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी याला आपल्या जिल्ह्यात तरी आजवर अपवाद होत्या. आता मात्र महिलाही यात मागे नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीने दाखवून दिले आहे. अपेक्षेप्रमाणे जिल्हा महिला राष्ट्रवादीत भांडणे सुरू झाली असून आता धमकावण्याचे प्रकारही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्षा सौ. कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सौ. मनोरमा पाटील, महानगराध्यक्षा मीनल पाटील आणि कार्याध्यक्षा लता मोरे यांच्या एका निवेदनाने खळबळ उडाली आहे. त्यात महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील व णन महासंघाच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मुंबईला नेण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील या खा. ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या इशार्‍यावरून राष्ट्रवादीविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इकडे मंगला पाटील यांना पक्षाने चार वर्षे महानगर अध्यक्षपद दिले. त्या काळात पक्षवाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाही. नेत्यांच्या मागेपुढे फिरण्यालाच त्या पक्षाचे काम समजत आल्या आहेत, असा आरोप करुन पत्रकात म्हटले आहे की, या महिलेचे सर्व कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. मंगला पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून पालकमंत्र्यांच्या नावाचा त्या गैरवापर करत आहेत. अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोटही या पत्रकात करण्यात आला आहे.\nप्रा. अस्मिता पाटील यांच्या थेट ‘वरून’ झालेल्यानियुक्तीने राष्ट्रवादी महिला आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. मात्र याचे पर्यावसान जर संघर्षात होणार असेल तर ही बाब पक्षाला घातक मानावी लागेल. पदांसाठी भांडण हे निष्ठावंतांना त्यातही महिलांना शोभणारे नाही. यातच अजून एकच पत्रक निघालेय..भविष्यातील पत्रकांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढतांना कोण कोणत्या पातळीला जाईल हे सांगता येणे अशक्य आहे. अर्थात यात अब्रू मात्र राष्ट्रवादीचीच जाणार आहे. खेदाची बाब म्हणजे हे समजून घेण्यासाठी कुणाला वेळ नाही. महिला कार्यकर्त्या पदांसाठी भांडताहेत…पुरूष नेते पडद्याआड त्यांचे संचालन करताहेत अन् जनता मजा लुटतेय… असे चित्र आज दिसून येत आहे.\nजिल्ह्यातील राजकारणात दादागिरी, भाऊगिरी वा भाईगिरी नवीन नाही मात्र आता राष्ट्रवादी महिला आघाडीने ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत ताईगिरी सुरू केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ना. शरदराव पवार यांच्या पुढाकाराने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले आहे. यामुळे महिलांना आपोआप पदे मिळणारच आहेत. यासाठी भांडण केल्यास तोंडचा घास दुसर्‍या पक्षाची भगिनी पळवून नेणार हे नक्की. अर्थात राष्ट्रवादीतल्या सर्व ताईंनी जणू काही असेच केल्याचा चंग बांधलेला दिसतोय…दुसरे काय\nमेहनत मनीष जैन यांची; घाम इतरांना\nजळगाव (खा.प्र.)– अत्यंत चुरशीची विधानपरिषद निवडणूक जिंकल्यावर आ. मनीष जैन हे राजेशाही पध्दतीने आमदारकी उपभोगतील असा अंदाज होता. मात्र अशा सर्व भाकित���ंना धुडकावत या लक्ष्मीपुत्राने रस्त्यावर उतरून झंझावात सुरू केला. याचे जिल्ह्याच्या राजकारणात पडसादही उमटत आहेत. एका अर्थाने मनीष जैन हे मेहनत करत असले तरी घाम मात्र इतरांनाच फुटल्याचे मजेशीर चित्र दिसून येत आहे.\nईश्‍वरबाबूजी जैन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यावर त्यांचे पुत्र मनीष हे विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची वार्ता येताच जिल्ह्यात ‘हे भलतचं काय’ अशी प्रतिक्रिया उमटली होती. याला अनेक कारणे होती. एक तर बाबूजींना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या मुलास तातडीने आमदारकी मिळणे जवळपास कठीण होते. याशिवाय, व्यावसायिक पातळीवर मनीष जैन यांनी ‘आरएल’चा ब्रँड देशभरात पोहचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अविरत परिश्रम केले होते. यामुळे विस्तारणार्‍या व्यवसायाच्या गराड्यातून राजकारणाच्या खाचखळग्यात उतरणे सोपे नव्हते. एक प्रकारे अत्यंत चोख व व्यवहारी ‘माईंडसेट’ असणार्‍यांसाठी तर हा ‘तोट्याचा सौदा’ होता. याशिवाय, मनीष जैन यांचे ‘स्टेटस्’ आमदारापेक्षा कमी नव्हते. या पार्श्‍वभूमीवर ते विधानपरिषदेच्या रणांगणातून ऐनवेळी माघार घेतील असा अंदाज होता. मात्र ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले व निवडूनही आले. आमदारकी मिळाल्यावर ते आपल्या पदाचा वापर फक्त व्यवसायाच्या विस्तारासाठी करतील व समाजात मिरवून घेतील असेही भाकीत करण्यात आले होते. या सर्व बाबींना फोल ठरवत त्यांनी ‘मिशन खान्देश व्हिजन खान्देश’ या संकल्पनेवर आधारित विकासकामे करण्याचा निर्धार जाहीर केला. या अनुषंगाने जामनेर येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यानंतर शिरपूर तालुक्यातील जलक्रांतीचे अवलोकन करण्यासाठी शेतकर्‍यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍याला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर शिरपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातही जलसंधारणाची कामे करण्याची घोषणा आ. मनीष जैन यांनी केली होती. या अनुषंगाने जामनेर तालुक्यात या कामांना प्रारंभही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आता जळगावात भव्य रोजगार मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.\nबाबूजींच्या घराण्याला कोणत्याही राजकीय पदाची नवलाई नाही. मात्र बाबूजी आणि मनीषदादा यांच्यात अनेक बाबी भिन्न आहेत. बाबूजींशी सर्वसामान्य व्यक��ती जाऊन भेटण्यास संकोच करू शकतो. किंबहुना बाबूजी आपल्या कारच्या काचा खालीही करत नाहीत असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात. आ. मनीष जैन मात्र तळागाळातील जनतेत सहजगत्या मिसळत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय तरूणाईशी संवाद साधण्यातही त्यांना अडचण नाही कारण ते खुद्द या पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका रितीने पैसा, पद आणि काही तरी करण्याची धमक असल्यावर काय करता येते हे आ. जैन यांनी दाखवून दिले आहे. पाय जमिनीवर ठेवून सर्वसामन्यांशी जुळत असतांना विधानपरिषदेत विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी,रोजगार, सामाजिक, युवक, महिला, सुरक्षा आदी विविध क्षेत्रातील समस्यांवर त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी सभागृह थक्क झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर ‘अपक्ष’ असल्याचा पुरेपुर लाभ उचलण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपा वगळता ते जिल्ह्यात इतर प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर आरामात बसतात. कृषी-जलसिंचन, रोजगार निर्मिती व शिक्षण या त्रिसुत्रीवर विकास करण्याचे स्वप्न त्यांनी वारंवार बोलून दाखविले आहे. जिल्ह्यात येत्या काळात अत्यंत महत्वाकांक्षी ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. या माध्यमातून आपला व्यावसायिक डोलारा सांभाळत जनतेसाठी वेळ काढण्याची किमया आ. मनीष जैन यांनी साधली आहे. याचा अनुकुल परिणाम होत असला तरी काही ‘साईड इफेक्ट’ही जाणवत आहेत.\nआ. मनीष जैन हे जनतेतून निवडून आले नसून त्यांच्या पुढील निवडणुकीला अद्याप खूप अवकाश असूनही ते ज्या विलक्षण झपाट्याने कामाला लागलेत ते पाहून राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. आज मनीष जैन हे विधानपरिषदेत असले तरी भविष्यात त्यांनी विधानसभा वा लोकसभेसाठी दंड थोपटल्यास काय या विचाराने अनेकांची झोप उडू शकते. याशिवाय जलसंधारणासारख्या कामांना सरकारी अभियानाचा टेकू घेण्याचे चातुर्य मनीष जैन यांच्याकडे असले तरी खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना ही बाब सुचू नये याचे आश्‍चर्यही जनतेला वाटत आहे. यामुळे मनीषदादांना टक्कर द्यावयाची असल्यास स्वत:ही ‘काहीतरी’ करणे भाग असल्याची जाणीव जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना होऊ लागली आहे. एक प्रकारे तळपत्या उन्हात या लक्ष्मीपुत्राने ���विरत परिश्रम घेतले असले तरी त्यांना घाम न फुटता इतरांनाच जास्त घाम फुटल्याचे दिसून येत आहे.\nदादा-बाबुजींची खेळी अन् मनोज चौधरींचा बळी\nजळगाव (खा.प्र.)– शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांच्या अपात्रतेमागे ‘खाविआ’चे नगरसेवक सुनील महाजन यांची याचिका असल्याचे वरकरणी चित्र असले तरी खा. ईश्‍वरबाबूजी जैन आणि आ. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय खेळीने या होतकरू नगरसेवकाच्या राजकीय कारकीर्दीचा बळी घेतल्याचे मानले जात आहे.\nगत काही विधानसभा निवडणुकांमध्ये आ. सुरेशदादा जैन यांचा काठावर विजय झाल्याने २००९च्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय व्हावा अशी व्यूहरचना ‘७ शिवाजीनगर’ वरून करण्यात आली. दादा शिवसेनेकडून लढणार होते आणि प्रा. चंदूअण्णा सोनवणे यांचा रस चोपडा मतदारसंघात असल्याचे तात्कालीन चित्र होते. यामुळे सुरेशदादांना जळगावात कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता. यात सेना-भाजपाची सत्ता आल्यास दादांना ‘वजनदार’ खाते मिळावे म्हणून त्यांना लक्षणीय मताधिक्यही जरूरी होते. यामुळे आ. सुरेशदादांनी थेट दिल्ली दरबारी फिल्डींग लावून जळगावची जागा कॉंग्रेसला सोडली. यानंतर अँड. सलीम पटेल यांना तिकिट देण्यात आले. यावेळी कोण हे सलीम पटेल असा प्रश्‍न जळगावकरांना पडला. (आजही हा प्रश्‍न कायम आहे असा प्रश्‍न जळगावकरांना पडला. (आजही हा प्रश्‍न कायम आहे) पटेल यांना तिकिट मिळाल्याने सुरेशदादा विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी अचानक मनपातील शिवसेनेचे एकमेव (आज शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही) पटेल यांना तिकिट मिळाल्याने सुरेशदादा विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी अचानक मनपातील शिवसेनेचे एकमेव (आज शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही) मनोज दयाराम चौधरी यांनी अपक्ष म्हणून सुरेशदादांसमोर दंड थोपटले. चौधरी यांची उज्ज्वल छवी मतदारांना भावली. यामुळे दादाविरोधी मतदान विभाजित झाले तरी मनोज चौधरी यांना लक्षणीय मते मिळाली. या निवडणुकीत मनोज चौधरी यांना ‘आरएल’ कडून रसद मिळाली हे उघड गुपीत होते. अर्थात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबूजींनी हात आखडता घेतल्याचे वृत्त होते. यामुळे मनोज चौधरी यांची अपक्ष उमेदवारी ही आ. सुरेशदादांच्या ‘सुविधे’साठी होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. निवडणुकीनंतर मनोज चौधरी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व पत्करले.\nयानंतर मनोज चौधरी यांना बाबूजींनी निष्ठेचे फळ प्रदान केले. यात त्यांना राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षपद अल्पकाळ का होईना प्रदान करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास आले. जाहीररित्या (तरी) एकमेकांच्या विरोधी भूमिका घेणार्‍या बाबूजी आणि सुरेशदादांमध्ये सलोखा निर्माण झाला. आ. सुरेशदादांनी बाबूजीपुत्र मनीष जैन यांना विधानपरिषदेत निवडून आणले. यावेळी मनोज चौधरी यांनी निष्ठेने मनीष जैन यांचे काम केले. हे सारे होत असतांना चौधरी यांच्या मताच्या जोरावर गणेश सोनवणे हे मनपातील विरोधी पक्षनेते बनले. दरम्यान, ‘खाविआ’ नगरसेवक सुनील महाजन यांनी चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. यात त्यांना यश आल्याने मनोज चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. या माध्यमातून एका होतकरू तरूणाची राजकीय कारकीर्द काही काळ का होईना झाकोळली जाणार आहे. अर्थात या प्रकरणातून अनेक प्रश्‍नही उपस्थित झाले आहेत.\nमनोज चौधरी यांचे नगरसेवकपद गेले तरी बाबूजी त्यांना पक्षात पद देऊन त्यांचे पुर्नवसन करू शकतात. मात्र खुद्द राष्ट्रवादीत ते एकाकी पडले आहेत. यामुळे नजीकच्या काळात ही शक्यताही धुसर वाटत आहे. यामुळे मनोज चौधरी यांचा राजकीय वनवास पक्का मानला जात आहे. विधानसभेत मनोज चौधरी यांना ‘उचकवणे’ व निवडणुकीत हात आखडता घेणे या बाबी केवळ ‘योगायोग’ समजल्या तरी काही प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. मनीष जैन यांना विधानपरिषदेत ‘मदत’ करणार्‍या गटातील गणेश सोनवणे यांना मनपातील विरोधी पक्षनेतेपद मिळते तर मनोज चौधरी यांच्याविरोधातील याचिका काढून घेण्यास ‘खाविआ’ श्रेष्ठींना सांगणे बाबूजींना अशक्य नव्हते. दादा आणि त्यांच्यातील मधुर संबंध पाहता ही बाब अशक्य नव्हती. मात्र असे झाले नाही याचाच अर्थ मनोज चौधरींचा ‘गेम’ ठरवून करण्यात आला असाच होतो. चौधरी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यातच आता अपात्रतेच्या माध्यमातून त्यांना गलीतगात्र केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ते दादांना आव्हान देऊ शकतीलच याची खात्री नाही. अर्थात खा. ईश्‍वरबाबूजींसारखे त्यांचे हितचिंतक जळगावातून राजकीय ‘बळी’ देण्यासाठी नवीन मनोज चौध��ी शोधतील याच शंकाच नाही.\nनिरंकुश सत्ताधारी आणि बेभान विरोधक\nजळगाव महापालिकेत पाणीपट्टीवाढीवरून भाजपा समर्थीत आंदोलनाचे झुंडशाहीत झालेले रूपांतर आणि यावरून सुरू झालेला शह-काटशहांचा खेळ हा अत्यंत दुर्दैवी असाच आहे. जळगावच्या राजकीय इतिहासामध्ये या रूपाने एक लज्जास्पद अध्यायाची नोंद झाली आहे.\nगत ३० वर्षांपासून दीड वर्षांचा कालखंड वगळता जळगाव नपा-मनपावर आ. सुरेशदादा जैन यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. या कालखंडात वादग्रस्त घटना झाल्या नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेत अनेकदा तणावाचे प्रसंग निर्माण झाल्याचे जळगावकरांनी पाहिले आहे. हमरीतुमरी, हाणामारी असे प्रसंगही काही वेळा घडले. मात्र या सार्‍यांहून नुकतीच झालेली घटना ही वेगळी आहे. एक तर याला अत्यंत व्यापक असा संदर्भ आहे. याशिवाय, नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रथमच बहुमताने प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणीपट्टीवरून सुरू असणारा संघर्ष हा जनहितासाठी नव्हे तर राजकीय वर्चस्वासाठीच आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.\nजिल्ह्यातील इतर पालिकांपेक्षा जळगावला वातावरण वेगळे आहे. याला ‘सात शिवाजीनगर’ येथील मुरब्बीपणा कारणीभूत आहे. यामुळे जळगावावर राज्य करताना प्रमुख विरोधक कोण राहिल विरोधी पक्षनेता कोण बनणार विरोधी पक्षनेता कोण बनणार ही सूत्रेही सत्ताधार्‍यांच्याच हाती राहिलेली आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेत्याचे पद मिळणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन राजकीय समीकरणात राष्ट्रवादी हा पक्ष दूरचा असल्याने हे पद भाजपाच्या राजूमामा भोळे यांना ‘बहाल’ करण्यात आले. अर्थात भाजपानेही ही ‘मैत्री’ पूरेपूर निभावली. यामुळे गतवर्षी पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षनेत्यांसह भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले होते.\nदरम्यान, आ. सुरेशदादा जैन आणि ना. एकनाथराव खडसे यांच्यातील संघर्षामुळे जळगावातील राजकीय परिस्थिती बदलली. परिणामी सत्ताधारी आणि भाजपात वितुष्ट आले. याचा पहिला बळी अर्थातच विरोधी पक्षनेते ठरले. विधानपरिषद निवडणुकीत महानगर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना साथ ��िली. यात मनीष जैन विजयी झाल्यावर बाबूजी आणि सुरेशदादा यांच्यात सलोखा झाला. यामुळे बाबूजींचा वरचष्मा असणार्‍या महानगर राष्ट्रवादीचा कल मनपातील सत्ताधार्‍यांकडे वळणे तसे साहजिक होते. परिणामी विरोधी पक्षनेतेपदाचे ‘दान’ राष्ट्रवादीच्या झोळीत टाकण्यात आले.\nआता महापालिकेतील समीकरण अत्यंत गमतीशीर आहे. प्रमुख विरोधक असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक बहुतांश मुद्यांवर तटस्थ राहत आहेत तर भाजपा प्रखर विरोधाची भूमिका बजावत आहे. पाणीपट्टीच्या दरवाढीवरून भाजपाने पुकारलेले आंदोलन हे लोकशाही मार्गाने करण्यात आले तर जनता याला पाठिंबा निश्‍चितच देईल मात्र, एखाद्या मुद्याला केवळ आपल्या वर्चस्वासाठी वापर करणे आणि त्यासाठी कायदा हातात घेणे हे कितपत योग्य आहे मनपातील सत्ताधार्‍यांकडे निरंकुश बळ आहे. याशिवाय, विरोधकांमध्ये सातत्याने फुट पाडण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपाने कितीही जोर लावला तरी मनपात सत्ताधार्‍यांना कुणीही हात लावू शकत नाही. अर्थात आपणास जनहिताचा बळी देण्याचा अधिकार मिळालेला नाही याची जाणीव सत्ताधार्‍यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. ना. खडसे आणि आ. जैन यांनी आपापल्या परीने एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न जरूर करावेत. या लढाईत त्यांच्या चेल्यांनीही हिरीरीने भाग घ्यावा. मात्र यासाठी मनपा सभागृह अथवा प्रशासनाला वेठीस धरू नये हीच समस्त जळगावकरांची इच्छा आहे. मनपात नुकताच झालेला राडा आणि त्यानंतरचे राजकारण हा जळगावच्या इतिहासातील अत्यंत लज्जास्पद अध्याय असून यामुळे महानगराच्या प्रतिमेला धक्का पोहचला असल्याची जाणीव निरंकुश सत्ताधारी व बेभान विरोधकांनी ठेवण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात हा संघर्ष अजून चिघळणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.\nखडसे- जैन संघर्षात जिल्ह्यात युतीची माती \nराजकारण हे असे क्षेत्र आहे की, यात कोण कधी कोणाचा मित्र होईल, तर कोण कधी कुणाचा शत्रू होईल, हे सांगणे कठीण आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला एक इतिहास लाभला आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर अलिकडच्या काळात भाजपा-सेना युतीने आपली पकड भक्कम केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र युतीची काहीशी पिछेहाट होत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनपेक्षीत यश मिळाले. ���ेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील राजकारण थंड राहिले. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी आ.सुरेशदादा जैन यांच्या समर्थनाद्वारे बाजी मारली व विरोधी पक्षनेते ना.एकनाथराव खडसे यांचे सुपुत्र, जि.प.सदस्य निखील खडसे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून जिल्ह्यातील युतीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला.\nया निवडणुकीनंतरही काही दिवस राजकारण शांत राहिले मात्र ही वादळापुर्वीची शांतता होती हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. माजी मंत्री आ.सुरेशदादा जैन यांनी धरणगाव, पाचोरा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत हल्लाबोल केला व या वादाची ठिणगी पडली. त्यानंतर ना.खडसे यांनी सुरेशदादांवर टिकास्त्र सोडले. मनपा गैरकारभाराची चौकशी सुरू होताच ते डोलायला लागल्याची टिका करून, आपण सुरेशदादांच्या कृपेने विरोधी पक्षनेते झालो नाहीत, अशी स्पष्टोक्ती केली. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतांनाच भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते गप्प कसे बसणार त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन सुरू करून हा वाद किती पेटलाय हे जनतेला दाखवण्याचा खटाटोप केला.\nना.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे दोघेही जिल्ह्यातील लोकमान्य व मातब्बर नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन राजकारण केल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ते व जनतेने यापुर्वी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे दोन्ही यापुर्वी युतीच्या माध्यमातून एकत्रित आले देखील आहेत. त्यांनी एकजुटीने जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना वाचा ङ्गोडून शासनदरबारी न्याय मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न देखील केला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आज निर्माण झालेला वाद हा आजचा विषय नसून यापुर्वी देखील दोन-तीन वेळा या दोन्ही नेत्यंामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी यापूर्वीही अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. या दोन्ही नेत्यांचे आता कधीही जमणार नाही, असे यापुर्वी जनतेला वाटत होते म���त्र राजकारणात सारे काही माफ असते व काल काय घडले हे सोयीस्करपणे विसरण्याची किमया नेत्यांना सहजपणे करता येत असते, हे जिल्ह्यातील जनतेनेच अनुभवले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. कदाचित त्यादृष्टीने शिवसेनेने सुरेशदादांच्या माध्यमातून हे राजकीय वादळ उठविले असावे. ना.खडसे व आ.जैन यांच्यातील या कलगीतुर्‍यामुळे सत्ताधारी नेत्यांचे ङ्गावणार असून जिल्हा विकासाला निश्‍चितच खीळ बसणार आहे. जिल्ह्यात भक्कम असलेल्या युतीची माती होण्याची भीती वाटत आहे. विरोधकच जर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले तर जनतेच्या प्रश्‍नांकडे व जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या शासनकर्त्यांना धारेवर कोण धरणार हे सोयीस्करपणे विसरण्याची किमया नेत्यांना सहजपणे करता येत असते, हे जिल्ह्यातील जनतेनेच अनुभवले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. कदाचित त्यादृष्टीने शिवसेनेने सुरेशदादांच्या माध्यमातून हे राजकीय वादळ उठविले असावे. ना.खडसे व आ.जैन यांच्यातील या कलगीतुर्‍यामुळे सत्ताधारी नेत्यांचे ङ्गावणार असून जिल्हा विकासाला निश्‍चितच खीळ बसणार आहे. जिल्ह्यात भक्कम असलेल्या युतीची माती होण्याची भीती वाटत आहे. विरोधकच जर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले तर जनतेच्या प्रश्‍नांकडे व जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या शासनकर्त्यांना धारेवर कोण धरणार हा खरा प्रश्‍न आहे.\n( प्रसिध्दी दिनांक-१० जानेवारी २०११ )\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mla-medha-kulkarni-maratha-andolan-maratha-arakshan-demonstrations-demonstrations/", "date_download": "2018-12-15T17:04:27Z", "digest": "sha1:BAWVRB3NRPICN256PAYU76272P6MBBGW", "length": 9293, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने\nपुणे – मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी निदर्शने केली. निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार कुलकर्णी यांनी घराबाहेर यावे, यासाठी अडून बसलेल्या सुमारे 60 आंदोलकांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. थोड्या वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनादरम्यान काहींनी मुंडनही केले.\nमराठा समाज आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आमदार कुलकर्णी यांच्या कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी, गल्ली क्र.8 येथील नंदनवन अपार्टमेंट सोसायटीसमोर सुमारे 60 आंदोलकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आमदार कुलकर्णी यांनी स्वत: निवेदन घ्यावे, असा आग्रह धरला. मात्र, निदर्शने सुरू करून एक ते दीड तास होऊनही त्यांनी निवेदन घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले.\nआंदोलनादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. डेक्कन विभागाचे पोलीस सहायक आयुक्त बाजीराव मोहिते आणि अलंकार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्वीकारले. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच पोलीस व्हॅनमधून अलंकार पोलीस ठाणे येथे घेवून जात त्यांना सोडून देण्यात आले.\nदरम्यान, या आंदोलनाबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी गुरूवारी कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतरही आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर सहायक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी तळ ठोकून होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाश्‍मीरच्या विशेष दर्जाशी खेळण्याचे आपत्तीजनक परिणाम होतील\nNext articleसांगली, जळगाव महापालिकेत सत्तांतर\nएमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा\nमराठा आंदोलना�� मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी मिळणार\n#मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : विधानसभेत एटीआर सादर\nआरक्षण सर्वांना हवंय का\nछळवणूक प्रकरणी सीपीएम आमदाराची 6 महिन्यांसाठी पक्षातून हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T15:55:19Z", "digest": "sha1:BKUWTNB2RUTLMBM53MFBUJPKKHSZOM6Z", "length": 13546, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बेस्ट प्रवास लवकरच सुखकर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बेस्ट प्रवास लवकरच सुखकर\nबेस्ट प्रवास लवकरच सुखकर\nबेस्ट प्रवाशांना मोबाइल अ‍ॅपवर बसची सद्य:स्थिती समजणार; येत्या जानेवारी २०१९ पासून सुविधा\nबेस्टच्या थांब्यावर तासन्तास ताटकळ उभे राहणाऱ्या प्रवाशाला बसची सद्य:स्थिती मोबाइल अ‍ॅपवरही समजणार आहे. अशा प्रकारची सुविधा लवकरच बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना दिली जाईल. त्यासाठी मोबाइल अ‍ॅप आणि बेस्टच्या काही थांब्यावर इंटिकेटरची सुविधा देण्यात येणार आहे.\nप्रवाशांसाठी ही सुविधा प्रत्यक्षात जानेवारी २०१९ पासून येईल, अशी माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. बेस्टमध्ये इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) मोबाइल अ‍ॅप, नव्या इंडिकेटरची सुविधा राबविली जाणार असून त्याची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्या प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.\nरेल्वे स्थानकातील फलाटावर असणाऱ्या इंडिकेटरवर येणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वेळेची माहिती प्रवाशांना दिली जाते. तशाच प्रकारची यंत्रणा प्रवाशांना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाचा उपक्रम असलेल्या इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) बेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयटीएमएस यंत्रणेला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून त्यावर काम केले जात आहे.\nबेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी आयटीएमएसमार्फत बेस्टच्या बस गाडय़ांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. एवढय़ा मोठय़ा यंत्रणेवर नियंत्रण ठेवता यावे आणि प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता त्याच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कंत्राटाचा कालावधी हा नऊ महिन्यांचा असणार आहे.\nबेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रवाशांना येणाऱ्या बसची माहिती देण्यासाठी मोबाइल अ‍ॅप बनविले जात आहे. या अ‍ॅपवर बस गाडय़ांची सद्य:स्थिती दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांना सहजतेने बस उपलब्ध होणार आहे. मुंबईतील काही बस थांब्यांवर नवीन इंडिकेटरही बसविले जाणार आहेत. त्यावरही बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा प्रवाशांसाठी जानेवारी २०१९ पासून उपलब्ध होईल. परंतु त्याआधी बेस्टच्या पायाभूत सुविधांची अचूक माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रथम त्यांच्यासाठी ही यंत्रणा अमलात येईल. वडाळा व बॅकबे आगारात यंत्रणा राबविल्यानंतर उर्वरित आगारांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच नवीन वर्षांत प्रवाशांना मोबाइल अ‍ॅप व नवीन इंडिकेटरची सुविधा मिळेल.\nसिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न\nविसर्जन तलावात टँकरद्वारे पाण्याची भर\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/eleven-villages-are-included-pune-municipal-corporation/", "date_download": "2018-12-15T17:39:18Z", "digest": "sha1:FTWYUBNEEWRBY6CJMMVHZYJP65YPQABP", "length": 30823, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Eleven Villages Are Included In Pune Municipal Corporation | अकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश ���ादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून ���ुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nअकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण\nमहापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे.\nठळक मुद्दे१५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात होणार जमा कर्मचार्‍यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही : विश्वास देवकाते\nपुणे : पुणे महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून सर्व अहवाल देण्यात आला आहे. आता महापालिका स्तरावर कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संयुक्तपणे दिली.\nया संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन आणि पुणे महापालिका प्रशासनादरम्यान नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांच्या दफ्तराची देवाण घेवाण करण्यात आली. त्यामध्ये या कर्मचार्‍यांसंदर्भातील माहिती देण्यात आली.\nपुणे महापालिकेच्या हद्दीत जिल्ह्यातील अकरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उंड्री, धायरी, शिवणे, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, लोहगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील दफ्तराची देवाणघेवाण झाली आहे.\nअकरा गावांमध्ये स्थानिक कर निधी म्हणून काही निधी जमा होता. त्यामध्ये ग्रामनिधी, पाणी पुरवठा कर, तसेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी अशा निधींचा समावेश आहे. अकरा गावांमध्ये मिळून १५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम देखील पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात जमा होणार आहे, असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ११ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५९२ कर्मचारी कार्यरत आहेत. दफ��तरांसह या कर्मचार्‍यांचे देखील महापालिकेत हस्तांतरण करावे लागणार आहे. या कर्मचार्‍यांची यादी आम्ही पालिकेला दिली आहे. परंतु, पालिकेत अद्याप या कर्मचार्‍यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबतची कार्यवाही पालिका पातळीवरून होईल.\n- विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनगरमध्ये ऊस तोडणी कामगारांच्या ९३७ मुलांना हंगामी वसतिगृहांचा आधार\nवीजपुरवठ्याअभावी पाचव्या दिवशी कासोद्याचा पाणीपुरवठा ठप्प\nकर्वे नगरमध्ये भरदिवसा डोळ्यात मिर्चीची पूड टाकून वाईन शॉपची रोकड लुटली\nहरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी\n‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध; पोलीस आयुक्तांना देणार निवेदन\nगाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष अभियान ; शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ \nपुणेकरांनाे सहा बादल्यांमध्ये उरका तुमची दिनचर्या\nखेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद\nन्यायालये पेपरलेस होण्यासाठी पहिले पाऊल\nविद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजपथावर संचलन\nचहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच ; पुणेकरांची भावना\nएका छोट्याशा ‘खुणे’वर पोलिसांनी शोधली चिमुरडीची हरवलेली वाट ...\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्��कांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-cancer-pmc-66468", "date_download": "2018-12-15T17:01:12Z", "digest": "sha1:MA4WWTU4H23LDC2VTS3LKPJOSZTY4DRP", "length": 12571, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news cancer pmc कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले | eSakal", "raw_content": "\nकर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले\nमंगळवार, 15 ऑगस्ट 2017\nपुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.\nपुणे - शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी कर्करोगमुक्त पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.\nशहरात ससून रुग्णालय परिसरात कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ही जागा ताब्यात घेऊन तेथे इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेतली आहे. त्या जागेवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन तातडीने करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासोबत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बैठक झाली.\nससून रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी कर्करोग रुग्णालय प्रस्तावित आहे. ती जागा ससून रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग करून तेथे कर्करोगाचे अद्ययावत रुग्णालय बांधणार आहे. दोन एकर २० गुंठ्यांत बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयात कर्करोगावरील सर्व प्रकारचे उपचार करणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली.\nमेडिकल आँकोलॉजी, सर्जिकल, लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार, रेडिओथेरपी, कर्करुग्णांचे पुनर्वसन, त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय समाजसेवक अशा सर्व विभागांनी हे रुग्णालय सुसज्ज करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अद्ययावत उपचार मिळतील, अशी सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.\n- डॉ. अजय चंदनवाले\nझेडपी बनली ८०० रुग्णांसाठी देवदूत\nसातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nदोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. हे सर्व प्रकार घातक ठरतात, असे नाही. कर्करोग सुरवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nगोल्डन कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार \nऔरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी \"आयुषमान भारत\" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र,...\nअभिनेत्री सोन���ली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात\nमुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T16:43:21Z", "digest": "sha1:NAXI2T6RAHKCDVFTXYJ2WPYZJGC2WIW5", "length": 13089, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मेट्रोचा पिलर डळमळीत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news मेट्रोचा पिलर डळमळीत\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई रस्त्यावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षांत या रस्त्यावरून पुण्यात ये-जा करण्यासाठी नागरिकांना तीन सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी बस सेवा, रेल्वे आणि मेट्रो या वाहतूक सेवांमुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल. पिंपरी महापालिका भवनापासून शिवाजीनगरपर्यंत मेट्रो रेल्वेची दहा स्थानके प्रस्तावित आहेत. मोरवाडी चौकापासून कासारवाडीदरम्यान मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. पिंपरी महापालिकेपासून शिवाजीनगरपर्यंत एकूण 456 पिलर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरातल 152 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय 190 फाऊंडेशन व 70 पिलर कॅपचे काम पूर्ण करण्यात आले आहे.\nमेट्रो रेल्वे वातानुकूलित सेवा असून, नागरिकांना कमी वेळेत, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणविरहीत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना पिंपरी महापालिकेपासून स्वारगेटपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ अर्ध्या तासात करता येईल. मात्र, हे काम करताना मेट्रो कॉपोरेशनच्या अनेक त्रुटी समोर येत आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील मेट्रोला नोटीस बजावली होती. याशिवाय पुणे मेट्रोचे काम सुरु असतानाच नागपूर मेट्रोचे फलक वापरल्याने मेट्रो कॉपोरेशनच्या कामकाजावर टीका झाली होती. दरम्यान, कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या पिलरचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या पिलरचे गज आताच बाहेर दिसू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात हा पिलर नेमका किती वजन पेलू शकेल, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nसत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मेट्रोच्या कामात फक्त सिमेंट आणि स्टीलच्या ठेक्‍यात स्वारस्य आहे. या निकृष्ट दर्जाच्या पिलर उभारण्यामुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत शहरात झालेल्या मेट्रोच्या कामाचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करावे. तसेच या कामात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.\n– दत्ता साने, विरोधी पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका.\nफुल बाजाराला जागा मिळणार\nअमेरिकेत व्हीसा फ्रॉड प्रकरणात सहा भारतीयांना अटक\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, ह��� शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.amitkarpe.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:35:41Z", "digest": "sha1:GQJNGPBNUHPLHJ67PYNBY5MX7OSNDBOU", "length": 11311, "nlines": 153, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: little laziness, costs 400Rs. | थोडा आळस, ४०० रुपये नुकसान", "raw_content": "\nमागील एका लेखात आळशी माणूस हुशार असतो, असे सिद्ध करणारा दुसऱ्याचा लेख मी दाखविला होता. परंतु माझ्या आजच्या अनुभवावरून आळस हा फार महाग असतो, असे मला वाटले.\nगेले काही दिवस माझ्या गाडीचे ( Baja Discover ) कुलूप अडखळत उघडत होते. दोनदा असे वाटलेही कि दोन थेंब तेल/वंगण टाकले पाहिजे. पण कामाच्या गडबडमुळे किवां आळसामुळे मला काही तेल टाकणे जमले नाही. पण काल कार्यालयातून ( Office ) एका कार्यक्रमाला निघालो असता, गाडीचे कुलूप काही केल्��ा उघडेना. बराच प्रयन्त केला, शेवटी चावी वाकली, पण कुलूप काही केल्या उघडेना. कार्यक्रमाला उशीर होत होता. मग विचार करून गाडी मी कार्यालयाच्या कुपणा बाहेर रस्त्यावर लावली, कि जेणे करून मी रात्री येऊन घरी गाडी घेऊन जाऊ शकतो. मग ठरलेल्या कार्यक्रमाला मी रिक्षाने गेलो, आणि तिथून बैठकीला आणि घरी सुद्धा रिक्षाने गेलो. असा साधारण ८० रुपये खर्च आला. रात्री उशीर झाल्यामुळे किवां आळसामुळे मी काही गाडी परत आणू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रिक्षाने ( परत २० रुपये खर्च ) कार्यालयात पोहचलो, तेव्हा गाडी जागेवर नव्हती. पटकन डोक्यात प्रकाश पडला.\nकाल गाडी जेव्हा लावली, तेव्हा तो विषम दिवस होता आणि आज सम दिवस आहे. गाडी तळाच्या सम - विषम तारखांच्या तांत्रिक कारणाने माझी गाडी उचली गेली होती :(\nमग परत एका मित्रला पकडले आणि जिथे या उचललेल्या गाड्या आणतात तिथे म्हणजे Modern High School समोर गेलो. झालेला प्रकार थोडक्यात तिथल्या व्यवस्थापकाला सांगितला. पण तो थोडी माझ्या वर दया दाखविणार होता त्याने नियम सांगून एकूण १२०० रुपये होतात से सांगितले. PUC , गाडीचे कागद पत्र नाही त्यामुळे मला फार आवाज करता येत नव्हता. शेवटी तीनशे रुपयात सगळे काही ठरले. महद प्रयत्ना नंतर कुलूप दुसऱ्या चावीने उघडले. पटकन जाऊन PUC काढला. आणि एका गाडी दुरुस्तीच्या दुकानात जाऊन दोन थेंब तेल टाकले. आणि प्रण केला कि इथून पुढे गाडीची देखभाल नियमित करेण. आणि अगदी काही नाही तरी तेल पाणी वेळच्या वेळी करेण. दोन थेंब तेल न टाकल्या मुळे ४०० रुपयाचे नुकसान झाले. थोडा आळस फार महागात पडला.\nतुमचा कोणाचा असा काही अनुभव आहे का \nआळस चांगला कि वाईट \nReport Guru pujan | वृतांत गुरुपुजांचा कार्यक्रम\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-15T16:27:18Z", "digest": "sha1:KLZJOKH4RGIRLQCA4NMWC3RXAYKRU7RZ", "length": 10614, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यापासून अवघे 24 कि.मी. अंतरावरील आंजर्ले गाव. गाव तसे छोटेच परंतु निसर्गालाही हेवा वाटवे इतके सुंदर आणि निसर्गरम्य. पावसामध्ये या गावाचे सौदर्य अजून खुलून येते. हिरवा साज घातलेला उंच डोंगर कडा, स्वछ समुद्रकिनारा, उसळणाऱ्या लाटा, मंत्रमुग्ध करणारा मातीचा सुगंध, काळे-पांढरे आकाश आणि बरेच…. पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण. आंजर्ले गावाला जातानाच घाटाच्या प्रत्येक वळणावर निसर्ग आपल्या मनाला साद घालायला लागतो. डोंगरातून कोसळणारे प्रत्येक लहान-मोठे धबधबे आपले लक्ष वेधून घेते. आंजर्ला गावात प्रवेश करण्यासाठी खाडीतून गावाला जोडणाऱ्या भव्य लांब पुलावरून जावे लागते. आंजर्ल्याचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कड्यावरचा उजव्या सोंडेचा गणपती. महाराष्ट्रात उजव्या सोंडेचा गणपती हे जागृत देवस्थान मानले जाते. याबाबत तेथील लोकांची एक समजूत आहे. आधी गणपतीचे हे मंदिर समुद्र किनारी होते. परंतु नंतर पाण्याची पातळी वाढल्याने ते मंदिर पाण्याखाली गेले. नंतर हे मंदिर डोंगरावर बांधले गेले म्हणून याला कड्यावरचा गणपती असे नाव देण्यात आले. अस्सल कोकणी धाटणीचा गणपतीचे रूप पाहून मन प्रसन्न होते. असे म्हंटले जाते कि गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताना पहिले पाऊल डोंगरावर ठेवले व दुसरे पाऊल मंदिरात. डोंगरावरील उमटलेला पाऊलाचा ठसा आजही तेथे कायम असून त्या पाऊलावर छोटेसे मंदिरही बांधण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी डोंगरातून पायऱ्या करण्यात आल्या आहेत.\nगणपतीचे पूर्ण मंदिर हे जांभ्याच्या दगडातून बांधले असून त्या शेजारीच शिवमंदिरही आहे. मंदिराच्या वातावरणात मन पूर्णतः शांत होते. तसेच मंदिरासमोर विहीर असून त्यात कासव आहेत. मंदिराच्या बाहेर सुप्रसिद्ध कोकण मेवाची दुकाने असल्याने हा कोकण मेवा चाखण्याची इच्छा सर्वांनाच होते. डोंगरावरून सूर्य समुद्रात जाताना म्हणजेच मावळताना बघणे एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. डोंगराच्या पायऱ्या खाली उतरून गेल्यावर कोकणच्��ा गावाकडील घरांनी, नारळ व सुपारीच्या दुतर्फा झाडीनी सजलेल्या रस्त्यावरून पाच मिनिटे चालत गेल्यावर लगेचच समुद्र किनारा लागतो.\nदूरवर पसरलेल्या समुद्रकिनारी फेसाळणाऱ्या लाटासोबत वेळ कसा जातो हे समजतच नाही. गावातच डोळ्यात भरण्यासारखी सुंदर मूर्ती असलेले दुर्गा मातेचे एक मंदिरही आहे. त्यालाही अवश्‍य भेट द्यावी आंजर्ला गावाच्या जवळच हर्णे समुद्र किनारा व हर्णे किल्ला, दापोली, केळशी अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. लाल मातीतले असे आंजर्ले गाव मनात घर करून जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. तरीही शहराच्या प्रदूषणाचे गालबोटही न लागलेले असे हे गाव. कधी येताव म…. आमच्या गावाला…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड; प्रशासनाचे दुर्लक्ष\nNext articleएनआरआय’साठी रोखे काढावे लागणार: कौशिक बसू\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-agitation-illegal-liquor-154598", "date_download": "2018-12-15T16:45:44Z", "digest": "sha1:3X7GUT525CVB6WNEF4ZYRRQCIZOWWKI3", "length": 12558, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women agitation for illegal liquor बेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव | eSakal", "raw_content": "\nबेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. काही महिलांनी प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केले तर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडवीतच ठिय्या मांडला.\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. काही महिलांनी प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केले तर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडवीतच ठिय्या मांडला.\nराज्य उत्पादन शुल्क, पोलिस अधिक्षक यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आली आहेत. ���रंतु, गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याचे महिलांनी सांगितले. दारु विक्रीमुळे गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांना तातडीने तडीपार करावे, गावातील दारु विक्री बंद करावी, गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करावा अशा मागण्या या महिलांनी मांडल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण करणार असल्याची माहिती महिलांनी दिली. दुष्काळ आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना या महिलांनी घेराव घालत आपली कैफियत मांडली.\nसाकत गावातील महिलांनी मांडलेल्या बेकायदेशीर दारु विक्रीच्या प्रश्‍नावर तातडीने तपास करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील.\n- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री, सोलापूर\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T15:31:00Z", "digest": "sha1:JONOBIMMPQGPB7H4INCXXQPVIL6SWL25", "length": 14754, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भविष्यावर भिस्त! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news भविष्यावर भिस्त\nअरूण जेटली यांच्या मते आर्थिक आघाडीवर लवकरच सारे काही आलबेल\nइंधनदराचा भडका, रुपयाची घसरण, चालू खात्यातील तूट आणि महागाईचे सावट यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र करसंकलन आणि वृद्धीदरात वाढ होणार असल्याने आर्थिक आघाडीवर सारे काही आलबेल होईल, असा विश्वास शनिवारी व्यक्त केला.\nआर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या दीर्घ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना जेटली यांनी सामान्यांना दिलासा देणारे कोणतेही तातडीचे उपाय जाहीर न करता सरकारची भविष्यावर भिस्त असल्याचेच सूचित केले. वित्तीय तूट कमी राखण्याचे लक्ष्य सरकार पार पाडील, आर्थिक विकासाचा दर वाढेल, प्राप्तिकर आकारणीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होईल आणि ‘जीएसटी’द्वारे मह��ूलवृद्धी होईल तसेच निर्गुतवणुकीत वाढ होईल आणि यामुळे आर्थिक पेच आटोक्यात राहील, असे आशादायक चित्र जेटली यांनी रंगविले.\nमोदी यांनी अर्थमंत्री जेटली, अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची शुक्रवारीही बैठक घेतली होती. त्या प्रदीर्घ बैठकीनंतर जेटली यांनी सरकार पाच पावले उचलत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अनावश्यक आयातीत कपात, निर्यातीला चालना, देशी कंपन्यांना पाच कोटी डॉलपर्यंतचे परकीय भांडवल वर्षभरात उभारण्याची मुभा तसेच परदेशात भारतीय चलनानुसार जारी केल्या जाणाऱ्या ‘मसाला समभागां’ना चालना; आदी निर्णयांचा समावेश होता.\nशुक्रवारच्या बैठकीनंतर शनिवारीही दीर्घ बैठक झाल्याने या बैठकीत आणखी काही ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात जेटली यांनी मात्र नजिकच्या भविष्यात भारताचे आर्थिक चित्र आशादायकच असेल, हे ठामपणे नमूद केले.\nते म्हणाले की, करमहसूलात मोठी वाढ होत असल्याने आणि निर्गुतवणुकीच्या लक्ष्यात वाढ केली जाणार असल्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के इतकी वित्तीय तूट राखण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. चलनफुगवटा बहुतांश आटोक्यात असल्याने आर्थिक वृद्धीदर अपेक्षेपेक्षा जास्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१८-१९ या वित्तीय वर्षांसाठी ७.२ टक्के ते ७.५ टक्के इतका वृद्धीदर गृहित धरण्यात आला होता. प्रत्यक्षात त्यात आणखी वाढ होईल, असा दावा जेटली यांनी केला.\nकाळ्या पैशाविरोधातील सरकारची ठोस कारवाई आणि निश्चलनीकरणामुळे करसंकलनात भरीव वाढ झाली आहे. प्राप्तिकर संकलनातही मोठी वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा कराची प्रणाली सुरळीत झाली असून त्याद्वारेही महसूलवाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर चिंतेचे कारण उरणार नसल्याचे सुतोवाच जेटली यांनी केले. अर्थसंकल्पीय खर्चाला कोणत्याही परिस्थितीत कात्री लावली जाणार नाही. कारण आर्थिक विकासासाठी या तरतुदींनुसारचा विनियोग अनिवार्य असतो. ३१ ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ४४ टक्के खर्च झाला आहे आणि या वित्तीय वर्षांअखेरीपर्यंत कोणतीही कपात केली जाणार नाही, असे जेटली म्हणाले.\nमुंबईत पेट्रोल दराचा भडका\nदेशात इंधनाचे दर शनिवारीही भडकले असून देशातील चार महानगरांमध्ये, मुंबईकरांन�� त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे तब्बल ८९ रुपये एक पैसा झाला आहे. तर डिझेलचा दर लिटरमागे ७८ रुपये सात पैसे इतका झाला आहे.\nमोदी यांच्या मर्जीतील सीबीआय अधिकाऱ्याची मल्याला मदत\nपर्रिकरांची राजीनाम्याची तयारी, गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T16:32:48Z", "digest": "sha1:GLIY6VXKM22VRIY2MYGWZXYSK5MYHTXP", "length": 9530, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का\nघड्याळ घातलेल्या हातांची मदत…\nस्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्ही घ्यावे, असे सुरेश धस म्हणाले. या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असे विचारले असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली, असे त्यांनी सांगितले.\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल जाहीर\nसुरेश धस यांचा 76 मतांनी विजय\nउस्मानाबाद – उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.\nसुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर 25 मतं बाद ठरली. दरम्यान, सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाल्याने अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्थमंत्री मुनगंटीवार यांचा कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांनी केला सत्कार\nNext article��ुणे: 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा\nशेतकरीविरोधी सरकार उलथून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज रहा- धनंजय मुंडे\nलातूरमध्ये आयकर विभागाची आठ पथके तळ ठोकून\n‘एक देव आणि दुसरे दानव’ एवढाच दोन दानवेत फरक- ईश्वर बाळबुधे\nमोदी सरकारचा विकासाचा नव्हे भूलथापांचा अजेंडा- पृथ्वीराज चव्हाण\nपंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/new-ground-kalyan-east-12-acres-land-assured-funding/", "date_download": "2018-12-15T17:38:09Z", "digest": "sha1:YNTU3U6ZXOD2R4PKQYKOKGXEHMFOQWVI", "length": 27492, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Ground For Kalyan East, 12 Acres Of Land, Assured Of Funding | कल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या क���ल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीस���ठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nपूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nकल्याण : पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश शिंदे यांनी या वेळी महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहे.\nकल्याण, तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेची शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, ��टनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. मैदान विकसित करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याचेही आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, खासदारांनी कल्याण-मलंग रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटवले जावेत. मुख्य कामाला गतीने सुरुवात करावी. तसेच या रस्त्यावर बरीच रहदारी असल्याने रस्त्याचा एक भाग मोकळा ठेवून उर्वरित भागाचे काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतुमचा खासदार करतो काय, त्यांची कामे आम्हाला का विचारता, त्यांची कामे आम्हाला का विचारता\nपुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत\nगॅसच्या वाढत्या किमती मजूर कुटुंबांना परवडेना; उज्ज्वला योजना अपयशी\nठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले\nराव यांचे निलंबन रद्द; अधिकार नसल्याचा ठपका\n‘त्या’ १४ गावांत पाणीटंचाई; केमिकल मिश्रित पाण्याकडे जि.प.चे दुर्लक्ष :\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2015/03/", "date_download": "2018-12-15T15:32:04Z", "digest": "sha1:WMGQUODKWIWN34YJIDMHYVBG7DP2W4EI", "length": 28739, "nlines": 133, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: March 2015", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nरविवार, ८ मार्च, २०१५\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.\nमाणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.\n१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.\nनक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.\nपुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, मार्च ०८, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nरविवार, १ मार्च, २०१५\nनर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय\nभारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली परिक्रमा आहे. हिमालयात जसे अनेक योगी, संत, समाधी अवस्थेत साधना करतात आणि त्यांचे अनुभव सर्वज्ञात आहेत, तसेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना योग्यांचा आणि ऋषीतुल्यांचा साक्षात्कार तसेच दर्शन झाले आहे.\nपरिक्रमेची सुरुवात नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक येथून परंपरे प्रमाणे केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला नेमावर किंवा ॐकारेश्वर येथून सुध्दा सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेचा साधा ओघळ सुध्दा ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणार्या नद्या ओलांडलेल्या चालतात. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी असा संकेत आहे. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत 'ॐ नर्मदे हर' या मंत्राचा जप व नामस्मरण करायचे असते.\nपरिक्रमेदरम्यान आयुष्‍य 'सूर्योदय ते सूर्यास्त' व 'सूर्यास्त ते सुर्योदय' या दोन काळांमध्ये विभागले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही.\nमराठी भाषेत नर्मदे परिक्रमेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. गो.नी. दांडेकरांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' व 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा', धृव भट्ट यांनी लिहिलेले 'तत्वमसि', जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर', रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांचे 'नर्मदे हर'. ह्या पैकी जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर' वाचणे म्हणजे निव्वळ परिक्रमा करण्याचा मिळणारा अनुभव.\nजगन्नाथ कुंटे ह्यांची लिखाणशैली वाचकाला नर्मदा परिक्रमेवर घेऊन जाते. त्यांचे अनुभव, त्यांना दिसणारी दृश्ये हि अक्षरशः वाचकाला दिसू लागतात. त्यांची लिखाणातील म्हणा किंवा मूळ स्वभावातील म्हणा विनोदी आणि मनमौजी छटा अध्यात्माचे रटाळ किंवा कोरडे फटके न वाटता प्रेमळ अनुभव देतो. त्यांची आपल्या सद्गुरु वरील श्रद्धा आणि नर्मदा माते वरील भक्ती आणि ह्या जोरावर पूर्ण केलेली खडतर परिक्रमा व त्यात आलेले अनन्यसाधारण अनुभव म्हणजे त्यांचे पुस्तक 'नर्मदे ऽऽ हर हर'.\nपुस्तकाची सुरवात हि रटाळ प्रस्तावनेने न होता परिक्रमेच्या मजेदार अनुभव साराशांने होते, जसे परिक्रमा चालू केल्यावर लेखकाला समजलेल्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या आहेत \" परिक्रमेत मीठ ह्या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात; चावलराम; दालराम; सब्जीराम; चपातीराम अशी जेवण्याच्या पदार्थाला 'राम' लावण्याची पध्दत.… \". पायी परिक्रमा करणाऱ्या लेखकाचा काटकपण��, अगदी कमी आहार, पराकोटीची सहनशीलता, त्यांची चालण्याची गती ह्या साऱ्या वर्णनात वाचक गुंतून, गुंगून समरस होऊन जातो. मनातल्या क्षणिक इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग वाचताना अचंबित व्हायला होते. नर्मदा परिसर, त्या काठावरचे भिल्ल - आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून सुंदर मांडली आहे. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयंकर जंगलातून लेखकाने केलेला प्रवास व त्यातले अनुभव विलक्षण आहेत. दिंडोरी वरून एका विराण ठिकाणावर अचानक दिसलेली दगडी वास्तू , त्यातील तीन साधू , त्यांनी दिलेला वाफाळलेला चहा आणि तो डोळे मिटून पिताना क्षणार्धात सर्व अदृश्‍य होणे आणि हातात फक्त चहाचा रिकामा ग्लास; नर्मदेच्या प्रवाहातून पुजेची पोहोच म्हणून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्‍य होणे यासारखे अनेक अद्‌भुत अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात.\nजगन्नाथ कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत, घडलेल्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर खरच अतर्कनीय आणि अचंभित अवस्थेत वाचक जातो. उदाहरणार्थ, 'तिसर्या परिक्रमेत त्यांना झालेले अश्वस्थामाचे दर्शन', 'एकदा नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईने दिलेले दर्शन'. तसेच, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा आणि नर्मदा मातेने पूजा स्वीकारल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.\nपुस्तका मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगलेल्या आहेत, तरी त्यात मनाला भावणारी व्यक्ती म्हणजे कुंतल चटर्जी. जगन्नाथाजी यांच्या प्रवासात बरच काळ कुंतल या बंगाली तरुण साधूने सोबत केलेली आहे. सधन घरातला एकुलता एक लाडात वाढलेला उच्चशिक्षित पण शांतीच्या शोधात सर्वत्याग करून घराबाहेर पडलेला कुंतल वाचताना खूप भावतो व आपण किती क्षुद्र वासनेच्या आहारी आहोत ह्याची जाणीव करून देतो.\nशूलपाणीच्या जंगलातील अनुभव वर्णन फार सुंदर आहे. हे जंगल मामांकडून लुटले जाण्यासाठी प्रसिध्द आहे. हे मामा म्हणजे काय ते लेखकानेच पुस्तकात फार सुंदर शब्दात सांगितले आहे \" शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. 'नर्मदापुराणा'त त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात आणि आपण लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान. सुखी जीव.\" पहिल्या परिक्रमेतला लेखकाचा शूलपाणी मधला अनुभव रोमांचकारी आणि विनोदी दोन्ही आहे. मामांनी लुटल्यावर जगन्नाथजी ह्यांच्या कडे देव आणि अंगावर लंगोट एवढेच राहिले होते.\nलेखकाने शक्तीपाताची दीक्षा घेतलेली असल्याने साधना करताना कुंडलिनीच्या क्रिया व त्या मुळे होणारी योगासने व ती पाहून अनेक लोकांनी त्यांच्या कडून दीक्षा मिळवण्या साठी केलेला खटाटोप. भावनेच्या भरात दुष्काळी गावाला दिलेला पावसाचा आशीर्वाद खरा होणे व त्यामुळे लोकांची झालेली वाचासिद्धीची समजूत. अश्या अनेक चमत्कारीत गोष्टी वाचताना आश्चर्य वाटते पण तरी लेखक त्यात स्वतःला काहीही लौकिक देत नाही.\nलेखक जगन्नाथ कुंटे हे लहानपाणा पासून अध्यात्मिक प्रवृत्तीचे. वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा सर्वसाधारण मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा हे हिमालयात निघून घेले होते. संसारात असतानाही साधने साठी ह्यांची भटकंती चालू. साधनेत असताना किंवा परिक्रमेत असताना घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही असे व्यक्तिमत्व. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती पुस्तकातील वाक्यागणिक दिसून येते.\nलेखका इतकच कौतुक वाटावं ते त्यांच्या पत्नी सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून कधीही उठतो आणि ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात किंवा नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. तरी ह्या माऊलीची ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही कि कटकट नाही. संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ह्या मातेनी संसारात राहून केलेली 'साधना' खरोखर महान आहे. हि तीच माता जिने भटकंती करणारा संन्यासी प्रवृत्तीचा नवरा असताना 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे अप्रतिम पुस्तक लिहिणारा लेखक घडवला.\n'नर्मदे ऽऽ हर हर' हे पुस्तक म्हणजे धार्मिकतेचा किंव�� अध्यात्मिकतेचा बाऊ करणारे नसून धर्माची दुकानदारी आणि बुवाबाजीची फसवेगिरी ह्यावर फटकेबाजी करणारे सुध्दा आहे. ह्या पुस्तकाचे लिखाण एकसुरी नसून बहुमितीय आहे. ह्या पुस्तकात मेधाताई पाटकरांच्या कार्याबद्दल देखील तळमळीने लिहिले आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणाऱ्या तामसी प्रवृत्तीच्या लोकांवर कोरडे ओढले आहेत आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभव सहजतेने सांगितले आहेत. एका झपाटलेल्या नर्मदा परीक्रमेचे हे कथन नक्कीच वाचनीय आणि संग्रहित करण्यायोग्य आहे.\nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, मार्च ०१, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nनर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:31:30Z", "digest": "sha1:PDKWSXJICDBXWXE3Q5IQMI5ONMCGDBHD", "length": 8921, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्��ी\nश्रीगोंदे- श्रीगोंदे पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने एकात्मतेचा संदेश दिला.\nसालाबादप्रमाणे पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. मात्र, यावेळेस या इफ्तार पार्टीत मोठा उत्साह व आनंद पाहायला मिळाला. तसेच, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी, ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे आदींनी मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.\nमुस्लीम धर्मगुरू मौलाना मोहिनुद्दीन अत्तार, मौलाना शमीम यांसह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. तुकाराम दरेकर, प्रशांत दरेकर, केशव मगर, सतीश पोखरणा, नंदकुमार ताडे, संतोष क्षीरसागर, संतोष खेतमाळीस, भाऊसाहेब गोरे, सतीश मखरे, अरविंद कापसे, प्रा. सुनील माने, राजेंद्र उकांडे, चांगदेव पाचपुते यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाडही\nNext articleकल्याण-डोंबिवली पालिकेचे उपायुक्‍त एसीबीच्या जाळ्यात\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसो��त लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-agriculture-58028", "date_download": "2018-12-15T17:13:55Z", "digest": "sha1:4UOQJ7B6DRM7GO6VTAU3M6OIB3YCFCVT", "length": 18131, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news agriculture पिकांमध्ये जलसंधारणासाठी सरी आवश्‍यक | eSakal", "raw_content": "\nपिकांमध्ये जलसंधारणासाठी सरी आवश्‍यक\nडॉ. भगवान आसेवार डॉ. आनंद गोरे\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nउभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.\nया वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होऊन जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाला, परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या परिस्थतीचा विचार केला, तर ५० ते ६० टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पावसाच्या वितरणामध्ये तफावत दिसून येत आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेमध्ये असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे.\nकापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांमध्ये हलकी कोळपणी करावी. त्यामुळे मातीचे जमिनीवर अाच्छादन तयार होते. पिकातील माती खालीवर करून जमिनीतून उडून जाणारा ओलावा थांबवणे, ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या बुजविणे आवश्यक आहे. या माध्यमातून पिकाला मातीची भर द्यावी.\nसोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना संरक्षित सिंचन द्यावे. यासाठी शेततळे, विहीर, नालाबांधातील साठविलेल्या पाण्याचा वापर करावा. पाणी बचतीसाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. या वर्षी जूनमध्ये सुरवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे.\nज्या ठिकाणी खरीप पिकांचे क्षेत्र कमी आहे, त्या ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. वाळलेले गवत लाकडी भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, सोयाबीन भुसा किंवा गिरिपुष्प, सुबाभूळ याचा पाला ३ ते ५ टन प्रतिहेक्टर वापरावा.\nवाऱ्याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. बाष्पीभवन कमी होईल याची काळजी घ्यावी. पिकाला एक सरी आड एक सरी पाणी द्यावे. पाण्याच्या चाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.\nउसामध्ये ��ाचट अच्छादन करावे. प्रतिटन पाचट कुजविण्यासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणारे जिवाणूसंवर्धक पाचटावर पसरून द्यावे.\nअन्नद्रव्ये व ओलावा यासाठी पिकाशी स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण करावे. विशेषत: जिरायती शेतीमध्ये तणांचे वेळीच नियंत्रण करावे. सोयाबीन, ज्वारी या पिकांत १५ ते ४५ दिवस, बाजरी, मूग, उडीद १५ ते ३० दिवस आणि कपाशी ६० ते ७० दिवस हा पीक- तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे.\nजिरायती शेतीमध्ये हेक्टरी योग्य झाडांची संख्या राखणे महत्त्वाचे आहे.\nपिकाच्या अवस्थेनुसार जमिनीतील ओलावा कमी झाल्यास अन्नद्रव्यांची मात्रा फवारणीतून द्यावी. यामध्ये पीक ३० दिवसांपर्यंत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.\nमूग, उडीद, खरीप ज्वारी यांची पेरणी ७ जुलै पर्यंत करणे शक्य आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करणे शक्य आहे.\nउभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.\nपेरणीनंतर सुरवातीस आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यावर दोन पिकांच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर जलसंधारण सरी काढावी. या सरीमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो.\nज्या ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही अशा ठिकाणी रुंद वंरबा सरी यंत्राचा वापर करून रुंद वरंब्यावर पिकाची पेरणी करावी. भारी, खोल काळ्या जमिनीमध्ये ही अतिशय उपयुक्त लागवड पद्धती आहे. यामध्ये १२० ते १८० से.मी. रुंदीचे वरंबे आणि १५ ते ३० सें.मी. खोलीच्या सऱ्या केल्या जातात. या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त कालावधीसाठी राहते व मुरते. त्याच प्रमाणे पिकाची लागवड रुंद वरंब्यावर असल्याने जास्त पाऊस झाला तरी त्याचा पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होत नाही. जास्त झालेल्या पावसाचे पाणी सऱ्यांवाटे निघून जाते.\nडॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९\n(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी\nकेळीच्या विलियम्स वाणा���ा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nदीडशे एकरांवर देशमुख यांची करार शेती\nशिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-solar-power-rotating-trolley-58579", "date_download": "2018-12-15T16:35:22Z", "digest": "sha1:MK4M3WAP5HF4F42QLWKOTYWKPZYHHHVL", "length": 17926, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Solar Power Rotating Trolley फ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती | eSakal", "raw_content": "\nफ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती\nसोमवार, 10 जुलै 2017\nग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे शेतातील पंपासाठी वीजपुरवठा असो किंवा घरगुती वापरासाठी चोवीस तास विजेची उपलब्धता या तंत्रज्ञानाच्या मार्फत होते, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर यांनी दिली.\nग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे शेतातील पंपासाठी वीजपुरवठा असो किंवा घरगुती वापरासाठी चोवीस तास विजेची उपलब्धता या तंत्रज्ञानाच्या मार्फत होते, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर यांनी दिली.\nया तंत्रज्ञानाबाबत सिद्धार्थ मयूर म्हणाले की, सध्या ग्रामीण भागात विजेच्या उपलब्धतेसाठी विविध प्रकारे संशोधन होत आहे. यातून जैव ऊर्जा, सौर ऊर्जेचा वापर वाढतो आहे. परंतु, यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन आम्ही सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचा एकत्रित वापर करून गरजेनुसार शेतीपंप तसेच घरगुती वापरासाठी वीज निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आम्हाला जर्मनीमधील फ्राउहोफर इन्स्टिट्यूटची मदत झाली आहे. याचे आम्ही पेटंट घेतले आहे. हे तंत्रज्ञान पर्यावरण पूरक, व्यवस्थापन खर्चात बचत करणारे आणि २४ तास विजेची गरजेनुसार उपलब्धता करून देणारे आहे. यामध्ये जैव इंधन म्हणून इथेनॉल, बायोगॅस किंवा सीएनजीचा वापर करता येतो. याचबरोबरीने या तंत्रज्ञानामध्ये सोलर पॅनलची जोड देण्यात आली आहे. जेव्हा चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा ही यंत्रणा सोलर पॅनेलद्वारे वीज निर्मिती करते. जेव्हा पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तेव्हा सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानावर वीज निर्मिती केली जाते. या तंत्रामध्ये रासायनिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत बदलली ज��ते.\nकंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अमरनाथ चक्रदेव म्हणाले की, आम्ही ग्रामीण भाग आणि शेतीपंपासाठी विजेची गरज लक्षात घेऊन अर्धा एपी ते पाच एची पंप चालू शकेल एेवढी ऊर्जा निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानमध्ये आम्ही ५०० वॉट फ्यूएल सेल आणि ६०० वॉट सोलर सिस्टिम बसविलेली आहे. या माध्यमातून १० ते ११ युनिट वीज प्रति दिन तयार होते. आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करून याची वीजनिर्मिती क्षमता वाढविता येते. सध्या आम्ही यामध्ये बायोगॅस सिलिंडरमध्ये भरून फ्यूएल सेलला जोडलेला आहे. त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन त्यापासून वीजनिर्मिती होते. ‘मायक्रो कंबाईन हिट आणि पॉवर सिस्टिम` असे तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे.\nयंत्रणेच्या वापराबाबत माहिती देताना सिद्धार्थ मयूर म्हणाले की, आम्ही विकसित केलेली यंत्रणा एका लहान ट्रॉलीवर बसविली आहे. त्यामुळे शेतात गरज असेल तेथे लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोठेही हालविता येते. या तंत्रज्ञानामुळे शेती पंप, घर, डेअरी, कुक्कुटपालन शेड, लहानसे साठवणगृह यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविणे शक्य आहे.तसेच भाडेतत्त्वावरदेखील ही यंत्रणा आपण परिसरातील शेतकऱ्यांना देऊ शकतो. यंत्रणेमध्ये आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा देखील वापर केला आहे. या युनिटमध्ये आम्ही टॅब बसविलेला आहे. या माध्यमातून इंटरनेटद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा हवामान अंदाज, बाजारपेठ इत्यादी माहिती मिळू शकते. या यंत्रणेचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. सध्या राज्यातील निवडक संशोधन प्रक्षेत्रावर याच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण होताच ग्रामीण भागासाठी आम्ही हे तंत्रज्ञान उपलब्ध करू देणार आहोत.\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nवीज कनेक्‍शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोख��्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/amit-gaikwad-appointment-president-bahujan-mahasangh-124468", "date_download": "2018-12-15T16:18:51Z", "digest": "sha1:46PCSFC3UAR46D2KTEWWEF27NXL424KT", "length": 14106, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amit Gaikwad Appointment as a President of Bahujan Mahasangh अमित गायकवाड यांची सुधागड तालुका भा. रि. प. बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती | eSakal", "raw_content": "\nअमित गायकवाड यांची सुधागड तालुका भा. रि. प. बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nसोमवार, 18 जून 2018\nरि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.\nपाली (जि. रायगड) - भा. रि. प. बहुजन महासंघाच्या सुधागड तालुकाध्यक्षपदी अमित गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.\nरि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्��क्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. सुधागड तालुक्यातील आसरे येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदिप गायकवाड, स्वप्निल गायकवाड, अमृत गायकवाड, नितीन गायकवाड, सतिष गायकवाड, गणेश शिंदे, प्रविण गायकवाड, प्रशांत जाधव, समिर जाधव, अमित जाधव आदिंसह आसरे, वाघोशी, घोटवडे गावातील तरुणांनी भा.रि.प बहुजन महासंघात जाहीर प्रवेश केला.\nआगामी काळात भा. रि. प. बहुजन महासंघ स्वबळावर राजकीय सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल असल्याचे मोरे म्हणाले. अमित गायकवाड यांनी सुधागड तालुक्यात भा. रि. प. बहुजन महासंघाचे मजबुत व बलाढ्य संघटन उभे करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, जिल्हा युवक सरचिटणीस गोपीनाथ सोनावणे, जिल्हा सचिव रमेश पवार, जिल्हा संघटक सचिन जाधव, अमोल साळुंके, नारायण जाधव, सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, सुधागड तालुका युवक अध्यक्ष रितेश देशमुख, सुधागड तालुका उपाध्यक्ष दगडू वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, जांभुळपाडा जि. प. गण अध्यक्ष प्रशांत गायकवाड, आनंद जाधव, नरेश गायकवाड आदिंसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nपालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार\nपाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उ���्लंघन...\nसुधागड तालुक्यात वाघ नखे विकणारे दोन तस्कर पकडले\nपाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्‍या दोघा जनांना...\nसुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीवरोधात ग्रामस्त आक्रमक\nपाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेविरोधात विडसई व वाफेघर ग्रामस्त मागील चार ते पाच वर्षापासून लढा देत आहेत. या...\nपालीत चार हजार ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखल्यांचे वाटप\nपाली - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने मंगळवारी (ता.4) जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांचे सहकार्याने ज्येष्ठ नागरीकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-temple-trust-committee-kolhapur-66645", "date_download": "2018-12-15T17:17:02Z", "digest": "sha1:3KJGMEGPOEPXAWX4HFBAQZ23XZC6GWYB", "length": 14931, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news temple trust committee in kolhapur पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव | eSakal", "raw_content": "\nपश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव\nबुधवार, 16 ऑगस्ट 2017\nकार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग\nएकूण देवस्थाने - 3066\nदेवस्थानची जमीन - 10, 492 हेक्‍टर\nसंचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य\nसचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी\nकोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची तर खजानिसपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.\nकोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद 2010 पासून रिक्त होते. त्या���िवाय समितीचे खजीनीसपदही रिक्त होते. तोपर्यंत या पदावर ऍड. गुलाबराव घोरपडे कार्यरत होते. मात्र, गेल्या सात वर्षापासून या पदावर नियुक्तीच झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजाराम माने, अमित सैनी आणि त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यावर अध्यक्षदाची जबाबदारी होती.\nराज्यात भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची नांवे या पदासाठी चर्चेत होती, प्रत्यक्षात कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर \"शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात केल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये पुणे- म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर पुन्हा देवस्थान समिती अध्यक्ष आणि खजानीस पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काल या दोन्ही निवडींची घोषणा झाली. विद्यमान संचालकांची मुदत संपल्यानंतर तेथे नवीन संचालकांच्या निवडी होतील.\nकार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग\nएकूण देवस्थाने - 3066\nदेवस्थानची जमीन - 10, 492 हेक्‍टर\nसंचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य\nसचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nबोअरवेलमधून 2 वर्षांच्या मुलाला काढले सुखरुप बाहेर\nबिहारमध्ये पूरस्थिती गंभीर; देशभरात पावसाचे 90 बळी​\nकाश्मीरमध्ये एनआयएकडून 12 ठिकाणी छापे​\nसैनिकांनो, बंदूका मोडा; शिवसेनेची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका​\nहिरव्या पावसानंतर आता निळी कुत्री; पनवेलमध्ये प्रदूषणाचा घातक विळखा\n'ब्ल्यू व्हेल'च्या लिंक्‍स हटवा; केंद्र सरकारचे गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रॅमला आदेश​\nविकासाची नवी वाट नवी दिशा​\nसावंतवाडीत रिक्षा चालकांचे भजन आंदोलन​\nअकोला: स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्तथरारक 'तिरंगी एअर शो'​\n'एक मराठा' देणार 'लाख मराठा' तरुणांना सैन्य दलाचे प्रशिक्षण​\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-have-bowled-windies-out-for-127-and-they-now-need-72-runs-to-win/", "date_download": "2018-12-15T16:09:58Z", "digest": "sha1:RMRFXMK32EMLXR4CWG7FPPCGILP34TDK", "length": 9136, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान", "raw_content": "\nहैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान\nहैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान\n भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोची सामन्यात विंडिजचा दुसरा डाव 127 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 72 धावांचे आव्हान आहे. भारताकडून या डावात उमेश यादवने 4 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.\nविंडिज दुसऱ्या डावात 56 धावांनी पिछाडीवर होते. त्यानंतरही त्यांची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सल���मीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल हे दोघेही भोपळाही न फोडता बाद झाले.\nमात्र त्यानंतर शिमरॉन हेटमेयर(17) आणि शाय होपने(28) डाव सांभाळला होता. परंतू हे दोघेही 39 धावांची भागीदारी करुन अनुक्रमे 13 आणि 14 व्या षटकात बाद झाले. यानंतर मात्र विंडिजच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या.\nहेटमेयर आणि होप व्यतिरिक्त सुनील अँब्रीस(38), कर्णधार जेसन होल्डर(19) आणि देवेंद्र बिशू(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.\nया डावात भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 45 धावांत 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी रविंद्र जडेजा(3/12), कुलदीप यादव(1/45) आणि आर अश्विन(2/24) यांनी विकेट घेतल्या.\nतत्पूर्वी भारताने तिसऱ्या दिवसाची पहिल्या डावातील 4 बाद 308 धावांपासून सुरुवात केली मात्र भारताला यात फक्त 59 धावांची भर घालता आली. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेले रिषभ पंत(92) आणि अजिंक्य रहाणे(80) तिसऱ्या दिवशी लवकर बाद झाले. या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.\nभारताने पहिल्या डावात सर्वबाद 367 धावा केल्या. विंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने या डावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.\n–उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…\n–भारताच्या या दिग्गजाने रिषभ पंतची गिलख्रिस्टशी केली तुलना\n क्रिकेट खेळण्यासाठी गेलने केला तब्बल २० लाख किलोमीटरचा प्रवास\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी क���्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/15.html", "date_download": "2018-12-15T17:00:17Z", "digest": "sha1:A4GOQ5PSEPVBGV5KL3GWKXNF6EBCINWQ", "length": 5543, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,शुक्रवार १५-९-२०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअशोक लांडे खून प्रकरणातील आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या सुटकेला आव्हान.\nअकोल्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयात विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न.\nआठ दिवसांत भारनियमन बंद करा; अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन.\nअवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांत हाणामारी ,नागरिकांची पळापळ.\nआम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे.\nशेवगावमध्ये कुंटणखान्यावर छापा,२ अल्पवयीन मुलीना पोलिसांनी घेतले ताब्यात.\nसर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलन - आ. जगताप.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/11/blog-post_81.html", "date_download": "2018-12-15T17:22:13Z", "digest": "sha1:GZAZLTLYMQS5VG3I3M2Z5ILCGYWYOEQR", "length": 5260, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - आ-रक्षण ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nअन् संघर्षही केला आहे\nपण ना इथेच थांबायचंय\nअजुनही दक्ष रहावे लागेल\nहाती भेटलेले हे आरक्षण\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-550d-dslr-kit-ef-s18-55mm-is-black-price-pabfj.html", "date_download": "2018-12-15T16:12:19Z", "digest": "sha1:3EI2QM2O4INP3A2HY4RPV4UST4OVNZGF", "length": 17313, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरस��द्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ५५०ड दसलर\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 13,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1040000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nविडिओ फॉरमॅट H.264, MOV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nएक्सटेर्नल मेमरी Yes; Up to 4 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 3138 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1436 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस ५५०ड दसलर किट एफ स्१८ ५५म्म इस ब्लॅक\n5/5 (3 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.amitkarpe.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:30:44Z", "digest": "sha1:SLKDK7FWMYKJR5UIA6YQEA5JIE2OU6RQ", "length": 14250, "nlines": 142, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे", "raw_content": "\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होते, म्हणून दुर्लक्ष करता येऊ शकते. माझ्या अनेक मित्रांना देखील संघाच्या कामाविषयी माहिती कमी आहे, म्हणून हा लेख \nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे, आणि यातूनच भारताच्या सर्व अडचणी दूर होतील आणि भारत परत एकदा वैभवशाली होईल. पण मग शाखा या माध्यमातून काय साधणार आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा जा अभ्यास केला तर अनेक गोष्टी लक्ष्यात येतील. आणि हाच दृष्टीकोन ठेऊन कोणत्याही देशाचा अभ्यास केला तर याच गोष्टी लक्ष्यात येतील. जेव्हा जेव्हा भारतीयांमध्ये राष्ट्रीय विचारांची कमतरता उदभवली, राष्ट्रीय विचार क्षीण झाले, तेव्हा तेव्हा भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. किवां जेव्हा जेव्हा अराष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढत गेला तेव्हा तेव्हा अप्रत्यक्ष भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. आत्ता गुलामगिरी म्हणजे काय याचे वेगवेगळे अर्थ, दृष्टीकोन असू शकतात. पण अश्या प्रकारे आपल्या देशावर गुलामगिरी परत कधीच येऊ नये यासाठी सतत राष्ट्रीय विचारांचा जागर केला गेला पाहिजे. जर राष्ट्रीय काय आणि अराष्ट्रीय काय हाच जर प्रश्न असेल तर फार अवघड आहे. पण जसे बिसिनेस ची सोपी व्याख्या आहे, कि फायद्यासाठी स्थापन केलीली संस्था. तसेच ज्या ज्या गोष्टीने देशाला (राष���ट्राला) दीर्घ काळापर्यंत फायदा होईल असी गोष्ट.\nमग संघ देशाला पैसे मिळून देणारी एखादी संस्था आहे का नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा काय असते हि शाखा काय असते हि शाखा सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते हो मुख म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला एकत्र यायला आवडते, तो सतत इतरांकडून शिकत असतो. त्याच्या वर सतत आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव पडत असतो. A man is known by the company he keeps. हे संस्कार, हा प्रभाव घरी बसून आणि खूप सारी पुस्तक वाचून होईल या बाबतीत शंका आहे. म्हणून खेळ, व्यायाम, सहल, गप्पा गोष्टी, सह भोजन, वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून हे संस्कार करण्याची सोय, जागा, कार्यक्रम म्हणजे शाखा. हे खेळ team-work, सांघिक भावना, विजीगुषु वृत्ती, निर्णय क्षमता, नेतृत्व, प्रसंगावधान, शिस्त, सकारात्मकता, संवाद कौशल्य, नियोजकता अश्या अनेक गुणांच्या विकासाचे काम करतात. मी अनेक पुस्तकात या खेळांचे महत्व वाचले आहे. Stephen Covey यांच्या 7 Habits of Highly Effective People पुस्तकात देखील \"मी\" पेक्षा \"आपला\" विचार करावयास शिकवणारे खेळ, हे कसे उपयुक्त असतात हे स्पष्ट सांगितले आहे. आज अनेक सामाजी आणि आर्थिक अडचणी या \"स्वार्थी\" मानसिकतेमुळे वाढत आहे. आज अनेक संस्थामध्ये H R Games आणि नाट्य प्रशिक्षणात खेळ हे माध्यम वापरले जाते. मी स्वतः पीडीए ची नाट्य-शिक्षण शिबिरांत अशे खेळ खेळलो आहे. थोडक्यात खेळ हे व्यक्तिमत्व विकासाचे मधम आहे, आणि ते शाखेल वापरले जाते.\nतुम्ही कधी शाखेत गेलेले आहेत का तुमच्या काही शंका आहेत का तुमच्या काही शंका आहेत का संघा विषयी अजू��� माहिती जाणून घ्यायची आहे का संघा विषयी अजून माहिती जाणून घ्यायची आहे का लेख कसा वाटला कळवा \nLabels: marathi, RSS, खेळ, चारित्र, भारत, राष्ट्रीय, शाखा, शिबीर, संघ, स्वयंसेवक\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z130712053936/view", "date_download": "2018-12-15T17:18:31Z", "digest": "sha1:PYWARDE3ZQLUZZYL6356CGGK5LH4ISUE", "length": 11718, "nlines": 175, "source_domain": "www.transliteral.org", "title": "माधवनिदान - शीतपित्तनिदान", "raw_content": "\nमसूरिका ( देवी ) निदान\n\" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् \" अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.\nपित्तेन सह सम्भूय बहिरन्तार्विसर्पत : ॥१॥\nरोग्यास गार वारा लागला असता वात व कफ हे दोन दोष प्रकुपित होऊन पित्ताशी मिळतात व त्याच्या शरीराच्या अंतर्भागात रक्तावर व बाहेर त्वचेवर पसरतात . यास शीतपित्त अथवा उदर्द ( पित्त उठणे ) असे म्हणतात .\nपूर्वरूप . पिपासाऽरुविहल्लासदेहसादाङ्गगारवैम्‌ ॥\nरक्तलोचनता तेषां पूर्वरूपस्य लक्षणम्‌ ॥२॥\nशीतपित्त व्हावयाचे असता तहान , अरुचि , तोंडास पाणी सुटणे , अंग गळून जाणे व डोळयास लाली येणे या प्रकारची लक्षणे अगोदर द्दष्टीस पडतात .\nवरटीदष्टसंस्थान : शोथ : सज्जायते वहि : ॥\nउदर्दभिति तं विद्याच्छीतपित्तमथापरे ॥\nवाताधिकं शीतपित्तमुदर्दस्तु कफाधिक : ॥४॥\nगांधीलमाशी डसल्याप्रमाणे त्वचेवर सूज येणे , कंड सुटणे , वेदना होणे , ओकारी येणे व त्याचप्रमाणे ज्वर आणि दाह होणे ही लक्षणे पाहून या रोगास आपल्यात पित्त उठले असे म्हणतात , व वैद्यकांत त्यास कोणी शीतपित्त व कोणी उदर्द असे म्हणतात . तरी शीतपित्तांत वायूचे प्राधान्य असते व उदर्दांत कफाचे असते . हा या दोहोंतील ठळक भेद नीट लक्षात ठेवावा , ( व त्याचप्रमाणे ��ांत कंड कफापासून सुटते , वेदना वातापासून उद्भवतात व वांति , संताप आणि दाह हे प्रकार पित्तामुळे होतात असा नियम जाणावा .)\nउदर्दात्ता अन्य प्रकार .\nसोत्सङ्गैश्च सरागैश्च कण्डूमद्भिश्च मण्डलै : ॥\nशैशिर : कफजो व्याधिरूदर्द : परिकीर्तित : ॥५॥\nकधी कधी थंडीमुळे कफप्रकोप होऊन रोग्याच्या अंगावर मध्ये खोल व कडेला उंच अशा प्रकारची तांबडी मंडले उद्भवतात तेव्हा त्यासहि उदर्द असे समजून वैद्य त्याची निकित्सा करतात .\nकोठ व उत्कोठ म्हणजे काय \nमण्डलानि सकण्डूनि रागवन्ति बहूनि च ॥\nउत्कोठ : सानुबन्धश्च कोठ इत्यभिधीयते ॥६॥\nरोग्याने वांती होण्याकरता घेतलेले औषध जर चांगले लागू झाले नाही तर त्यामुळे कफ व पित्त हे दोन दोष व आहार घेण्याचा इच्छा हे वेग बंद केले असता त्याच्या अंगावर तांबडी व खाजणारी अशी पुष्कल मंडले उठतात . ती क्षणात उठून नाहीशी होणे या प्रकारास कोठ म्हणतात ; व नाहीशी होऊन पुन : उद्‌भवणे या प्रकारास उत्कोठ म्हणतात .\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T16:21:34Z", "digest": "sha1:TQLPFDKXWXRRZTKY66RB2SKUUTXAM7UD", "length": 13606, "nlines": 379, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगोलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल\nमंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) उलानबातर\n- राष्ट्रप्रमुख झाखियागीन एल्बेगदोर्ज\n- स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)\n- एकूण १५,६४,११६ किमी२ (१९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.६\n- डिसेंबर २००९ २७,३६,८००[१] (१४०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ९.३७८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक (२००७) ▲ ०.७२७[३] (मध्यम) (११५ वा)\nराष्ट्रीय चलन मंगोलियन टुगरुग\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +७/+८\nआंतरराष्ट्रीय दूर���्वनी क्रमांक ९७६\nमंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी इतकीच आहे.\nमंगोलिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nविकिव्हॉयेज वरील मंगोलिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१५ रोजी ११:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T16:25:46Z", "digest": "sha1:AHF5Z6I4H3SN2ZH3RCIFBHWHT4PRJSPE", "length": 20372, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्त���ंग filter\n(-) Remove शशी कपूर filter शशी कपूर\nचित्रपट (10) Apply चित्रपट filter\nअभिनेता (6) Apply अभिनेता filter\nअमिताभ बच्चन (5) Apply अमिताभ बच्चन filter\nदिग्दर्शक (5) Apply दिग्दर्शक filter\nपृथ्वीराज कपूर (4) Apply पृथ्वीराज कपूर filter\nराज कपूर (4) Apply राज कपूर filter\nअभिनेत्री (3) Apply अभिनेत्री filter\nपुरस्कार (3) Apply पुरस्कार filter\nरोटी कपडा और मकान (3) Apply रोटी कपडा और मकान filter\nगायिका (2) Apply गायिका filter\nदिलीपकुमार (2) Apply दिलीपकुमार filter\nविनोद खन्ना (2) Apply विनोद खन्ना filter\nअंधेरी (1) Apply अंधेरी filter\nइंग्रजी चित्रपट (1) Apply इंग्रजी चित्रपट filter\nऋषी कपूर (1) Apply ऋषी कपूर filter\nकिशोरकुमार (1) Apply किशोरकुमार filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nचॉकलेट (1) Apply चॉकलेट filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nनंदिता दास (1) Apply नंदिता दास filter\nपद्मभूषण (1) Apply पद्मभूषण filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nमन्ना डे (1) Apply मन्ना डे filter\nमहंमद रफी (1) Apply महंमद रफी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रीय पुरस्कार (1) Apply राष्ट्रीय पुरस्कार filter\nआर. के. स्टुडिओचा पाया कोल्हापुरातून\nकोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी...\nकितने अजीब रिश्ते हैं यहाँ के ...\nचित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......\nऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शशी कपूर आणि श्रीदेवी यांना आदरांजली\nलॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या जिवंत...\nकेंचे यांनी जागवल्या शशी कपूर यांच्या आठवणी\nसांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राज��राण्यात जन्माला आलेल्या शशी कपूर यांच्यातील माणूसपणाचा हा घट्ट धागा सांगलीतील सुभाष केंचे यांनी उलगडून दाखवला. शशी...\nशशी कपूर यांना अखेरचा निरोप\nमुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा अविस्मरणीय ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अख्खे कपूर कुटुंब तसेच हिंदी...\nकलापिनीतील नाटकवाल्यांचा शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा\nतळेगाव - जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. १९८७ मध्ये तळेगावमधील कलापिनी दशवार्षिक महोत्सवाला शशी कपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमवारी शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर कलापिनीतर्फे...\nअमिताभ म्हणतात, 'शशीजी… तुमच्या बबुआकडून…'\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. परंतु, त्यांचे आणि अमिताभ बच्चन यांचे खास असे एक नाते होते. त्यामुळे शशी कपूर यांच्या...\nशशी कपूर यांचे निधन, माझे नाही- शशी थरुर\nनवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने काल (सोमवार) निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडही हळहळले. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्रच...\nआंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहिले अभिनेते\nपुणे - भारतीय चित्रपटाला अभिनयासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान अभिनेते शशी कपूर यांना जातो.\"मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या \"द हाऊसहोल्डर', \"शेक्‍सपिअरवाला', \"हिड ऍन्ड डस्ट' अशा गाजलेल्या अमेरीकन व ब्रिटिश चित्रपट कपूर यांनी आपल्या सकस अभिनयाने...\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nमुंबई - \"जब जब फुल खिले', \"कभी कभी', \"दिवार', \"सत्यम शिवम सुंदरम्‌', \"रोटी कपडा और मकान', \"त्रिशूल' यांसारख्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारे तसेच \"उत्सव' व \"कलियुग' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक शशी...\nयहॉं मै अजनबी हूँ...\nशशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा \"जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...\nयहॉं मै अजनबी हूँ...\nशशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा \"जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...\nतेरा मुझसे है पहले का नाता कोई...\nभारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 मध्ये ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर यांना मिळाला होता. शशी कपूर या पुरस्काराचे 46 वे मानकरी होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदी...\nयॉडली यॉडली यो हो...(सुहास किर्लोस्कर)\n प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-fadnavis-hands-over-certificates-of-the-oan-waiver-to-farmers-272256.html", "date_download": "2018-12-15T15:48:36Z", "digest": "sha1:5KSKVSOIEVKNLEPWNDNX3TOBLGB6OGV4", "length": 12296, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण", "raw_content": "\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nकर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.\n18 आॅक्टोबर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.\nया कार्यक्रमात 15 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आज राज्यभरातील एकूण 10 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. तसंच आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान पुणे, नागपूर आणि कोल्हापुरातही कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmers wavers loanकर्जमाफीदेवेंद्र फडणवीस\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-161516.html", "date_download": "2018-12-15T16:20:32Z", "digest": "sha1:XP5IXHFAWWCKHNVZEZQYZYSXVGNCBWVC", "length": 5245, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भिंगार मध्ये अपघातात युवक ठार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nभिंगार मध्ये अपघातात युवक ठार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भिंगार येथील बेल्हेश्‍वर मंदिराजवळ टेम्पो धडकेत भिंगार येथील 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली, या बाबत माहिती अशी दि 14 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो नंबर एम एच 06 जी 7502 याने बेल्हेश्‍वर मंदीराजवळ भिंगार येथील भिमनगर येथे राहणारा मयत मयुर अशोक भिंगारदिवे हा त्याच्या गाडीवरून नगरकडून भिंगार कडे येत असतांना समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीस गंभीर दुखापत झाल्यामुळे फिर्यादीचा मृत्यु झाला. या प्रकरणी टेम्पो चालक अरूण सुरेश हजारे (रा.सारोळाबद्दी,ता.जि.अ.नगर ) याच्या विरूध्द मयत मयुर भिंगारदिवे याचा भाऊ पवन अशोक भिंगारदिवे यांने दाखल केलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-religious-place-64506", "date_download": "2018-12-15T16:37:41Z", "digest": "sha1:5Q7ZBNQWER4GVUSL7SEYF6ILF42OLPJ6", "length": 17961, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Religious place आणखी १३ धार्मिक स्थळांची पाडापाडी | eSakal", "raw_content": "\nआणखी १३ धार्मिक स्थळांची पाडापाडी\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ ��ेण्यात आला.\nऔरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ देण्यात आला.\nशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मोहीम सुरू केली आहे. दुसऱ्या आठवड्यातदेखील ही कारवाई सुरूच असून, गुरुवारी तब्बल तेरा ठिकाणी कारवाई करण्यात आली. उपअभियंता वसंत निकम यांच्या पथकाने सकाळीच मोंढा नाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा ठरणारा दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक खिंवसरा पार्क येथे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक मंदिर हटविण्यासाठी पोचले तेव्हा मंदिरात पूजा चालू होती. यापूर्वीच दोनवेळा हे मंदिर हटविण्यासाठी उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या विनंतीनुसार वेळ देण्यात आला होता. मात्र, मूर्ती काढण्यासाठी पूजा सुरू असल्याचे सांगत पथकाला कारवाईसाठी यावेळीदेखील विरोध करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह नगरसेवक नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, संजय बारवाल, अनिल लहाने व इतरांनी पथकाला अडविले. आम्ही स्वतः होऊन मंदिर हटवत असताना तुम्ही इथे येतात कशाला असा सवाल करत, मंदिराला तुम्हाला हात लावू देणार नाही, असा पवित्रा श्री. दानवे यांनी घेतला. पथकाला यावेळी शिवराळ भाषाही वापरण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने माघार घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हे मंदिर काढून घेण्यात आले.\nउपायुक्त रवींद्र निकम यांच्या पथकाने ज्युबली पार्क येथील महापालिकेच्या जागेवर असलेला दर्गा, सेंट्रल नाका येथील चार कबरी, फकीरवाडी येथील मुंजा मंदिर हटविले. उपायुक्त अयूब खान यांच्या पथकान��� पोलिस मुख्यालयाजवळील दोन दर्गा, अंबा-अप्सरा चित्रपटगृहाजवळील सादात दर्गा, पानदरिबा येथील अस्थाना हटविली. पानदरिबा येथे काही व्यापाऱ्यांनी अस्थाना हटविण्यास विरोध केला. मात्र त्याला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.\nजिल्हा न्यायालयातील दर्गा भुईसपाट\nजिल्हा न्यायालय परिसरातील दर्गा उपअभियंता एम. बी. काझी यांच्या पथकाने जमीनदोस्त केला. जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदाराने या दर्गाचे बांधकाम करून दिले होते. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली होती. तसेच या पथकाने चिकलठाणा येथे जालना रोडवर असलेला दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासाठी गेले असता, नागरिकांनी विरोध करत आम्ही स्वतः होऊन मंदिर काढून घेऊ, त्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार एक दिवसाचा वेळ देण्यात आला.\nओ माय फ्रेन्ड गणेशा...\nखिंवसरा पार्क येथील गणेशमूर्ती हटविताना उपमहापौर स्मिता घोगरे यांचा मुलगा युवराज याला रडू कोसळले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला तुझ्या बाप्पाला आम्ही घेऊन चाललो, असे म्हणताच तो रडतच पळत मूर्तीजवळ गेला. हे वातावरण पाहून सर्वच जण भावूक झाले.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जा���ीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-malkapur-women-finance-office-blasted-employees-assault-donkey-64320", "date_download": "2018-12-15T16:56:08Z", "digest": "sha1:PMDI67VXW5NJBXVT6CPJVIFGJBXNIDQV", "length": 14703, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news malkapur women Finance office blasted; Employees assault donkey साताराः फायनान्सचे कार्यालय फोडले; कर्मचाऱ्यांची गाढवारून धिंड | eSakal", "raw_content": "\nसाताराः फायनान्सचे कार्यालय फोडले; कर्मचाऱ्यांची गाढवारून धिंड\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nकऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. पोलिसांनी चाळीसवर कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.\nकऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. पोलिसांनी चाळीसवर कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.\nतालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटली आहेत. त्यात महिलांनी घेतलेल्या कर्ज वसूलीचा कंपनीने तगा��ा लावला आहे. कंपनीचे अधिकारी कर्ज वसूलीसाठी घरी येऊन आरेरावी करतात, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी केला आहे. मलकापूरच्य कार्यालयात आज सकाळी मनसेचे मनोज माळी व कार्यकर्ते महिलांचा जमाव घेवून गेले. कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. खुर्च्या उचलून टेबलावर फेकल्या. खिडक्यांच्या काचा व लॅपटॉप फोडून इतर सामानाची मोडतोड केली. अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयातून ओढत बाहेर आणले. रस्त्यावर आणून गाढवावर बसवून त्यांची धिंड काढली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी जोरजोरात घोषणा दिल्या.\nदरम्यान, या संदर्भात माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून अधिकाऱ्यांची सुटका केली. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांसह महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nआंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)\nमराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिनपोटे\nकऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू​\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nधुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार​\n\"सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा​\nडोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार​\nनितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित​\nवसतिगृहाला आगीत तीन विद्यार्थी जखमी\nमलकापूर - आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात काल (ता. 6) मध्यरात्री अचानक आग लागल्याने दोन दुचाकी, सहा सायकलींसह वायरिंग जळून खाक झाले. आग...\nउल्हासनगरात भटक्या कुत्रीने तोडले मुलांचे लचके\nउल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. ...\nमलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव\nमलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव...\n'त्या' राजकीय टोळीवर कारवाई करावी- पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड- कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज...\nमलकापूरच्या निवडणुकीत शंभर फूटी रस्त्याचा कळीचा मुद्दा\nकऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी...\nकाँग्रेस - भाजपमध्ये प्रतिष्ठेची चुरस\nमलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4929", "date_download": "2018-12-15T16:44:23Z", "digest": "sha1:IA36YSDAJHV76DF7N3WHVNLHABEVZD5X", "length": 15693, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मम आत्मा गमला..२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /मम आत्मा गमला..२\nएकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. \"अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. \" म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.\nकधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर \"बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक \"बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक\" (\"���ांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना\" (\"चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना\") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. \"ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते\") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. \"ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते\" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.\nअण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना\nया दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.\nकारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.\nअगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत\n लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nफार नशिबवान आहेस आयटे. अशी गोड नातीगोती मिळणं लै भाग्याचं.\nमी मराठीमध्ये लिहिलेली बडबडगीतं घेवून, ती अनुवाद करून सर्वांना मोठ्या कौतुकाने ऐकवायचे आजोबा. माझी कितीतरी पत्रं जपून ठेवली होती त्यांनी..\nमीपण बालपणी फेरफटका मारून आल्ये\nआयटे, फार छान लिहीलयस.\nखुप श्रीमंत आहेस... आठवणींच्या बाबतीत..\nसगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.\nधान्य कसं पहायच >>> त्यातल्या त्यात गहू किंवा तांदळाची जात आणि पोत वैगरे हे अवघड आहे. माझे काकाही मला शिकवायच प्रयत्न करायचे.\nमस्त. आईची आठवण तिव्रतेनं जागृत केलीस....... थॅंक्स\nएमभोसले, किरु, केदार, पल्ली सगळ्यांचे धन्यवाद.\nकारवारकरांगेर गाण्याचे संस्कार सगळ्या पिढ्यांचेर जात रावतात अशे माका दिसता तुवे बरैल्या वयल्यान मगेल्या घरातय अशेच गाणे आयकतच आमी होड जाल्यात.\nआमगेल्यां लोकांक गाण्याचो मोगच भारी नी\nमस्तच दोन्ही भाग. असं बालपण आणि आठवणी मिळणं ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय\nखुप छान आठवणी आहेत. प्रत्येकालाच हा सस्नेह वाटा वा अनुभव मिळत नाही तुम्हाला भरभरुन मिळाला आणी तुम्ही तो इथे वा��ला (Share केला).. शब्दातुन का होईना आजी आजोबांचा अनुभव मला अनुभवता आला\nमस्त लिहिलंय. खुप आवडलं आणी भावलं ही.\nनात्या, लिखाण आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/actor-salman-khan-has-expensive-things-price-will-shock-you/", "date_download": "2018-12-15T17:38:32Z", "digest": "sha1:CWFHR7K2X5LDBIVGC3QUBUVM4VQQUTZX", "length": 33068, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Actor Salman Khan Has Expensive Things Price Will Shock You | सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी या��ची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nActor Salman khan has expensive things price will shock you | सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले.\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ ���हागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nसलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क\nशाहरुख खान भलेही बॉलिवूडचा किंग म्हणवला जात असला तरी बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह तर सलमान खानच आहे. त्यामुळे त्याचे फ्लॉप सिनेमेही सहजपणे १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. सलमान हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले. सलमान खान खर्च करण्यातही पुढे आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतक्या महागड्या वस्तू आहेत. ज्याच्या किंमती वाचून तुमची बोलती बंद होईल.\nसलमान अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना दिसतो. सलमानच्या या सायकलची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. इतक्या रुपयात तर एक कार खरेदी करता येईल.\nकेवळ जॉन अब्राहम आणि महेंद्र सिंह धोनी यांनाच बाईकची क्रेझ नाहीये तर सलमान खानलाही बाईक खूप आवडतात. सलमानकडे चार बाईक आहेत. ज्यांची किंमत १५ ते १६ लाखांच्या दरम्यान आहे.\nसायकल आणि बाईक्ससोबतच सलमान खान हा कारचाही शौकीन आहे. सलमान खानकडे तब्बल ९ लक्झरी कार्स आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजपासून ते लॅन्ड क्रूजर, ऑडी, रेंज रोव्हर या गाड्या आहेत.\nसलमान खान याने त्याच्या ५०व्या वाढदिवसाला एक यॉट खरेदी केलं होतं. या यॉटची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे.\nशाहरुखच्या मन्नत बंगल्याप्रमाणेच सलमानचं गॅलक्सी अपार्टमेंटही खूप प्रसिद्ध आहे. आज या घराची किंमत १६ कोटी रुपये सांगितली जाते.\nसलमान खान याने वांद्रे परिसरात उबर लक्झरी अपार्टमेंटमध्ये ११वा मजला विकत घेतला आहे. याची किंमत आज ३० कोटींपेक्षा अधिक सांगितली जाते.\nपनवेलमध्ये १५० एकर परिसरात सलमानचं फार्म हाऊस आहे. यात तीन बंगले आहेत. त्यासोबतच इथे जिम ,पूल, अनेक पाळीव प्राणी ज्यात ५ घोड्यांचाही समावेश आहे. या फार्म हाऊसची आजची किंमत ८० कोटी रुपये आहे.\nसलमानने त्याच्या ५१व्या वाढदिवसाला गोराई बीचवर एक ५ बीएचके फार्म हाऊस खरेदी केला होता. याची किंमत १०० कोटी रुपये आहे.\nसलमान खान याचा बीईंद ह्युमन नावाने क्लोदिंग ब्रॅंडही आहे. याची मार्केट व्हॅल्यू २३५ कोटी रुपये आहे. तर मिळालेल्या उत्पन्नातून सलमानला ८ ते १० टक्के भाग दान करतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचित्रपट निर्माते तुलसी रा��से यांचे निधन\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nRaj Kapoor Birth Anniversary: हम-तुम एक कमरेमे बंद हो..इथेच शूट झाले\nसलमान खान बनवणार या मराठी चित्रपटाचा रिमेक\nया कारणामुळे सलमान खानला सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nPriyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-निक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nIsha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मो���्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-oppose-vande-mataram-as-compultion-267020.html", "date_download": "2018-12-15T16:08:57Z", "digest": "sha1:SBQS5NUHRBF6WWV2RERZUAFRLC6AXRAR", "length": 12280, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना वि���िरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nवंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान\nमुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.\n11 आॅगस्ट : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. मनसेनं खिल्ली उडवलीये. विद्यार्थ्यांचे टॅब बंद आहेत तरी वंदे मातरम, शालेय वस्तू घोटाळा होतो तरी वंदे मातरम,शाळांचे छप्पर गळतायत तरी वंदे मातरम,असं ट्विट करुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाची खिल्ली उडवलीये.\nशिक्षणाचा दर्जा खालवतोय तरीही वंदे मातरम\nविद्यर्थ्यांचे टॅब बंद आहेत तरीही वंदे मातरम\nसमाजवादी पार्टीचे नगरसेवक वगळता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. सपाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध करत सभात्या��� केला, तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/2182-indians-can-stay-for-up-to-60-days-in-qatar", "date_download": "2018-12-15T15:47:52Z", "digest": "sha1:DKBY6LKQOO6GSFL7W2XW5QQIFTXXKSER", "length": 5205, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भारतीयांना आता 'त्या' आखाती देशात मिळणार विसाशिवाय प्रवेश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीयांना आता 'त्या' आखाती देशात मिळणार विसाशिवाय प्रवेश\nकतारमध्ये आता भारतासह इतर 80 देशांच्या नागरिकांना विसा शिवाय प्रवेश मिळणार आहे. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक महत्वाच्या देशांचा समावेश आहे.\nमात्र, या देशांच्या यादीत पाकिस्तानला स्थान देण्यात आलं नाही. तसंच या देशातील लोकांना कोणताही पर्यटन कर आकारला जाणार नसून अनेक सवलतीही देण्यात येणार आहेत.\nकुलभूषण जाधव लवकरच घेणार कुटुंबियांची भेट\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-12-15T16:29:20Z", "digest": "sha1:PR4BO33GK6JDRRXQBS5LUSJPZA2IYVY5", "length": 4596, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:विंडोज लाइव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nखाते · व्यवस्थापन केंद्र · दिनदर्शिका · संपर्क · डिव्हाइसेस · गॅलरी · संघ · सदन · हॉटमेल · आयडी · ऑफिस · वनकेअर सेफ्टी स्कॅनर · छायाचित्रे · प्रोफाइल · स्कायड्राइव्ह\nएसेन्शल्स · Family Safety · मेल · मेश · मेसेंजर · चलचित्र निर्माता · फोटो गॅलरी · रायटर\nविंडोज फोन लाइव्ह · संदेशवाहक\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०११ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/word", "date_download": "2018-12-15T16:29:40Z", "digest": "sha1:2R7UM5VDOLXXBAIENQ4SKZKVEZSY3SOQ", "length": 11644, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - बालाजी", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nश्री बाला जी - जय हनुमत बीरा, बाबा जय हन...\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग २\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ४\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ५\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ६\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ७\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ८\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ९\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १०\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ११\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्या��े अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/vvs-laxman-selects-his-best-indian-test-xi-of-the-last-25-years/", "date_download": "2018-12-15T17:08:48Z", "digest": "sha1:64E5VQP7VCAB2XATUQTSEA436S5X7GXM", "length": 8383, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे", "raw_content": "\nलक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे\nलक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे\nभारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने आपली गेल्या २५ वर्षातील ड्रीम ११ टीम इंडियाची निवड केली आहे.\nलक्ष्मणने ही ड्रीम टीम गेल्या २५वर्षातील कामगिरीच्या आधारे तयार केली आहे. याच काळात काही दिग्गज खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्याने एका जबरदस्त संघाची निवड केली आहे.\nयावेळी त्याने कसोटी संघाचे सलामीवीर म्हणुन एकवेळचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयला संधी दिली आहे.\nतिसऱ्या स्थानावर अपेक्षेप्रमाणे राहुल द्रविडला संधी देत चौथ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर तर पाचव्य��� स्थानावर विराट कोहलीला स्थान दिले आहे. स्वत: व्हीव्हीएस ज्या जागी खेळत होता त्या जागी सध्याचा कर्णधार कोहलीला त्याने संधी दिली आहे.\nया संघाचे कर्णधारपद सौरव गांगुलीकडे देताना त्याला संघात ६वे तर यष्टीरक्षक म्हणुन एमएस धोनीची निवड केली आहे.\nत्याच्या गोलंदाजीच्या ताफ्यात अनिल कुंबळे हा एकमेव फिरकीपटू असुन जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.\nव्हीव्हीएस लक्ष्मणची ड्रीम ११ कसोटी टीम-\nविरेंद्र सेहवाग, मुरली विजय, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सौरव गांगुली (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, भुवनेश्वर कुमार, जवागल श्रीनाथ, झहीर खान\n-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड\n– एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक\n– भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगि���ी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1708.html", "date_download": "2018-12-15T15:33:45Z", "digest": "sha1:QLKHW34EOCPJCO73IQGDNWPSXEKOPZ3T", "length": 5452, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पिचड साहेब लवकर बरे व्हा ! छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\n छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nपिचड साहेब लवकर बरे व्हा छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज आवर्जून लिलावती हॉस्पिटल येथे भेट दिली.\nतेंव्हा ‘गेट वेल सून’ असा सल्ला देत छगन भुजबळ यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोघेही फिट होऊया, असा मनोदय व्यक्त केला.\nआदिवासी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पिचड झारखंड येथे गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आ. हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे व इतर नेत्यांनी पिचड यांची काल भेट घेतली होती. लवकर बरे व्हावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज भुजबळ यांनी लीलावती रुग्णालयात पिचड यांची भेट घेतली. माजी खासदार समीर भुजबळ यावेळी आवर्जून उपस्थित होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपिचड साहेब लवकर बरे व्हा छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत छगन भुजबळ मधुकर पिचड यांच्या भेटीला लीलावतीत \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=vyavasAya", "date_download": "2018-12-15T16:28:35Z", "digest": "sha1:ETZ2G35576HR56H2KW6NCDZOXKTET6TB", "length": 4538, "nlines": 69, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category vyavasAya", "raw_content": "\nकायझेन by विश्वास फडतरे Add to Cart\nई-सकाळ ३० मार्च २०१४कायझेन हा जपानी शब्द आहे. कायझेन या शब्दाच ...\nशब्दार्थ एका कॉपीरायटरचा प्रवास by शरद मु. देशपांडे Add to Cart\n\"देशपांडे यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे आहे. त्यामुळेच त्यातून भावार्त ...\nविधीलिखित फौजदारी by वसंत गि. ढुमणे Add to Cart\nई-सकाळ रविवार ११ डीसेंबर २००५अनुभवविश्व समृद्ध करणारा ठेव ...\n by गिरीश जाखोटिया Add to Cart\nमराठी तरुणांनी, उद्योग-व्यवसायात शिरावे याच ध्येयाने लिहिलेले हे अस ...\nकालातीत व्यवस्थापन तत्त्वे by निनाद बेडेकर Add to Cart\n२०१५ आवृत्तीछत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले पेशवे बाजीराव यांन ...\nमनपसंत नोकरी मिळवण्यासाठी... by सुहास जोशी Add to Cart\nप्रकाशन व्यवसाय परिचय by शरद गोगटे Add to Cart\nपत्रवृत्तांत by अशोक बेंडखळे Add to Cart\nउद्योजकांची तपश्चर्या by श्वेता गानू Add to Cart\nनोकरी - व्यवसाय : नव्या दिशा नव्या वाटा by सुहास जोशी Add to Cart\nउत्पादकता वाढ तंत्र आणि मंत्र भाग १-३ by वसंत अंबाडे Add to Cart\nपंचतारांकित दुनियेत by नीलिमा बोरवणकर Add to Cart\nसैनिक व सेनाधिकारी सेवा संधी by रविकांत जाधव Add to Cart\nयशस्वी होण्यासाठी by सुहास जोशी Add to Cart\n१, विजयपथ by अविनाश धर्माधिकारी Add to Cart\nस्पर्धा-परिक्षा, करिअर आणि व्यक्तिमत्व विकसन यांची चर्चा करणारं आण ...\nटेलरिंग कोर्ससहित शिवणकला: छंद व व्यवसाय by सदाशिव घाणेकर Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T17:08:54Z", "digest": "sha1:77R6RCALAT34CPY5O2J33PUETU5X5LZI", "length": 10059, "nlines": 97, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nमॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nनिगडी – जागृतपणे मतदान करावे, यासाठी यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात जनजागृती फेरी काढली. मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्‍टोबर मतदार नोंदणी अभियान चालू आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी फेरीत भाग घेतला. मतदार यादीत नाव नोंदवा, आपले मत आपले भविष्य, लोकतंत्र हम सें, वोट करो गर्व सें, निर्भयपणे मतदान करा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोड दो सब सें पहले वोट दो अशा घोषणा देत विद्यार्थी संदेश दिला. हवेलीच्या नायब तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य सतीश गवळी, उपकार्यवाह शरद इनामदार, मतदान पर्यवेक्षक हनुमंत सुतार, सुरेखा कामथे, निवडणूक विभाग कर्मचारी प्रशांत पाडळे, बबन उगले यावेळी सहभागी झाले. मतदार नोंदणी अधिकारी मॉडर्नचे शिक्षक शिवाजी अंबिके, मनीषा बोत्रे, सुनंदा खेडेकर, जयश्री चव्हाण, विजय गायकवाड यांनी फेरीचे नियोजन केले. कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.\nमुख्याध्यापक संघाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार\nभोसरीत रिक्षा चालकाचा खून\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-centrals-squad-visit-drought-pron-parali-bid-14416?tid=3", "date_download": "2018-12-15T16:57:36Z", "digest": "sha1:EJM3N5T7BWFYR5OFOTPK4FSIAURVOIA4", "length": 17079, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, centrals squad visit drought pron parali, Bid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\nजिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली.\nरेवलीतील शेतकऱ्यांबरोबर केंद्रीय पथकाचा संवाद (video)\nगावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली.\nदरम्यान, पथकाच्या दौऱ्यात चार गावांत पाहणी होती. यामध्ये रेवली (ता. परळी) नंतर खडकी (ता. वडवणी) गावाचा समावेश होता. त्यानंतर पथक बीड तालुक्यात येणार होते. मात्र, खडकी रद्द करुन पथकाने परळीत जाऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर पथक जरुडला पोचले. जरुडनंतर असलेले कांबी गावही रद्द केले.\nबीड beed दुष्काळ शेती farming उत्पन्न सरपंच प्रशासन administrations video सिंह निती आयोग मंत्रालय विकास विभाग sections कृषी विभाग agriculture department कृषी आयुक्त agriculture commissioner पुनर्वसन\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक���्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/Solapur-Lal.html", "date_download": "2018-12-15T16:46:44Z", "digest": "sha1:JC5QDEJ62UY5KB5X6QTJCBKQRG6Q7KJF", "length": 9016, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "भगव्याला देणार लाल डाळिंब टक्कर..! | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nभगव्याला देणार लाल डाळिंब टक्कर..\nसोलापूर | विशेष प्रतिनिधी\nडाळिंबात सध्या भगवा जातीची विशेष क्रेज आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन केंद्राने नव्याने विकसीत केलेल्या सोलापूर लाल या जातीशी आता भगव्याची टक्कर होणार आहे. यातून 'लाल'ची सरशी होणार की भगवा अस्तित्व टिकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदेशाच्या राजकारणातही लाल विरुद्ध भगवा हेच चित्र आहे. हेच चित्र डाळिंबातही दिसणार असल्याने अनेकांना आयसीएआर संस्थेचेही आश्चर्य वाटत आहे. या नव्या लाल जातीबाबत कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनीही व्टिटरवर माहिती दिली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फ��का\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2012/03/22/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T17:06:01Z", "digest": "sha1:IHC3UQKMBGHN46QPTNFMFAMEYEWZJ6ME", "length": 29506, "nlines": 143, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते… | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nफेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तश�� बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.\n{दैनिक कृषिवल (अलिबाग) मंगळवार, दिनांक 20 मार्च 2012}\nमंगळवारसाठीच्या लेखाचा विषय शोधत असताना अचानक फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्या बातमीकडे… कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये इंटरनेट क्रांती संदर्भातील आपले विचार स्पष्ट केले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचं हे अकरावं वर्ष आहे. देशविदेशातले तज्ज्ञ-जाणकार यासाठी भारतात जमतात. आपापल्या विषयावर चर्चासत्रे होतात. तर या कॉन्क्लेव्हमधील माझं लक्ष वेधून घेणारी बातमी होती, इंटरनेट आणि जीडीपी… म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाची… यावर्षी आपला जीडीपी चांगलाच घसरलाय. अनेक अर्थतज्ज्ञांसाठी त्यासाठी काळजी व्यक्त केलीय. एक श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी लवकरच आपला जीडीपी पुन्हा पहिल्या स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तर माझ्या नजरेस पडलेल्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारताच्या एकूण जीडीपीपैकी 3.2 टक्के हा इंटरनेटमुळे येतो. बातमीतला अंदाज म्हणा की आकडेवारी म्हणा ही गूगलची म्हणजे गूगलच्या भारतातील प्रमुखांनी दिलेली होती. राजन आनंदन हे भारतातील गूगलचे प्रमुख. भारतात गूगलचं कार्यालय प्रामुख्याने त्याचं मार्केटिग सेक्शन सांभाळतं. त्यामुळे भारतातल्या व्यापारविषयक संधीविषयी केलेल्या अभ्यासातूनच ही आकडेवारी आलेली असणार… म्हणून मी उत्सुकतेनं वाचायला घेतली. त्यामध्येच फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्याविषयी माहिती मिळाली. कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमधल्या आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच भारतासारख्या देशात फेसबुक काय काय करू शकतो, याचा तपशील देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगलीच्या शेतकऱ्यांची गोष्ट सांगितली.\nतेव्हाच मला माझ्या लेखाचा विषय सापडला. आणि सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या अभिनव आंदोलनाचा शोध घ्यायला सुरूवात केली. सांगलीच्या शेतकऱ्यांनी एवढं सक्षम आंदोलन केलं, मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांच्या मुजोरीला न जुमानता शेतकऱ्यांचा बहिष्���ार यशस्वी करून दाखवला आणि आपल्याला अगदी तासन्तास फेसबुकवर पडीक असूनही कल्पना नाही, याचं वैषम्य वाटलं. जगभरातल्या टेक्नॉलॉजी साईट्सनी ही बातमी पब्लिश केली होती. पण मला मात्र त्याचा गंधही नव्हता.\nचला जरा उशीराने का होईना, माहिती तर मिळाली… त्यातच समाधान मानून पुढे अधिक माहिती घ्यायला सुरूवात केली.\nफेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतात तब्बल फेसबुकचे पाच कोटी यूजर्स आहेत. या पाच कोटींपैकी अनेकजण तुमच्या-माझ्यासारखे तरूण असलो आणि शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात राहत असलो तरी निमशहरे आणि ग्रामीण भागातही फेसबुकने केलेली संपर्कक्रांती काही अगदीच दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाहीय. आज फेसबुक खेडोपाडीही पोहचलं आहे, तसंच सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून ते फेसबुक अक्सेस करतात. सांगलीचा अतुल साळुंखे हा शेतकरीही त्यापैकीच एक.\nमी फेसबुकवर सांगलीच्या अतुल सांळुखेचा शोध घेतला तर अतुल साळुंखे या नावाचे बरेचजण सापडले. आपल्याला हवा असलेला कोण तो शोध घेऊनही सापडला नाही. पण यासंदर्भातल्या अनेक बातम्यांमध्ये त्याचा एकच कोट आहे, वय वर्षे फक्त 31 असलेला आपल्या फोनमधून फेसबुक वापरतो. जानेवारी महिन्यात सांगली परिसरात हळदीचं भरघोस उत्पादन आलं. इतकं की आवक जास्त झाल्यामुळे हळदीचे भाव लगेचच जमिनीवर आले. शेतकऱ्यांकडे माल येतो तेव्हा त्याच्या भावांनी जमिनीवर येणं आणि शेतकऱ्यांकडून माल व्यापाऱ्यांकडे आला की पुन्हा भावांनी आकाशात जाऊन बसणं हे तसं काही आपल्याला नवीन नाही. पण शेतकरी यावर मार्ग कसा काढणार. शेतकऱ्यांना शेतात तयार झालेला माल फार दिवस घरात ठेवता येत नाही. या समस्येवर अनेकांनी पीएचड्या मिळवल्या आहेत, पण उपाय मात्र कुणालाही सांगता आलेला नाही. अतुल साळुखे या तरूण शेतकऱ्यांने मग सर्व शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या संपर्कात असलेल्या भारतभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित केलं, आणि त्यांना काही दिवसांसाठी हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. अर्थात हा बहिष्कार फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता पूर्ण देशव्यापी असेल, तरच त्याचा काहीतरी परिणाम होईल… असंही त्याने पाहिलं. भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्याचं फेसबुकवर एक पेजही आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र आणि तामिळनाडूचे शेतकरी आहेत. ते नियमितपणे हळदीसंदर्भातील माहिती आणि बातम्या अपडेट करतात. त्याचाही वापर अतुलने करून घेतला.\nआणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्केटमधील हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकायची योजनेच्या तयारीला सुरूवात झाली. भारतभरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या हळद उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांशी फेसबुक, ट्वीटर, मोबाईल फोन यामाध्यमातून संपर्क सुरू झाला. अनेक छोट्या शेतकऱ्यांच्या शंकांना योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन जास्त चिघळलं तर काय करायचं यावरही चर्चा झाली. बाजारातली हळदीची आवक कमी झाली तर आपोआपच भाव वाढतील, असा साधा हिशेब त्यामागे होता, तशी सर्वांनी होकार दिला तरी कितीजण प्रत्यक्षात या आंदोलनात सहभागी होतील, याचा निश्चित आकडा नव्हता कारण फेसबुकमुळे सर्वच व्हर्चुअल. आणि दोन शेतकऱ्यांमध्ये कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर… संपर्काचं माध्यम फक्त फेसबुक… तरीही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस-तेवीस तारखेच्या आठवड्यात सांगलीच्या हळद बाजारात हळदीचं एकही खांड आलं नाही.\nआपल्या अनुभवाबद्धल अतुल साळुंखे सांगतो, बाजारात सातत्याने हळदीचे भाव कोसळत होते, मग काय करायचं, सगळ्यांनाच प्रश्न सतावत होता, पण कोणाकडेच उत्तर नव्हतं. तसं जुन्या शालेय मित्रांचा शोध घेण्यासाठी फेसबुक आलेल्या अतुलने आपल्या माहितीतल्या आंध्रातल्या आणि तामिळनाडूतल्या तसंच फेसबुकवर असलेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क केला. सातत्याने ढासळणारी हळदीची भाववाढ रोखायची कशी यावर अनेकांची मते जाणून घेतली. एक पर्याय पुढे आला. काही दिवस मार्केटमध्ये येणारी हळदीची आवक थांबवायची. पुन्हा हे फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरतं करून भागणार नव्हतं तर तामिळनाडू आणि आंध्रातल्या शेतकऱ्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. कारण हळदीच्या भावात सुधारणा होण्यासाठी संबंध भारतातून येणारी आवक काही काळासाठी थांबवणं गरजेचं होतं. फेसबुकच्याच माध्यमातून सुरूवात झाल्यावर अतुलने आटपाड���तल्या आपल्या सहकारी शेतकरी मित्रांशी चर्चा केली. सर्वांना कल्पना तर आवडली, पण मार्ग लगेच स्वीकारण्याजोगा नव्हता. कारण हळद मार्केटला नेली नाही तर रोजचा खर्च कसा भागणार… तरीही काही शेतकऱ्यांनी अतुलच्या कल्पनेला संमती दिली. साधारण आठवडाभरात सांगली जिल्ह्यातल्या तब्बल 25 हजार हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला गेला. त्यासाठीही फेसबुकचाच वापर झाला. फक्त सांगलीच नाही तर दक्षिणेतल्या शेतकऱ्यांनाही सौद्यांवर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात सहभागी करून घेतलं. आणि त्यानंतर उजाडलेल्या 22 जानेवारीला सांगलीच्या हळद बाजारातील हळदीचे सौदे ठप्प झाले. फेसबुकवरील संपर्क क्रांतीने हे यशस्वी करून दाखवलं होतं.\nआवक वाढली मागणीचं प्रमाण लक्षात न घेता, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडणं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद बाजारावर संघटीतपणे सौद्यांवर बहिष्कार टाकणं सांगलीला काही नवीन नाही. व्यापाऱ्यांच्या लबाडीवर यापूर्वीही शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढा दिला आहे. पण त्यासाठीच्या तयारीला कित्येक महिन्यांचा काळ जावा लागायचा. पण इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर आणि मोबाईल फोन यासारख्या संपर्कक्रांतीमुळे हे शक्य झालं फक्त दहा दिवसांमध्ये…\nत्यानंतर पुन्हा फेसबुकवरच सल्लामसलत करून आणि सर्वांच्या विचार विनिमयाने पुन्हा हळद बाजारात आणली गेली तेव्हा हळदीचा भाव चार रूपये किलोवरून चांगला आठ रूपये किलोपर्यंत पोहोचला. म्हणजे शेतकऱ्यांच्या बहिष्कारामुळे त्यामध्ये दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांच्या बहिष्काराचा हेतू सफलसुफळ झाला होता. याच आंदोलनाचा उल्लेख करून फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी फेसबुक शेतकऱ्यांनाही कसं लाभदायक ठरतंय, हे इंडिया कॉन्क्लेव्हसाठी आलेल्या जगभरातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या सक्सेस स्टोरी पाहायच्या हजारोंनी सापडतील, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, लढ्यासाठी इतक्या समर्पकपणे त्याचा वापर होणारी उदाहरणे विरळच म्हणावी लागतील.\nफेसबुकच्या मदतीने अतुल सांळुखे आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनाही अप्रुप वाटतं. शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक लढे दिलेत. त्यांनाही या आंदोलनातून बरंच काही नवं श��कायला मिळालं.\nकोणत्याही यशस्वी आंदोलनाच्या मुळाशी असतो तो संपर्क… माहितीची योग्य पद्धतीने होणारी देवाणघेवाण… आणि त्याचं नियोजन… केवळ माहितीचा अभाव किंवा योग्य निर्णय योग्य वेळेत योग्य ठिकाणी न पोहोचल्यामुळे कितीतरी आंदोलने फसलेली आहेत, नेमकी हीच उणीव इंटरननेटने भरून काढलीय. मग फक्त आंदोलनेच कशाला हवीत, शेतकऱ्यांना हवी असलेली माहिती, हवामानाचे अंदाज, नवनवे प्रयोग यासर्वांच्या बाबतीत सोशल नेटवर्किंग एक प्रभावी भूमिका बजावणार आहे. सांगलीच उदाहरण ही तर त्याचीच नांदी आहे.\nPosted by मेघराज पाटील in अन्यत्र प्रकाशित\n2 thoughts on “जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…”\nअतिशय सुंदर लेख .. दुर्दैवाने म्हणावं लागतं की हा लेख वाचेपर्यंत मलाही या आंदोलनाची कल्पना नव्हती आणि मी फ़ेबुवर पडीक असतो. फ़ालतू बातम्या शेअर होत रोज फ़ेबुच्या भिंतीवर चिकटल्या असतात मात्र या अभिनव आंदोलनाला कोणीच शेअर केलं नाही याचं वाईट वाटतं . जालीय ताकतीची मला पूर्ण कल्पना आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर आंतरजाल क्रांतीकारी भूमिका वठवू शकते हे पुन्हा या आंदोलनाने अधोरेखित केले. हा लेख मी फ़ेबुवर शेअर करतोय.\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-bcci-supreme-court-69102", "date_download": "2018-12-15T16:49:45Z", "digest": "sha1:QXGBJD7J223PX4QN6SOY4LEAFW7F6SU7", "length": 14002, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news BCCI Supreme Court ई-लिलावास सर्वोच्च न्यायालयाचा नकार | eSakal", "raw_content": "\nई-लिलावास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच निकालात बीसीसीआयला बॅकफूटवर टाकले. मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या आयपीएलच्या नव्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआय ई-लिलावासाठी उत्सुक होते; परंतु मिश्रा यांच्या खंडपिठाने त्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा ���ांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच निकालात बीसीसीआयला बॅकफूटवर टाकले. मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या आयपीएलच्या नव्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआय ई-लिलावासाठी उत्सुक होते; परंतु मिश्रा यांच्या खंडपिठाने त्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर बीसीसीआयच्या या ई-प्रसारण हक्काच्या निविदांची सुनावणी झाली. बीसीसीआयचे वकील आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बाजू मांडताना या प्रसारण हक्कांसाठी ई- निविदा प्रक्रियेची मागणी केली होती. आयपीएल प्रसारण हक्कांचा पहिला दहा वर्षांचा करार संपला असून आता पुढील पाच वर्षांसाठी नव्याने करार करण्यात येणार आहे.\nवरिष्ठ वकील पराग त्रिपाठी यांनी सर्वोच्य न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडून बाजू मांडली. सध्याची निविदा प्रकिया चांगली असून सर्व इच्छुकांना बंद लिफाफ्यात बिनधास्तपणे आपल्या निविदा रक्कमेचा उल्लेख करता येतो, असे त्रिपाठी यांनी म्हटले. याला उत्तर देताना स्वामी यांनी सांगितले की, हे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही कंपन्यांच्या स्वतःच्या वृत्त वाहिन्या आहेत त्यामुळे परस्पर हितसंबंधांचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो.\nप्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निविदा प्रक्रिया कशी असावी, हे सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. हे हक्क पुढील पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचे वितरण होताना पारदर्शकता रहावी, यासाठी ई-निविदा प्रक्रिया अवलंबावी अशी मागणी स्वामी यांनी २८ जुलैलाच केली होती. त्याचबरोबर त्यांनी या याचिकेची लवकर सुनावणी करावी, अशीही मागणी स्वामी यांनी केली होती.\nसाधारणतः ३० हजार कोटींची उलाढाल होणार असल्याने निविदांच्या या प्रक्रियेत कोठेही कोणाचेही हितसंबंध असू नये, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nराफेलप्रकरणी न्यायालयात दिलेली माहिती चुकीची : शरद पवार\nमुंबई : महालेखापाल (कॅग) आणि लोकलेखा समितीने करारातील किमतीचा दिलेला हा तपशील तपासला होता, असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. मात्र, ही माहिती...\nसरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटं सांगितलं : काँग्रेस\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. राफेल करारावर याचप्रकारे निर्णय आला आहे. जर हा...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reserve-bank-india-non-banking-companies-154411", "date_download": "2018-12-15T17:08:46Z", "digest": "sha1:IVEMBCJHZJU4PZX64SLXMCZRFDR6H3P5", "length": 11605, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reserve Bank of India on non-banking companies बिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा | eSakal", "raw_content": "\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.\nबॅंकेने 31 \"एनबीएफसी'ची नोंदणी रद्द केली असून यातील सर्वाधिक 27 कंपन्या पश्‍चिम बंगालमधील आहेत. देशभरात जवळपास 12 हजार एनबीएफसी कंपन्या आहेत. विविध योजनांमधून या कंपन्या ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात; मात्र गेल्या काही वर्षांत गुंतवणूक योजनांमधून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून या कंपन्यांचा ठराविक कालावधीत आढावा घेतला जातो. नुकतीच रिझर्व्ह बॅंकेने 31 कंपन्यांची नोंदणी रद्द केली. यातील 27 कंपन्या पश्‍चिम बंगाल आणि चार कंपन्या उत्तर प्रदेशातील आहेत. \"आयएल अँड एफएस' या सरकारी कंपनीच्या आर्थिक संकटानंतर एनबीएफसी क्षेत्रात रोकडटंचाई तीव्र झाली आहे. या छोट्या कंपन्यांना पतपुरवठा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून प्रयत्न केले जात आहेत.\nनाशिक - नाशिकमध्ये स्वप्नातील गृहखरेदीची संधी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, 21 ते 23 डिसेंबरपासून गंगापूर...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही...\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nउच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात....\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ब���तम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/author/press-release/page/2/", "date_download": "2018-12-15T15:59:12Z", "digest": "sha1:HD6FVA6Z3XELN7SKN5LQWVBSTR4QC67F", "length": 12383, "nlines": 113, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Press Release, Author at Maha Sports · Page 2 of 23", "raw_content": "\nसृजन करंडक स्पर्धेत आर्य स्पोर्टस्, प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघांची आगेकुच\nपुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत आर्य स्पोर्टस् संघाने …\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर…\n साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर…\nसृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय\nपुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे संघाने…\n18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत याशीना …\nपुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व…\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी सृजन करंडक आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nपुणे: छोट्या छोट्या गावातील आणि विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी सृजन करंडकासारख्या…\nपुणे आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हरबिंगर, सिमेन्स संघांचे विजय\n हरबिंगर आणि सिमेन्स या संघांनी आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.…\nISL 2018: दिल्लीला पराभूत करत जमशेदपूर चौथ्या स्थानी\n जमशेदपूर एफसीने आज (12 डिसेंबर) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात महत्त्वपूर्ण विजय…\nISL 2018: दिल्लीविरुद्ध जमशेदपूरला सावध राहण्याची गरज\nजमशेदपूर| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएलएल) जमशेदपूरची आज (12 डिसेंबर) दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध लढत होणार आहे.…\nISL 2018: एफसी गोवा संघाला पुणे सिटीचा धक्का\n हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तळात असलेल्या एफसी पुणे…\nISL 2018: पुण्याची गोव्याविरुद्ध लागणार कसोटी\n एफसी पुणे सिटीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये आज (10 डिसेंबर) एफसी गोवा संघाशी लढत होणार आहे. मागील सामन्यात…\nएनआरएमची दुसरी वर्षपूर्ती; सायकलिस्टला मिळाले 4 प्लॅटिनम रायडर्स\nनाशिक: नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उद्यमी उपक्रम असलेल्या एनआरएम सायकलिंग अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या…\nकुमार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची निवड चाचणी सेलू परभणी येथे सुरु\nपरभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित \" ४५व्या…\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर …\nपुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर …\nसृजन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या चौथ्या सत्रास ११ डिसेंबर पासून प्रारंभ\nपुणे: जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य…\nअंकुर स्पोर्ट्स क्लब (पुरुष गट ) व राजमाता जिजाऊ संघाने (महिला गट ) पटकावला नामदार…\n अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत (नामदार चषक )…\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआ���एफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:17:21Z", "digest": "sha1:2JKF5CGNARU7MVSSNNEUDHCWVGDDYM5J", "length": 11266, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "समलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news समलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या\nसमलैंगिक संबंधातून आपच्या कार्यकर्त्याची हत्या\nनवी दिल्ली– दिल्लीस्थित आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवीन दासच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. चार ऑक्‍टोंबरच्या रात्री साहिबाबादमधील तीला मोर-भोपूरा रस्त्यावर नवीनच्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन दासचे तय्यब नावाच्या व्यक��तिसोबत समलैंगिक संबंध होते. तय्यब (25) या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.\nत्याने तय्यबचे काही अश्‍लील व्हिडिओ सुद्धा बनवले होते. लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी मान्य केली नाही तर सर्व व्हिडिओ सार्वजनिक करेन, अशी दासने तय्यबला धमकी दिली होती. मुरादनगर येथे राहाणारा तय्यब एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करतो. नवीन दासपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने भाऊ तालीब आणि मित्र समर खानसोबत मिळून दासला लुटण्याचा आणि त्याच्या हत्येचा कट रचला.\nतिन्ही आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने नवीन दासची हत्या केली. त्यांनी नवीनला त्याच्या गाडीत जिवंत जाळले. हा फक्त हत्येचा गुन्हा नसून यामध्ये अपहरण आणि लुटीचा सुद्धा समावेश आहे असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. दास आणि तय्यबमध्ये मागच्या दोन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. समलैंगिकांच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.\nमैत्री झाल्यानंतर दोघांनी दिल्लीमध्ये समलैंगिकांसाठी पार्टी आयोजित करायला सुरुवात केली. नवीन दास छत्तरपूर येथे आलिशान फ्लॅटमध्ये राहायचा तो तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपसाठी दबाव टाकत होता. तय्यब ऐकत नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे तय्यबने अखेर नवीन दासच्या हत्येचा कट रचला.\nकोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम\nशबरीमलाप्रमाणे मशिदीतही महिलांना प्रवेशाची याचिका फेटाळली\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये ���ैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_80.html", "date_download": "2018-12-15T16:58:33Z", "digest": "sha1:GNAZJZEE345KOL4ELP7NTH46BCRC2GBL", "length": 10793, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nपुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nराज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्‍याची योजना कार्यान्वित असून राज्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्‍यांग खेळाडूसह संघटक , कार्यकर्ते, उत्‍कृष्‍ट क्रीडा मागदर्शक ,महिला मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता क्रीडा पुरस्‍कार तसेच ज्‍येष्‍ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो.\nसन 2017-18 या वर्षासाठी संघटक/कार्यकर्ते या पुरस्‍कारासाठीच्‍या संबंधित अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज 25 नोव्‍हेंबर 2018 पर्यत व आंतरराष्‍ट्रीय / राष्‍ट्रीय स्‍तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्‍यांग खेळाडूसह क्रीडा मागदर्शक यांच्‍यासाठी 5 डिसेंबर 2018 पर्यत सादर करावेत. संबंधित ऑनलाईन पध्‍दतीने आपल्‍या कामगिरीचा तपशीलासह विहित नमुन्‍यातील अर्ज www.mumbaidivsports.com या संकेतस्थळतील लिंकवर उपलब्ध आहेत. दिनांक 25 नोव्हेंबर 2018 पूर्वी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावेत तसेच ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी.\nतसेच अधिक माहितीसाठी जिल्‍ह�� क्रीडा कार्यालय, वाडिया पार्क ,टिळक रोड, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय ���ेता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-kalyan-dombivali-rikshaw-and-rto-action-64351", "date_download": "2018-12-15T16:33:56Z", "digest": "sha1:ITXTFDLYHYJG7P64O6JXLFB3F4C2CQZV", "length": 17741, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news kalyan dombivali rikshaw and rto action डोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी रिक्षाविरोधात धडक कारवाई | eSakal", "raw_content": "\nडोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी रिक्षाविरोधात धडक कारवाई\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nकल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.\nकल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.\n16 वर्ष पूर्ण झाल्यावर रिक्षा भंगारात टाकणे कायदयाने बंधनकारक आहे. मात्र, अनेक रिक्षा चालक त्या रिक्षाची डागडुजी करून रस्त्यावर काढत असल्याने प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मागील आठवड्यात पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. यात आरटीओ अधिकारी संजय ससाणे, पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे आणि वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड आदी सहभाग झाले होते. वाहतूक कोंडी आणि बेशिस्त रिक्षावाले याविषयावर साधक बाधक चर्चा झाली होती. त्यानुसार बुधवार ता 2 ऑगस्ट रोजी बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात धड़क कारवाई सुरु करण्यात आली. यामुळे बेकायदा रिक्षा चालविणाऱ्याचे धाबे दणानले आहेत.\nडोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलिस उपनिरीक्षक पाटील, आरटीओचे पोलिस निरीक्षक शिंदे, शिंपी, पोलिस उपनिरीक्षक देवरे आदीच्���ा पथकाने डोंबिवली मध्ये बेशिस्त रिक्षा चालकांचे कंबरडे मोडून काढले. दोन दिवसात 1 हजार 96 रिक्षाची तपासणी करण्यात आली, त्यात 116 रिक्षा दोषी सापडल्या तर 16 वर्ष पूर्ण झाल्याने 22 रिक्षा जप्त केल्या आहेत. यामुळे पुन्हा भंगार रिक्षाचा प्रश्न समोर आला आहे.\nहे नंबर बंद झालेत\n6 वर्ष पूर्ण झाले की रिक्षा स्क्रॅप करणे गरजेचे आहे मात्र काही रिक्षा चालक त्या रिक्षांची डागडुजी करत रस्तावर प्रवासी वाहतूक करतात यामुळे प्रवाश्याचे जीवाला धोका आहे.\nकल्याण आरटीओ अंतर्गत शहरात येणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्यांचे नंबर mh05 ने सुरुवात होते तर पुढील नंबर हे 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद झाले आहेत.\n31 जुलै 2017 पर्यंतची माहिती\nB T L, M T T, MWT, MWT, MCT या सिरीज मधील रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.\nMH05 - D - 1 ते 9999 ह्या नंबरच्या रिक्षा 16 वर्ष पूर्ण झाल्याने स्क्रॅप झाली आहे.\nMH 05 - S - 5001 ते 9999 या सिरीज मधील Mh05 - S - 6965 हे नंबर 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद करण्यात आले आहे. आरटीओ विभागाने हे नंबर बंद केले असल्याने या भंगार रिक्षाची शोध मोहिम सुरु झाली आहे.\nसलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरु आहे. डोंबिवली वर आम्ही फोकस केल्याने भंगार रिक्षा ही सापडल्या आहेत. 16 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा त्वरित स्क्रॅप करा अन्यथा कठोर कारवाई करू. डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात ही आरटीओ सोबत बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात कारवाईचे संकेत कल्याण वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिले आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nआंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)\nमराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिनपोटे\nकऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू​\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nधुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार​\n\"सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा​\nडोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार​\nनितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित​\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफ���फाई...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\n27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने...\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/09/blog-post_55.html", "date_download": "2018-12-15T15:52:16Z", "digest": "sha1:NAZYNPEDJX43KFWCLFXHPXFXVMBH6JWC", "length": 11743, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "आपला गणपती बनवा स्पर्धा उत्साहात | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nआपला गणपती बनवा स्पर्धा उत्साहात\nपर्यावरण रक्षणाचा संदेश देत, महिलांनी आकर्षक इकोफ्रेंडली गणेश मुर्त्या साकारल्या. निमित्त होते प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप, लायनेस व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे. या स्पर्धेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिला स्वत: बनवलेल्या या शाडू मातीच्या गणपती मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापणा घरोघरी करणार आहेत.\nपर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या महिलांनी बाळपणाच्या विश्‍वात रममाण होऊन गणपती बनविण्याचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून लुटला. मातीच्या गोळ्याला आकार देत मुर्तीकार विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आपल्या लाडक्या बाप्पांची इकोफ्रेंडली गणेश मुर्ती साकारली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानी बागडे, शरयू बागडे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे, प्रयासच्या अध्यक्षा अलका मुंदडा, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा प्रविणाताई घैसास, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे, निलम परदेशी, छाया राजपूत, राजश्री शितोळे, नसरीन शेख, लतिका पवार, हेमलता बरमेचा, मधू बोरा, विद्या बडवे, शोभना गट्टाणी, पुष्पा कटारिया, अश्‍विनी भंडारे, शर्मिला कदम, सविता जोशी, अजिता एडके, स्वाती गुंदेचा, मधू बोरा, राखी पेटकर, प्रियंका ठुबे, दिपा मालू, शिला गुगळे, डॉ.मंगल सुपेकर, अ‍ॅड.ज्योत्सना कुलकर्णी, मंगल भुजबळ आदि उपस्थित होत्या.\nघेण्यात आलेल्या आपला गणपती बनवा स्पर्धेत प्रथम-राखी पेटकर, द्वितीय-दिप्ती मुंदडा, तृतीय- शारदा लड्डा, उत्तेजनार्थ- सोनल लखारा, माधवी मांढरे, अंजली गायकवाड या विजेत्यांना शिवानी बागडे व शरयू बागडे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच रा���्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-railway-63606", "date_download": "2018-12-15T17:05:08Z", "digest": "sha1:VBRSEB54TVFWKVZD6KAT5QJBUWMDQXEI", "length": 20099, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news railway औरंगाबाद-नगर रेल्वे ठरू शकते उद्योगवृद्धीचा मार्ग | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद-नगर रेल्वे ठरू शकते उद्योगवृद्धीचा मार्ग\nसोमवार, 31 जुलै 2017\nऔरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्रातील माल पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.\nऔरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्राती�� माल पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.\nऔरंगाबाद आणि जालना या दोन शहरांमध्ये असलेल्या उद्योग वसाहतींची आणि त्यातील चालू कारखान्यांची संख्या राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींपेक्षा अधिक आहे. या लोहमार्गाने मराठवाडा आणि अहमदनगर या भागांतील औद्योगिक वसाहतींना अवागमन करण्यासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ शकतो. औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान इंटरसिटी रेल्वेचे जाळे या लोहमार्गावर उभारणे शक्‍य आहे. यातून औरंगाबाद-पुणे प्रवास अधिक सोपा, सोयीचा आणि स्वस्त होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जालन्यापासून सुरू होणारा हा मार्ग उद्योगांसाठी आणि रेल्वेसाठीही फायद्याचा ठरू शकतो. जालन्यातील स्टील, बियाणे उद्योग वसाहती; तर औरंगाबादेतील नव्याने उभारण्यात येत असलेले करमाड येथील ड्रायपोर्ट, मेडिसीन हब या रेल्वेलाइनवर आहेत. त्यामुळे दळणवळण सोपे व्हायला मदत होणार आहे. याशिवाय औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित वसाहत, चिकलठाणा, औरंगाबाद एमआयडीसी, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्र या रेल्वे ट्रॅकवर येणार आहेत. नगर जिल्ह्यातील पांढरी पूल आणि अहमदनगर या औद्योगिक वसाहती या ट्रॅकवर येऊ शकतात. याशिवाय थेट पुण्याकडे रेल्वेमार्ग गेल्यास रांजणगावसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी दळणवळणाचे साधन तयार होईल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून निघणारा नफा आणि त्याच्या साथीला औद्योगिक क्षेत्राच्या नफ्याचा रतिब किती मिळतो, याची तपासणी व्हायला हवी आणि या मार्गाचा अभ्यास व्हायला हवा. पुण्याच्या पुढेही विस्तृत जाळे असल्याने औरंगाबादेतील उद्योगांना जेएनपीटी किंवा अन्य बंदरांपर्यंत जाण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.\nऔरंगाबाद आणि पुण्यादरम्यान रेल्वेलाइन व्हावी, यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे सलग दोन वर्षांपासून पत्रव्यहार सुरू आहे. शनिशिंगणापूरला केवळ धार्मिक महत्त्व आहे; पण औरंगाबाद धार्मिक, पर्यटन आणि उद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शिवाय शनिशिंगणापूरपेक्षा हे शहर मोठे आहे. त्यामुळे येथून रेल्वेला मोठा फायदा मिळू शकतो. याशिवाय दक्��िणेत जाण्यासाठीचा हा मार्ग मराठवाड्याला फायद्याचा ठरेल.\n- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआय.\nपुण्याकडे जाण्यासाठी आजही आपण रस्त्यांचा वापर करतो. त्यामुळे उद्योगांचा मोठा पैसा खर्च होत आहे. हा लोहमार्ग झाल्यास हा पैसा वाचेल आणि सुरक्षित प्रवासही करता येईल. दौंड मार्गानेही जायचे झाल्यास तो औरंगाबादला सोयीचा मार्ग आहे. दाक्षिणात्य कंपन्यांशी संपर्क वाढेल. त्यामुळे येथे नवे उद्योग यायाला चालना मिळेल. आज कंटेनरची रस्त्यावरून होणारी वाहतूक रुळावरून गेली तर रेल्वेला त्याचा फायदाच होणार आहे.\n- उमेश दाशरथी, अद्योजक.\nऔरंगाबादेत आजही निझामकालीन छावणी कार्यरत आहे. येथील शूरवीरांनी अनेक प्रसंगांमध्ये देशासाठी रणांगण गाजविले आहे. आधुनिकतेची कास धरायची झाली; तर संपर्काच्या नवनव्या साधनांची कासही धरायलाच हवी. छावण्यांदरम्यानचे संपर्क आज एखाद्यावेळी गरजेचे वाटत नाही; पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कधी काय गरज पडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरपर्यंत न थांबता या रेल्वे लाईनचा अभ्यास औरंगाबादपर्यंत व्हायला हवा.\n- सुरेंद्र सुर्वे, निवृत्त कॅप्टन\nऔरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. आजघडीला शिर्डी आणि औरंगाबादेत येणारे पर्यटक अजिंठा, वेरूळ लेणी, घृष्णेश्‍वर, देवगिरी किल्ला, औरंगाबाद बीबीका मकबरा, पाणचक्‍की, सोनेरी महल, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला भेट दिल्याशिवाय पर्यटक माघारी फिरत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या औरंगाबाद- सिकंदराबाद रेल्वे लाईनमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पर्यटकांची संख्या मोठी आहे; पण अशीच रेल्वेलाईन औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान अस्तित्वात आली; तर कर्नाटक आणि केरळ येथील भूभागही औरंगाबादशी थेट जोडला जाऊ शकतो. त्यामुळे तेथील पर्यटकांचाही औरंगाबादेत येण्याचा राबता वाढेल.\nऔरंगाबादेत असलेले टुरिझम पोटेंशियल पूर्णपणे वापरले जात नाही. येथे अधिकाधिक पर्यटक यावेत, यासाठी नव्या मार्गांची आवश्‍यकता आहे. औरंगाबाद - शनिशिंगणापूर आणि अहमदनगर रेल्वेलाईन औरंगाबादच्या पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकते. सध्या दोन ते तीन लाख पर्यटक दक्षिण भारतातून येतात; पण हा लोहमार्ग झाला तर ही संख्या दुपटीने वाढेल.\n- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम गिल्ड, औरंगाबाद.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/plastic-carry-bag-use-beed-district-125846", "date_download": "2018-12-15T16:24:37Z", "digest": "sha1:NP4LSRXSUX4MV4R65UB4TJMYCD4MOAKW", "length": 12963, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic carry bag use in beed district बीड जिल्ह्यात सर्रास कॅरिबॅगचा वापर | eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यात सर्रास कॅरिबॅगचा वापर\nरविवार, 24 जून 2018\nबीड - प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात प्लॅ��्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर आढळून आला. बीड पालिकेने काही व्यापाऱ्यांना नाममात्र दंड केल्यामुळे अन्य व्यापाऱ्यांत भीती बसेल अशी सुतराम शक्‍यता नाही.\nपर्यावरण विभागाने शनिवारपासून प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. प्लॅस्टिकबंदी, त्याचे दुष्परिणाम, त्यावर पर्याय आणि वापर झाल्यास दंड याबाबत कुठेही जनजागृती झाली नाही, हे विशेष.\nबीड - प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात प्लॅस्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर आढळून आला. बीड पालिकेने काही व्यापाऱ्यांना नाममात्र दंड केल्यामुळे अन्य व्यापाऱ्यांत भीती बसेल अशी सुतराम शक्‍यता नाही.\nपर्यावरण विभागाने शनिवारपासून प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. प्लॅस्टिकबंदी, त्याचे दुष्परिणाम, त्यावर पर्याय आणि वापर झाल्यास दंड याबाबत कुठेही जनजागृती झाली नाही, हे विशेष.\nप्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांच्या माहितीवरून काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरी हे प्रमाण तुरळक होते. भाजीबाजार, खाद्यपदार्थांची दुकाने, फळविक्रेते आणि स्टेशनरी दुकानांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शनिवारी सर्रास वापर होताना दिसला. यातून कारवाईचा धाक नसल्याचे स्पष्ट झाले.\nदरम्यान, बीड पालिकेने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांना दंड केला असला तरी हा दंड अगदीच नगण्य होता. प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणारा पहिल्यांदा आढळल्यानंतर पाच हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद असताना बीडमध्ये ५० रुपयांप्रमाणे दंड घेतला. एकूणच दंडाच्या रकमेतून पालिकेच्या पथकाने दोन शून्यच वगळले. यामुळे पहिल्याच दिवशी प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडाला.\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nप्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार\nमुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या...\nप्लॅस्टिकच्या ८५ कंपन्यांना टाळे\nपुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये...\nपिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nसमुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod19_LimbuVadi.html", "date_download": "2018-12-15T16:55:46Z", "digest": "sha1:TH6736WUUGOLEUGZH77EKF6A2O7L4GZ3", "length": 3268, "nlines": 73, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nलिंबूच्या सालीचे फायदे :\n* लिंबाच्या रसापेक्षा ५ ते १० पट जास्त व्हिटॅमिन सी.\n* आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत.\n* रक्तदाब नियमीत करते.\n* प्रवासात लिंबू वडी खाल्यास मळमळचा त्रास कमी होतो.\n* शरीरात पाण्याचे प्रमाण समान ठेवतो.\n* सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.\n* केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल १०,००० पट जास्त प्रभावी आहे.\nस्पेशल A2 दुध तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-production-fur-coat-should-be-avoided-break-bond-life-cycle-shinde-13715", "date_download": "2018-12-15T16:56:57Z", "digest": "sha1:SAEX44GGPY3P3F77HGFRXRE6BJZOYHY4", "length": 15781, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The production of fur coat should be avoided to break the bond life cycle: Shinde | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.\nतरोडा (ता. जि. परभणी) येथील शेतकरी सूर्यभान कदम यांच्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. बोंडे फोडून पाहिली असता त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बोंडांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. कदम यांनी याबाबत कृषी विभागास माहिती दिली. त्यानंतर बुधवारी (ता. १४) शिंदे, तालु���ा कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ अधिकारी एम. जी. गायकवाड, कृषी सहायक उद्धवराव शेळके, रवी कुरंगळ, क्राॅपसॅपचे पर्यवेक्षक सय्यद रहीम यांनी कदम यांच्या शेतावर भेट देऊन बोंड अळीगस्त कपाशीच्या पिकांची पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर..\nतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कदम यांच्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शिंदे यांनी स्वतः रोटाव्हेटर चालवून काढून टाकण्याची सुरवात केली.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे ��ुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/players-with-300-odis/", "date_download": "2018-12-15T16:01:00Z", "digest": "sha1:MXNQDOBP6YXUWKU2UWMGF4XBICGDLWIR", "length": 8314, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू", "raw_content": "\nटाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू\nटाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू\nगेल्यावर्षी ३० आॅक्टोबर रोजी एमएस धोनी ३००वा वन-डे सामना खेळला. सध्या धोनीच्या नावावर ३२७ सामने आहेत.\nजगात केवळ २० खेळाूडूंना वन-डेत ३०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली.\nत्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थात ४६३, माहेला जयवर्धने (४४८), सनथ जयसुर्या (४४५) आणि कुमार संगकारने ४०४ वन-डे सामने खेळले. अन्य कोणत्याही खेळाडूला ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळता आले नाहीत.\nयाचाच अर्थ श्रीलंकेच्या तब्बल ३ खेळाडूंनी ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत.\nभारताकडून ३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणारा युवराज ५वा तर धोनी ६वा खेळाडू होता. या यादीत सचिन ४६३, द्रविड ३४४, अझरउद्दीन ३३४, एमएस धोनी ३२७, गांगुली ३११ आणि युवराज सिंग ३०४ हे भारतीय खेळाडू आहेत.\n३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशांची यादी-\n४. दक्षिण आफ्रिका २\nया खेळाडूंची ३०० वन-डे सामने खेळण्याची संधी हुकली-\nया खेळाडूंना आहे वन-डेत ३०० सामने खेळण्याची संधी-\nपाकिस्तानला एकही रुपया देणार नाही;- अनुराग ठाकूर\nया कारणामुळे सौरव गांगुली निवडसमितीवर नाराज\nअशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग��न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1403.html", "date_download": "2018-12-15T16:32:36Z", "digest": "sha1:NXAWUBY4X46Y36MAHJV5FUDH3OGFCMBE", "length": 6377, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रस्तालूट करणारे दोघे आरोपी जेरबंद. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nरस्तालूट करणारे दोघे आरोपी जेरबंद.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्ता लूटसह अन्य गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. जिल्हा पोलिसप्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआदि उर्फ आदीनाथ लक्ष्मण कर्डिले (वय २५, रा.वडझिरे) व पप्पी उर्फ मनीषा अशोक सांगळे (वय २९, रा.शहांजापूर, पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना सुपा एमआयडीसी येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.\nरेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता कोणता अशी विचारणा फिर्यादीने आरोपींकडे केली होती. त्याचा फायदा उचलत आरोपींनी फिर्यादीला रेल्वे ब्रिजखाली नेवून मारहाण केली. त्याचप्रमाणे फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nयाबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येतील, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निव��णूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/india-lose-canada-2-3-hockey-world-league-55133", "date_download": "2018-12-15T16:39:19Z", "digest": "sha1:7PVHRFB3FLGNTLV7FZ3VXTI3PGYLAZDW", "length": 10803, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "India lose to Canada 2-3 in Hockey World League जागतिक हॉकी लीग: भारत कॅनडाकडून पराभूत | eSakal", "raw_content": "\nजागतिक हॉकी लीग: भारत कॅनडाकडून पराभूत\nरविवार, 25 जून 2017\nकॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट \"सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.\nलंडन - जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज (रविवार) भारतास कॅनडाकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतास या स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.\nभारताकडून हरमनप्रीत सिंग याने सामन्याच्या 7 व्या व 22 व्या मिनिटांस मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. कॅनडाकडूनही गॉर्डन जॉन्स्टन याने सामन्याच्या 3 ऱ्या व 44 व्या मिनिटास गोल केले. याचबरोबर, केगन परेरा याने सामन्याच्या 40 व्या मिनिटास गोल केला. कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट \"सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.\nया विजयाबरोबरच कॅनडाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडकासाठीही स्थान निश्‍चित केले आहे. हा विश्‍वकरंडक भारतामध्येच होणार आहे.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sarkarnama-news-bulletin-55395", "date_download": "2018-12-15T16:38:08Z", "digest": "sha1:GIZIYJOAYKX7PPPBIWTASWNQVEXKWTPL", "length": 14198, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sarkarnama news bulletin sarkarnama.in : विशेष बातम्या | eSakal", "raw_content": "\nsarkarnama.in : विशेष बातम्या\nसोमवार, 26 जून 2017\nsarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील.\nकुणाचे थडगे बांधून समृध्दी नको - उध्दव ठाकरे\nसमृध्दी महामार्गात संपुर्ण अडीच एकर सुपीक जमीन जाणाऱ्या उत्तम पल्लाळ या शेतकऱ्याला रडू कोसळले. उध्दव ठाकरे यांनी त्याला धीर देत बोलते केले, तेव्हा दोन वर्षापुर्वी बागायती असलेली आमची जमीन महसुल विभागाने जिरायती दाखवल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. तसेच धनदांडग्यांची इंग्रजी शाळा वाचवण्यासाठी हा रस्ता वळवून आमच्या शेतातून घातल्याचे सांगितले.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nअजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट\nराष्ट्रवादी काॅंग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना अजित पवार हे दर पाच दिवसांनी या शहरात यायचे. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी या शहराचे नावच टाकले. त्यांनी पालिका निवडणूक प्रचारात भाग घेतला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर ते आता पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जुलै रोजी येणार आहेत.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nसदाभाऊंच्या सत्काराचा \" फ्लॉप शो'\nनगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री सदाभाऊ या आघाडीचे प्रमुख नेते आहेत. शिवसेना या आघाडीचा घटकपक्ष असून त्यांचे पाच नगरसेवक आहेत. असे असताना आरपीआयच्या कोमल बनसोडे आणि नगराध्यक्ष व पक्षप्रतोद वगळता कुणीही नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nराज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख रविवारी (ता. 25) येथे एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना पाय घसरून पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते सोलापूरला रवाना झाले.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nभाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठाकरेंचा आसूड\nभारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कोणत्याही पक्षांनी कर्जमाफीचे श्रेय घेऊ नये. कारण ते श्रेय संपकरी शेतकऱ्यांचेच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आसूड ओढला.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nअजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट https://t.co/sS2g3Zija2 pic.twitter.com/T25lSFzC8X\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\n��रक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-extension-came-project-nagpur-maharashtra-14372?tid=3", "date_download": "2018-12-15T17:01:42Z", "digest": "sha1:DZ4GK2ZPVE6WKZJPGN6HZ4WCDACWSDBH", "length": 16409, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, demand for extension for came project, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव\nकेम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nप्रकल्पातील काही कामे प्रलंबित असल्याने ती पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडे प्रकल्पाला सहा महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.\n- पीयूष सिंह, विभागीय आयुक्‍त, अमरावती विभाग.\nअमरावती ः मर्जीतील शेतकरी वगळता इतरांच्या जीवनात तसूभरही परिवर्तन घडविण्यात अपयशी ठरलेल्या कृषी समृद्धी प्रकल्पाकरिता (केम) पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. मुदतवाढीचा चेंडू सध्या केंद्र सरकारच्या कोर्टात असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nविदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या उद्देशाने २००८-०९ मध्ये कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. तब्बल ८०० कोटी रुपयांचा निधी याकरिता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (इफाड) कडून मंजूर करण्यात आला. मात्र, मर्जीतील काही शेतकऱ्यांच्या प्रकल्पांन�� अनुदानाची खैरात; तसेच त्यांच्या माध्यमातूनच संत्रा विक्री करण्यापलीकडे प्रकल्पातून फार काही साध्य झाले नाही, असा आरोप आहे.\nआर्थिक अनियमिततेच्या आरोप-प्रत्यारोपांनीदेखील हा प्रकल्प गाजला. परिणामी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला खीळ बसून मंजूर निधीदेखील खर्च झाला नाही. २०१७ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या मुदतवाढीची मागणी झाली. त्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. प्रकल्पाचा कालावधी संपण्यास आता काही दिवस उरले असतानाच आता पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी तसेच टाटा ट्रस्ट या दोघांकडून या प्रकल्पाकरिता सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रकल्पातील लाभार्थ्यांची निवड तत्कालीन पंतप्रधान पॅकेजसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे झाली. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा हे अमरावती विभागातील तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा यात समावेश आहे.\nया सहा जिल्ह्यांतील १६०६ गावे, २ लाख ८९ हजार लाभार्थी आहेत. नैराश्‍यग्रस्त, महिला, अल्पभूधारक आणि अती अल्पभूधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. अनुदान स्वरूपात मदत करण्याऐवजी बॅंकेचे कर्ज, दुधाळ जनावर खरेदी केल्यानंतर प्रकल्पातून एकूण रकमेच्या ३० टक्‍के रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.\nअमरावती वन विदर्भ वाशीम यवतमाळ नागपूर कर्ज\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्ज���ाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/07/29/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:32:02Z", "digest": "sha1:N6JHUAI3MI3Z2UK336CNA5JHFYA7QCM7", "length": 57905, "nlines": 528, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कट्टा.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमटाबाबा डॉट कॉम →\n अगदी सोपा आणि साधा प्रश्न पण उत्तर नाही इतकं सोपं नाही ते. आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत नाही. पूर्वी एक लेख लिहिला होता सखी नावाने, पण तो केवळ पत्नी या विषयावर होता.\nशाळेतले मित्र वेगळे असायचे. एकदा शाळेतून घरी आलो, की आपलं दप्तर ( स्कुल बॅग नाही) कोपऱ्यात फेकले, आणि आईने जे काही खायला दिलं ते खाऊन सरळ बाहेर खेळायला पळायचो. खेळणं झाल्यावर शाखेत जाऊन पुन्हा खेळणं सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो. आज सहज विचार केला की त्या पैकी किती मित्रांची नावं आठवतात सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो. आज सहज विचार केला की त्या पैकी किती मित्रांची नावं आठवतात – तर उत्तर फारच डिप्रेसिंग आहे. 😦\nकॉलेजच्या दिवसातली मैत्री ही केवळ मनातलं कोणाला तरी सांगता यावं म्हणून असायची असे नेहेमी वाटते. कारण तेव्हाची मैत्री ही शाळेतल्या मैत्री प्रमाणे निर्वाज्य नव्हती. त्या मधे माझं गुपित तू सांभाळ तुझं मी.. अशी काहीतरी भावना असायची. एखादाच मित्र असा असायचा की ज्याच्याकडे मनातलं सगळं बोललं जायचं, ( कोण मुलगी आवडते, तिच्याशी कधी कुठे काय बोललो, काय काय केलंकिंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे.. ) या शिवाय पण तोंडी लावायला म्हणून सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे. तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे काकिंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे.. ) या शिवाय पण तोंडी लावायला म्हणून सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे. तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे का बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही अशा पैकी कुठलाही विषय कधीही चालायचा.\nकॉलेजच्या दिवसातल्या कट़्ट्याची एक वेगळी मजा असायची, तेंव्हा खिशामधे फारसे पैसे नसायचे, त्यामुळे एक कटींग चहा आ���ि चौघांमधे पेटवलेली एक सिगरेट, इतकं जरी असलं तरीही दिड तास सहज पार व्हायचा. एकच सिगरेट आळीपाळीने ओढण्यातली मजा वेगळीच मग एखादा मित्र फिल्टर ओलं करतो म्हणून सगळ्यात शेवटी लहानसं थोटूक उरेपर्यंत त्याला द्यायची नाही. ते दिवस वेगळेच होते.\nहोता होता कॉलेज संपतं, आणि नोकरी लागली आणि ऑफिस सुरु झालं, आणि मित्रांचा संच आपोआपच बदलला जातो. मित्रांमधे नोकरी करणारे, आणि इतर ( पिजी करणारे वगैरे ऍकॅडमीक किडे म्हणतात त्यांना..) असे सरळ सरळ गट पडायचे. अभ्यासु गृप हा फार वेळ बसत नसे कट़्ट्यावर. अभ्यासामुळे त्यांना तास अन तास कट्ट्यावर बसणे शक्य व्हायचे नाही, आणि त्यामुळे हळू हळू त्यांचे येणे पण कमी व्हायचे. इतर नोकरी करणारे मात्र नियमीत कट्ट्यावर पडीक असायचे \n२५ एक वर्षापूर्वी म्हणजे लग्नापूर्वी मित्रांसोबत संध्याकाळी शंकर नगरच्या कट्ट्यावर आम्ही लोकं पडीक असायचो.कटींग चहा आणि सिगरेट्स चा धूर काढत आणि नसलेल्या मुद्यांवर चर्चा करत कसा वेळ जायचा ते समजायच पण नाही . संध्याकाळी ऑफिस संपलं की घरी न जाता कट़्ट्यावर दिड तास तरी पक्का जायचातेव्हाची जी मैत्री होती, ती जरा वेगळी होती. सगळे जण नोकरी करणारे, त्यामूळे अभ्यासाचं टेन्शन नाही, की पैशाची कमतरता नाही -त्या मुळे तिथे कितीही वेळ बसता यायचं.\nदर शनिवारी रात्री मात्र मोहनसेठच्या प्रितम हॉटेलवर न चुकता हा ओल्ड मंकचा कट़्टा रमायचा. रात्री दहा साडे दहा वाजले तरीही घरी जाण्याची कोणालाच घाई नसायची. सगळेच बॅचलर्स, त्यामूळे विचारणारे कोणीच नाही काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम धमाल असायची . कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीच धमाल असायची . कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीचमग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉसमग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉस आणि सगळ्यांना ओल्ड मॉंक ची पार्टी द्यायचा.\nहोता होता आमच्या कट़्ट्या वरचा एक एक मेंबर शहीद व्हायला लागला. एखाद्याचं लग्नं ठरलं की तो दर शनिवारी होणाऱ्या बायको सोबत फिरायला जाणे जास्त प्रिफर करु लागला.. पण अगदीच मित्रांनी बाईल वेडा म्हणून चिडवू नये म्हणून कट़्ट्यावर पण कधी तरी हजेरी पण लावायचा. नेहेमी चार पेग खेचणारा एकदम फ्रेश लाईम सोडावर यायचा . होणाऱ्या बायकोला’ वास ’आवडत नाही म्हणून पित नाही हे न सांगता , ऍसिडीटीचा त्रास सुरु झालाय असे कारण द्यायचा.\nफक्त सोडा आणि चकन्या बरोबर टाइमपास करतांना त्याला पाहिलं की तो खरंच शहिद झाला म्हणून दुःख व्यक्त करावेसे वाटून त्याच्या नावे एक बॉटम्स अप – वन फॉर द रोड घेऊन त्याला श्रध्दांजली देण्याची प्रथा होती .एकदाचं लग्न झालं, की मग तर तो मित्र अगदी पूर्णपणे येणे बंद करायचा .\nएखाद्याचं लग्न ठरलं किंवा झाली की काही दिवसात एक मेंबर गळला आपल्या कट़्ट्यावरचा हे जाणवायचं. तो मित्र मग मॅरीड गृप मधे जायचा. त्या मधे आमच्यातलेच ज्यांचं लग्न झालं होतं, ते सहकुटुंब बाहेर भेटायचे – पाव भाजी वगैरे पार्टी (\nही सगळी लग्न झालेली मंडळी चक्क सिनेमाला किंवा बगिचात वगैरे पण जायची एकत्र. चार पाच मित्र आणि त्यांच्या बायका. आम्हा इतर लग्न न झालेल्या मित्रांच्या मते, सगळा चार्मच गेला असायचा बॉस ’त्या लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यातला . अरे काय हे लाईफ आहे असे वाटायचे त्यांना आणि आपोआपच असा एक नवीन ’कट़्टा..लग्न झालेल्यांचा’ सुरु व्हायचा.हे सगळं आपोआप होत असतं. कुठलीही मैत्री ही अशीच आपोआप होत असते. सगळी मैत्री ही बहूतेक आवडीवर अवलंबुन असते. आवडी जुळल्या की मैत्री ही सह्ज होते.\nलग्न होण्यापूर्वी फक्त टाइमपास हा एकच मुद्दा असायचा, पण नंतर मात्र केवळ टाइमपास नाही, तर बायकोची जबाबदारी आणि तिला पण बोअर होऊ नये हा एक मुद्दा असल्यानेच कट्टा सुटायचा मित्रांचा . मंगळागौरीच्या रात्री बायको माहेरी गेली की मग हे सगळे मित्र पुन्हा एकदा आमच्या बॅचलर कट़्टयावर यायचे 🙂 .किंवा- आणि त्याचं पुन्हा दर्शन व्हायचं ते बायकोला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठवल्यावर \nऑफिस मधे सकाळी दहाची वेळ, ऑफिस मधे चहा पिऊन झाला की ऑफिस मधले काही लोकं एकमेकांना खुणा करतात, आणि एक शब्दही न बोलता सगळे बाहेर पडतात- सिगरेट ओढायला. हल्ली जवळपास सगळीच ऑफिसेस नो स्मोकिंग झालेली आहेत, त्यामुळे सिगरेट साठी बाहेर जाणे आलेच. चहा झाला, की ह्या स्मोकर्स बरोबर फक्त इतर स्मोकर्सच बाहेर जातात. मी स्वतः सिगरेट ओढत नाही, त्यामूळे मी त्यांच्यात कधीच नसतो.एखाद्याने ड्रिंक्स सोडले किंवा नॉनव्हेज सोडले की मग मात्र त्याचे कट़्ट्यावर येणे कमी होते हे नक्की. अहो फक्त चखणा आणि सोडा पित कोण वेळ घालवेल\nमैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.होय ब्लॉगिंग हे पण एक असंच व्यसन आहे .एकदा जडलं की मग सुटणे सहज शक्य नाही . स्वानुभवाचे बोल आहेत हे. एका ब्लॉगरची दुसऱ्या ब्लॉगर बरोबर मैत्री फार लवकर होते. मग तो जगाच्या दुसऱ्या कोपर्यात असला तरी सुद्धा. मग ब्लॉगर्सचे, ट्रेकर्स चे, खादाडी प्रेमींचे पण असेच कट़्टे भरतात, व्हर्च्युअल भेटी मधून सुरु झालेले असे कट़्टे , नंतर कधी खरोखरच्या भेटी मधे परीवर्तित होतात ते समजतच नाही.\nशेवटी एक झालंय. हल्ली हे सगळं कट़्टा कल्चर बरंच कमी झालेले आहे. खरोखरचा नाही , तरी व्हर्च्युअल कट़्टा हा नेहेमीच सुरु असतो. मग तो फेसबुक वर असो की बझ वर असो. आपण शेवटी सोशल आहोतच. आपल्याला एकटेपणा नकोसा होतो. अगदी जुनी सेकंडहॅंड फियाट जरी विकत घेतली आणि त्याचं कौतुक करायला मित्र मैत्रिणी, आई वडील असले की कसं भरून पावतो आपण नाही का वडील गाडीत बसल्यावर, ही माझ्या मुलाची कार म्हणून अभिमानाने दाखवतात तेंव्हा त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त आनंद होत असतो.\nकट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा कट़्ट्याला काही पर्याय नाही\nमटाबाबा डॉट कॉम →\nशब्द न शब्द खरा आहे….\nअगदी “आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो”. हे सुद्धा.\nअनुभव घेतलाय त्याचा पण\nखरच कट़्ट्याला काही पर्याय नाही….\nशाळेतल्या अन कॉलेजातल्या अनेकांना विसरलो होतो पण ऑर्कुटमुळे (फेसबुकच फॅड आताच ) त्यातल्या बरयाचजणाशी परत संपर्क झाला,त्यानंतर अनेकांना प्रत्यक्षही भेटलो…खुपच छान वाटलं त्याना भेटून अनेक जुन्या आठवणी वैगेरे निघाल्या ..मस्तच…ऑर्कुटवरील तुमच्यासारख्या मित्रामुळे ह्या ब्लॉगिंगच्या जगात आलो आणि खूप रमलो….नाहीतर अस कधी लिहू शकलो असतो कि नाही कोणास ठाऊक….\nतरी अगदी तीन चार वर्षा आधीपर्यंत अगदी खास असलेले आम्ही लहानपणापासूनचे सहा मित्र ….नेहमीच अनेक कट्टे,पिकनिक,सिनेमा …वैगेरे गाजवत आलो …पण आता कोणी नोकरीनिमित्त बाहेर तर कोणी संसारात मग्न …कधीतरी भेट होते ‘हायबाय’ होते पण ‘तस ‘ भेटण होतच नाही… त्याबद्दल खूप वाईट वाटते 😦\nपण आता नवीन मिळालेले ब्लॉगमित्र ,ट्रेकमित्र ,बझमित्रहे काही वाईट नाहीत,त्यांच्याबरोबरच्या वर्च्युअल कट्ट्यात ती बात नसली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात ते आपल ‘सोशल’ जीवन परिपूर्ण करतात …. 🙂\nखूप आठवणीना उजाळा मिळाला ह्या लेखामुळे धन्स …\nव्हर्च्युअल कट्ट्यावरून पण जर खरोखरचे रिअलटाईम मधले मित्र मिळत असतील तर काय हरकत आहे प्रत्येकामधेच एक लेखक दडलेला असतो. फक्त तो योग्य वेळ यावी लागते तो लेखक बाहेर पडायला. माझ्यासाठी ऑर्कुट बंद करणं हे निमित्य झालं\nजबरदस्त आणि एकदम मनातलं…\nगेला एक महिना झाला, बझ, फेसबुक सगळी कडला वावर अगदी नगण्यच झालेला आहे. कामाच्या व्यापात वेळ काढता आला नाही, आणि मग हा लेख लिहिला .\nअगदी खरे लिहिले आहे. सगळ्यानांच कुठल न कुठला तरी कट्टा लागतो, ज्याला तो केव्हा ना केव्हा मिळतो तो भाग्यावान. पण आता नेटमुळे छान सोय झाली आहे. हा पण एक कट्टाच की\nनेटमुळे थोडा एकटेपणा कमी होतो, पण तरीही खरोखरच्या कट्ट्याची मजा वेगळीच.\nजबरी… माझं अगदी इंजिनिरिंग पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीलाच झाल्याने कॉलेज जीवनात कधी कट्टा वैगरे फार अनुभवता आला नाही पण रत्नागिरी सोडल्यावर मात्र जिथे जिथे राहिलो तिथे ओळखी आणि मग कट्टे जमले. जास्त आठवणी PGमध्ये रहायचो तिथल्या आहेत. चार वर्षे धमाल केली. भटकलो. शुक्रवार आणि शनिवार रात्री २-३ वाजेपर्यंत गप्पा टप्पा सुरु असायच्या. नाना प्रकारची व्यक्तीमत्व भेटली. मग हळूहळू सगळ्यांची लग्ने झाली. वर्षभरापूर्वी आमचा पण नंबर लागला. आत्ता दोन महिन्यातून एका एका मित्राकडे जेवण्याचा कार्यक्रम असतो. खरा कट्टा आत्ता केवळ बझ्झ वर अनुभवायला मिळतो अगदी २४x७.\nकट्टा हा फक्त बझवरच अनुभवायला मिळतो +११११\nमित्र बरेच दूर गेलेले आहेत, स्वतःच्याच विश्वात रममाण झालेले. त्यामुळे फक्त शनीवार, रवीवार, मुलांना वेळ असेल तर कुठल्यातरी आते, मामे भावाकडे चक्कर असते. बाकी कट्टा वगैरे बंदच झालाय.\n आता उरल्या त्या फक्त आठवणी. अजूनही कॉम्प्लेक्स मधे खाली टेनिस कोर्ट वर मुलं एकत्र बसतात.. कट्टा आहेच, थोडं स्वरूप बदललंय. थोडं व्हर्च्युअल झालंय..\nमराठी टाईप करायला मी बरहा वापरतो..http://baraha.com\nआलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुत: धनम\nअधनस्य कुत: मित्रम अमित्रस्य कुत: सुखम॥\nशेवटी.. पैसा असला की सगळॆ असतात..सबसे बडा रुपय्या. 🙂 आभार.\nब्लॉग वर स्वागत. सगळे लेख वाचले म्हणून आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या असतात, लेखनासाठी उत्साहित करणाऱ्या\nपण एक आहे, लग्न होई पर्यंत तरी कट्टा सुरु राहू शकतोच. सगळे लिमिटेशन्स येतात ते लग्नानंतर. इतर जबाबदाऱ्या येतात, आणि मित्र, कट्टा बाजूला पडतो. शनिवार- रविवारी तर घरची कामं इतकी असतात, की इतर कुठे जाणं इच्छा असलं तरी शक्यच होत नाही. मग उरतो तो फक्त व्हर्चुअल कट्टा..\nआमचा पण एक कट्टा होता नाव होत “आवली कट्टा” आता सगळ्यांची लग्न झाल्या पासून कट्टा एकदम उदास झाला.\nमाझ्या कट्ट्यावरच्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेचा\nब्लॉग वर स्वागत.. मी आहेच वऱ्हाडातला. सगळं लहानपण तिकडेच गेलं. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार..\nब्लॉग वर स्वागत.. कट्टा सुटला, पण हल्ली बझ कट्टा, फेसबुक वगैरे सुरु आहे. सुरुवातीला व्हर्च्युअल असलेले रिलेशन्स आता खरोखरच्या मैत्री मधे प्रस्थापित झाले आहेत.\nतुम्ही जे म्हणता, की वय वगैरे आड येत नाही हे खरं आहे. आम्ही ब्लॉगर्स पण मुंबईला बरेचदा भेटतो. वय वर्षे १६ वर्षाची मै्थिली ते ते ८८ वर्षाचे प्रधान काका सगळे लोकं एकत्र येतात. नेहेमी शक्य होत नाही, पण एखादं प्रदर्शन वगैरे असलं की आम्ही सगळे एकदम तिकडे जातो . पण नेहेमी हे शक्य होत नाही.\nकट्ट्याची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न् आहे हा .\nआमच्या वेळ चा कट्टा अगदी वर दिलेल्या प्रमाणे असायचा. लहान पणी शाखेत जायचो , दररोज न चुकता.– त्याला कट्टा म्हणता येत नाही, पण तसाच प्रकार..\nमला माझ्या शाळेतल्या अन कॉलेजच्या मित्रांची नावं आठवतात.. आणि ते माझे अजुनही मित्र आहेत 🙂\nकट्टा मिसायचो पण ब्लॉग अन बझचे व्यसन लागल्यावर आता रोजंच कट्टा असतो 🙂\nनशिबवान आहात. माझे तर बहुतेक मित्र विसरलो मी. तसे काही माहिती आहेत, आणि आता नुकतेच भेटले सुद्धा.. फेसबुक मुळे.. 🙂\nमजा करा.. 🙂 कट्ट्याचे दिवस नंतर मग असेच कधीतरी आठवतील.\nकाका, खरच… आयुष्यातल्या पर्त्येक टप्प्या वर वेग-वेगळ्या कट्ट्यांचे अनुभव छानच रंगवलेत…\nBTW, जर तुम्ही नागपूरच्या शंकर नगर च्या कट्ट्या बद्दल बोलत असाल, तर टपरी कट्ट्याचे आम्ही पण सभासद होतो बर का.. 🙂\nहोय, नागपूरचाच शंकर नगरचा म्हणतोय मी.तिथे, आणि नंतर मग लक्ष्मीनगरच्या चौकात पण बरेचदा असायचो मी.\nकाल परवाच मेल वर ही कविता कुणी तरी पाठवली.. मूळ लेखक माहित नाहीं.. पण या लेखाशी संबंधितच आहे म्हणून पोस्ट करतोय..\nमित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..\nकुणी ‘orkut’ वर तर कुणी ‘Facebook’ वर जमतात..\n…प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..\nकारण सगळे विषय ‘chat’ वरच संपलेले असतात..\nमग ‘chat’ वर भेटूच ” याचं Promise होतं..\nआणि संभाषणातून ‘Sign out’ के लं जातं. ..\n‘लाल’ ‘हिरव्या ‘ दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं…\nघट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..\nप्रतेकाचा status घुटमळत राहतो…\nआपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता\n‘Invisible’चा आडोसा घेतला जातो..\nताप आल्याच आजकाल आईच्या आधी ‘Facebook’ ला कळत..\nऔषध पेक्षा ‘Take Care’ च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..\nमनातलं सगळं ‘Facebook’ वर ओकायची\nमैत्रीत गरजच का असावी\n‘Net”ची जाळीच का असावी\nकधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..\n‘chat’ ला गप्पानी आणि ‘Smile’ ना हस्यानी replace करावं..\nशब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं\nमैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं….\nचला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,\nमैत्रीला technology पासून जपून ठेवुया ……\nही कविता वाचूनच तर लेख लिहावासा वाटला. बरेच दिवसापूर्वी मेल मधे आली होती, आणि हा विषय सुचला लिहायला.\nजबरदस्त सुंदर,छान, आवडला,,खर आहे,चार दिवस मित्राचे ,(चौक नाका किंवा कट्टाआठवतो)\nप्रत्येकाच्याच जिवनातला अविभाज्य अंग असतो तो कट्टा..\nखरच, ह्या कट्टयाची बातच न्यारी. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले कट्टे बदलत असतात. वाचुन माठयाची पायरी, शैलेन्द्र नगरचा थल्ला…… सगळे जुने कट्टे आठवले. खुपच छान\n अगदी शब्द न शब्द खरा आहे मी पण लग्नापूर्वी असाच कट्ट्यावर पडीक असायचो. आता बहुतेक मित्रांची लग्न झालीत आणि कट्ट्यावर येणं कमी कमी होत गेलं. अजूनही कट्ट्याच्या समोरुन गेलं आणि तिथे ओळखीचं कुणीच दिसलं नाही की कसलीतरी एक हुरहुर लागते. आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिस करतोय हे जाणवून मन उदास उदास होत जातं. कुणाचा नविन जॉब, ठरलेलं लग्न असे आनंदाचे क्षण आणि कुणाची सुटलेली नोकरी, त्याची काढलेली समजूत याच कट्ट्याच्या साक्षीने काढलेली असते. आज आम्ही कुणीच तिथे नसलो तरी कट्टा अजूनही तसाच आहे. असं वाटतं कधीकधी की सगळ्यांना ओरडून ओरडून तिथे बोलवावं आणि मनसोक्त गोंधळ घालावा मी पण लग्नापूर्वी असा��� कट्ट्यावर पडीक असायचो. आता बहुतेक मित्रांची लग्न झालीत आणि कट्ट्यावर येणं कमी कमी होत गेलं. अजूनही कट्ट्याच्या समोरुन गेलं आणि तिथे ओळखीचं कुणीच दिसलं नाही की कसलीतरी एक हुरहुर लागते. आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिस करतोय हे जाणवून मन उदास उदास होत जातं. कुणाचा नविन जॉब, ठरलेलं लग्न असे आनंदाचे क्षण आणि कुणाची सुटलेली नोकरी, त्याची काढलेली समजूत याच कट्ट्याच्या साक्षीने काढलेली असते. आज आम्ही कुणीच तिथे नसलो तरी कट्टा अजूनही तसाच आहे. असं वाटतं कधीकधी की सगळ्यांना ओरडून ओरडून तिथे बोलवावं आणि मनसोक्त गोंधळ घालावा खरंच, ऑनलाईन कट्ट्यांमधे ती मजाच नाहीये जी तिथे अनुभवली. कट्टा म्हणजे एक शाळा होती जिने आम्हाला जगणं शिकवलं. जे शिक्षण जगाच्या कुठल्याही शाळेत मिळत नाही, जगात टिकून राहण्याचं, ते आम्हाला कट्ट्याने दिलं.\nतुमच्या लेखाने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या\nअजूनही कधी त्या कट्ट्याकडे लक्ष गेलं, आणि तिथे काही वेगळे चेहेरे दिसले की आपले दिवस आठवतात. सुंदर प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂\nलय लय भारी लेख, हसत हसत कधी अंतर्मुख झालो कळले पण नाही हो, हसत हसत कधी अंतर्मुख झालो कळले पण नाही हो…… ब्याचलर्स चे वर्णन स्वतःला शोधावे असले नमरी आहे राव…… ब्याचलर्स चे वर्णन स्वतःला शोधावे असले नमरी आहे राव……… मी स्वतः आजकाल तेच करतो आहे, मैत्री आवडींनुसार होते……… मी स्वतः आजकाल तेच करतो आहे, मैत्री आवडींनुसार होते सो ट्रु…. आधी आमचे पण खुप खुप कट्टॆ होते सर्वात भारी म्हणजे पि.डी.के.व्ही चे ग्राऊंड सर्वात भारी म्हणजे पि.डी.के.व्ही चे ग्राऊंड तिकडे आकाशाला लाखो भोकं पडल्यागत जेव्हा तारे दिसत अश्यावेळी ५ बियर ५ मित्र अन ५ कोटी स्वप्नं घेऊन बसायचो आम्ही तिकडे आकाशाला लाखो भोकं पडल्यागत जेव्हा तारे दिसत अश्यावेळी ५ बियर ५ मित्र अन ५ कोटी स्वप्नं घेऊन बसायचो आम्ही…. , शहीद होणे पण झाले एखाद दोन मित्रांचे…. , शहीद होणे पण झाले एखाद दोन मित्रांचे….. स्मॄती चाळवतच वाचणे झाले हा लेख….. स्मॄती चाळवतच वाचणे झाले हा लेख नेहमी प्रमाणे मजा आली\nकाही आठवणींचे कप्पे उघडले सगळ्यांसमोर.. 🙂 आभार.\nमस्त लेख आहे. मी पण यांत्रिकी अभियांत्रिकी केला आहे.\ndiploma आणि इंजिनीरिंग मेकानिकल मध्ये. खूप मित्र आहेत.\nइंजिनीरिंग बाहेर केल्यामुळे बारा गावाचे मित्र भरपूर मज्जा तास न तास गप��पा चा फड जमायचा साथीला सिगरेटी पण.\nवेळ कसा जायचा तेच कळायचा नाही. सबमिशन च्या वेळेस तर अक्षरशः पावनखिंड लढवल्यासारखी रात्री जागवल्या आहेत.\nआमचा कट्टा म्हणजे चहा काम मिसळ पाव (पौष्टिक खाद्य) ची टपरी. समोरच आमचं वानखेडे आणि पाच मिनिटावर लॉर्डस.\nक्रिकेट म्हणजे प्राणाहून प्रिय. २००७ च्या world cup ला तर परीक्षा सुरु असताना देखील म्याचेस बघितल्या आहेत.\nआजून तरी एकत्र भेटतोय पण कट्टा सुटलाय. पुण्यात परत आलोय आता पुण्यात भेटी होतात पण कट्टा नाही आणि क्रिकेट नाही आणि गप्पा देखील तुटक तुटक.\nआता डिसेंबर मध्ये पुह्ना एकदा कट्ट्यावर भेटायचा ठरवलंय बघू काय होता ते.\nचांगल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला पुन्हा एकदा उशीर करण्याची चूक करतोय.. पण ब्लॉगमित्र/बझ कट्टेकरी असल्याने समजून घ्यालच :))\nखरंच बझकट्ट्याने पुन्हा एकदा ते शाळा/कॉलेजमधले दिवस नव्याने दाखवले.. धम्माल नुसती :))\nबझ कट्ट्यावरची धमाल तर जुने दिवस आठवण करुन देते. बझ कट्टा रॉक्स पण हल्ली सारखा प्रवास सुरु असल्याने दिवसभर लॉग इन करताच येत नाही बझ कट्ट्यावर.. 🙂\nकट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा कट़्ट्याला काही पर्याय नाही\nपर्फेक्ट बॉस. आपला कट्टा राहीलाय अधुरा गेल्यावेळी आता आले की पुरा करायचा रे. 🙂 बाकी बझकट्टा भारीच चहकत असतो की… :D:D\nमहेंद्र … काका मामा काही लिहित नाही कारण मला माहित नाही तुमचे वय काय आहे. मी तुमचे ब्लॉग्स नियमित वाचतो … मस्त असतात … कट्टा हा ब्लॉग पण खुप आवडला. अजूनही कट्टे आहेत … आजकालच्या मुलांना हि कट्टा आवडतो … पुण्यात दुर्गा कॉफ्फी, वैशाली, रुपाली, डेक्कन, कॉल्लेगेस मध्ये कट्टे चालू आहेत …\nमी पण माझा कट्टा खूप मिस करतो .. सगळे जण आता गायब झाले आहेत. लग्नानंतर खूप लोक गायबच झाले. पण अधून मधून आम्ही भेटतो. मजा येते. माझ्या मते ते एक वय असते प्रत्येकाच्या आयुष्यात कट्टा जमवायचे. एकदा संसार चालू झाला कि विसरले जाते. पण माझ्या मते वेगळे कट्टे चालू होतात. बायका मुलांचे. त्यात हि वेगळीच मजा असते. कुटुंब कट्टा म्हणा त्याला. आपल्या नातेवाईकां बरोबर हि तुम्ही कट्टा जमवू शकता तुम्ही. चुलत मावस भवन बरोबर पण. नशिबाने माझे असे बरेच कट्टे आहेत. त्यात आम्ही खूप धमाल करतो. तो मग घरी असो किंवा बाहेर. कधी ट्रीप ला. मस्त मजा येते. त्याने माणूस एकदम ताजा तवाना होतो. नेट वरच्या कट्ट्याला ती मजा अजिबात नाही. हे माझे मत आहे, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.\nपुन्हा एकदा धन्यवाद. असेच किहीत राहा.\nब्लॉग वर स्वागत.. कट्ट्यांची मजा ती वेगळी – अजूनही मिस करतो . एखाद्या वेळेस कट्टेकऱ्यांना बोलवायचे म्हंटले तर काही तरी कारण निघतं आणि सगळे मित्र काही एकदम येऊ शकत नाहीत. पण जेंव्हा कधी भेटतो, तेंव्हा नुसती धमाल असते, वय, हुद्दा वगैरे सगळं काही विसरून.\nमैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.\n तुमचा लेख वाचला आणि माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा चहाच्या कटिंग चे पैसे नसायचे आणि आज पैसे आहेत तर सगळ्याना एकत्र जमण्यास वेळ मिळत नाही.\nअगदॊ अगदी… ते दिवस कसे मस्त असायचे नां पैसा कमी पण समाधान, जास्त पैसा कमी पण समाधान, जास्त खरंच की, यावर एक मस्त लेख होऊ शकेल. सुख , समाधान आणि आनंद…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/narayan-rane-to-join-bjp-devendra-fadnavis-and-amit-shah-discussed-this-in-ahmedabad-258186.html", "date_download": "2018-12-15T16:16:57Z", "digest": "sha1:SPMKZI6PY6YTTETHZBEYEBO7V3WCCFSY", "length": 13403, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शा���रुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा\n13 एप्रिल : नारायण राणेंच्या भाजप प्र���ेशाबद्दल हालचालींना वेग आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून दोघांमध्ये एक तासभर राणेंबद्दलच चर्चा झाल्याचं समजतंय. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये असल्याने चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे.\nनारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र नारायण राणे यांनी मीडियाशी कोणतीही चर्चा न करता अहमदाबादमधून रवाना झाले आहेत.\nनारायण राणे दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत.\nदरम्यान, काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवल्याचा आरोप करत, मी पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असल्याच राणेंनी स्पष्ट केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल त��� या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T16:18:50Z", "digest": "sha1:EQ2E3T6OZYJZGFIWS7ARZOMHJF4TFVHZ", "length": 6560, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काकड आरतीमुळे उरूळी कांचन भक्‍तीरसात चिंब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाकड आरतीमुळे उरूळी कांचन भक्‍तीरसात चिंब\nउरुळी कांचन- उरुळी कांचन परिसरात दररोज होणाऱ्या काकड आरतीमुळे परिसरात भक्‍तीमय वातावरण निर्माण आहे. उरुळी कांचन येथील श्रीराम मंदिरात तर सोरतापवाडी येथील हनुमान मंदिरात दररोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी भूपाळी अंधाळेनंतर गवळणसह विविध अंभगाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महादेव कांचन यांनी दिली. गणपतीची आरतीनंतर शंकर, दत्तगुरू यांच्यासह सर्व देवीच्या आरती घेऊन शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता होती, अशी माहिती मनीषा तुपे व अजिंक्‍य कांचन यांनी दिली. यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते नाष्ट्याचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मिलिंद कांचन व अविनाश तुपे यांनी दिली. उरुळी कांचन येथील उरुळी कांचनमध्ये स्वच्छता अभियानाच्या वतीने सलग तीन वर्ष दिवाळीनिमित्त “दिवाळी पहाट’ हनुमान मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, श्रीकृष्ण मंदिरात दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती संतोष चौधरी व किरण वांझे यांनी दिली. सामाजिक उपक्रमाचा आदर्श स्वयंसेवी संस्थांनी घ्यावा, असे मत अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपदवीधर संघटना शिक्षकांचे हित जपणारी\nNext article‘राफेल की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ – राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_134.html", "date_download": "2018-12-15T15:52:21Z", "digest": "sha1:QM7TIY33BFREVI7XQOWNW4UO4J2BEWY2", "length": 9553, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "गाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nगाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम\nदुष्काळ जाहीर केलेल्या भागात 1 कोटी 80 लाख पशुधन आहे. या भागासाठी पुढील सहा महिन्यांसाठी 116.27 लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणा��� आहे. चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.\nसध्या 99 लाख मे. टन उपलब्ध असून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादन घेतले जाणार आहे. याशिवाय गाळपेर क्षेत्रामध्ये चारा उत्पादनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुमारे 2 हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. आवश्यकतेप्रमाणे चारा छावण्यादेखील सुरु केल्या जातील.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्��े लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gorakhpur-tragedy-uttar-pradesh-66458", "date_download": "2018-12-15T16:43:38Z", "digest": "sha1:HYAGEYDY2QEICA4Y3LR6S75MRN6CO663", "length": 12195, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "gorakhpur tragedy uttar pradesh डॉक्‍टरला बळीचा बकरा बनविले: एम्स डॉक्‍टरांचा आरोप | eSakal", "raw_content": "\nडॉक्‍टरला बळीचा बकरा बनविले: एम्स डॉक्‍टरांचा आरोप\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nजर रुग्णालयात ऑक्‍सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्‍टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील संबंध खराब करू नयेत\nनवी दिल्ली/गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या मृत्युप्रकरणी डॉ. कफील खान यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर एम्सच्या डॉक्‍टरांनी टीका केली आहे. 48 तासांत रुग्णालयात 30 बालकांच्या मृत्यूप्रकरणी खान यांना बळीचा बकरा बनवल्याचे एम्सच्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे.\nविशेष म्हणजे रुग्णालयाच्या संकटकाळात खिशातून पैसे खर्च करून डॉ. खान यांनी ऑक्‍सिजनचे सिलिंडर आणले होते तेव्हा त्यांचे कौतुक झाले होते. यासंदर्भात एम्सच्या निवासी डॉक्‍टर संघाचे अध्यक्ष डॉ. हरजितसिंह भट्टी म्हणाले की, सरकारी यंत्रणातील उणिवा आणि दोष झाकण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्‍टरला बळीचा बकरा बनविले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे उत्तर प्रदेश सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचाही आरोप डॉ.भट्टी यांनी केला आहे. जर रुग्णालयात ऑक्‍सिजन, सर्जिकल उपकरणे, पायाभूत सुविधा आणि औषधी उपलब्ध नसतील तर जबाबदार कोण सरकारला वाटते की, या प्रकाराला डॉक्‍टरच जबाबदार आहेत. अकार्यक्षमता लपवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्या��ील संबंध खराब करू नयेत, असे आवाहन त्यांनी राजकीय नेत्यांना केले आहे.\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nसहकारी संस्थांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सदोष : शरद पवार\nउरुळी कांचन (पुणे) : विद्यमान राज्य सरकारचा सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:05:51Z", "digest": "sha1:VUKGX23CVMCITVIFUZP23PAZLGABASTY", "length": 9662, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहावीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क वीसपट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहावीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क वीसपट\nदुष्काळी स्थिती असताना विद्यार्थी, पालक होरपळले\nलोणी काळभोर- राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने शासन एकीकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे 10 वी च्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क 20 रुपये असताना 400 रूपये आकारण्याचा आदेश देते. ही शुल्क वीस पट असल्यामुळे विद्यार्थी, पालक होरपळून गेले आहेत. दरम्यान, या वाढीव शुल्काचे आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा शुल्क आकारले जावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एन. ए. जमादार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र जमादार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्षा अश्‍विनी काळे, सह सचिव डॉ. सुर्वणा खरात, संबंधित मंत्र्यांना दिले आहे.\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पूर्व व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून 2019 पासून 400 रुपये शुल्क आकारण्यात यावेत, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिला आहे. या आदेशामुळे दुष्काळात अगोदरच अडचणीत आलेल्या पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.\nेंया परीक्षेसाठी पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. गतवर्षापर्यंत या अभ्यासक्रमासाठी व्ही-1, व्ही-2, व्ही-3, व्ही-4 या विषयासाठी प्रतीविषय 20 रूपये शुल्क आकारले जात होते. परंतू शिक्षण मंडळाच्या नवीन आदेशानुसार या वर्षापासून प्रतीविषय 400 रूपये शुल्क आकारले जावे, असे शासनाने राज्य मंडळांना कळवले आहे. त्यानुसार मार्च 2019 पासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कौशल्य चाचणी शुल्क म्हणून 400 रूपये आकारण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. राज्य मंडळांद्वारे आदेशासोबत संबंधित विषय घेतलेल्या शाळांची यादी विभागीय मंडळाकडे पाठवली आहे. संबंधित शाळांकडून प्रात्यक्षिक शुल्क चलनाद्वारे स्वीकारून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे पाठवण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nपालक व विद्यार्थ्याना दिलासा मिळण्यासाठी परीक्षा शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, याकरीता ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. यावेळी बाजारभावाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेपोटी येणाऱ्या रॉ मटेरीयल खर्चाचा चार्ट देण्यात आला. तसेच फी वाढ कशी कमी करता येऊ शकेल याविषयी चर्चा करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरकुंभ येथे श्री फिरंगाई क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू\nNext article#PAKvNZ : अखेरच्या कसोटीत न्यूझीलंडचा पाकवर विजय, 2-1 ने मालिका विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rishabh-is-the-2nd-man-after-dhonr-to-do-this/", "date_download": "2018-12-15T16:23:22Z", "digest": "sha1:SSZGQPIDW37UO5TZVLBAPQWQG3XMZ4FB", "length": 8467, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं", "raw_content": "\nधोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं\nधोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं\nभारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हैद्राबाद येथे चालू आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रथमत: रहाणेला जेसन होल्डरने बाद केले. त्याच षटकात होल्डरने जडेजाला पायचित पकडले.\nत्यानंतर गॅब्रियलने रिषभ पंतला हेटमायरकडे झेल देण्यास भाग पाडले. रिषभने 92 धावा केल्या.\nरिषभला सलग दुसऱ्या डावात शतकाने हुलकावणी दिली आहे. रिषभने मागील तीन डावांत 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघाच्या इंग्लड दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत रिषभने शतकी खेळी केली होती. त्यानंतर विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली होती. सध्या चालू असलेल्या कसोटीत तो 92 धावांवर बाद झाला आहे.\nसलग दोन डावात नव्वदीत बाद होणार रिषभ पंत हा राहुल द्रविडनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविडने 1197 मध्ये श्रीलंकेविरूद्ध सलग दोन डावात नव्वदीत (92, 93)बाद झाला होता.\nरिषभ हा कसोटीत दोनदा 92 धावांवर बाद होणारा महेद्रसिंग धोनीनतंर दुसराच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.\nतिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय संघाच्या 8 बाद 339 धावा झाल्या आहेत. आर अश्विन (11) आणि उमेश यादव(2) धावांवर खेळत आहेत. भारताकडे सध्या 28 धावांची नाममात्र आघाडी आहे.\nकसोटी सामना सुरु असतानाच रोहित शर्माचे नाव या संघाच्या प्लेयिंग ११ मध्ये\nदुसऱ्या टी-२० ���ामन्यात विजयासह दक्षिण अफ्रिकेची मोठ्या क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी\nबर्थडे बाॅय गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना झाप- झाप झापले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T17:17:16Z", "digest": "sha1:3Q7ZTXURIUPH37FF6TCBGU757YPZ6MW6", "length": 15244, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन\nघटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट- डॉ. रत्नाकर महाजन\nपिंपरी: भारताच्या तिरंगा झेंड्यास आरएसएसचा प्रथम पासूनच विरोध होता. भारताचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा ही आरएसएसची इच्छा होती. परंतु घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्‍या निर्णयामुळे आरएसएसचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे ही आरएसएसची इच्छा धुळीस मिळाली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच बहुमताने भाजपच्या नावाखाली आरएसएस सत्तेवर आली आहे. त्‍यांचा हिंदुत्‍वाचा छुपा अजेंडा संविधानात बदल केल्‍याशिवाय पूर्ण होणे शक्‍य नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या भारतातील सज्ञान जनता हे कदापी होऊ देणार नाही. भाजपाने संविधानात बदलण्याचा प्रयत्‍न केल्‍यास काँग्रेस त्‍याला तीव्र विरोध करेल. आरएसएसचा व भाजपचा हिंदुत्‍वाचा अजेंडा भारतात कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शुक्रवारी केले.\nपिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव लोकतंत्र बचाव’ या मूकमोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रे��चे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, माजी अध्यक्ष भाऊसाहेब मुगूटमल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तारीक रिझवी, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nडॉ. महाजन पुढे म्हणाले की, काँग्रेसने राज्यात संविधान बचाव रॅली काढली आहे. जो भाजप तिरंग्यास विरोध करतो तेच ‘तिरंगा बचाव’ यात्रा काढत आहेत. ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. सरकार असे उद्योग करुन समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना देखील फसवी आहे. शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसून जनतेच्या कष्टाचा पैसा उद्योगपतींना कर्जमाफी देऊन जनतेची क्रुर थट्‌टा केली आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी फसव्या घोषणा केल्या. त्‍यातील एकही घोषणा अद्यापही पूर्ण झाली नाही. काँग्रेसने आग्रह धरला म्हणूनच शेतक-यांना एवढी तरी कर्जमाफी मिळाली, असे डॉ. महाजन यांनी सांगितले,\nप्रास्ताविकात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. सत्ताधारी पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत आहे. भाजप दरोडेखोर आहे आणि त्यांना साथ देणारी शिवसेना वॉचमनचे काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रारंभी चिंचवड येथील चापेकर चौकात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूकमोर्चास सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता होऊन तेथे सभा घेण्यात आली.\nIPL: ‘यांची लायकी नाही, यांच्याकडून टॅक्स घ्या’\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्��’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T17:21:28Z", "digest": "sha1:ORB7NY2BFXFPRARYN5RH2FCYAIPTCKJQ", "length": 13755, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्��ा\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या\nहोर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या\nपिंपरी – रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडून मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबियांतील एकाला भारतीय रेल्वे सेवेत तातडीने नोकरीत घ्यावे. कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.\nपुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडल्याने शुक्रवारी (दि. 5) चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील रहिवासी असलेले जावेद खान यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने तोकडी मदत केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊसकर यांची भेट घेतली. त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ऍड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार तसेच खान यांचे कुटुंब शिष्टमंडळात होते.\nगजानन चिंचवडे म्हणाले, रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चार जणांचा हकनाक बळी गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने केलेली आर्थिक मदत अतिशय तोकडी आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. त्यांना उपजिवीकेचे दुसरे काहीच साधन नाही. मुलींची लग्ने व्हायची आहेत. मुलांचे शिक्षण चालू आहेत. त्यातच कर्त्या पुरुषाचे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाची आर्थिक घडी मोडली आहे. जगण्यासाठी काय करायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला आहे. कोणतीही चूक नसताना त्यांना संकटातून जावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी.\nहोर्डिंगचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करावे\nपुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा पर्यंत असलेल्या होर्डिंगचे त्वरित स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात यावे. अनधिकृत होर्डिंग काढावेत. सर्व होर्डिंगवर साईज, लांबी रुंदी, होर्डिंग मालकाचे नाव व मुदत नमूद करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, रेल्वे विभागाने चिंचवड, नागसेननगर झोपडपट्टीच्या भागात रेल्वेच्या दोन्ही बाजूने सीमाभिंत बांधावी. चार दिवसांपूर्वी नागसेननगर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्वेवी घटना घडली आहे. तसेच या ठिकाणी टवाळखोर जुगार, मटका, दारु पित बसलेले असतात. गुंडगिरी करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सिमाभिंत बांधावी. जेणेकरुन नागरिकांना त्रास कमी होईल, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.\nभाजप हीच ‘लक्ष्मण रेषा’\nपुण्यात अभियंता तरुणीचा संशयास्पद मृत्यू\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-15T16:51:49Z", "digest": "sha1:QEUNR7G4ZKQ2N4ERWLMNFBSSZ23DE6M3", "length": 10412, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nअमृतसरमध्ये 3 ठार 10 जखमी : संपूर्ण राज्यात नाकाबंदी\nअमृतसर: पंजाबमधील अमृतसरजवळच्या राजासांसी गावामधल्या निरंकारी भवनावर आज दोन अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. दुचाकीवर स्वार दोन अज्ञात लोक निरंकारी भवनाजवळ आले व त्यांनी त्यांच्याकडचे ग्रेनेड निरंकारी भवनाच्या आत फेकले. ग्रेनेडच्या स्फोटांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.\nराजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवनात आज सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. याप्रसंगी येथे सुमारे 200हून अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nघटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता. तसेच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्‍यता पंजाब पोलिसांनी वर्तविली आहे. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nयाशिवाय काश्‍मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने यापूर्वीच दिल्ली पोलिसांना दिली होती. तसेच जैश-ए-मोहम्मदचे 6-7 अतिरेकी फिरोजपूरला आले असून ते हल्ल्याचे षडयंत्र रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.\nदरम्यान, या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, पंजाबमधील शांततेचे वातावरण भंग करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधावा आणि सज्ज राहावे, असेही जाखड म्हणाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत आमने-सामने\nNext articleलायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा: ढोमसे टायगर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/uday-gan-ambe-udde-today-fourth-mal-inauspicious-time-hence-lalita-panchami/", "date_download": "2018-12-15T17:38:35Z", "digest": "sha1:UJFOLW6JAQBS5GOFCHPXJHZXBIGU2PT2", "length": 30855, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uday Gan Ambe Udde: Today, The Fourth Mal Is In The Inauspicious Time, Hence Lalita Panchami | उदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थ���ट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर ���ोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nउदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी\nआज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.\nमित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.\nउपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.\nपरंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का तू नीतिमान आहेस का तू नीतिमान आहेस का तू निर्व्यसनी आहेस का तू निर्व्यसनी आहेस का तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का तू महिलांचा आदर करतोस का तू महिलांचा आदर करतोस का तू राष्ट्रभक्त आहेस का तू राष्ट्रभक्त आहेस का तू सकाळी लवकर उठतोस का तू सकाळी लवकर उठतोस का तू आर्थिक बचत करतोस का तू आर्थिक बचत करतोस का असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.\nभक्त जसे बोलतो, तसे करतो का हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप���तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.\nआज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.\nनवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.\nदेवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो\nया देवी सर्व भूतेषु,\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापुरातील शाही दसरा सोहळ्याचा उत्साह\nदुर्गाविसर्जनाच्या दिवशी होणारा खास कार्यक्रम 'सिंदूर खेला'\nसीमोल्लंघनाला रथातून निघाली आदिशक्ती\nठाण्याच्या पार पडला 'सिंदूर खेला'\nनाशिकमधील पोलीस आयुक्तालयात शस्त्रांची पूजा\nवाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक\nमनः शांती - सुखी जीवनाचे रहस्य : भावनांना वाट द्या..\nभेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्��ाय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1510.html", "date_download": "2018-12-15T15:33:42Z", "digest": "sha1:W4XJ4IW3UAGDBBBWNEFXULO4VBRZ4Q2M", "length": 5860, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनपा निवडणुकीच्या बैठकीलाच विखे - थोरातांची दांडी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमनपा निवडणुकीच्या बैठकीलाच विखे - थोरातांची दांडी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहे��� थोरात यांनी दांडी मारली.\nया बैठकीत चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित असून, येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अद्याप झाली नसली, तरी दोन्ही पक्ष या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोडे अडले असून, ती अडचणही दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दांडी मारली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:50:12Z", "digest": "sha1:VDCK2YVCLX7QHICES6WFNHDGWHNHSGLN", "length": 8448, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – लोणावळा-कर्जत दरम्यान रेल्वेचे विशेष पथक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – लोणावळा-कर्जत दरम्यान रेल्वेचे विशेष पथक\nपुणे – पावसाळ्यामध्ये रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच घाट मार्ग असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवावे लागते. या पार्श्‍वभूमिवर मध्य रेल्वेच्यावतीने लोणावळा ते कर्जत या घाट मार्गाच्या पाहणीसाठी विशेष टीम नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 गॅगमनची ही टीम पूर्ण पावसाळ्यात घाटमार्गावरील देखरेख करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nलोणा��ळा ते कर्जत या 29 किलोमिटच्या घाट क्षेत्रात गॅगमनकडून लक्ष ठेवले जाणार आहे. हा मार्ग डोंगरी भाग आहे. यामुळे अनेकदा रेल्वे रुळावर दरड कोसळण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, तसेच रुळाचेदेखील नुकसान होते. या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. मागील वर्षी रेल्वेने ड्रोनद्वारे लोणावळा घाटाचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये घाटातील दरड प्रवण क्षेत्रे निश्‍चित करण्यात आली होती. त्याच्या आधारेच 32 ट्रॅक मेंन्टेनन्स एक्‍स्पर्टस्‌ची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जत घाट मार्गात साधारणपणे 370 कर्मचारी कार्यरत असतात. या व्यतिरिक्त आता 32 गॅंगमन कार्यरत असतील. हे गॅंगमन शिफ्टमध्ये 24 तास उपलब्ध असणार असून, सातत्याने मार्गाची पाहणी करणार आहेत. तसेच, कोठे अडथळा असल्यास तातडीने दुरुस्त करतील.\nलोणावळा ते कर्जत या दरम्यानच्या अप आणि डाऊन लाईन जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अप किंवा डाऊन लाईनवर काही अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक थांबणार नाही. दोन्ही मार्ग जोडण्यासाठी टाकलेल्या रुळांवरून रेल्वे गाड्या मार्गस्थ होऊ शकतात असे सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटपऱ्यांवर कारवाई केल्यास आंदोलन – डॉ. बाबा आढाव\nNext articleवेट ट्रेनिंग…स्त्रियांसाठी अत्यावश्‍यक\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2017/10/Shetakari-sanghatana.html", "date_download": "2018-12-15T15:52:13Z", "digest": "sha1:DCZEO3Z4P7KWRT5FERXIPX6I44SPSLUM", "length": 10345, "nlines": 141, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कीटकनाशकप्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nकीटकनाशकप्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक\nनगर | विदर्भासह खानदेश भागात आतापर्यंत सुमारे 35 शेतकऱ्यांच्या बळी गेल्यानंतरही राज्य सरकार व कृषी विभाग निद्रिस्त असल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे��. त्यामुळेच दिवाळीपूर्वी सरकारला या प्रकरणाची धग जाणवणार आहे.\n35 शेतकऱ्यांची बळी गेल्यानंतरही कृषी विभागाने धडक कारवाई करण्याचे टाळले आहे. त्यामुळेच या विभागाच्या धुरिणांवरच संशय व्यक्त केला जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. तरीही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले नाही. या प्रकरणी नेमक्या कोणत्या कंपन्यांवर कारवाई होणार, याबाबतही सरकारने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या प्रकरणाची झळ कृषी विभागातील अधिकाऱ्यांना बसणार असल्याची शंका शेतकऱ्यांना आहे. या शंकेचं निरसन करण्यात सरकारला यश न आल्याने आता कीटकनाशक फवारणीप्रकरणी सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शेतकरी संघटनांनी केली आहे. त्याची पुढील दिशा याच आठवड्यात स्पष्ट होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय ���ा..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/anna-hajare/", "date_download": "2018-12-15T17:06:13Z", "digest": "sha1:LWDAZQ722BUGMRVINPCXHUWNVXDW5Z5J", "length": 19200, "nlines": 231, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "ANNA HAJARE | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णांचं आंदोलन आणि बार्शी\nमाझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट\nअण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…\nसंसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि सोनिया गांधींच्या मर्जीतील असल्यामुळे तसं माजी आयएएस आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अशी कवच कुंडले असल्यामुळे त्यांना सरकार दरबारी सुरवातीला रामदेवबाबांना मिळाला, त्यापेक्षाही जास्त मान मिळणार आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल\nअण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय होता. आपापल्या मंत्रालयात बसून किंवा घरातून टीव्हीवर अण्णांच्या रॅलीचं चित्रण पाहत असलेल्या राजकारण्यांना ही गर्दी पाहूनच धडकी भरली असेल.\nPosted in स्वतंत्र लिखाण\n…म्हणे निवडणूक लढवून दाखवा\nअण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय.\nअण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी असा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, त्यामुळे पायाखालची जमीन हललेले सर्वच नेते आता भानावर येऊ लागलेत.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nका उभा राहिला देश अण्णांच्या मागे\nअण्णांनी उपोषण सोडलं. अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न करणारांनाही आता हायसं वाटलं असेल. उपोषण सोडल्यानंतर अण्णांनीही जाहीर केलंय की ही तर फक्त\nएक लढाई होती, म्हणजे सरकारला जनलोकपालासाठीच्या मसुदा समितीसाठी राजी करणं ही साधी बाब नाही. पण आता जन लोकपालचा मसुदा तयार होताना\nसमितीतल्या सर्वांनाच जागरूक रहावं लागणार आहे, या समितीत सर्वच जण थोर जाणते आणि कार्यकर्ते असल्यामुळे ते होईलच, पण सरकारी बाबू आपले प्रयत्न\nथांबवणार नाही. हा सर्व नंतरचा भाग…\nमला सर्वात महत्वाचं वाटतं ते अण्णांना मिळालेला पाठिंबा, हा पाठिंबा अभूतपूर्व होता, माझ्या पिढीने जेपीचं आंदोलन पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना जनआंदोलनाच्या\nरेट्याची कल्पना नसणारच… पण आताच्या पिढीला देशविदेशात झालेली आंदोलने माहिती आहेत, ती त्यांच्यापर्यंत इंटरनेटने पोहोचवली आहेत.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.\nरात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.\nआज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.\nPosted in स्वतंत्र लि��ाण\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T15:42:17Z", "digest": "sha1:5ELDEBCWWORABV2RZ6XDPSONBIEXANI5", "length": 12711, "nlines": 330, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कन्नड भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कानडी भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कन्नड (निःसंदिग्धीकरण).\nकर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश\nइसवी सनाच्या सहाव्या शतकात बदामी येथील मंदिरामध्ये लिहिला गेलेला कन्नड मजकूर\nकन्नड (किंवा कानडी) ही भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो.\n५ हे सुद्धा पहा\nकन्‍नड किंवा कानडी भाषा (ಕನ್ನಡ) ही कर्नाटक राज्याची राजभाषा आहे ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे.\nमराठी अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ए ऎ ऐ ओ ऒ औ अं अः\nक ख ग घ ङ\nच छ ज झ ञ\nट ठ ड ढ ण\nत थ द ध न\nप फ ब भ म\nय र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nकानडी अंक कन्‍नड लिखाण कानडी उच्चार (देवनागरी लिपीमधे) मराठीतील अंक\n೪ ನಾಲ್ಕು नाल्कु ४\n೯ ಒಂಭತ್ತು ओंबत्तु ९\n೧೦ ಹತ್ತು हत्तु १०\n೦ ಸೊನ್ನೆ सोन्ने ०\n೨೦ ಇಪ್ಪತ್ತು इप्पत्तु २०\n೩೦ ಮೂವತ್ತು मूवत्तु ३०\n೪೦ ಮೂವತ್ತು नल्वत्तु ४०\n೫೦ ಐವತ್ತು ऐवत्तु ५०\n೬೦ ಅರವತ್ತು अरवत्तु ६०\n೭೦ ಎಪ್ಪತ್ತು एप्पत्तु ७०\n೮೦ ಎಂಬತ್ತು एम्बत्तु ८०\n೯೦ ತೊಂಬತ್ತು तोंबत्तु ९०\n೧೦೦ ನೂರು नूरु १००\n೧೦೦೦ ಸಾವಿರ साविर १०००\nಕನ್ನಡ ಶಬ್ದ(कन्‍नड शब्द) कन्नड शब्दाचा उच्चार ಮರಾಠೀ ಅರ್ಥ(मराठी अर्थवाचक शब्दाचे कन्नड लिपीत लिखाण) मराठीत अर्थ\nಮಾಡು माडु ಕರಾ करा\nಮೇಳ मेळा ಮೇಳ मेळा\nಕೆಳಗೆ केळगे ಖಾಲೀ खाली\nಪ್ರಾಣ प्राण ಜೀವ್ जीव\nಮೊಸರು मोसरु ದಹಿ दही\nಬೆಣ್ಣೆ बेण्णे ಲೋಣಿ लोणी\nತುಪ್ಪ तुप्पा ತೂಪ್ तूप\nನೀರು नीरु ಪಾಣಿ पाणी\nಅಂಗಡಿ अंगडी ದುಕಾನ್ दु्कान\nಸಂತೆ संते ಬಾಜಾರ್ बाजार\nತಾಯಿ तायि ಆಈ आई\nಅಣ್ಣ अण्णा ದಾದಾ दादा\nಅಪ್ಪ अप्पा ಬಾಬಾ बाबा\nತಲೆ तले ಡೊಕ डोके\nಕಣ್ಣುಗಳು कण्णुगळु ಡೊಳೆ डोळे\nಕಾಲು ���ालु ಪಾಯ पाय\nಅನ್ನ अन्ना ಭಾತ್ भात\nಅಕ್ಕಿ अक्की ತಾಂದುಳ್ तांदूळ\nತೊಂದರೆ/ಸಂಕಟ तोंदरे/संकटा ಸಂಕಟ್ संकट\nನಾಳೆ नाळे ಉದ್ಯಾ उद्या\nನಿನ್ನೆ निन्ने ಕಾಲ್ काल\nಆಮೇಲೆ/ನಂತರ आमेले/नंतरा ನಂತರ್ नंतर\nಅವಲಕ್ಕಿ अवलक्कि ಪೋಹೆ पोहे\nಜೋಳ जोळा ಜೊಂಧಳೆ जोंधळे\nಗೋಧಿ गोधि ಗಹು गहू\nತೊಗರಿ ಬೇಳೆ तोगरी बेळे ತುರಿಚಿ ಡಾಳ್ तुरीची डाळ\nಹೆಸರು ಬೇಳೆ हेसरु बेळे ಮುಗಾಚಿ ಡಾಳ್ मुगाचि डाळ्\nಉದ್ದಿನ ಬೇಳೆ उद्दिन बेळे ಉಡದಾಚಿ ಡಾಳ್ उडदाची डाळ\nಕಡಲೇ ಬೇಳೆ कडले बेळे ಚಣ್ಯಾಚಿ ಡಾಳ್ चण्याची डाळ\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१८ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=%2B9hcgglWvU79BYUvUCJ4ig%3D%3D&subdistrictid=w92scLz3CXUvKganhfjCZQ%3D%3D", "date_download": "2018-12-15T15:59:53Z", "digest": "sha1:HJVM72GYJW5QFE3IRMMKLYFNIYOU35T7", "length": 8922, "nlines": 230, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Sadak-Arjuni District Gondiya ( तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - गोंदिया\nतालुका / तहसील - सडक अर्जुनी\nबाम्हणी (538095) गाव नकाशा\nबाम्हणी (538156) गाव नकाशा\nबौद्ध नगर गाव नकाशा\nडोंगरगाव (538126) गाव नकाशा\nडोंगरगाव (538157) गाव नकाशा\nघाटबोरी के. गाव नकाशा\nघाटबोरी तेली गाव नकाशा\nहेटी गीरोला गाव नकाशा\nकणेरी राम गाव नकाशा\nखारी हमेश रिठी गाव नकाशा\nकोहळीटोला (538119) गाव नकाशा\nकोहळीटोला (538152) गाव नकाशा\nकोकना गोसाई गाव नकाशा\nकोकना जे. गाव नकाशा\nमुंडीपार (538075) गाव नकाशा\nमुंडीपार (538087) गाव नकाशा\nमूरपार (538068 गाव नकाशा\nमूरपार (538112) गाव नकाशा\nनीशाणी (रिठी) गाव नकाशा\nपळसगाव (538096) गाव नकाशा\nपळसगाव (538111) गाव नकाशा\nपांढरवाणी (538135) गाव नकाशा\nपांढरवाणी (538135) गाव नकाशा\nपिंडकेपार रिठी गाव नकाशा\nरेंगेपार (538101) गाव नकाशा\nरेंगेपार (538132) गाव नकाशा\nसडक अर्जुनी गाव नकाशा\nधाडेझरी (538080) गाव नकाशा\nझंकार गोंदी गाव नकाशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/rassa-patodi_8.html", "date_download": "2018-12-15T17:15:46Z", "digest": "sha1:CUKYPODSB5XJ6QHDXMMDU5L5ET7KW4FO", "length": 8920, "nlines": 184, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Patodi Rassa Bhaji Recipe | Patvadi Curry | पातोडी रस्सा | | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nपातोडी बनवण्यासाठी लागणार साहित्य:\n१) १ वाटी बेसण\n२) १ छोटा चमचा जिरे\n३) १ छोटा चमचा पांढरे तीळ\n४) २ छोटे चमचे लाल मिरची पूड\n५) २ छोटे चमचे धणे पूड\n६) १ चीमुठ हींग\n९) १ छोटा चमचा तेल\nरस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य:\n२) १/२ वाटी सुख खोबर\n३) १ इंच आल्याचा तुकडा\n४) ८-१० लसणाच्या पाकळ्या\n६) १ छोटा चमचा खसखस\n७) १ चक्री फूल\n८) १/२ छोटा चमचा जिरे\n९) १ छोटी काडी दालचीनीची\n१०) ४-५ काळी मिरी\n१२) १ मोठी वेलची\n१३) २-३ हिरव्या वेलच्या\n२) कोथिंबीर बारिक चिरलेली\nएका भांडयात तेल गरम त्यात जिरे, तीळ, हींग, लाल मिरची पूड व धणे पूड घालून चांगली परतून घ्या.\nपरतून झाल की लगेचच २ वाटया पाणी घालून उकळी येवू दयावी.\nबेसण व मीठ घालून ढवळावे.\nझाकण ठेवून ५ मिनिटे शिजू दयावे.\nगॅस बंद करून एका प्लेटवर तेल पसरून शिजलेले बेसण त्यावर घालून पसरावे.\nथंड झाल्यावर तुकडे पाडून बाजूला करून ठेवावे.\nरस्सा बनवण्यासाठी एका भांडयात थोडस तेल घालून त्यात बारीक़ चिरलेला कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतावा.\nकांदा परतला की लगेचच खसखस, चक्रीफूल, जिरे, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, वेलची घालून परतून घ्या.\nसर्वात शेवटी किसलेल सुख खोबर घालून वाटण करून घ्यावे.\nथंड झाले की त्यात आंल लसूण व थोडी कोथींबीर मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यावी व बाजूला करून ठेवावी.\nउरलेल तेल गरम करून त्यात वरील पेस्ट घालावी सतत ढवळत राहावे व भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.\nतेल सुटू लागले की लाल मिरची पूड, धणे पूड, मीठ घालून साधारण २-३ मिनिटे परतावे.\n२ वाटया पाणी घालावे.\nचांगली उकळी येवू दयावी.\nथोडीशी घट्ट झाली की लगेचच कापून ठेवलेल्या पातोडया घालाव्या व मध्यम आचेवर पुढची ५ मिनिटे उकळी येवू दया.\nथोडीशी बारीक़ चिरलेली क���थींबिर घालून चपातीसोबत गरमच सर्व्ह करा.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1231.html", "date_download": "2018-12-15T15:57:03Z", "digest": "sha1:LI64NPDUHT2A4L7A7BBJOZGTOD5GIMBL", "length": 6878, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डीत एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nपाथर्डीत एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातचोंडी (शिराळ) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे मात्र चिचोंडीमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून, या चोरीच्या घटनेत सुमारे पस्तीस हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.\nयाबाबतची सविस्तर माहिती अशी की, चिचोंडी येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आठ ठिकाणी चोरी केली. यामध्ये सोमनाथ पालवे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करत घरातील कपाटाची उचकापाचक करून, पंचवीस हजार रुपये रोख चोरून नेले आहेत.\nतर गोविंद नजन यांच्यादेखील घराचा कडीकोंडा तोडून घरातील रोख आठ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. मधुकर पावसे यांच्या घरातील दीड हजार रुपये चोरून नेले आहेत. चंद्रकांत इपरकर, पंडित सराफ, संजय कांबळे, मधुकर पावसे, शहादेव गीते यांच्या घरात व दुकानात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला.\nकैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये तब्बल तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिराळ येथील दिलीप गुगळे, अर्जुन गायकवाड, यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. कैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले सुटाबुटातील पाच तरुण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहेत.\nआव्हाड यांच्या मेडिकलमध्ये काहीच मिळून न आल्याने तेथील कॅटबरी चॉकलेट घेवून चोरटे पसार झाले. चिचोंडी येथे एकाच रात्री आठ ठिकाणी तर शिराळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली असून, या चोरीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत चि��ोंडी गावामध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-pm-narendra-modi-missing-poster-varanasi-67172", "date_download": "2018-12-15T17:22:49Z", "digest": "sha1:WSBHQEIJJC6M3OPV3A2FLEU5TFL2YQQU", "length": 13451, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uttar Pradesh pm Narendra Modi missing poster in Varanasi 'जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए'; वाराणसीत मोदींबाबत पोस्टर्स | eSakal", "raw_content": "\n'जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए'; वाराणसीत मोदींबाबत पोस्टर्स\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nवाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहां तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे.\nवाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये मोदी हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले. पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.\nवाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले याबाबत काही कळले नाही.\nया पोस्टर्सवर मोदीजी सापडले नाही तर पोलिसात त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवली जाईल, असेही या लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स लागल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि हे पोस्टर्स हटवण्यात आले. यापूर्वी अमेठीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष रा��ुल गांधी हरविल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 4 ते 6 मार्च या काळात आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुका सुरु होत्या. त्यापूर्वी ते गेल्या वर्षी 22 डिसेंबरला आले होते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nशिक्षणमंत्री तावडेंना पत्र लिहून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nनागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; तीन तास विक्रमी पाऊस\nवर्धा : विजेच्या झटक्याने आईसह चिमुकलीचा मृत्यू\nकशी आहे पन्नास रुपयांची नवी नोट पाहा​\nकऱ्हाड: पालकांनी मुख्याध्यापक कार्यालयाला ठोकले टाळे​\nनाशिक: विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांना अटक​\nविनोद तावडेंवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा: आदित्य ठाकरे​\nचाळीसगाव: पुन्हा बिबट्याचा हल्ला; तरुण बचावला​\nसावंतवाडी: खासगी बसचालकांविरोधात शिवसेनेचे आंदोलन​\nदिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार 180 किमी वेगाने रेल्वे\nनवी दिल्ली : भारतातील पहिली इंजिनविरहित रेल्वेगाडी टी-18ची चाचणी रविवारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता ही रेल्वे 25 डिसेंबरपासून दिल्ली ते...\n#MeToo ला माझा पाठिंबा : रजनीकांत\nचेन्नई : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना #MeToo या मोहिमेंतर्गत समोर येत आहेत. त्यानंतर आता #MeToo या मोहिमेला दाक्षिणात्य सुपरस्टार आणि...\nरायबरेलीजवळ एक्स्प्रेसचे पाच डबे घसरले; 7 जणांचा मृत्यू\nरायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील हरचंदपूर स्टेशनजवळ आज (बुधवार) सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेसचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत...\nतुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान\nवाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती...\nअयोध्येत नवी प्रतिके दिसतील : भय्याजी जोशी\nमुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...\nयशसाठी सरसावले मदतीचे हात\nमुंबई - विल्सन आजारामुळे वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आलेल्या यश सिंह या 17 वर्षीय मुलासाठी आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/04/", "date_download": "2018-12-15T16:16:56Z", "digest": "sha1:VHI7SORFI247HOFAG6ITDIZKYZH7SQJ3", "length": 6958, "nlines": 116, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: April 2012", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, २३ एप्रिल, २०१२\nगुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी \nरविवारी भल्या पहाटे ११ वजता आहमेदाबाद मधल्या हरिवंश सिंह सिसोदियाचा फोन आला ...\n\" विशुभाई क्या छो जल्दी ऑफिस आना \nमी : \" गांडा क्या हुआ सुबह सुबह परेशान कर राहा है सुबह सुबह परेशान कर राहा है \nतो : \" विशुभाई मैने होडी ली वोह दिखानी है \nमी: \" अबे construction का धंदा छोडके मच्छीमार बानोगे क्या \nतो: \" मै क्यू construction का धंदा बंद करुंगा मैने होडी घुमने केलीये लिया मैने होडी घुमने केलीये लिया \nमी: \" कहा घुमोगे साबरमती मे \nतो: \" विशुभाई ... मैने होडी नही ओडी लिया है .... वोह चार कंगन वाली गाडी \nमी: \" यडझव्या .... ऑडी बोलते है रे उसको .... \nपुलंचा डायलॉग आठवला तेव्हा .... \" मला फक्त नीट बोलता येत होतं... त्याला ती विकात घेऊन चालवता येत होती \nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, एप्रिल २३, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nगुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी \n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्��ा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1130.html", "date_download": "2018-12-15T15:35:53Z", "digest": "sha1:Z2LVX2LDO7JFIBXU76JSL2O3ASRTC5VQ", "length": 5287, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का … - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Entertainment News India News ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का …\nईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का …\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानीचा आनंद पिरामलसोबत १२ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. उदयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या ग्रँड विवाह सोहळ्याला मनोरंजन आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.\nमात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या शाही आणि महागड्या लग्नपत्रिकेची. ईशा अंबानीची लग्नपत्रिका म्हटलं म्हणजे ती खास असणारच. या लग्नपत्रिकेची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उपलब्ध माहितीनुसार, ईशाच्या एका लग्नपत्रिकेची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे.\nकाही खास पाहुण्यासांठीच ही शाही पत्रिका तयार करण्यात आल्याचं समजतंय. पत्रिकेतील रंगसंगती, त्याचं डिझाईन याचंही नेटिझिन्सकडून कौतुक होत आहे. या रॉयल लग्नपत्रिकेचा एक व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदा�� जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/chandrakant-patil/videos/", "date_download": "2018-12-15T17:36:31Z", "digest": "sha1:QX2KZFEYHQ5NZMZRS36D3GYBR2JIA5BU", "length": 24067, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free chandrakant patil Videos| Latest chandrakant patil Videos Online | Popular & Viral Video Clips of चंद्रकांत पाटील | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुर��स्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. ... Read More\nAsian Games 2018:'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAsian Games 2018: 'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट ... Read More\nRahi SarnobatAsian Games 2018chandrakant patilराही सरनोबतआशियाई स्पर्धाचंद्रकांत पाटील\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. ... Read More\nchandrakant patilShiv SenaBJPचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2017/05/22/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-12-15T15:32:48Z", "digest": "sha1:CAOQH63CMXUHYR6JIK3GVFKL65CTSEOA", "length": 15913, "nlines": 234, "source_domain": "kayvatelte.com", "title": "उबंटू. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या. →\nहे उबंटू म्हणजे नेमकं काय आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं\nसध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या मानव जाती मधे एक कॉमन बॉंड आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ह्या बॉंड मुळेच एकमेकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होत असतो.\nतर गोष्ट अशी आहे , एक ऍथ्रोपोलॉजिस्ट- म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यासक आफ्रिकेमधे मानवी स्वभावाचा अभ्यास करायला जातो. ज्या ठिकाणी अगदी बेसिक गोष्टी सुद्धा नाहीत अशा त्या एका दुर्गम भागातिल गरीब वस्ती मधे जाऊन हा अभ्यास सुरु ठेवतो. त्या भागातले लोकं अतिशय गरीब, म्हणजे आज सकाळी खायला आहे तर संध्याकाळी नाही.\nदररोज काही मुलांना समोरच्या मोकळ्या पटांगणात खेळतांना बघत असतो.अंगावर घालायला पुरेसे कपडे नाहीत, पोटभर भोजन पण नाही , पण मुलं मात्र नेहेमीच आनंदी दिसतात त्याला.त्याला आश्चर्य वाटतं हे कसं\nएकदा तो एक प्रयोग करण्याचे ठरवतो. दुसऱ्या दिवशी त्या भागात येतांना आपल्या सोबत तो एक सुंदर बास्केट घेऊन येतो. त्या बास्केट मधे भरपूर कॅंडी, फ्रुट्स असतात. ती मुलं पण समोर खेळत असतात. त्यांना तो बोलावतो आणि सांगतो, ” ह्या बास्केट मधे बराच खाऊ आहे, हा मी मधे ठेवणार, तुम्ही सगळ्यांनी दूर एकाच अंतरावर उभे रहायचे, आणि मी ” नाऊ” म्हणालो, की धावत जाऊन बास्केटला हात लावायचा, जो सर्वप्रथम बास्केट ला हात लावेल, त्याला ह्या बास्केट मधला सगळा खाऊ मिळेल”\nपटांगणात मध्य भागी ही बास्केट ठेवली जाते. सगळी मुलं सारख्याच अंतरावर उभी करायची म्हणून गोलाकार करुन मुलं उभी रहातात. मधे असलेल्या बास्केट कडे सगळ्यांचेच डोळे लागले असतात, आणि सगळे जण ” नाऊ” शब्दाची वाट बघत असतात.\nत्या ऍंथ्रोपोलॉजिस्ट ने ’नाऊ” म्हंटल्यावर जे काही होतं, ते बघुन त्याला मात्र मोठा धक्का बसला. सगळी मुलं अगदी सावकाश पणे एक एक पाऊल टाकत त्या बास्केट च्या दिशेने चालू लागली. ���गळे जण एकाच वेळी त्या बास्केटजवळ पोहोचले, आणि सगळ्यांनी आपला हात त्या बास्केटला लावला आणि त्यात असलेला खाऊ वाटुन खाल्ला.\nज्या मुलांना दररोज साध्या जेवणाचा पण प्रश्न असतो त्यांच्या कडुन असे वागणे अपेक्षित नव्हते त्या ऍन्थ्रोपोलॉजिस्टला. त्याने विचारले, हे असे तुम्ही का केले जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता आपल्या सभोवतालचे लोकं जर दुःखी असतील तर आपण कसे काय आनंदी राहु शकतो\nआय ऍम बिकॉज व्हॉट वी आर ऑल ह्या जगप्रसिद्ध वाक्यामागची ही कथा. बऱ्याच सेमिनार्स मधे सांगितली जाते, उबंटू म्हणजे मानवी व्यक्तीमत्वाचा पॉझिटीव्हनेस.तुम्ही एकटे आयसोलेशन मधे मानव म्हणुन जगुच शकत नाही.उबंटु म्हणजे पर्स्परातिल सौदार्ह्य.आपण स्वतःकडे नेहेमी एक व्यक्ती म्हणुन पहातो- इतरांपासुन वेगळा, पण खरी परिस्थिती ही असते, की तुम्ही आम्ही सगळे जोडले गेलेलो असतो, एकाने केलेल्या गोष्टीचे इतरांवर पण परीणाम होत असतात.तुम्ही जेंव्हा चांगले काही करता, तेंव्हा तेच सगळीकडे पसरते.\nउबंटू हा कन्सेप्ट नाही, तर जीवन शैली आहे \nसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्\n← इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या. →\n सुंदर कथा काका. हा फोटो अनेकदा पहिला आहे पण त्यामागचं कारण आज कळलं. खरंच छान कन्सेप्ट आहे.\nधन्यवाद, ही गोष्ट प्रत्येक सेमिनार मध्ये सांगितली जायची\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-2041.html", "date_download": "2018-12-15T15:57:45Z", "digest": "sha1:QXPTVADEGDP6T7R6NXXERAUYPTCYD777", "length": 5408, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापौरपदाची जबाबदारी कर्डिलेंवर टाकण्यात आल्याचे समजते.भाजपच्या निवडणूक कोअर कमिटीत कर्डिले यांचा यंदा समावेश झालेला नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या हालचालीतून सुरुवातीला ते अलिप्त होते.\nमात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कर्डिले सक्रिय झाले. त्यानंतरच केडगावबाबतच्या हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीनेही केडगावबाबत कमालीची सावधगिरी बाळगली होती.भानुदास कोतकर समर्थकांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्याच्या घडामोडी काल दुपारपासून वेगाने सुरू झाल्या. भाजपच्या एका नेत्याने ही नवी खेळी केली.\nयाबाबत मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर या नेत्याने चर्चा केली. ‘वर्षा’वरून हिरवा कंदिल मिळताच केडगावमध्ये घडामोडींना वेग आला.त्यानंतर कोतकर समर्थकांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. महापौरपदासह चा हा प्रयत्न असून, त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज हा धक्का देण्यात आला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व ��ाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/modi-and-his-cabinet-have-worked-very-hard-reducing-corruption-narayana-murthy-154923", "date_download": "2018-12-15T17:06:54Z", "digest": "sha1:CTD45UMWY4IQYK656E4KVKIDPAB4ROVW", "length": 13367, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi and his cabinet have worked very hard in reducing corruption : Narayana Murthy मोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती | eSakal", "raw_content": "\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. जीएसटीबाबत देखील त्यांनी मोदींचे कौतुक केले असून जीएसटीमध्ये काही उणीवा असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत पाठराखण केली आहे.\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. जीएसटीबाबत देखील त्यांनी मोदींचे कौतुक केले असून जीएसटीमध्ये काही उणीवा असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत पाठराखण केली आहे.\nमोदी सरकार चांगले काम करत असून देशाची अर्थव्यव्यस्था सुधारण्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शिवाय भारत स्वच्छ अभियान आणि विकासासाठी काम करणारा नेता देशाला मिळाला असून सरकार सत्तेत आल्यापासून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुढे देखील संधी मिळाल्यास ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे मूर्ती एका इंग्रजी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. यावेळी मात्र मूर्ती यांनी राफेल करारावर बोलणे टाळले असून जो पर्यंत काही तथ्य समोर येत नाही तो पर्यंत मला काही माहिती नाही असेही ते म्हणाले.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dineshda.blog/2018/03/02/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T16:16:55Z", "digest": "sha1:75DSEIUFV2B6R7FI2YCWBHKGMQERDWUG", "length": 17795, "nlines": 233, "source_domain": "dineshda.blog", "title": "साखरेचे मांडे – Dineshda", "raw_content": "\n१) एक वाटी मैदा ( शीग लावून )\n२) पाऊण वाटी तांदळाचे पिठ व साखर यांचे मिश्रण ( या दोघांचे एकमेकांशी प्रमाण, तूमच्या आवडीप्रमाणे अगदी १ टेबलस्पून साखर व बाकीचे पिठ पासून १ टेबलस्पून पिठ बाकिची साखर असे कुठलेही प्रमाण घ्या. ) निम्म्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली तरी मांडे व्यवस्थित गोड होतात. याशिवाय १ टिस्पून साखर.\n५) १ टिस्पून खसखस ( ऐच्छीक )\nत्याशिवाय लाटण्यासाठी पिठी, बटरपेपर वा प्लॅस्टीकचा मोठा कागद, भाजण्यासाठी मोठा तवा लागेल.\n१) मैद्यामधे चिमूटभर मीठ आणि १ टिस्पून साखर घालून, कोमट दूधाने, पुरीला पिठ भिजवतो तितपत घट्ट भिजवून झाकून ठेवा.\n२) तांदळाचे पिठ, साखर, वेलचीचे दाणे आणि वापरत असाल तर खसखस हे कोरडेच मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या.\n३) या मिश्रणात थोडे थोडे तूप घालून चमच्याचे ढवळत रहा. एवढेच तूप घालायचे आहे जेणेकरून मिश्रण एकत्र होईल ( साधारण शिर्यासारखे दिसेपर्यंत ) त्यापेक्षा जास्त तूप घालू नका.\n४) आता मैदा तिंबायला घ्या. त्यासाठी ओट्यावर एक ताट ठेवून त्यात वरून हा गोळा जोराने फेका. मग थोडासा दूधाचा हात लावून तो गोळा दोन्ही बाजूने ओढा. पहिल्यांदा त्याचे दोन तूकडे होतील. परत परत आपटत व ओढत राहिल्यावर त्याला चांगली तार येईल म्हणजेच त्याचे दोन तूकडे न होता तो ताणला जाईल व एकसंध राहील. थोडा थोडा दूधाचा / तूपाचा हात लावला तरी चालेल. पण हा गोळा पुरणपोळीला भिजवतो तेवढा सैल व्हायला नको. नेहमीच्या चपातीला भिजवतो, तितपतच सैल असू द्या.\n५) या मैद्याचा लिंबाएवढा गोळा करून त्याची पारी करा व त्यात साखरेचे मिश्रण दाबून भरून गोळा बंद करा. ६) मंद आचेवर तवा तापत ठेवा. लोखंडी तवा असेल तर तो पालथा ठेवा पण तसा ठेवताना गॅसच्या ज्योतीला पुरेशी हवा मिळतेय याची खात्री करा.\n७) ओट्यावर बटरपेपर ठेवून त्यावर पिठी भुरभुरा व वरचा गोळा लाटायला घ्या. हा गोळा अत्यंत पातळ लाटायचा आहे. तसा लाटताना पोळी परत परत उचलण्यापेक्षा, हवा तसा बटर पेपरच फिरवून घ्या.\nमाझ्याकडे फ्लेक्सीबल चॉपिंग बोर्ड आहे. त्यावरच मी लाटलेय. या बोर्डवर एक ( कोंबडीचे ) चित्र आहे. ते चित्र पुसटसे दिसतेय, एवढी पातळ लाटलीय मी. अ���्थात तूम्ही यापेक्षा पातळ लाटू शकता. पण आकार मात्र तव्याच्या आकारापेक्षा मोठा करून चालणार नाही.\n८) आता पोळी अलगद उचलून तापलेल्या तव्यावर विस्तारून टाका. पालथा तवा असेल तर सगळीकडे पसरेल, चुण्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. सरळ तव्यात ती मधे घसरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सरळ तवा वापरायचा असेल तर शक्य तितका सपाट तवा घ्या. पालथा ठेवायचा असेल तर खोल तवा वा कढई पण चालेल.\n९) मांडा भाजायला फार वेळ लागत नाही. दोन्ही बाजूने २०/३० सेकंदातच भाजला जातो. त्याला डाग पडेपर्यंत भाजायचे नसतेच. मांडा तव्यावर असतानाच त्याची पोकळ घडी घाला. तव्यावरून उतरल्यावर तो लगेच कडक होतो, मग त्याची घडी घालता येत नाही. ( भाजताना तेल तूप अजिबात लावायचे नाही. )\n१०) बाकीचे मांडे पण असेच लाटा व भाजा.\n११) व्यवस्थित भाजलेले मांडे खुप टिकतात. घरचे साजूक तूप असेल तर स्वादही छान येतो. मांड्याचा तुकडा तोंडात टाकल्याबरोबर विरघळायला हवा, तरच तो जमला असे म्हणायचे. हा दूधासोबत खातात, नुसताही छान लागतो.\nहा पदार्थ करणे यात हौसेचा भाग खुप आहे. अगदी पातळ लाटणे जमले नाही तर थोडे जाड लाटून खरपूस भाजून घ्या व त्याला ( दुसरे काहीतरी ) नाव ठेवा..\n2 thoughts on “साखरेचे मांडे”\n‘ या बोर्डवर एक ( कोंबडीचे ) चित्र आहे.’ दिनेशदा ही ‘तीच’ कोंबडी का\n६) कुर्गी पापुट्टू / Coorgi Papputoo\n९) केळ्याचे लाडू / Banana Laddu\n२०) बाजरीचे पुडींग / Bajara Puding\n२३) बाजरीची गोड भाकरी / थालिपिठ / Sweet roti of Bajara\n२६) दामोदा फ्रोम गांबिया / Damoda from Gambia\n२७) मालवणी पद्धतीने भजीचे कालवण / Onion Pakoda in Malvani gravy\n२८) दाबेली सॅंडविच / Dabeli Sandwich\n३०) श्रीलंकन पद्धतीची भेंडीची भाजी / Sri Lankan style bhendi\n३१) कोथु रोटी -श्रीलंकन स्ट्रीट फूड / Srilankan Kothu Roti\n३५) माव्याचा अनारसा / Mawa ka Anarsa\n३७) रंगीबेरंगी भाज्यांची न्याहारी / Breakfast with vegetables\n३८) जैसलमेरी चटपटे चने / Jaisalmeri Chana\n४०) मल्टीपर्पज मसाला / Multipurpose Masala\n४१) सब्स्टीट्यूट डोसा / Substitute Dosa\n४३) उम्म अलि / Umm Ali\n४४) हैद्राबादी मिरची का सालन\n४५) घुटं – एक मराठमोळा प्रकार\n४७) काबुली पुलाव आणि कोर्मा\n४९) साबुदाण्याच्या थालिपिठाचे दोन प्रकार\n५०) मूगाच्या डाळीचे अमिरी खमण\n५१) वडा पाव – एक पर्याय\n५७) कोबीचे भानवले किंवा भानोले\n६०) कारवारी पद्धतीचे रव्याचे थालिपिठ – धोड्डाक\n६१) लाल भोपळ्याचे घारगे – एक वेगळा प्रकार\n६२) नाचणीची यीस्ट घालून केलेली भाकरी\n६४) तोंडलीची ठेचून भाजी\n६५) कंटोळी / करटोली भाजी\n६६) वांग्याचे दह्यातले भरीत\n६८) कोवळ्या फणसाची भाजी\n६९) रव्याचे स्पेशल लाडू\n७२) आंबट चुक्याचे वरण\n७४) मोठ्या करमळीच्या फळाचे लोणचे\n७५) गाजराची कांजी – गज्जर कि कांजी\n७७) तुरीच्या दाण्याचे कळण\n८१) स्पेशल बेसन लाडू\n८२) पालक कोफ्ता करी\n८४) शेवग्याच्या शेंगांचे लोणचे\n८५) शाही तुकडा / डबल का मीठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8011-%E0%A4%A4%E0%A5%87-17-%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T16:54:12Z", "digest": "sha1:5GEMVK2IK5Y4U7CQJJP3D7C453WPXTVK", "length": 18505, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nलग्नी हर्षल, धनस्थानात रवी, तृतीयेत बुध, चतुर्थात राहू व शुक्र, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लुटो व शनी वक्री दशमात मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल.\nमेष : दगदग धावपळ वाढेल\nनोकरी व्यवसायात आवश्‍यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती चिकाटीने व सातत्याने पूर्ण करा आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर रहा व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचला. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महिलांचा वेळ कलेत व मनोरंजनात मजेत जाईल. प्रिय व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनासाथी मिळेल.\nवृषभ : कामाचे श्रेय मिळेल\nनोकरी व व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल. त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.\nमिथुन : बेत सफल होतील\nपैशाची स्थिती चांगली राहील त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्वीकाराल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. घरात सांसारिक जीवनात गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. छोटा प्रवास कराल. पाहुण्यांची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील.\nकर्क : नवीन खरेदी होईल\nव्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवलेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू, कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.\nसिंह : पैशांची चिंता मिटेल\nव्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांनी कार्यतत्पर रहावे. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.\nकन्या : कामात गुप्तता राखा\nस्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामाचा कंटाळा आला तरी हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. कामात गुप्तता राखा. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. . प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. तरुणांनी अति धाडस टाळावे.\nतूळ : यशप्राप्ती होईल\nनोकरी व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. यशप्राप्ती होईल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशाचे व्यवहारात गाफील राहू नका. जोडधंद्यातून कमाई होईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.\nवृश्‍चिक : कौतुकास पात्र व्हाल\nअशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. कामात चोखंदळ राहा. स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. घरात नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.\nधनु : टीका करण्याचे टाळा\nमनातील सुप्त इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायास इप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. नोकरीत एखादी वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोटे ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अविचाराने वागू नये. सामूहिक कामात मन गुंतवावे.\nमकर : प्रसिद्धीचा योग\nकामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करू नका. व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत रहा. यश हमखास मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनाशीलता नको. नोकरीत पैशाच्या मोहापासून चार हात लांब रहा. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या मगच मत प्रकट करा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागा. कामानिमित्त प्रवासाचे योग. बरेच पैसे खर्च होतील. खेळाडूंना प्रसिद्धीचे योग.\nकुंभ : यशाचा मार्ग निवडाल\nसंथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरका. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन काटेकोरपणे करा. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांना जोडीदाराची साथ उत्तम मिळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.\nमीन : राग आवरा\nनोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाका. राग आला तरी प्रकट करू नका. शांत रहा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी तात्विक मतभेद टाळावेत. आपल्या आवडीच्या छंदात मन रमवावे आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहाडेही सजीवच असतात…\nNext articleअनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई\nउत्सुकता भविष्याची: 10 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 12 ते 18 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 5 ते 11 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची: 15 ते 21 ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची: 1 ते 7 ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/why-a-government-requiring-a-rs-20000-crore-supplementary-loan/", "date_download": "2018-12-15T15:30:52Z", "digest": "sha1:OEURO5NZAWA67YRQEUY5BLDSHBBE73GB", "length": 9550, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करणाऱ्या सरकारला कर्जाची गरज कशाला? : जयंत पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करणाऱ्या सरकारला कर्जाची गरज कशाला\nकर्जामुळे सरकारची पत घसरली\nमुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलेल्या 500 कोटींच्या बिनव्याजी कर्जावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. तिजोरीत पैसे आहेत, म्हणूनच सरकार पुरवणी मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग सरकारला कर्जाची गरज कशासाठी, असा सवाल करीत सरकार एखाद्या संस्थानकडे कोट्यावधी रूपयांचे कर्ज मागते. हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता कमी झाल्याचे यावरुन दिसून येते. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.\nशिर्डी संस्थानाकडून राज्य सरकारने 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. एखाद्या संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.\nसरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह धरायचे. आम्ही 11 हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र 4-5 हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत, असा आरोप त्यांनी केला.\nनिळवंडे धरणाचे रखडलेले काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या तिजोरीत खडाखडाट आहे. त्यामुळे सरकार अडचणीत असून कुणी कर्ज देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या ताब्यातील आणि जेथे संचालक मंडळ नेमले आहे अशा शिर्डी संस्थानाकडून 500 कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे. या कर्जामुळे राज्य सरकारची पत कमी झाली आहे, असा आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकतार ओपेकमधून बाहेर पडणार\nNext articleशबरीमला प्रकरणी भाजपकडून बेमुदत साखळी उपोषण सुरु\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/12/1.html", "date_download": "2018-12-15T15:53:33Z", "digest": "sha1:RO2LS5TYMUQ7M2D6ZKGJROMP3BWBOLRQ", "length": 9574, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "चारापिके घेण्यासाठी 1 रूपया दराने जमीन उपलब्ध | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nGhadamodi GlobalMaharashtra PikSalla दुग्धोत्पादन दुष्काळ पशुपालन सरकार\nचारापिके घेण्यासाठी 1 रूपया दराने जमीन उपलब्ध\nबुडीताखालील जमिनीला वापर हा गाळपेर पिके घेण्यासाठी येतो. मात्र पाण्याचे प्रमाण या वर्षी कमी होते. त्यामुळे या जमिनीवर कुठलीच पिके घेतली गेली नाहीत. इथून पुढे या जमिनीवर गाळपेर घेतली जाणार नाहीत असा निर्णय घेतला आहे.\nतसेच चारापिके घेण्यासाठी फक्त 1 रूपया दराने जलाशय व तलावाखालची जमीन उपलब्ध केली जाणार आहे. हि जमीन संपूर्ण रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध आहे.\nजमिनीवर चारापिके घेण्यासाठी आणि संबंधित नियोजनासाठी एक समिती आयोजित केली आहे. सदर समिती जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली आहे.\nउपलब्ध जमिनीवर चारापिके घेणार्या इच्छुकांनी 4 डिसेंबर पर्यंत पशुवैद्यकिय संस्थाकडे प्रस्ताव सादर करावेत.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T17:01:45Z", "digest": "sha1:XZBQ7V23FPVSIIQEXKEV4MBA5HPDKUU3", "length": 6359, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकणच्या बाजारात बोकडांची विक्रमी आवक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचाकणच्या बाजारात बोकडांची विक्रमी आवक\nवाकी- बकरी ईदमुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बोकडांची विक्रमी आवक झाली असून, या बोकडांना 10 हजार रुपयांपासून तब्बल 35 हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.\nप्रतिवर्षी प्रमाणे यंदाही बकरी ईदमुळे चाकण बाजार बोकडांनी खच्चून भरला आहे. या बाजारात दोन हजार बोकडांची आवक झाली असून, त्यांना चांगला भाव मिळाला आहे. तसेच आखाड पार्ट्यांना प्रचंड जोर आल्याने चाकण बाजारात बकरांच्याही संख्येत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात 16 हजार मेंढ्यांची आवक झाली असून, त्यापैकी 12 हजार 500 मेंढ्यांची विक्री झाल्याचे बाजार चांभारे, गायकवाड व शामराव बारणे यांनी सांगितले. आषाढ महिन्यात म्हणजेच आखाडात मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर अनेकांचा मोठा भर असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आखाड महिना हा इव्हेन्ट झाला आहे. त्यामुळे या भागात आखाड पार्ट्या चांगल्याच रंगू लागल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 2)\nNext articleशिवतारेंनी केली शिंदे कुटूंबाला एक लाख रूपयांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T15:39:41Z", "digest": "sha1:K4O5ODPVLZ72GSPSNO3ADOSBLS5STO47", "length": 7288, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तोंडओळखीच्या मित्राने केला दगाफटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतोंडओळखीच्या मित्राने केला दगाफटका\n– लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल लंपास\nपिंपरी – अहमदाबाद मधील उच्चशिक्षित तरुणाचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असलेली बॅग त्याच्या तोंड ओळखीच्या मित्राने लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेलमध्ये घडली.\nधीरज रामकिशन अजमीर (वय-19, सध्या रा. सीओरा विस्टा, वीरभद्रा नगर, बाणेर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, श्रीकांत चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज मूळचे अहमदाबाद येथील आहेत. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरु आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची ओळख आरोपी श्रीकांत याच्याशी झाली. शनिवारी दुपारी धीरज अहमदाबाद वरून पुण्याला आले. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी श्रीकांत पुणे विमानतळावर गेला. त्यांना घेऊन तो चिंचवड मधील कामिनी हॉटेल येथे आला.\nहॉटेलमधील रूममध्ये पोहोचल्यानंतर श्रीकांत याने त्याला इ-मेल करण्यासाठी धीरज यांचा लॅपटॉप हवा असल्याचे सांगितले. धीरज यांनी लॅपटॉप बॅग श्रीकांत याच्याकडे दिली आणि ते फ्रेश होण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेत श्रीकांत याने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. धीरज फ्रेश होऊन आल्यानंतर रूममध्ये बघितले असता श्रीकांत आणि त्यांचे सामान दोन्ही गायब होते. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleलोकपालसाठी अण्णांचा पुन्हा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T16:02:18Z", "digest": "sha1:RC36LQBT7TFXPQ4WWDREUQBREULLTF43", "length": 10755, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना\nपुणे – महापालिकेच्या 10 शुद्धीकरण केंद्रांतून तथाकथित शुद्धीकरण केलेले पाणी मुंढवा जॅकवेलमध्ये उचलण्यात येते. तेथून ते बेबी कालव्यात पाठवले जाते. परंतु, प्रत्यक्षात या जॅकवेलमध्ये उचलले जाणारे पाणी, कालव्यात सोडले जाणारे पाणी आणि पुन्हा पाटबंधारेने उचललेले पाणी याचा कुठेच ताळमेळ लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतूनच ही गोष्ट स्पष्ट होते.\nशुद्धीकरण केलेले पाणी पुढे देण्यासाठी खास हे मुंढवा जॅकवेल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. त्याला महापालिकेने तब्बल 198 कोटी रुपये खर्च केले. त्यातील 100 कोटी जॅकवेलच्या यंत्रसामग्री आणि 98 कोटी रुपये पाइपलाइनसा���ी खर्च केले. ती कार्यान्वितही झाली. रोज 1,350 एमएलडी पाणी महापालिकेल्या देण्याच्या बदल्यात मैलापाणी शुद्धीकरणातून शुद्ध होऊन शेतीच्या पुनर्वापरासाठी बेबी कालव्यात रोज 550 एमएलडी सोडण्याचा करार यावेळी करण्यात आला.\nपिण्यासाठी लागणारे पाणी हे साहजिकच शेतीपेक्षा जास्त आहे. वर्षाला शेतीसाठी सुमारे साडेसहा टीएमसी पाणी वर्षभरातून पाठवले जाते. त्यामुळेच वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी बेबी कालव्यात सोडण्याची सोय या जॅकवेलमधून करण्यात आली. परंतु, यातून वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी उचलण्याऐवजी पाटबंधारे विभाग तीन-सव्वातीन टीएमसी पाणीही उचलत नाही. वर्षाला जेवढे पाणी उचलायला हवे तेवढे दोन वर्षांत उचलले गेल्याची आकडेवारीही माहिती अधिकारातून मिळाली आहे. वास्तविक दोन वर्षांची आकडेवारी ही साडेतेरा टीएमसी असणे अपेक्षित होते.\nजर बेबी कालव्यातून मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया झालेले पाणी उपलब्ध असताना धरणसाठ्यातील पाणी का दिले जाते, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nकालवाफुटीचे खापर पाटबंधारे खात्याने महापालिकेने दिलेल्या सोयीसुविधांवर फोडले. एवढेच नव्हे, तर शहरातून वाहणाऱ्या कालव्याची दुरुस्ती ही महापालिकेने करायची, असा नियमही स्वत:हून केला. मात्र बेबी कॅनॉलपासून पुढे या कालव्यातील पाणी इंदापूरपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. मात्र दौंड येथेच हा कालवा मागच्यावर्षी फुटल्याने आता त्याचे खापर कोणावर फोडणार, हा प्रश्‍न विचारला जात आहे. सद्यस्थितीत बेबी कालवा हा यवतपासून पुढे कार्यान्वितच नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. यवतपासून पाच किमी अंतरावर असलेल्या खुबगाव येथे हा कालवा बुजल्याचे दिसून आले आहे.\nयामुळे महापालिकेने “जायका’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चून कितीही पाणी शुद्ध करून नदीत सोडले, तरी जेथे हे पाणी पोहोचवायचे आहे तो मार्गच बंद आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा, शहराच्या तहानेचा आणि औद्योगिक सेक्‍टरचा प्रश्‍न सुटणार आहे का\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसत्तेत आल्यास आरएसएसवर बंदी\nNext articleआश्रमशाळा होणार “तंबाखूमुक्त’\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T16:00:12Z", "digest": "sha1:A4VSNB5VFRJJ25OFOXJOCZ54OQPR26A5", "length": 8213, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू\nनितीन गडकरी : “रस्ते सुरक्षा’ विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज\nनागपूर – देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. हे रस्ते “डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) नुसार केले जात आहेत. मात्र, हे डीपीआर अभियंते घरी बसून तयार करत असल्याने यात प्रचंड चुका असतात, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कानउघाडणी करत रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू होत असल्याचे वक्‍तव्य केले.\nमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड कॉंग्रेसच्या 79व्या अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.\nनितीन गडकरी म्हणाले, रोड इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. वळण बरोबर न घेणे, झाडांच्या फांद्या वाहतुकीच्या आड येणे यासारखे अनेक दोष यात आढळून येतात. रस्ते सुरक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. रस्ते अपघातामुळे 3 लाख लोक दिव्यांग झाल्याचे वास्तव आहे. अपघातात सापडलेल्या 50 टक्के लोकांचे जीव वाचविण्यात आपल्याला अपयश येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nएक वळण चुकले म्हणून 150 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना या देशात घडली. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. 5 लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 18 ते 35 वयोगटातील युवकांची संख्या 65 टक्के आहे. भारतातील या भयावह वास्तवामुळे आमची मान खाली जात असल्याचे गडकरी म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचित्रपटाच्या कथेची मुळे क्‍यूबन वास्तवात दडलेली – रॉड्रिगो बॅरिसो\nNext article“खेलो इंडिया 2018′ मध्ये बहुसंख्येने व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T16:57:01Z", "digest": "sha1:YBNXO7EQXXBXKBWC53LPULIPB5YOCZP2", "length": 4219, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिकारी पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकारी पक्षी म्हणजे आपल्या नखांचा व अजोड दृष्टीक्षमतेचा वापर करून शिकार करणारे पक्षी. या समूहातील पक्षांची चोच विशिष्टरित्या बाकदार व पायाची रचना भक्ष उचलून देण्यासारखी असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१७ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/12/blog-post_84.html", "date_download": "2018-12-15T15:55:12Z", "digest": "sha1:F7BPDWNKDIBDTWAUCX63UTHL5UOWM5TT", "length": 7873, "nlines": 131, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "उपवासाचे बटाटे ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· १०-१२ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे\n· एक कच्चा बटाटा – किसून\n· हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट\n· दोन चमचे शेंगदाण्याचे कूट\n· बारीक चिरलेली कोथिंबीर\n· ७-८ कढीपत्त्याची पाने\n· चार टेबलस्पून खोवलेले ओले खोबरे\n· दोन चमचे लिंबाचा रस\n· अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ\n· अर्धी वाटी शिंगाड्याचे पीठ\n· अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ\n· एक टेबलस्पून तेल\n· उकडलेले बटाटे सोलून घ्या व स्मॅश करून ठेवा.\n· एका बाऊलमध्ये बटाट्याचा लगदा, आले, हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, खोवलेले खोबरे, व लिंबाचा रस एकत्र करून हे सर्व मिश्रण एकजीव करा.\nआता या मिश्रणाचे गोल चपटे वडे थापून ठेवा.\n· नंतर एका बाऊलमध्ये राजगिरा, शिंगाडा व साबुदाणा ही सर्व पीठे एकत्र करून त्यात पाणी घालून ओलसर पीठ बनवा.\nया पीठात मीठ, मिरचीचा ठेचा व एक किसलेला कच्चा बटाटा घाला.\n· दुसरीकडे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा.\n· तेल पुरेसे गरम होताच त्यातील एक टेबलस्पून कडकडीत तेल काढून पारीसाठी सरबरीत केलेल्या पिठात घालून मिश्रण एकजीव करा.\n· आता वडे सरबरीत पिठात सगळीकडून छान घोळवून घ्या व कढईतील गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.\nगरमागरम वडे कोथिंबीर-खोबर्‍याच्या हिरव्या किंवा खजुर-चिंचेच्या आंबट-गोड चटणी सोबत सर्व्ह करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=shabdakosha", "date_download": "2018-12-15T17:10:42Z", "digest": "sha1:UP3HXN4YF3TBSQPD36MGYM4M3AAAGNUZ", "length": 5874, "nlines": 83, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category shabdakosha", "raw_content": "\nमराठी-इंग्रजी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nसंपादक: ह. अ. भावेया शब्दकोशात एकंदर २५,३११ मराठी शब्दांचे ...\nफास्ट इंग्लिश कोर्स by वि. र. काळे Add to Cart\nऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून न ...\nविस्तारित शब्दरत्नाकर by वा. गो. आपटे Add to Cart\nह्या शब्दकोशात ६०,५५९ मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ दिलेले आहेत ...\nविस्तारित शब्दरत्नाकर (लहान टाईपातील) by ह. अ. भावे Add to Cart\nह्या शब्दकोशात ६०,५५९ मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ दिलेले आहेत ...\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार by संपादित Add to Cart\nभाषा जसजशी ग्रांथिक, शहरी होत जाते, तसतशी तिच्यात औपचारि ...\nशालेय संस्कृत शब्दकोश by संपादित Add to Cart\nमराठी व इंग्रजी अर्थासह. ...\nऐतिहासिक शब्दकोश by य. न. केळकर Add to Cart\nलेखकाने हा शब्दकोश १९६२ साली सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्रकाशक ग. ल ...\nसमानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश by संपादित Add to Cart\nसंस्कृतमधला 'अमरकोश',तसेच इंग्रजीतले असे समानार्थी शब्दकोश ...\nफार्शी-मराठी कोश by माधव ज्युलियन Add to Cart\nप्रस्तावनाआपल्या मंडळाचे सभासद प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन ए ...\nमराठी शब्दलेखन कोश by यास्मिन शेख Add to Cart\nमराठी साहित्य महामंडळाच्या शासनमान्य लेखनविषयक नियमानुसार ...\nऐसी अक्षरे रसिके : शब्द-प्रतिशब्द कोष by भास्कर हरी वझे Add to Cart\nहे भास्कर हरी वझे यांनी संपादित केलेलं पुस्तक म्हणजे भाषेच्या अ ...\nमराठी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nइंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (वरदा) by वा. गो. आपटे Add to Cart\nशालेय मराठी शब्दकोश by संपादित Add to Cart\nअनमोल उर्दू/ हिंदी शब्दकोश by रामचंद्र वर्मा Add to Cart\nहिंदी मराठी शब्दकोश (वरदा) by ह. अ. भावे Add to Cart\nइंग्रजी भाषाशिक्षक by उषा खाडिलकर Add to Cart\nअभारतीय शब्दकोश by रामदासस्वामी सोनार Add to Cart\nज्योतिष महाशब्दकोश (वरदा) by प्रभाकर मराठे Add to Cart\nअहिराणी म्हणी - वाक्प्रचार by रमेश सूर्यवंशी Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/harmanpreet-kaurs-blazing-half-century-keeps-lancashires-final-hopes-alive-in-kia-super-league/", "date_download": "2018-12-15T16:26:38Z", "digest": "sha1:73KE2ICIPC4Q4VUPDSCM2UDF2OOKNNAD", "length": 9636, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी", "raw_content": "\nहरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी\nहरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया सुपरलीगमध्ये भारताची हरमनप्रीत कौरने मंगळवारी (14 आॅगस्ट) अर्धशतक केले. तिने ही शानदार कामगिरी करत लँकेशायर थंडर संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.\nहा सामना लँकेशायर थंडर विरुद्ध यॉर्कशायर डायमंड्स यांच्यात झाला. या सामन्यात हरमनप्रीतने 44 चेंडूत 74 धावा केल्या. यात तिने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. हे तिचे या लीगमधील पहिलेच अर्धशतक आहे.\nतिने मारलेला एक चेंडू तर मैदानाबाहेर बसलेले बीबीसीचे पत्रकार स्टुअर्ट फ्लिंडर्स यांच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ते सुदैवाने मोठी दुखापत होण्यापासून वाचले. त्याचबरोबर तिच्या एका शॉटने कारची वाइंडस्क्रीनही फोडली.\nचौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या हरमनप्रीतने सुरुवातीला सलामीवीर फलंदाज निकोल बोल्टोनला चांगली साथ देत 53 धावांची भागिदारी रचली होती. मात्र निकोल 46 धावांवर असताना बाद झाल्या���े त्यांची भागिदारी तूटली.\nहरमनप्रीतला शेवटच्या षटकात कॅथरिन ब्रंटने बाद केले. हरमनप्रीतने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर लँकेशायर थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 154 धावा केल्या.\nपण यॉर्कशायर डायमंड्सला लँकेशायरने दिलेले 155 धावांचे लक्ष यशस्वी पार करण्यात अपयश आले. त्यांना लँकेशायर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 145 धावांवर रोखले. यामुळे लँकेशायरने या सामन्यात 9 धावांनी विजय मिळवला.\nयामुळे यॉर्कशायरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी\n–हार्दिक पंड्याच्या नावासमोरुन अष्टपैलू टॅग काढून टाकायला हवा\n–म्हणून होत आहे स्टीव्ह स्मिथचे कौतुक\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंब��� इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hockey-world-cup-2018-netherlands-vs-malaysia-preview/", "date_download": "2018-12-15T15:59:09Z", "digest": "sha1:FOOMBPUG2PYVRCL6J7ZE6RJSHDZZZZVH", "length": 12690, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॉकी विश्वचषक २०१८: 'स्पीडी टायगर' मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान", "raw_content": "\nहॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान\nहॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान\n कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या चौथ्या दिवशी ड गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना हा नेदरलँड विरुद्ध मलेशिया संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होईल.\nहे दोन संघ पाचव्यांदा विश्वचषकामध्ये आमने सामने येणार आहेत. याआधी या दोन संघात विश्वचषकात झालेल्या 4 सामन्यापैकी 3 सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात मलेशियाने विजय मिळवला आहे. तसेच 2013 पासून विश्वचषक व्यतिरिक्त हे दोन संघ 2 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे.\nजागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी नेदरलँडची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली झाली आहे. त्यांनी यावर्षी जूलैमध्ये मायदेशात ब्रेडा येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते.\nतसेच आत्तापर्यंत त्यांनी 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यांना 2014 च्या हॉकी विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.\nतसेच अनुभवी ड्रॅग फ्लिकर मिंक वॅन देर विडेनही नेदरलँडच्या संघात परतला आहे. त्यामुळे नेदरलँडचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी आणि जेरोइन हर्ट्झबेगर या तीन खेळाडूंवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.\nत्याचबरोबर स्पिडी टायगर अशा टोपननावाने ओळखल्या जाणाऱ्या मलेशियाच्या संघालाही कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांचीही मागील काही काळापासून चांगली कामगिरी झाली आहे. त्यांनी मागीलवर्षी बांगलादेश येथे झालेल्या हॉकी एशिया कप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.\nत्याचबरोबर जकार्ता येथे पार पडलेल्या एशियन गेम्स 2018 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. मात्र 2014 चा विश्वचषक मलेशियासाठी खास ठरलेला नाही. त्यांना या विश्वचषकात 12 व्या आणि तळातल्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\n12 व्या क्रमांकावर असणाऱ्या मलेशिया संघात फेझल आणि फित्री सारी या दोन भावांच्या कामगीरीचेही औत्सुक्य आहे. त्याचबरोबर हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू आणि निक रोझेमी हे देखील प्रतिस्पर्धी संघाला चांगली लढत देऊ शकतात.\nत्यामुळे आजच्या या सामन्यात स्पिडी टायगर्स म्हणून ओळखणाऱ्या मलेशियाला तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या नेदरलँडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.\nनेदरलँड: बार्ट सँडर, बेकर बिली (कर्णधार), बल्क लार्स, ब्लॅक पिरमिन(गोलकीपर), प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी, जेरोइन हर्ट्झबेगर, क्रुन जोरीट, द गेउस जोनास, द वूग्द बॉब, द वँग सँडर, केम्परमन रॉबर्ट, शुरमन ग्लेन, वॅन एस सेव, वॅन दम थेज, वॅन देर वेन सॅम (गोलकीपर), वॅन देर विर्डेन मिंक, वेर्गा वॅलेंटाइन.\nमलेशिया: अशारी फरहान, कोलन सईद, हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू, निक रोझेमी, फेझल सारी, फित्री सारी, जाली फेज, मुतालीब सुक्री (कर्णधार), एमन रोझमी, नाबीस नुर, रहिम रझीए, रेहमान हैरी (गोलकीपर), रोजली रामदान, सुब्रमिनियम कुमार(गोलकीपर), सुमंतरी नॉर्सीयाफिक, वॅन ह्युझन जोएल, जलील मेरहान.\n–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय\n–हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/6910-ipl2018final-ipl-final-chennai-superkings-vs-sunrisers-hyderabad-today", "date_download": "2018-12-15T15:38:04Z", "digest": "sha1:DWW7ELWOQO4JVRK6EIPLSAV36E6MMRAD", "length": 4940, "nlines": 118, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nइंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या गुणतक्त्यात प्रथम स्थानी असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ अंतिम फेरीत विजय कोण मिळवणार याचा फैसला करण्यासाठी आमने सामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज हा निकाल लागणार आहे.\nचेन्नई सुपर किंग्जला तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे तर 2016 मध्ये विजेता ठरलेला हैदराबादचा संघही विजेते पट पटका���ण्याच्या तयारीत आहे. चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवित थेट अंतिम फेरीत एन्ट्री केली होती, तर हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. आता अंतिम फेरीच्या आजच्या सामन्यात विजेते पदाची बाजी नक्की कोण पटकावणारं याची उत्सुकता सर्वांमध्ये पहायला मिळत आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/video-story-14389", "date_download": "2018-12-15T16:59:27Z", "digest": "sha1:DAVQ2XHF2WESJF6OIKUJAN5DTMEG2DYK", "length": 10109, "nlines": 110, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Central squad visit drougthpron parali, Bid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nकपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nगेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही\nVideo of गेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.\n

बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. सहा) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली. गावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली. 

\nबीड beed दुष्काळ शेती farming उत्पन्न सरपंच प्रशासन administrations सिंह निती आयोग मंत्रालय विकास कृषी विभाग agriculture department कृषी आयुक्त agriculture commissioner पुनर्वसन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-15T15:31:21Z", "digest": "sha1:HV72NEUPICLZ42F4BEAISBUACKQXV2T7", "length": 7162, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद\nइंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले.\nभय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.\nभय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉलेजमध्ये प्रमुख विषयाची निवड करताना…\nNext articleपुणे: पर्यटकांनो, स्वत:ची काळजी घ्या\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/01/blog-post_36.html", "date_download": "2018-12-15T16:31:36Z", "digest": "sha1:P73HFCWUSN7XENWTMJ72T6L52JP44E4F", "length": 9288, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "'कृषीरंग'चा मुद्रित अंक सोमवारपासून उपलब्ध | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\n'कृषीरंग'चा मुद्रित अंक सोमवारपासून उपलब्ध\nशेतकरी व कष्टकरी बांधवांचे मुखपत्र 'कृषीरंग' या साप्ताहिकाचा पहिला अंक सोमवारी (दि. २२ जानेवारी) प्रसिद्ध होत असून, नगरसह पुणे, सोलापूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख गावांत अंक उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापकीय संपादक सौ. माधुरी चोभे यांनी दिली.\nसुरुवातीच्या टप्प्यात चार पानांसह सुरू केलेला हा अंक १६ पानी रंगीत स्वरुपात गुढी पाडव्यापर्यंत प्रसिद्ध केला जाईल. हा अंक मिळण्यासाठी व वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक सुरू करून घेण्यासाठी 9422462003 या मोबाईल नंबरवर किंवा krushirang@gmail.com संपर्क साधावा. तसेच बातम्या किंवा लेखही यावरच पाठव��ण्याचे आवाहन सौ. चोभे यांनी केले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/nia/", "date_download": "2018-12-15T17:39:29Z", "digest": "sha1:44LXO6W6XAFRSR3JWHKPW45C7L5UQA73", "length": 30871, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest NIA News in Marathi | NIA Live Updates in Marathi | राष्ट्रीय तपास यंत्रणा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्���ामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्��्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय तपास यंत्रणा FOLLOW\nवेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे. ... Read More\nविशेष एनआयए कोर्टाकडून झाकीर नाईकच्या मुंबईतील 5 मालमत्तांवर टाच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. म ... Read More\nCrime NewsZakir NaikNIACourtगुन्हेगारीझाकीर नाईकराष्ट्रीय तपास यंत्रणान्यायालय\nMecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी NIA वर बोचरी टीका केली आहे. ... Read More\nAsaduddin OwaisiNIABlastअसदुद्दीन ओवेसीराष्ट्रीय तपास यंत्रणास्फोट\nमक्का मशीद स्फोट प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर न्या. रवींदर रेड्डींचा राजीनामा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात तब्बल 11 वर्षानंतर सोमवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला. ... Read More\nपाकिस्तानला करायची होती २६/११ ची पुनरावृत्ती; एनआयएनं ��ट उधळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएनआयएकडून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा वॉन्टेड लिस्टमध्ये समावेश ... Read More\nभारतातील ‘लादेन’ जेरबंद, गुजरात बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल कुरेशीला अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ... Read More\nterroristNIANew DelhiMumbaiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्लीमुंबई\nदहशतवादी कुरेशीविरोधात राज्यात चार गुन्हे दाखल, राज्य एटीएस घेणार ताबा : तपासासाठी पथक दिल्लीला होणार रवाना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर (४६)विरुद्ध राज्यात ४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्हे हे मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या गुन्ह्यांचा तपास करत आहे. यापैकी एक गुन्हा निकाली लाग ... Read More\nterroristNIANew DelhiMumbaiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्लीमुंबई\nकोण आहे 'मोस्ट वाँटेड' अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर; कुठे-कुठे केलेत हल्ले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीरला अटक केली. तौकीरवर एनआयएनं 4 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. ... Read More\nterroristNIANew Delhiदहशतवादीराष्ट्रीय तपास यंत्रणानवी दिल्ली\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ... Read More\nMalegaon BlastBlastNIAमालेगाव बॉम्बस्फोटस्फोटराष्ट्रीय तपास यंत्रणा\nISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ... Read More\nISISNIAHinduIslamLove JihadSupreme Courtइसिसराष्ट्रीय तपास यंत्रणाहिंदूइस्लामलव्ह जिहादसर्वोच्च न्यायालय\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/close-contests-mark-opening-day-at-mslta-yonex-sunrise-hotel-ravine-all-india-ranking-super-series-under-16-tennis/", "date_download": "2018-12-15T16:00:19Z", "digest": "sha1:C563LWQ73RLNK4UE6MIAYYPDCRMNCAEH", "length": 9376, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय", "raw_content": "\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय\nपाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या प्रणव गाडगीळ याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.\nपाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या क्वालिफायर प्रणव गाडगीळने आंध्रप्रदेशच्या सातव्या मानांकित लोहित रेड्डीचा 6-1, 6-0असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्जुन गोहडने क्वालिफायर ओम काकडचा 6-1, 6-2असा सहज पराभव केला. दक्ष अगरवालने काफिल कडवेकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(6), 6-3असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या साहेब सोधी याने तेलंगणाच्या रोहन कुमारचा 5-7, 6-3, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:\nफैज नस्याम(महा)(1)वि.वि.साहिल तांबट(महा) 6-3, 6-3;\nप्रसाद इंगळे(महा)वि.वि.क्रिस नासा(महा) 4-6, 6-4, 6-4;\nदक्ष अगरवाल(महा)वि.वि.काफिल कडवेकर(महा) 4-6, 7-6(6), 6-3;\nयशराज दळवी(महा)(6)वि.वि.निरव शेट्टी(महा) 2-6, 6-4, 6-0;\nआदित्य नंदा(हरियाणा)(4)वि.वि.अनर्घ गांगुली(महा) 2-6, 6-3, 7-6(1);\nसाहेब सोधी(महा)वि.वि.रोहन कुमार(तेलंगणा) 5-7, 6-3, 6-3;\nअर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.ओम काकड(महा) 6-1, 6-2;\nप्रणव गाडगीळ(महा)वि.वि.लोहित रेड्डी(आंध्रप्रदेश)(7) 6-1, 6-0;\nआयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.अथर्व आमरुळे(महा) 6-0, 6-2;\nऋषी जलोटा(चंदीगड)(2)वि.वि.काहिर वारीक(महा) 6-3, 6-4;\nआदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.हिर किंगर(महा) 6-0, 6-0;\nपरी चव्हाण(महा)वि.वि.रुमा गायकवारी(महा) 6-1, 6-2;\nजिया परेरा(महा)वि.वि.कांजल कंक(महा) 6-1, 6-1.\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/west-indies-train-in-dubai-after-bcci-snub/", "date_download": "2018-12-15T15:59:06Z", "digest": "sha1:5RZWSRVM5ZH7KCE4JRTTETMPAP3XG72H", "length": 7942, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही", "raw_content": "\n भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही\n भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही\nवेस्ट इंडिजचा संघ आपल्या आगामी भारत दौऱ्यात 2 कसोटी, 5 वन-डे सामने आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 4 ऑक्टोबर पासुन चालु होणाऱ्या मालिकेसाठी त्यांना सरावासाठी भारतात पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते.\nत्यासाठी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे याबाबत त्यांनी विचारणी केली असता आम्हाला नकार देण्यात आला. भारतात सरावासाठी जागा मिळाली असती तर वेळ वाचला असता. आयसीसीने आम्हाला दुबईतील आयसीसी ग्लोबल अॅकॅडमी येथे सराव करण्यासाठी जागा दिली आहे. त्यात आम्ही आनंदी असल्याचे वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले आहे.\nभारतात सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2018 -19च्या सामन्यांमुळे मैदान उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.\nवेस्ट इंडिजचा संघ आताच कॅराबियन प्रिमिअर लीग खेळूून आला आहे. कसोटी सामन्यात आमचा संघ संघर्ष करत आहे. विवीध बेटावरून असलेल्या खेळाडूंनी या आव्हानाचा सामना करून त्यात प्रगती करून घेतली पाहिजे असेही स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले.\n–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात\n–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो\n–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल��हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-12-15T16:54:43Z", "digest": "sha1:S7GR2QX7AW4QGFKR4ZANG7GNNUHWTSG4", "length": 28096, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (120) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (231) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (163) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (150) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (148) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (113) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (51) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (44) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (14) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (14) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nपैलतीर (8) Apply पैलतीर filter\nक्रीडा (7) Apply क्रीडा filter\nफॅमिली डॉक्टर (3) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove व्यवसाय filter व्यवसाय\nमहाराष्ट्र (650) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (402) Apply प्रशासन filter\nव्यापार (313) Apply व्यापार filter\nउत्पन्न (309) Apply उत्पन्न filter\nसाहित्य (213) Apply साहित्य filter\nगुंतवणूक (198) Apply गुंतवणूक filter\nकोल्हापूर (188) Apply कोल्हापूर filter\nमहामार्ग (174) Apply महामार्ग filter\nसोलापूर (171) Apply सोलापूर filter\nराजकारण (166) Apply राजकारण filter\nपुढाकार (164) Apply पुढाकार filter\nमहापालिका (160) Apply महापालिका filter\nनोटाबंदी (151) Apply नोटाबंदी filter\nपर्यावरण (144) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (144) Apply मुख्यमंत्री filter\nराज्यात २ ���जार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राफेल...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची...\nउत्तम कामगिरीबद्दल मोहोळ पोल��सांचा एसपींकडून सन्मान\nमोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे...\nऑनलाइन फूड डिलिव्हरी हॉटेलचालकांसाठी ‘लय भारी’\nऔरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यवसायातही वाढ झाली आहे. शहरात तीन ते चार फूड ॲण्ड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्या आल्यामुळे ऑनलाइन...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग व्यावसायिकांनी आजअखेरपर्यंत सुमारे 2 लाख 50 हजार कापूस गाठींची निर्मिती केली आहे. गेल्या पंधरवड्यात कपाशीची आवक मंदावली होती. आता मात्र कपाशीच्या भाववाढीचे संकेत...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे अस��र्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nभाजपने आत्मपरीक्षण करावे : विजय सरदेसाई\nमडगाव ः गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारमधील ज्येष्ठ सहकारी पक्ष असलेल्या भाजपला दिला आहे. दिल्ली येथे रामलीला मैदानावर गोव्याच्या खाण अवलंबितांनी आजपासून...\n#decodingelections : छत्तीसगडची काँग्रेसला निर्णायक साथ\nराजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, \"काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...\nवेश्‍या व्यवसायास प्रवृत्त करण्याऱ्या तरुणास अटक\nयेरवडा : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या शुभम सुखदेव सोनवणे (वय 25, रा. संजय पार्क, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शुभम हा दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांचा मुलगा आहे. सोनवणे यांच्यासह इतर दोन आरोपींनी फिर्यादी युवतीला पश्‍चिम बंगालमधून...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे. शहाड रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा सौदा होणार असल्याची माहिती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘न��ळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/blog-post_99.html", "date_download": "2018-12-15T16:10:47Z", "digest": "sha1:JZYSKLG5SYZEI7ST6CWHRVD33U5JA2J3", "length": 11641, "nlines": 146, "source_domain": "www.krushirang.com", "title": "टंचाई परिस्थितीचा अहवाल त्वरीत शासनाकडे पाठवा : विजय देशमुख | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nटंचाई परिस्थितीचा अहवाल त्वरीत शासनाकडे पाठवा : विजय देशमुख\nजिल्ह्यातील टंचाई परिस्थिती बाबतचा अहवाल लवकरात लवकर राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या.\nया बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस अधी��्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेआदी उपस्थित होते.\nपालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पहाता राज्य शासनाकडून जास्तीत-जास्त मदतमिळविण्यासाठी परिपूर्ण अहवाल पाठविण्याची गरज आहे. त्यासाठी महसूल विभाग, कृषि विभाग, जिल्हा परिषद आणि ग्रामीणपाणीपुरवठा विभागाने एकत्रित येऊन टंचाई आराखडा तयार करावा.\nअतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्याकामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मंजूर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील बंधाऱ्यांनाआवश्यक असणारे बरगे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्या, असे सांगितले.\nबैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, पोलिसउपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक चंदनशिवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापकसंजय कदम, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आह��त. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/10/imp.html", "date_download": "2018-12-15T16:19:17Z", "digest": "sha1:DIDQFQZYA4P2YYIMYUHTOJXADGWTBFGY", "length": 10928, "nlines": 142, "source_domain": "www.krushirang.com", "title": "IMP : ज्वारी लागवड तंत्रज्ञान | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nIMP : ज्वारी लागवड तंत्रज्ञान\nरब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन करण्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झालेल्या क्षेत्रात श्रावणी पोळ्यानंतर ज्वारीची पेरणी सुरू होते. तर, मराठवाडा भागात आता पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होणार आहे.\nज्वारी या पिकाच्या लागवडीचे तंत्र समजून घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे. रब्बी ज्वारी पेरणीसाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी विभागनिहाय शिफारस केलेल्या सुधारित जातींची निवड करावी. हलक्‍या जमिनीसाठी सिलेक्‍शन-3, फुले अनुराधा या जातीचे वाण वापरावे. तर, मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१ आणि भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. २२, पीकेव्ही क्रा��ती, परभणी मोती या जाती निवडाव्यात.\nहुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. त्यासाठी प्रतिहेक्‍टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (३०० मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी ४५ x १५ सें.मी. अंतर ठेवावी. ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा. गरजेनुसार खात व पाणी व्यवस्थापन करावे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/goa/drugs-were-found-iits-we-had-stay-away-manohar-parrikar/", "date_download": "2018-12-15T17:37:20Z", "digest": "sha1:5O45WQ23UGTMKCZYLEHEEPCLCOYH4IG3", "length": 32506, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drugs Were Found In Iits, But We Had To Stay Away - Manohar Parrikar | आयआयटीमध्ये शिकताना ड्रग्ज मिळायचे, पण त्यापासून आम्ही दूर राहिलो - मनोहर पर्रीकर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज���यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nआयआयटीमध्ये शिकताना ड्रग्ज मिळायचे, पण त्यापासून आम्ही दूर राहिलो - मनोहर पर्रीकर\nमी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो.\nपणजी : मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. त���ेच आजच्या विद्यार्थ्यांनीही यापासून दूर रहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे केले.\nसायबर एज योजनेखाली बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याच्या कार्यक्रमावेळी येथील संस्कृती भवनमधील सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. सायबर एज योजनेखाली सरकार मुलांना जे संगणक किंवा लॅपटॉप देते, त्याचा गैरवापर ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी मुले करतात अशा प्रकारच्या बातम्या प्रारंभी यायच्या. ज्या विद्यार्थ्यांना ब्ल्यू फिल्मसारख्या गोष्टी पहायच्या असतात, त्यांना लॅपटॉपच हवे आहेत असे काहीच असत नाही. आम्ही शिकताना देखील काही टार्गेट मुले असायची. त्यावेळी लॅपटॉप वगैरे आलेच नव्हते. त्या काळातही ब्ल्यू फिल्मसह सगळ्या गोष्टी काही टार्गट मुलांमध्ये चालायच्या. मी आयआयटीत असतानाही तेच चालत होते. त्यासाठी संगणकाची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nसायबर एज योजनेखाली बारावीच्या आणि बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. बुधवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पणजी परिसरातील पाच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पन्नास विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे. काही बुद्धीवादी कोणत्याही प्रकारची व चुकीची माहिती सोशल मिडियामधून पाठवत असतात. सोशल मिडियाला फिल्टर नसतो. विद्यार्थ्यांनी समोर येणारी माहिती फिल्टर करून मगच त्या माहितीचे ग्रहण करण्याची क्षमता स्वत:मध्ये विकसित करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायबर एज योजनेखाली तुम्ही आम्हाला संगणक दिले होते, त्याचा चांगला वापर करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे मला काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी भेटून सांगितले आहे. ही योजना आणल्याचे सार्थक झाले असे मला त्यावेळी वाटले असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nविद्यार्थ्यांनी सायबर एज योजनेखाली लॅपटॉप मिळाल्यानंतर त्या लॅपटॉपची खुल्या बाजारात विक्री करू नये. आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू, असा इशारा यावेळी शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिला. अशा प्रकारे लॅपटॉप खरेदी करणारेही अडचणीत येतील. आम्ही लॅपटॉप जप्त करू, असे भट म्हणाले.\nयावेळी माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हेही व्यासपीठावर होते. त्यांचेही भाषण झाले. आधु���िक काळात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले. गुगल सर्चमधून सगळे काही आरामात मिळत असले तरी, विद्याथ्र्यानी त्यांची वाचनाची सवय बंद करू नये, असेही खंवटे म्हणाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, माहिती व तंत्रज्ञान सचिव श्री. अभ्यंकर, संचालक श्री. झा हेही यावेळी व्यासपीठावर होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइफ्फीच्या उद्घाटनाला शाहरुख खान तर समारोपाला बच्चन कुटुंबीय\nप्लास्टिकमधून पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही - मनोहर पर्रीकर\nHappy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर\nगणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर\nसरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री\nगोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम\nमासळीप्रश्नी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मंत्र्यांशी चर्चा, नियम शिथिल करणार नाही - राणे\nफसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी\nजनतेला सुरक्षा देणारे पोलीस चिखली वसाहतीतच असुरक्षित\nविद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमविषयक अभ्यासक्रम : निखिल देसाई\nगोव्याचे मासळीवाहू ट्रक कारवारमध्ये अडविले; स्थानिक मच्छिमारांचा एफडीए अधिकाऱ्यांना घेराव\nगोवा भाजपामध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्षही बदलणार, शनिवारी बैठक\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी यु��ोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drain-dry-dams-drought-relief-measures-13771", "date_download": "2018-12-15T17:04:12Z", "digest": "sha1:XPNIY2DROA2GGIE6ELX7SFFIAXB5ZAKS", "length": 14656, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Drain in dry dams for drought-relief measures | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन\nआंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन\nआंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.\nदुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना शासन व प्रशासन बैठकांचा फार्स करत आहे. मागण्यांच्या निवेदनांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे असे आंदोलन केल्याचे संयोजक राजेंद्र मस्के म्हणाले.\nजनावरांना चारा - पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शंभर दिवस पुरेल येवढा चारा उपलब्ध असलेला चुकीचा अहवाल रद्द करावा, मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, आदी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थ��डावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T16:29:05Z", "digest": "sha1:NHSALZVRYPMZ5KWJPA4DTTNIZLMLELXN", "length": 8573, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजपत्रित अधिकाऱ्यांचा संप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमागण्यांबाबत शासनाची चालढकल होत असल्याचा आरोप ;\nपुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश\nपुणे, दि. 3 – राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ राज्यासह पुण्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रकाद्वारे दिली. या संपामध्ये पुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.\nराजपत्रीत अधिकाऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अनेकवेळा बैठका पार पडल्या. त्यामध्ये सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता वेळेवर मिळत नाही, पाच दिवसांच्या आठवडा अशा विविध मागण्या वारंवार करूनही त्याबाबत ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी होत नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्‍वासने दिली जातात. त्यामुळे दि. 7, 8 आणि 9 ऑगस्टला राज्यासह पुणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष एन. पी. मित्रगोत्री यांनी दिली.\nदररोज 45 मिनिटे काम अधिक करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा. केंद्रात व 23 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असताना तसेच राज्यात काही संवर्गात 62-65 वय असताना, राज्य शासकीय सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षच ठेवण्यात आले आहे. रिक्तपदे जवळपास दोन लाखांपर्यंत आहेत. यासंदर्भात कार्यकारणीची गुरूवारी बैठक झाली. यामध्ये शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तीन दिवस संप करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. 72 राजपत्रित अधिकारी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयोजनेच्या उद्दीष्टामध्ये वाढ करण्याची मागणी\nNext articleमराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवा\nकॅडेन्स, वेंगसरकर अकादमी संघांची आगेकूच\nखेळाडूंना ‘सपोर्ट सिस्ट���म’ मिळणे आवश्‍यक : चंदू बोर्डे\nव्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच\nरस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला\nअर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post_24.html", "date_download": "2018-12-15T16:40:36Z", "digest": "sha1:56WFP3HVKOHRWDQJSBUEHBOLFPPVUK6P", "length": 7026, "nlines": 134, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: हा खेळ पैश्यांचा....", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, २४ सप्टेंबर, २०१२\nकंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा\nसंपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा\nहा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा\nइन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा\nयशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा\nआभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर\nजे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास\nअनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा\nया साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत\nओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित\nगवसेल का सूर अपुल्या, 'अझाद' जीवनाचा .....\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, सप्टेंबर २४, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-womens-world-t20-2018-ashleigh-gardners-all-round-performance-seals-4th-title-for-australia/", "date_download": "2018-12-15T16:00:43Z", "digest": "sha1:35WLYG5AGUANZEI2NKHLGGEIDRC7YRXV", "length": 10477, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव", "raw_content": "\nमहिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव\nमहिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव\n आज (25 नोव्हेंबर) महिला टी20 विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी इंग्लंड महिला संघाचा 8 विकेट्सने पराभव करत चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आॅस्ट्रेलियाच्या या विजयात अॅशलेह गार्डनरचा अष्टपैलू खेळ महत्त्वाचा ठरला.\nआत्तापर्यंत सहा महिला टी20 विश्वचषक झाले आहेत. या सहा विश्वचषकांपैकी 2010, 2012, 2014 आणि 2018 चा विश्वचषक आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर 2009 ला इंग्लंड आणि 2016 ला विंडिजने या महिला टी20 विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती.\nआज पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलिया समोर 106 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आॅस्ट्रेलियाने 15.1 षटकातच पूर्ण केले. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती.\nपण चांगल्या सुरुवातीनंतरही एलिसा हेलीने 22 धावांवर असताना विकेट गमावली. त्यानंतर अॅशलेह गार्डनर आणि बेथ मुनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मुनीने 14 धावांवर खेळत असताना तिला इंग्लंडच्या डॅनिएल हेझलने बाद केले.\nपण त्यानंतर मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना आॅस्ट्रेलियाच्या गार्डनर आणि कर्णधार मेग लेनिंगची विकेट घेण्यात अपयश आले. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 62 धावांची भागीदारी रचत आॅस्ट्रेलियाला चौथा महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.\nगार्डनरने 26 चेंडून नाबाद 33 धावा केल्या. या खेळीत तिने 1 चौकार आणि 2 षटकार मारला. त��� कर्णधार लेनिंगने तीन चौकारांसह 30 चेंडूत 28 धावा केल्या.\nतत्पूर्वी इंग्लंड कडून डॅनिएल वॅट आणि कर्णधार हिदर नाइट यांनीच थोडीफार लढत दिली. पण या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.\nवॅटने 37 चेंंडूत 43 धावा केल्या. या खेळीत तिने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर नाइटने 28 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 25 धावा केल्या.\nआॅस्ट्रेलियाकडून गार्डनरने सर्वाधिक धावांत 3 विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी मेगन शट(2/13), जॉर्जिया वेरहॅम(2/11) आणि एलिस पेरी(1/23) यांनी विकेट घेत इंग्लंडचा डाव 19.4 षटकात 105 धावांवर संपूष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’\n–प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात असा मोठा पराक्रम करणारा सिद्धार्थ देसाई ठरला पहिला खेळाडू\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज सं��ांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shahid-afridi-set-to-feature-in-uae-t20x/", "date_download": "2018-12-15T15:59:47Z", "digest": "sha1:A4SLXLEZ4XNWFLNIUWRQMC5GQTYHKYZ3", "length": 7688, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना", "raw_content": "\nशाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना\nशाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना\nयुएईत टी-20 एक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युएईच्या बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.\nआफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ह्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.\nत्याच्या सोबत अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये इऑन मॉर्गन, डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसेल यांचा समावेश आहे.\nही स्पर्धा 19 डिसेंबर 2018 ला सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 11 जानेवारी 2019 ला होणार आहे.\nयुएई टी-20 एक्स स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांने सांगितले कि शाहीद अफ्रिदी, सलमान बट् हे खेळाडू स्पर्धेचा चेहरा असणार आहेत. या स्पर्धेतील सामने नक्कीच चुरशीचे होतील.\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आधीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याला टी-20 खेळायला आवडत असल्याचे त्याने सांगितले.\nशाहिदी आफ्रिदीने 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत तर फलंदाजीत 91 डावात 150 स्ट्राइक रेटने 1416 धावा केल्या आहेत.\n-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ\n-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला\n-अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदा��ाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/kite-flying-carefully-24247", "date_download": "2018-12-15T16:38:51Z", "digest": "sha1:SZKA23QA2IVARCR4UE4D6GVHHZS6RLXK", "length": 14000, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kite flying but carefully पतंग उडवा; पण जरा जपून | eSakal", "raw_content": "\nपतंग उडवा; पण जरा जपून\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nनागपूर - अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंगप्रेमींनी आवश्‍यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.\nनागपूर - अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंगप्रेमींनी आवश्‍यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.\nपतंग उडविण्याचा मोह सर्वांना��� होतो. मात्र, शहरात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंचा खांबांवर अडकतात. तो काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोटचा वापर करतात. हे करताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्‍यता असते. हा प्रकार जिवावर बेतू शकतो. बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. मांजा ओढताना तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा मांजा वीजप्रवाहित तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहित्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन अपघाताची दाट शक्‍यता आहे, असेही महावितरणतर्फे कळविण्यात आले.\nकाही दिवसांपूर्वी नागपुरात सद्‌भावनानगर येथील देवांशू विजय अहेर या ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. तो मिरे ले-आउट येथील आजोबांच्या घरावर पतंग उडवीत असताना उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने ही घटना घडली होती. दुसऱ्या एक घटनेत खामला येथील झोपडपट्टीतील राजेश पटेल या १८ वर्षीय तरुणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढण्याच्या नादात मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले.\n- तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.\n- वीज तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.\n- वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.\n- पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.\n- पतंग उडविताना मुलांवर पालकांनी लक्ष द्यावे.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगा��� (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nवीज कनेक्‍शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6461-cwg2018-game-win-sportsperson-ger-hand-to-hand-prize-said-vinod-tawade", "date_download": "2018-12-15T15:36:32Z", "digest": "sha1:XZC5WDPY6A4H7VRMMPW56AE6ULXNBY52", "length": 5475, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केलीय.\nराज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod6_Kulith.html", "date_download": "2018-12-15T16:57:03Z", "digest": "sha1:GEY2BXIE6G5YGEKC5KNPIOKLFY3VDZ36", "length": 3223, "nlines": 69, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nनैसर्गिक कुळीथ खाण्याचे फायदे :\n* अंगातील ताप कमी करते.\n* वजन कमी करण्यात याची मदत होते.\n* मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते.\n* नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.\n* सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.\n* या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते.\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे दुध (A२ दुध)\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T15:45:54Z", "digest": "sha1:A2BSXI5NY4DNU7G5FLJGKVP4QRLDO7A4", "length": 9617, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार���ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला\nजम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला\nनवी दिल्ली – जम्मू काश्मीर मधील सोपोरमध्ये सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्यामध्ये सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे.\nपोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जखमी जवानांना रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरास घेराव घालण्यात आला आहे आणि शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे’.\nयाआधी सोमवारी सकाळी घाटीमध्ये सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे एक मोठी शोधमोहिम करण्यात आली होती. यादरम्यान पुलवामा आणि शोपिंयामधील 20 गावांमध्ये शोधमोहिम करण्यात आली. यावेळी लोक आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाल्याचे समोर आले होते आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.\nइराकमध्ये इस्लामिक स्टेट समूहातील जिहाद्यांनी केला हमला\nमल्ल्याळम सुपरस्टार ‘मोहनलाल’ आणि ‘नरेंद्र मोदींच्या’ भेटीने राजकीय चर्चेला उधाण\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध��ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T15:31:09Z", "digest": "sha1:BQGWWZIK2T62DKZG54U25AJD35UXPNZX", "length": 10601, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान���यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार\nबिजनौर: पेट्रोकेमिकल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ६ मजूर ठार\nउत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एका पेट्रोकेमिकल कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण होरपळले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत.\n१२:१२ म.उ. – १२ सप्टें, २०१८\nANI UP यांची इतर ट्विट्स पहा\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nबिजनौर ठाण्याच्या हद्दीतील नगिना रस्त्यावर मोहित केमिकल कारखाना आहे. या कारखान्यात बुधवारी सकाळी बॉयलर फुटल्यामुळे ६ मजुरांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला. त्यावेळी मजूर बॉयलरजवळच काम करत होते.\nगेल्या काही दिवसांपासून टँकला गळती असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी मॅकेनिक व मजूर ही गळती बंद करण्यासाठी वेल्डिंगचे काम करत होते. त्याचवेळी मोठा स्फोट झाला व टँक फुटला. त्यावेळी टँकवर उभे असलेल्या मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात पळापळ झाली.\nयापूर्वी अशाच पद्धतीची घटना रायबरेली जिल्ह्यात घडली होती. मागील वर्षी रायबरेलीतील ऊंचाहार ठाण्याच्या क्षेत्रातील एनटीपीसी प्लांटमधील बॉयलर फुटल्याने २० हून अधिक लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.\nसाखरेमुळे मधुमेह होतो, आता ऊसाऐवजी दुसरं पीक घ्या: योगींचा सल्ला\nमोदी सरकारच्या मुद्रा योजनेमुळे थकीत कर्जाचा डोंगर वाढणार: रघुराम राजन\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भा��प पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mkcl.org/mr/directors", "date_download": "2018-12-15T16:08:08Z", "digest": "sha1:FXV6IITVQNKEIGU2Z4CATPBEBIXNLKWF", "length": 4930, "nlines": 81, "source_domain": "mkcl.org", "title": "संचालक मंडळ | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nडॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष\nप्रेसिडेंट – नेशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अध्यक्ष – राजीव गांधी सायन्स अंड टेक्नोलोंजी कमिशन, अध्यक्ष – टेक्नोलोंजी इन्फोर्मेशन, फोरकास्टिंग अंड असेसमेंट कौन्सिल\nप्रोफेसर – कम्प्युटर सायन्स अंड इंजीनिअरिंग, IIT मुंबई\nनामांकित संचालक - महाराष्ट्र शासन\nमुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग\nडॉ. आर. बी. देशमुख\nमाजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nप्रोफेसर (डॉ.) चारुदात्त डी. मायी\nएएफसी लिमिटेड चे अध्यक्ष व माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळ (एएसआरबी)\nमाजी डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अंड अग्रीकल्चर, पुणे\nप्रोफेसर एताकुला वायुनंदन, संचालक\nमा. कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nप्रख्यात चित्रपट आणि दूरदर्शन कलाकार\nमहाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hridayantar-movie-many-festvals-esakal-news-65735", "date_download": "2018-12-15T17:09:24Z", "digest": "sha1:B5WUEJ2NK4QVD2R3LQCQFUYG3SLZOIXF", "length": 13382, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "hridayantar movie in many festvals esakal news मेलबर्नकरांचा 'ह्रदयांतर'ला आग्रही प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nमेलबर्नकरांचा 'ह्रदयांतर'ला आग्रही प्रतिसाद\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nविक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.\nमुंबई : विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.\n7 जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळत असलेल्या हाऊसफूल प्रतिसादामूळेच वितरकांनी हृदयांतरचे पाचव्या आठवड्यातही महाराष्ट्रभरात शो ठेवले आहेत. पाच आठवडे चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचण्य़ात सध्या फारच कमी मराठी सिनेमांना यश मिळतंय. त्यामूळे सध्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुखावली असतानाच, आता हृदयांतरसाठी मेलबर्न मधून अजून एक आनंदाची बातमी आली आहे.\nफेस्टिव्हलची सुरूवात होण्याअगोदरच मेलबर्नमध्ये ह्या आठवड्याअखेरीस ठेवण्यात आलेल्या हृदयांतरच्या प्रीमीयरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आयोजकांनी फेस्टिव्हलमध्ये व्हेंटिलेटरचा अजून एक शो वाढवला आहे.\nसूत्रांच्या अनुसार, कोणत्याही फेस्टिव्हलचे नियोजीत शो असतात. आणि मेलबर्नसारखी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स तर नियोजीत वेळापत्रकांनूसारच आपल्या कार्यक्रमांची आखणी करतात. अशावेळी त्यांनी लोकाग्रहास्तव अजून एक शो वाढवणं ही एक खूप गोष्ट म्हणावी लागेल. आणि हे ह्या चित्रपटाचं यश आहे, की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला त्याच्या पहिल्याच खेळाला हा प्रतिसा�� मिळतोय.\nटोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ एक कौटूंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य,अमित खेडेकर आणि मीना नाईक मुख्य भूमिकेत आहेत.\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nभात शोधुनी जीव शिणला...\nबेबडओहोळ - भात झोडून बाजूला पडलेल्या पळंजातून तासन्‌ तास उभे राहून तांदूळ शोधणाऱ्या चिमुकल्या आढले रस्त्यावरील भात मिलजवळच पाहायला मिळत आहेत....\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-accused-were-arrested-killings-expose-elderly-12672", "date_download": "2018-12-15T16:31:00Z", "digest": "sha1:ZD7QBY3AQB7UQEYQCF7FN4L4C4BLLGC7", "length": 12346, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "two accused were arrested in the killings expose the elderly वृद्धेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक | eSakal", "raw_content": "\nवृद्धेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nनागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.\nनागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.\nशशिकला ठाकरे (वय 60, रा. सक्‍करदरा पोलिस स्टेशनसमोर) यांचा सोमवारी घरात घुसून प्रवीण आणि शिवा या दोघांनी कैचीने हल्ला करून खून केला होता. हे हत्याकांड लूटमारीच्या उद्देशाने घडल्याचे समोर आहे. शशिकला यांच्या घराशेजारी असलेल्या बांधकामावर ते मजुरी करायचे. त्यांची नजर घरी एकट्या असलेल्या शशिकला यांच्यावर गेली. एकाने शशिकला यांचे तोंड दाबले तर दुसऱ्याने वृद्धेच्या गळ्यावर कैचीने वार करीत ठार केले. शशिकला यांचा खून केल्यानंतर आरोपींनी लगेच घरात शोधाशोध केली. घरात हातात आले तेवढे घेऊन त्यांनी पळ काढला. दोघांनीही सोमवारी सायंकाळी गोंदिया गाठले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना गोंदियातून अटक केली.\nसीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी वृद्धेच्या घरात घुसताना आणि बाहेर निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांची संख्या लक्षात आली. रेतीचे कामे सुरू असल्यामुळे बांधकाम मजुरांवर पोलिसांचा संशय होता. वर्णनावरून माहिती काढताचे ते प्रवीण आणि शिवा असल्याचे लक्षात आले.\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकि��� वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nमाऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालापट\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-100d-dslr-body-black-price-psbKf.html", "date_download": "2018-12-15T16:05:31Z", "digest": "sha1:OVYBAKH24J6EBD45DGOCQEV2HD73MLYP", "length": 19290, "nlines": 428, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस १००ड दसलर\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत Sep 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅकएबाय, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 49,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव EOS 100D\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4 fps\nसिन्क टर्मिनल 1/200 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nऑप्टिकल झूम 5 x\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nविडिओ रेकॉर्डिंग 1080p @ 30fps\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1964 पुनरावलोकने )\n( 899 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 374 पुनरावलोकने )\n( 994 पुनरावलोकने )\n( 433 पुनरावलोकने )\n( 569 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर ��्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://nabhikmahamandal.com/event/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T16:44:31Z", "digest": "sha1:KTMCE72T5U4UTVHEGOVSFMAMPKIP3QSS", "length": 4493, "nlines": 61, "source_domain": "nabhikmahamandal.com", "title": "नाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न – Welcome to Nabhik Mahamandel", "raw_content": "\nनाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न\nनाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न\nदि. 8 मार्च 2017 रोज बुधवार ला जागतिक महिला दिना निमित्य महिला मेळावा सच्चीदानंद सभागृह\nरिंग रोड मानेवाड़ा, नागपुर येथे आयोजित केला होता.\nसमाजातील मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. महाराष्ट्र नाभिक मंच महिलाआघाड़ी च्या जिल्हा अध्यक्ष सौ. हिराताई बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास सौ. मनिशा पापडकर, दक्षीण विभाग अध्यक्ष, सौ मीनाक्षी गतफने पश्चिम विभाग अध्यक्ष, सौ भाग्यलता तळखंडे, युवा आघाड़ी सह सौ सिमाताई आस्करकर. सौ मालीनीताई चन्ने या विशेष अतिथि रूपाने तसेच सौ सिमा तळखंडे, दक्षीण अध्यक्ष नाभिक एकता महिला मंच, सौ शिल्पा मिराशे, संघठन सचिव ना ए म मंच उपस्थित होत्या.\nमान्यवर वक्त्यानि महिला संघठन मजबूत होण्या सोबत महिलानी मोठ्या प्रमाणात विविध कार्यात भाग घेण्याकरिता, तसेच अंगीकृत गुणांचा विकास करण्या करिता समोर येन्याचे आवाहन केले. या प्रसंगी बचत गट, महिला उदयोग आदिं वर प्रेसेंटेशन देण्यात आले.\nप्रास्ताविक सौ. मालती अमृतकर तसेच आभार प्रदर्शन सौ. विद्या कुकटकर यानि केले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन कु. तृषाली खैरकर हिने केले. त्याला सहयोग कु. अश्विनी निंबाळकर हिने केले.\nकार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महमंडळाचे आणि विविध शाखेंचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाभिक एकता महिला मंच च्या पदाधिकारी, सदस्य आणि नाभिक एकता मंच चे सदस्य ह्यांनी सहयोग केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.eprabuddhbharat.com/", "date_download": "2018-12-15T16:20:53Z", "digest": "sha1:AP737YAMSF4DO4JUKOW4WIAX5MOG23VI", "length": 6003, "nlines": 60, "source_domain": "www.eprabuddhbharat.com", "title": "e-paper Prabuddha Bharat", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वंयसेवक संघास अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खुल��� पत्र \nप्रति, मा. बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, नागपूर, सप्रेम जयभीम. [...]\nनॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड अडचणीत – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर\nमुंबई - नॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आलेले आहे. 9 नोव्हेंबर [...]\nभटक्या विमुक्त जमातींचा राजकीय स्वतंत्र मार्ग ९ जूनला स्पष्ट होणार\nभटक्या विमुक्त जमातीचे पुण्यात 9 जूनला राष्ट्रीय अधिवेशन, अॅड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख [...]\nअग्निकांडात भस्म झालेल्या कुटुंबीयांना जीवनावश्यक मदतीचे वाटप\nअॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत, अजंनगाव भारिपने दिला [...]\nनिऋतीच्या प्रदेशात See All\n- प्रा. प्रतिमा परदेशी देशभर अघोषित आणीबाणी आहेच. लोकशाही संस्था खिळखिळ्या करुन जनतेला आपआपसात लढवण्याची कारस्थाने चालूच आहेत. महाराष्ट्रात पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. दुष्काळ निर्माण होण्याची दोन करणे असतात एक अस्मानी आणि [...]\n#ME TOO : आव्हान सत्यशोधक भगिनीभावाकडे घेऊन जाण्याचे\n- प्रा. प्रतिमा परदेशी नुकताच निऋती दुर्गेच्या स्त्रीसत्ताक नेणिवांचा जागर केला जाणारा घटस्थापना उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्या राजकर्त्या बनत गणभूमीच्या समान वाटपाच्या कर्त्या झाल्या. [...]\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे \nप्रा. प्रतिमा परदेशी - बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयु) आयआयटीमध्ये 3 सप्टेंबर 2018पासून एक कोर्स सुरू करण्यात आला आहे. कोर्सची घोषणा स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली होती. ‘डॉटर्स प्राईड : बेटी बचाव [...]\nमराठा तरुणांच्या आत्महत्या – जहरी सत्ताकांक्षी राजकारणाचे बळी \n- शांताराम पंदेरे (माफ करा धर्म-जातीत राहून सामान्यांच्या मैत्रिपूर्ण वागण्याच्या [...]\nस्टॅच्यू ऑफ युनिटी : काहीतथ्य\n- सुजात आंबेडकर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्याची [...]\nफुले, आंबेडकरी विचार-चळवळीचा अन्वयार्थी थांबला \n- शांताराम पंदेरे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित व [...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/6765-ncp-supporters-celebrate-while-chhagan-bhujbal-gets-bail", "date_download": "2018-12-15T15:36:07Z", "digest": "sha1:P2MIR4MEDTDS336NWAP5G5EJIM2OL5X2", "length": 6535, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nम��ासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष\nजय महाराष्ट्र न्युज, नाशिक\nराष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जामीन मिळाल्याची बातमी नाशिकमध्ये येताच राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते भुजबळ फार्म आणि राष्ट्रवादी भवन बाहेर मोठया प्रमाणात गर्दी करून जल्लोष केला.\nफटाके वाजवून आणि पेढे वाटुन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नाशिकचा वाघ बाहेर आला, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी कार्यकर्ते देत होते. ढोल तासांच्या आवाजावर अनेक नेत्यांनी तर ठेका देखील लगावला. नाशिकसह संपुर्ण जिल्ह्यात भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला.\nबुद्ध जयंती औरंगाबादमध्ये उत्साहात साजरी....\nछगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले...\nभुजबळांना न्यायालयाचा दिलासा, आता परवानगीशिवाय देशात कुठेही फिरता येणार\nछगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअरेंज- मॅरेज मूर्खपणाच - तस्लिमा नसरिन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shetty-discuss-sugar-commisionar-about-frp-pune-maharashtra-13657?tid=124", "date_download": "2018-12-15T16:58:24Z", "digest": "sha1:AH4W5I62CKG3VL6R7I2ZDNQW3465YX6L", "length": 16831, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, raju shetty discuss with sugar commisionar about frp, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले : खासदार राजू शेट्टी\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले : खासदार राजू शेट्टी\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nपुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.\nपुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे भासवून खोट्या आकडेवारीच्या आधारे यंदाच्या हंगामात काही साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१२) साखर आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला. यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला.\nआधीच्या हंगामातील एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कायद्यानुसार साखर कारखान्यांना नव्या हंगामासाठी गाळप परवाना देता येत नाही. `एफआरपी` आणि `आरएसएफ` थकविलेल्या कारखान्यांना गाळप परवाने न देण्याची भूमिका साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केली होती. मात्र, आयुक्तालयाला चकवून काही कारखान्यांनी गाळप परवाने मिळवल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.\nउस्मानाबाद येथील भैरवनाथ शुगर वर्क्सने २०१७-१८ मधील हंगामातील `एफआरपी` अदा न करताच गाळप सुरू केल्याची तक्रार ‘स्वाभिमानी’चे मराठवाडा विभागातील नेते गोरख चांगदेव भोरे यांनी केली आयुक्तांकडे केली. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून खोट्या माहितीच्या आधारे काही कारखान्यांनी गाळप परवाने घेतले आहेत. शासनाची दिशाभूल करून परवाने घेणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करावी. `एफआरपी` थकविणाऱ्या कोणत्याही कारखान्यांना आयुक्तालयाने परवाना दिलेला नाही. मात्र, काही कारखान्यांबाबत शंका असल्यास चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केला.\nभैरवनाथ शुगरने शेतकरी सभासदांना पूर्णतः `एफआरपी` दि���ी नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. त्यामुळे आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना नांदेडच्या साखर सहसंचालक व उस्मानाबादच्या विशेष लेखा परीक्षक (साखर) यांना दिल्या आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत २०१८-१९ साठीचा गाळप हंगाम परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी ‘स्वाभिमानी’चे नेते योगेश पांडे, रवींद्र इंगळे, अॅड. रामराजे देशमुख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nसाखर उस्मानाबाद गाळप हंगाम\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, य��वरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/11/news-1507.html", "date_download": "2018-12-15T16:43:04Z", "digest": "sha1:B6XRRIBCBT3LKINMJKHNFKQ256JRBOSO", "length": 5010, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Rahuri भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार.\nभरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी फॅक्टरी येथे अपघातात बी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ठार झाला. राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर राज्यमार्गावर कराळे यांच्या आदिनाथ सर्विस स्टेशन समोर मंगळवारी दुपारी बारा वाजता अपघात घडला.\nअविनाश भास्कर लबडे (वय २०, जारकारवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे. अविनाश बी. फार्मसी च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. श्रीरामपूर च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एम. एच. ०४ बी. के. ९९३७ या कार ने महाविद्यालयाकडे दुचाकी नं. एम. एच. १४ डी.पी. १५८४ वरून येत असलेल्या अविनाशला जोरदार धडक दिली.\nघटनास्थळी उपस्थित असलेले देवळाली प्रवराचे नगरसेवक आद��नाथ कराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात करून पळून जाणाऱ्या कारचा पाठलाग करून, वाहन चालकाला पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, जखमी अविनाशला विळद घाट येथे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डोक्याला जबर मार लागल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREM/MREM038.HTM", "date_download": "2018-12-15T17:01:46Z", "digest": "sha1:TFP3EYQOPND4SF7OZALJ6XIQIGDKP3NH", "length": 7765, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी | सार्वजनिक परिवहन = Public transportation |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंग्रजी US > अनुक्रमणिका\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nContact book2 मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T17:07:32Z", "digest": "sha1:ZEOCAIO52G4KZKMOGYDPW6MAUOEJ5SEX", "length": 4746, "nlines": 89, "source_domain": "sangli.nic.in", "title": "पर्यटन स्थळे | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\n१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे. कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे…\nमिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे. हजरात मीरासाहेब आणि…\nगुहा मंदिर – दंडोबा (भोसे)\nसांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी…\nश्री. दत्त मंदिर, औदुंबर\nनरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर…\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mkcl.org/mr/downloads", "date_download": "2018-12-15T15:30:59Z", "digest": "sha1:UZX2UJCRZP2TBMAHOB7EPSQZMCDH7I7I", "length": 3051, "nlines": 110, "source_domain": "mkcl.org", "title": "डाउनलोड्स | MKCL", "raw_content": "\nघोषणा एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nपायाभूत सुविधा व व्यवस्थापन\nवार्षिक अहवाल आणि सूचना\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-458904-2/", "date_download": "2018-12-15T15:31:53Z", "digest": "sha1:K6L7W7QLV6J3UVJBHNBWYFVCAFZCCX2E", "length": 8428, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे\nशेवगाव – शैक्षणिक कर्जा देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणास्तव येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेसमोर सुरु असलेले उपोषण तहसीलदार विनोद भामरे यांच्या उपस्थितीत व जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.\nसर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याने अशोक सगळे, बाळासाहेब लवंगे, सुनील केसभट, जालिंदर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बबन चोथे आदी पालक पाल्यांनी मंगळवारी बॅंकेसमोर उपोषण सुरू केले होते. कर्ज मंजूर होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला होता.\nत्यावर आज तहसीलदार विनोद भामरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार भामरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी राम केसभट, प्रकाश भोसले, राम अंधारे, राजेंद्र बनसोडे, कासम शेख, प्रमोद तांबे, सचिन घोरतळे, अनिल परदेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपवन मावळात 750 हापूस आंबा रोपांचे मोफत वाटप\nNext articleयुवकांच्या प्रसंगावधानाने वाचले महिलेचे प्राण\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/sanfrancisco-news-google-walmart-and-e-commerce-68039", "date_download": "2018-12-15T17:15:29Z", "digest": "sha1:YV2LZNAAK3JLPU34DTTIUMTZBSUW5VIQ", "length": 12551, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanfrancisco news google walmart and e commerce गुगल-वॉलमार्ट यांची ई-कॉमर्समध्ये भागीदारी | eSakal", "raw_content": "\nगुगल-वॉलमार्ट यांची ई-कॉमर्समध्ये भागीदारी\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल\nसॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत.\nवॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतील. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊ��\nसॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत.\nवॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतील. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने गुगलशी भागीदारी केली आहे. वॉलमार्टच्या ऍमेझॉनशी ई-कॉमर्समध्ये मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. वॉलमार्ट आता व्होल मार्केट ही सुपरमार्केट साखळी ताब्यात घेण्याच्या टप्प्यात आहे. तिसऱ्या तिमाहीत वॉलमार्ट निकाल चांगले लागले असले, तरी कंपनी ऍमेझॉनच्या पाठीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगलही ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात गुगल होम ब्रॅंडच्या माध्यमातून विस्तार करत आहे.\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\n#PUBGFad ‘पबजी’चे ‘फॅड’; तरुणाई ‘मॅड’\nपुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम...\nव्हॉट्‌सऍपची पेमेंट सुविधा लवकरच \nनवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर \"व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे...\nआता गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा'\nपुणे- सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत असतानाचा आता, गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा' चे लोकेशन मिळू लागले आहे. मंदिर यही...\n'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा'\nनवी दिल्ली- आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल...\nदप्तराच्या ओझ्याचे आज राज्यात सर्वेक्षण\nमुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशा��नुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची पाहणी करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmc-65035", "date_download": "2018-12-15T16:23:46Z", "digest": "sha1:PSL4XABT5FKN4TFFLOBGI7L4CXH6MD6B", "length": 13272, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmc पाच वसाहतींचा पुनर्विकास होणार | eSakal", "raw_content": "\nपाच वसाहतींचा पुनर्विकास होणार\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nपुणे - महापालिकेच्या पाच वसाहतींचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. या पाचही वसाहतींच्या विकसकांचे येत्या आठवड्यात महापालिकेशी करार होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ३०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे या सदनिकांत वास्तव्य आहे.\nपुणे - महापालिकेच्या पाच वसाहतींचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. या पाचही वसाहतींच्या विकसकांचे येत्या आठवड्यात महापालिकेशी करार होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ३०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे या सदनिकांत वास्तव्य आहे.\nआंबिल ओढ्याजवळील साने गुरुजी वसाहत, राजेंद्रनगरमधील मनपा वसाहत, वाकडेवाडी महापालिका वसाहत, पांडवनगर वसाहत आणि घोरपडे पेठेतील आठ व नऊ क्रमांकाची इमारत, या वसाहती सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यांचा ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर (बीओटी) पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर एक वर्षांनी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली; परंतु सदनिकांच्या आकारावरून वाद निर्माण झाला. विकसकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे गेल्या सात वर्षांपासून पुनर्विकासाचे काम रखडले होते.\nया पार्श्‍वभूमीवर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी चाळ विभाग, बांधकाम खाते, भूमी जिंदगी आणि विधी विभागाची नुकतीच बैठक घेतली. यात सदनिकाधारकांना सुमारे ३०० चौरस फुटांचे घर आणि ७० फुटांचा टेरेस द्यायचा निर्णय झाला. न्यायालयीन दावे विकसकांनी मागे घेतले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील आठवड्यात विकसकांबरोबर महापालिका करार करणार आहे. त्यानंतर वसाहतींमधील नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅंप बांधून इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याची माहिती लडकत यांनी दिली. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक धीरज घाटे यांनीही या बाबत प्रश्‍न उपस्थित केला होता.\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसदनिकांचे वाटप रखडले (व्हिडिओ)\nपिंपरी - केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता पत्राशेड (भाटनगर) येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम पूर्ण...\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nदुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील\nमुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची...\nपवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी\nटाकवे बुद्रुक - शिरे शेटेवाडीच्या धर्तीवर आंदर मावळातील पवळेवाडी व कोंडिवडे गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मावळचे तहसीलदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabby-alive-recitation-keljhar-14411?tid=3", "date_download": "2018-12-15T16:58:49Z", "digest": "sha1:PE637632U6HCEFDYSAMP3N32MARPP27F", "length": 15382, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rabby alive with the recitation of 'Keljhar' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘केळझर`च्या आवर्तनाने रब्बीला जीवदान\n‘केळझर`च्या आवर्तनाने रब्बीला जीवदान\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nसटाणा, जि. नाशिक : केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (ता. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आरम खोऱ्यातील रब्बीला दिलासा मिळणार आहे.\nरब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रब्बी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांनाही त्याचा फायदा होईल.\nसटाणा, जि. नाशिक : केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (ता. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आरम खोऱ्यातील रब्बीला दिलासा मिळणार आहे.\nरब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रब्बी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांनाही त्याचा फायदा होईल.\nया आवर्तनामुळे नादीकाठावरील पाणीपुरवठाच्या विहिरींनाही फायदा होतो. शेतीसाठी दुसरे आवर्तन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्य���ची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातून अंदाजे दीडशे दलघफू पाणी सोडले जाणार आहे. उर्वरित शेवटचे अणि तिसरे आवर्तन १५ मे च्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोडण्यात येईल.\nसटाणा शहर व परिसारातील गावांच्या मागण्यानुसार पिण्याच्या पाण्यासाठी ते असेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, आर. आर. निकुंभ यांनी दिली.\nधरण रब्बी हंगाम शेती farming सिंचन पाणी water गहू wheat विभाग\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात व��ळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-nag-panchami-62570", "date_download": "2018-12-15T16:34:23Z", "digest": "sha1:2MILAVIV7ZWPU6JWO33A7HM5QDRVIAX4", "length": 17168, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news nag panchami पर्यायी व्यवसायात रमून नागाचा सन्मान | eSakal", "raw_content": "\nपर्यायी व्यवसायात रमून नागाचा सन्मान\nगुरुवार, 27 जुलै 2017\nपुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.\nपुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इब्राहिम मदारी मेहतर यांचे आम्ही वंशज असल्याचे समाजाचे नागरिक अभिमानाने सांगतात. घोरपडी गावात त्यांची वस्ती आहे. साधारणतः दोन हजार नागरिक पुण्यात राहतात. नागपंचमीला हीच मंडळी शहरभर फिरून नागोबाचे दर्शन घडवीत असत. नागपंचमीनिमित्त लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथून किंवा रत्नागिरी, नगर येथूनही नाग पकडून आणायचा आणि वर्षभर त्याच नागोबाला घेऊन खेळ करायचा व त्यावरच उदरनिर्वाह करायचा, हे ठरलेले. काळ बदलल्याने समाज बदलतोय.\nमराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यांची मुले शिकत आहेत. मदारी समाज महासंघाच्या माध्यमातून अध्यक्ष हाजी अक्रम अली रमजान मदारी, गुलाम फकीर चौधरी, बशीर बाबामियाँ, उस्मान मदारी, अब्दूल खालिफ मदारी, अस्लम मदारी, जाकीर चौधरी, हुसेन मदारी, सल्लाउद्दीन मदारी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.\nअक्रम मदारी म्हणाले, ‘‘सापावर अगदी मुलांप्रमाणे आम्ही प्रेम करतो.\nपरंतु, आता साप पाळता येत नाही. त्यामुळे जुन्या लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्‍न भेडसावतोय. त्यामुळे समाजातील नागरिक एकत्रित येऊन, त्यांना आर्थिक मदत करतो. दहावीपर्यंत बहुतांश मुला-मुलींचे शिक्षण झाले आहे. इच्छा असेल तर ते उच्चशिक्षणही घेतात. परंतु, मुलींनी नोकरी करणे समाजात अशुभ मानले जाते. तरीही उच्च शिक्षण घेतलेल्या दोन मुली सिंगापूरला गेल्या आहेत. समाजापुरताच रोटी-बेटीचा व्यवहार होतो. तरुण-तरुणी उच्चशिक्षित व्हावेत, म्हणून शासनाने सहकार्य करायला हवे. वस्तीच्या बाजूला पालिकेने शाळा बांधून द्यावी. तसेच शासनाने जागा दिल्यास तेथे सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करता येईल.’’\nनागाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवावा\nसण-उत्सवात विविध देवतांप्रमाणे प्राण्यांचीही पूजा सांगितली आहे. नागपंचमीला पाटावर गंधाने नऊ नागकुळे काढून त्याचे पूजन करावे. दूध, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवावा. मातीच्���ा अथवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नागाच्या मूर्तीची पूजा करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.\nमातीच्या नागाच्या मूर्तीला पाणी लागल्यास लगेच विरघळते. मातीही आता मिळत नाही. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीच कुंभार बनवितात. वीस ते चाळीस रुपयांपर्यंत नागाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.\n- अमिना शिकीलकर, विक्रेत्या\nमाझ्या लहानपणी गारुडी जिवंत नाग घेऊन येत होते. परंतु, ही प्रथा बंद झाल्याने नागांचे आणि पर्यावरणाचे संवर्धनच होत आहे. त्यामुळे माती, पीओपीची नागाची मूर्ती किंवा पाटावर गंधाने नागकुळे काढून नागाची पूजा करता येते. माझे मागच्याच वर्षी लग्न झाले. तेव्हापासून पीओपीच्या नागाच्या मूर्तीची पूजा करते. माझ्यासारख्या तरुणींनीही अशापद्धतीने पूजन केल्यास पर्यावरणाचेही रक्षण होईल.\n- आरती देसाई, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nऔरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nयुद्धांची पुनरावृत्ती नको - दलाई लामा\nमुंबई - जगात 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पहिले, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, इराण, इराक...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44030?page=1", "date_download": "2018-12-15T16:39:06Z", "digest": "sha1:725BAMBYBM3LLVNAJRJA7PULK7XBOCBU", "length": 4765, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१३ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१३\nविषय क्र. १: वाट इथे स्वप्नांची संपली जणू..... क्रिकेट विश्वविजय: १९८३ लेखनाचा धागा\nविषय क्रमांक दोन - स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’ लेखनाचा धागा\nविषय क्र. १ - सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ :- स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर लेखनाचा धागा\nविषय क्र.२ इंदिरा गांधी: समर्थ आणि कणखर नेतृत्व लेखनाचा धागा\nविषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती - कांदबरी - संधिकाल लेखनाचा धागा\nविषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना - अवकाशाला गवसणी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/3944-karnataka-elections-2018", "date_download": "2018-12-15T17:09:23Z", "digest": "sha1:7I544TR5TE2OHM7GBKRMSYPSW2K54UWI", "length": 3410, "nlines": 100, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Karnataka Elections 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#Karnatakaelections2018 : हे आहेत कर्नाटक निवडणुकीचे उमेदवार\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nकर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nपाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nमतपत्रिकांवर ��िवडणुका घ्या, शंका मिटवा - उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार\nसोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-milk-rates/", "date_download": "2018-12-15T17:18:57Z", "digest": "sha1:MIRRAZYTII6I7KKCQM3G6WMYI4E3DE2X", "length": 10079, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात\nअनुदान योजनेबाबत मुदतवाढीचे आदेश नाही; गायी म्हशीच्या दुधात 4 रुपये प्रती लीटरने कपात\nनगर – दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची मुदत संपल्याने दूध उत्पादक संघाच्यावतीने उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवीन दर 11 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयाने गायी व म्हशीच्या दुधाचे दर 4 रुपये प्रती लिटर रुपयांनी कपात केली आहे. यामुळे संघावरील अतिरिक्त बोझा कमी झाला असून याचा ग्राहकांचा कोणताही फायदा होणार नाही.\nदूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी शासनाच्यावतीने ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या तीन महिने अनुदान योजना राबविण्यात आली. यामध्ये 1 ऑगस्टपासून दूध उत्पादकांना गाईच्या दूधाचा दर 18 रूपयांवरून 25 रूपये अदा करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघातर्फे घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 22 रुपये दर देण्यात येत होता. या योजनेची मुदत 31 ऑक्‍टोबर रोजी संपली. त्यानंतर योजनेस मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. 10 नोव्हेंबरपर्यंत वाढीव दर दिल्यानंतर दूध संघाच्यावतीने दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचे दर पूर्ववत 18 रुपये प्रती लिटर करण्यात आले आहेत.\nराज्यात दुष्काळाची स्थिती आहे. खरीपापाठोपाठ आता रब्बी हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांना दूध व्यवसाय हा एक उत्पन्न मिळविण्याचे साधन राहिले आहे. त्यात दर कपात झाल्याने शेतकऱ्यांना आधारच राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याचे सरकार म्हणते ते पाठीत खंजीर खुपसण्यासाठी उभे आहे की काय असे वाटत आहे.\n-गुलाबराव डेरे ,दूध उत्पादन शेतकरी संघ\nया सोब���च म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर प्रती किलो 18 रुपयांनी कमी केले आहे. आतापर्यंत 520 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जात होता. नवीन दरानुसार 510 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे दरही 36.50 रुपये प्रती लीटरवरून 4 रुपयांनी कमी होऊन 31.80 रुपये प्रती लीटर भाव दूध उत्पादकांना दिला जाणार आहे.\nप्रत्येक संस्थेने दुधाचे पेमेंट सभासदाच्या बॅंक खात्यात वर्ग करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. दूध दरासाठी देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने आता पुन्हा दूध उत्पादकांना जुन्या दराने दूधाचे दर मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना पुरक व्यावसाय म्हणून दूध व्यावसायातून मिळणारा उत्पन्नाला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्‍त होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#MeToo : कुब्रा सेटचा नवाजुद्दीनला पाठिंबा\nNext articleचिंतन : अचूक मार्गदर्शन\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/unfazed-karunanidhi-in-political-career-in-reality-dravid-warrior-dhananjay-munde/", "date_download": "2018-12-15T16:05:53Z", "digest": "sha1:ZJCC6FYFEFKM4GDONFHJN5KNVVCE6237", "length": 7693, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ !- धनंजय मुंडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ \nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ होते. अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.\nमाजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थीव शरीराला अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. अंत्यद��्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमके स्टालिन आणि कानोमोझी यांच्याशी चर्चा केली.\nरजनीकांत, रितेश देशमुख आणि अन्य काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट केला आहे. काही तासांपूर्वी रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष हे राजाजी हॉल येथे अंत्यदर्शनाला आले होते.\nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वच्छतागृह चालकाकडुन प्रवाशांची लूट\nNext articleगटई कामासाठी बैठा पीच परवाना\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shivsena-and-bjp-from-sindhudurg-not-welcome-narayan-rane-258303.html", "date_download": "2018-12-15T16:05:57Z", "digest": "sha1:AUGDRNUAI32ZF235U73R5VQV4HVUZOJ7", "length": 14183, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतव���द्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता\nनारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे .\nदिनेश केळुस्कर, 14 एप्रिल : नारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे . सिंधुदुर्गातल्या भाजप कार्यकर्त्यांनी तर आत्तापासूनच राणेंना भाजपमध्ये येण्यास विरोध दर्शवलाय.\nसिंधुदुर्गातली भाजप सक्षम आहे, इतर पक्षातले नेते आणून पक्ष वाढेल या मताशी आपण सहमत नसून पक्ष वाढायचा असेल तर पक्षाला केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेची ताकद द्या असे खडे बोल सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्वकियानाच सुनावलेयत. त्यामुळे राणेंना भाज���ात प्रवेश द्यायचा झालाच तर भाजप नेतृत्वाला स्थानिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे .\nदुसरीकडे शिवसेनेनेही आता या आगीत तेल ओतायला सुरुवात केलीय. राणे स्वार्थासाठी सत्तेत जात असून ते जर भाजपात गेलेच तर राणेंच्या स्वार्थीपणाचा आपण जनतेत पर्दाफाश करू असं राणेंना पराभूत करणारे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय . राणे भाजपात गेले तर उलट कॉन्ग्रेसचे कार्यकर्ते सेनेकडे येतील आणि शिवसेना अधिक जोमाने वाढेल असं सूचित करुन नाईक यांनी राणे समर्थकांना बुचकळ्यात टाकलय.\nभाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे गुरुवारी ( 13 एप्रिल ) कणकवलीत परतले . राणेंनी शुक्रवारीही प्रसारमाध्यमांशी न बोलता आपली खाजगी कामं करण्यात वेळ घालवला. आता राणे किती दिवसात राजकीय भूकंप करतात की करणारच नाहीत या बाबत सिंधुदुर्गात उलटसुलट चर्चा सुरू झालीय. राणे 18 एप्रिलपर्यंत काही निर्णय घेतील अशीही एक चर्चा त्यांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळतेय .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/guhagar-konkan-news-st-smart-card-discounters-67916", "date_download": "2018-12-15T16:38:23Z", "digest": "sha1:SOEPPNWH7WOOZFSTDR7C4HYENF4H5S4Y", "length": 14140, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "guhagar konkan news ST Smart Card for discounters सवलतधारकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड | eSakal", "raw_content": "\nसवलतधारकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nबोगस प्रवाशांना पायबंद - ऑनलाईन नूतनीकरण सुविधा मिळणार\nगुहागर - बनावट ओळखपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पासधारक आणि सवलतधारकांना देण्यात येणारी ही स्मार्ट कार्ड आधार कार्डबरोबर जोडून बनविली जातील. त्यामुळे आर्थिक नुकसान थांबेल, तसेच दररोज प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद संपुष्टात येतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nबोगस प्रवाशांना पायबंद - ऑनलाईन नूतनीकरण सुविधा मिळणार\nगुहागर - बनावट ओळखपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पासधारक आणि सवलतधारकांना देण्यात येणारी ही स्मार्ट कार्ड आधार कार्डबरोबर जोडून बनविली जातील. त्यामुळे आर्थिक नुकसान थांबेल, तसेच दररोज प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद संपुष्टात येतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nएसटी महामंडळातर्फे अंध व अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, काही पुरस्कारप्राप्त व्यक्ती, ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थिनी, मासिक त्रैमासिक पासधारक आदी ३४ श्रेणीतील व्यक्तींना तिकिटामध्ये सवलत दिली जाते; मात्र काही प्रवासी बोगस ओळखपत्राद्वारे एसटीला फसवतात. अपंग नसलेल्या व्यक्तीजवळही अपंगत्वाचे ओळखपत्र असते. अंध व्यक्तीसोबत जवळच्या एका व्यक्तीला सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. या सवलतीचा फायदाही अनेकजण उठवितात. अनेक वेळा वयाचा खोटा दाखला जोडून घेतलेल्या ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीशी चालक-वाहकांचा वाद होतो. काही वेळा वाहक-चालकांवर मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या, तेव्हा तपासाअंती तक्रारदारच दोषी असल्याचे आढळून आले. या समस्यांवर एसटी महामंडळाने उपाय शोधला. सवलत आणि पासधारकांना आता स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड बनवितानाच ती व्यक्ती लाभ घेण्यासाठी पात्र आहे का याची अचूक माहिती मिळणार आहे.\nनूतनीकरण स्वतः करता येणार\nविद्यार्थी पासधारक व मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्ट कार्डमुळे पास नूतनीकरणासाठी एसटी आगारातील खिडकीवर गर्दी करण्याची आवश्‍यक���ा नाही. ऑनलाईन पद्धतीने पासधारक स्वत:च स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करू शकतील. यामुळे बोगस सवलतधारकांना पायबंद बसेल. सवलत आणि पास योजनेमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येईल, अशी माहिती एसटी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितली.\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nशरणागत नक्षलवाद्यांना एसटीत नोकरी नाही\nमुंबई - बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची घोषणा...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nआरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर\nआटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-bus-india-62025", "date_download": "2018-12-15T17:22:20Z", "digest": "sha1:L3TVVVB7T55SJ3WIHJZXBEXDKT7G3MHD", "length": 14138, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news bus india भारतात स्वच्छ इंधनावर धावणार 50 हजार बस | eSakal", "raw_content": "\nभारतात स्वच्छ इंधनावर धा��णार 50 हजार बस\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमुंबई -येत्या एका वर्षात देशभरात डिझेल किंवा पेट्रोलचा वापर नसलेल्या आणि \"स्वच्छ इंधना'वर धावणाऱ्या 50 हजार बसगाड्या विकत घेण्यात येणार आहेत. ठाणे ते मुंबई या प्रवासासाठी किमान 500 गाड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली असून, विजेवर चालणाऱ्या 100 बसगाड्या विकत घेण्यासाठी ठाणे महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी \"सकाळ'ला दिली.\nमुंबई -येत्या एका वर्षात देशभरात डिझेल किंवा पेट्रोलचा वापर नसलेल्या आणि \"स्वच्छ इंधना'वर धावणाऱ्या 50 हजार बसगाड्या विकत घेण्यात येणार आहेत. ठाणे ते मुंबई या प्रवासासाठी किमान 500 गाड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली असून, विजेवर चालणाऱ्या 100 बसगाड्या विकत घेण्यासाठी ठाणे महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी \"सकाळ'ला दिली.\nगडकरी म्हणाले की, नागपुरात विजेवर धावणाऱ्या बस विमानतळापासून मुख्य शहरापर्यंत वापरल्या जाणार आहेत. या बसमध्ये इंधन भरण्यासाठी म्हणजेच त्या चार्ज करण्यासाठी 30 इलेक्‍ट्रिक स्टेशन्स नागपुरात सुरू केली जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद ही राज्यातील चार महानगरे प्रदूषणरहित इंधनाचा वापर करण्यात अग्रेसर व्हावीत, यासाठी योजना तयार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास मदत करण्याची तयारी दाखवली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर सरासरी 75 रुपये असताना तेवढेच अंतर विजेची गाडी केवळ 7 ते 8 रुपयांत कापू शकते, असेही गडकरी म्हणाले. भारतात वाहन चालवण्याएवढी ऊर्जा कशी तयार होईल या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सौरऊर्जा तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोत, बायोडिझेलमुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट भरून काढली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, सौरऊर्जेच्या पॅनेलच्या किमती कशा कमी करता येतील आणि त्यावर \"मेक इन इंडिया'चा प्रयोग करता येईल का, याचीही तपासणी केली जाणार आहे.\n\"\"देशात 25 लाख वस्तीची 100 विकसित शहरे स्वयंपूर्ण करण्यावर सरकार भर देत आहे. देशातील 30 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भूपृष्ट वाहतूक विभागाने तयार केला आहे. महानगरांचे चित्र बदलावे यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय केले जात असून, वाहतुकीत बदल घडवून आणणे आवश्‍यक आहे.''\nनितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nसमाजमाध्यमांतल्या भस्मासुरांपासून महिलांना वाचवू... (विजया रहाटकर)\nमुलींची-महिलांची समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) होणारी बदनामी, छळणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं \"सायबर-समिती'ची स्थापना नुकतीच केली...\nएकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया...\nएकीच्या वाटेवर काँग्रेस आणि 'राष्ट्रवादी'\nगुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही...\nनजरा शेजारी राज्याच्या निकालाकडे\nगुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक...\nया फेरीवाल्यांचे करायचे तरी काय\nबासनात बांधून ठेवलेले प्रश्‍न अचानक डोके वर काढतात. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न असाच समोर आला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/tillekars-father-passed-away-129550", "date_download": "2018-12-15T16:45:30Z", "digest": "sha1:UYALGEGCIBXXAZLAN2S2TZ6WKBGVKINW", "length": 11625, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tillekar's father passed away आमदार टिळेकर यांच्या वडिलांचे निधन | eSakal", "raw_content": "\nआमदार टिळेकर यांच्या वडिलांचे निधन\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर व��धानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता कोंढवा बुद्रुक स्मशानभुमीत होणार आहे.\nपुंडलिक टिळेकर यांचे वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते होते. तब्बल तीस वर्षे त्यांनी पायी पंढरपूर वारी केली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. नगरसेविका रंजना टिळेकर या त्यांच्या पत्नी होत.\nमांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर विधानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता कोंढवा बुद्रुक स्मशानभुमीत होणार आहे.\nपुंडलिक टिळेकर यांचे वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते होते. तब्बल तीस वर्षे त्यांनी पायी पंढरपूर वारी केली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. नगरसेविका रंजना टिळेकर या त्यांच्या पत्नी होत.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nजमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक\nलोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत....\nमृत घोषित केलेला रुग्ण जिवंत\nयेरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1303.html", "date_download": "2018-12-15T16:02:39Z", "digest": "sha1:XNSGYWDBENHGWMP6EIENMTFSOCBBPSNK", "length": 6326, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Sangamner आश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच.\nआश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील कोकजे वस्तीवर दहा फुट उंचीच्या भिंतीवरून आतमध्ये प्रवेश करत जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री बिबट्याने ठार केल्याने उद्योजक प्रशांत कोडलीकर यांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआश्वी खुर्द परिसरातील आश्वी- दाढ रस्त्यालगत कोकजे वस्ती आहे. याठिकाणी प्रशांत कोडलीकर यांच्या गाईचा गोठा व शेतमजुरांचे कुटुंब राहतात. या वस्तीला दहा फूट उंचीचे पक्के बांधकाम केलेली भिंत आहे. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने भिंतीवरुन उडी मारत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री ठार केली. सकाळी प्रशांत कोडलीकर यांनी वन विभागाला याबद्दल माहिती दिली, मात्र वनविभाने कुत्र्याचा पंचनामा होत नाही, असे सागितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nवीस गावे व चाळीस किलोमीटर बागायत पट्टा असलेल्या परिसरात केवळ एक पिंजरा व तुटंपुजे कर्मचारी, रात्रीचे भारनियमन अशा परिस्थितीत बिबट्याचा परिसरात सुळसुळाट वाढल्याने या परिसरातील नागरीकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:34:09Z", "digest": "sha1:MWRLNF4NTZXWBA6GXSPKS5XKC4XELFPX", "length": 10870, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी\nबंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी\nकाँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी होऊ नये यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां���ी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनवणी केल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीमुळेच शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली नसल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.\nसत्तेत असूनही नेहमी भाजपाविरोधी आंदोलनात सहभागी असणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे शिवसेना बंदमध्ये सहभागी नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.\nउद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये असंदेखील म्हटलं आहे.\n‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.\nजनता जागीच आहे, 2019 मध्ये सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील – उद्धव ठाकरे\nआरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/india-ready-take-china-says-lt-gen-d-b-shekatkar-65550", "date_download": "2018-12-15T17:21:51Z", "digest": "sha1:NWUM3LIFEHRFDIEAUOCY4K3MFG36W2VW", "length": 12409, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "india ready to take on china, says Lt. Gen D. B. Shekatkar चीनला तोंड देण्यास भारतीय लष्कर सक्षम: लेफ्टनंट जनरल शेकटकर | eSakal", "raw_content": "\nचीनला तोंड देण्यास भारतीय लष्कर सक्षम: लेफ्टनंट जनरल शेकटकर\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nडोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले\nपुणे - \"दोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली असून भारतीय लष्कर हे चिनी सैन्यास तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. अर्थात अशा परिस्थितीतही भारताकडून चिनी कोणत्याही स्वरुपाची चिथावणी देण्याची आवश्‍यकता नाही. भारताने युद्धज्वराची बाधा टाळावयास हवी,' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. शेकटकर हे आज \"सकाळ'च्या कार्यालयामध्ये \"डोकलाम व भारत-चीन राजकारण' या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते.\nया दीर्घ मुलाखतीमध्ये शेकटकर यांनी भारत-चीन संबंधांमधील विविध मुद्यांचा विस्तृत आढावा घेतला. डोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विशेषत: गेल्या काही वर्षांत भारतीय धोरणामध्ये झालेला बदल त्यांनी प्रभावीरित्या अधोरेखित केला.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/04/corn-patties.html", "date_download": "2018-12-15T15:54:18Z", "digest": "sha1:BTBNCWGB7HEBYMZCY4R6KHDS3Q75ZILP", "length": 8293, "nlines": 109, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कॉर्न पॅटीस ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nदोन कप स्वीट कॉर्न, उकडलेले,तीन ते चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत,दोन ब्रेड स्लाईस,एक चमचा आलं किसून घ्यावे,तीन हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्याव्यात,दोन लहान कांदे हवे असतील तर,अर्धा चमचा जिरे,थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून,कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले प्लेन,एक चमचा मैदा,अर्धा कप पाणी,चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल\nआधी बटाटे सोलून कुस्करून घ्यावे,ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून ते बटाट्यात घालावे.\nनंतर दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये वाटावेत. उरलेले अर्धा कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत.यामुळे पॅटीस कुरकुरीत होईल त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावा.कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे आणि मिक्स करून घ्यावे.तयार झालेल्या मिश्रणाचे २० ते २२ मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे.मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात तीन ते चार पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत.आणि त्यांना अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून दहा मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम गैस वर पॅटीस तळून घ्यावी.तालात असताना पळटण्याची घाईकरू नका त्यामुळे पॅटीस तुटू शकतात. त्यांना थोडे लालसर होईपर्यंत तळावे आणि पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nम�� मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/successful-launches-of-30-foreign-satellites-with-isros-earth-observation-satellite/", "date_download": "2018-12-15T15:58:21Z", "digest": "sha1:W6B5ZEE4QUUEHNYHCM7SFHDN5NMSM4HH", "length": 9728, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“इस्रो’च्या भू-निरीक्षण उपग्रहासह 30 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“इस्रो’च्या भू-निरीक्षण उपग्रहासह 30 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण\nनवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने, पीएसएलव्ही-सी 43 अवकाशयानाद्वारे आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.\nपीएसएलव्ही-सी 43, ठीक 9 वाजून 57 मिनिटे आणि 30 सेकंदांनी लॉन्चपॅड वरून अवकाशात झेपावला आणि अवघ्या 17 मिनिटांत भारताचा हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग हा भू निरीक्षण उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावला. त्या पाठोपाठ 30 परदेशी उपग्रहे देखील अवकाशात झेपावून त्यांच्या भूस्थिर कक्षेत स्थिरावले. शेवटचा उपग्रह साधारण साडे बारा वाजता आपल्या कक्षेत सोडण्यात आला. या उपग्रहाचे नियंत्रण इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग विभागाकडे असून येत्या काही दिवसांत हा उपग्रह कार्यरत होईल. हायसिस योग्य प्रकारे कार्य करत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सुरेश के यांनी दिली आहे.\nइस्रोच्याच आयएमएस-2 या लघु उयपग्रहांभोवती फिरणारा हायसिस हा भू-निरीक्षण उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या उपग्रहाने संकलित केलेली माहिती, कृषी, वन, भौगोलिक पर्यावरण, किनारी प्रदेश आणि अंतर्गत जलाशये यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासोबत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, मलेशिया आणि स्पेन या देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.\nया उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी आपल्या सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहातील अनेक भाग भारतात बनवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उपग्रहामुळे भूभागावरील विविध क्षेत्रांची अचूक माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.\nयेत्या डिसेंबर महि��्यात इस्रो दोन मोठ्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे, जी सॅट- 11 फ्रेंच गुआना इथून तर जी सॅट- 7 ए श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित केला जाईल, असे सिवन यांनी सांगितले. यापैकी जी-सॅट 11 हा इस्रोचा आजवरचा सर्वाधिक वजनदार उपग्रह असेल, असेही त्यांनी सांगितले. 2019 साली इस्रो चांद्रयान-2 सह साधारण 12 ते 14 उपग्रह अवकाशात सोडेल,असेही सिवन यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडोदरा येथील रिलायन्स प्लांटला आग-3 ठार , 8 जखमी\nNext articleइंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा: एनएच वुल्वस, डी लिंक चिताज संघांचे विजय\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nऑनलाइन औषध विक्रीवर बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/", "date_download": "2018-12-15T16:08:14Z", "digest": "sha1:RVXT7MVGNKNLYU5SBFTZIZNHYDNI6IBN", "length": 8043, "nlines": 119, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरLive24", "raw_content": "\nचारी फोडल्याने आठ जणांकडून एकास मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारात चारी फोडल्याच्या कारणावरून आठ जणांनी एकास मारहाण करून जखमी केले. याबाबत कोपरग...\nबेपत्ता मुलीचे कपडे विहिरीत आढळल्याने खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एका नर्सरीमध्ये कामास असलेल्या कुटुंबातील सुमारे १४ वर्षीय मुलगी दोन दिवसा...\nवाळूतस्करी करणाऱ्या पाच बोटी नष्ट.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील कौठा, गार या गावांच्या हद्दीत श्रीगोंदे आणि दौंड तालुक्यातील वाळू...\nशिर्डीला जाणाऱ्या भाविकांची कार अडवून अडीच लाखांची लूट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - शनिशिंगणापूर येथे शनैश्वरांचे दर्शन घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची तवेरा अडवून अडीच ...\nनगर शहरात युवकाच्या खुनाचा प्रयत्न.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - अहमदनगर शहरातील घास गल्ली परिसरात युवकावर तलवार, लाकडी दा���डक्याने मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला...\nस्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची फिल्डींग लावण्यास अनेकांनी प्रारंभ केला असून महापालिकेतील...\nस्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार \nविकासकामांमुळेच माझी ओळख : आ.कर्डिले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. केलेल्या विकासकामांमुळेच माझी...\nदोन महिन्यांचे विज बिल ३८ हजार ८० रुपये\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : - महावितरण कंपनीने आढळगाव येथील ग्राहकाला दोन महिन्यांचे घरगुती वापराचे चक्क ३८ हजार ८० रुपयांचे बिल दिले. शेतकर...\nदोन महिन्यांचे विज बिल ३८ हजार ८० रुपये\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-namita-kohok-misses-global-united-62434", "date_download": "2018-12-15T17:14:37Z", "digest": "sha1:33AIHUDCULWCQNX4RW3E4BIB2FRW5FIV", "length": 12192, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news namita kohok misses global united नाशिककर नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ | eSakal", "raw_content": "\nनाशिककर नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’\nबुधवार, 26 जुलै 2017\nनाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.\nनाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटे��� २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.\nअमेरिकेत झालेल्या स्पर्धेत त्यांना गौरविण्यात आले. त्यामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर नमिता कोहोक यांना मुकुट देऊन गौरविले. नाशिककरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. पुरस्कारासंदर्भात कोहोक म्हणाल्या, की स्वप्नपूर्तीच्या प्रवासात मी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब जिंकला आहे. मला नेहमीच विश्‍वास होता, की स्वप्ने सत्यात उतरतात. फक्त स्वतःवर विश्‍वास ठेवायला हवा. प्रामाणिकपणे व समर्पण भावाने प्रयत्न करायला हवे. अमेरिकेतील मिनियापोलिस येथील मिनेसोटा येथे एमआरएस.एमआरएस.जीब्लॉटल संयुक्त २०१७ मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nस्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी नुकतीच शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली आहे...\nकार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1818?page=3", "date_download": "2018-12-15T16:41:08Z", "digest": "sha1:MWCYRLDZM2YOTJ6IP4GIPFRJE36QTUL7", "length": 9617, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /लेखनासंबंधी प्रश्न /स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nस्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nआपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.\n: खोखो: खो खो\n: हहगलो: हसून हसून गडबडा लोळण\n: डोमा: डोळा मारा\n: अओ: अ ओ, आता काय करायचं\n: दिवा: दिवा घ्या\nही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:\n: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.\nकाही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.\nअधिक माहितीसाठी इथे पहा\n‹ विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही. up हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन \"गप्पांचं पान\", \"लेखनाचा धागा\", \"कार्यक्रम\" किंवा \"नवीन प्रश्न\" कसा सुरू करायचा\nयात जिभली बाहेर काढून\nयात जिभली बाहेर काढून दाखवणारा चेहरा नाही\nयाहूवर तो : P या अक्षरान्नी दिसायचा\nस्मितचित्रे शब्द आवडला. आणि\nस्मितचित्रे शब्द आवडला. आणि लिहिण्याची पद्धतही.\nअ ह नाही जमत\nअ ह नाही जमत\nस्मित: : स्मित :\nलगेच येते का की पोस्ट केल्यावर येते \nअरेच्चा , आल्या की \nअरेच्चा , आल्या की \nआता मला तर नुसत्या स्माईलीच द्याव्याशा वाटतायत\nअरेरे आणि फिदीफिदी चुकलं\nअरेरे आणि फिदीफिदी चुकलं वाटतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T15:32:03Z", "digest": "sha1:YFLMMBCPATSU3V2ZQHU2QVNSTLYFAXGX", "length": 12652, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: पक्‍क्‍या बांधकामांवर आजपासून हातोडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: पक्‍क्‍या बांधकामांवर आजपासून हातोडा\nसीना नदीपात्रातील साडेचार किलोमीटरचे पात्र अतिक्रमणमुक्त\nनगर – सीना नदीपात्रातील कच्ची अतिक्रमणे काढण्याची कारवाई गेल्या 17 दिवसांपासून सुरू होती. आता पक्के बांधकाम काढण्यास उद्या (ता. 14) पासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला.\nसीना नदीपात्रातील मातीच्या ढिगाऱ्यांसह पात्र रुंदीकरण, शेतीबांध, शेत जमीन, पिकं, हॉटेल, पक्‍क्‍या वीटभट्या आदींवर कारवाई करण्यात आली. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त ब्रास मातीचे ढिगार हटविण्यात आले; परंतु नदीपात्रालगत असलेल्या पक्‍क्‍या बांधकामांवर कधी कारवाई करणार हा प्रश्‍न होता. नगर शहरातून गेलेली सीना नदीचे अस्तित्त्व कागदोपत्रीच होते. तिचे पात्र गटारासारखे झाले होते. अनेकांनी अतिक्रमणे करत नदीपात्र अरुंद केले होते. वीटभट्या, शेतजमीन, बांध घालून केलेली शेती, शहरातील इमारतींचे मलबे, शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमणे या सर्वांमुळे कधी सीना कोपली, की तिचे पाणी शहरात घुसत होते. नदीचे पात्र नगरकरांसाठी धोक्‍याचे ठरू लागले होते. तीन ते चार वर्षांपासून शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरादेखील होत नव्हता. काही वसाहतींतील घरांमध्ये सातत्याने पाणी घुसण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. या अतिक्रमणांमुळे सीनेची पूर नियंत्रण रेषाच पुसून गेली होती.\nसीनेतील अतिक्रमणांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच गाजत होता. आमदार संग्राम जगताप यांनी सीनेतील अतिक्रमणांकडे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्याची दखल घेतली होती; परंतु प्रत्यक्षात कारवाईला मुहूर्त लागत नव्हता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचादेखील प्रभारी पदभार आला. त्यांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई निश्‍चित केली. त्यानुसार गेल्या 17 दिवसांपासून द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक��रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीम उघडली आहे. नदीपात्रातील अतिक्रमण विरोधी मोहिमेला थोडासा विरोध झाला; परंतु तो मोडीत काढण्यात आला. नदीपात्रातील मातीचे ढिगारे हटवून पात्राचे रुंदीकरण झाले. पात्रालगत आणि पूररेषा ओलांडून झालेल्या पक्‍क्‍या अतिक्रमणांवर कारवाई कधी, याची उत्सुकता नगरकरांना होती. ती उत्सुकता नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर कारवाई करून वाढवली होती. नंदनवनच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकारानंतर अतिक्रमण मोहीम थांबते, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु कारवाई सुरूच राहिली. वारुळाचा मारुती येथील पुलाच्यापुढे सध्या मोहीम सुरू आहे. तिथे नदीपात्रालगत नर्सरी आढळून आली आहे. पाचशे ते सातशे फूट लांब आणि दहा फूट रुंद आहे. ती आज काढण्यात आली. उद्या पक्‍कय बांधकामावर कारवाई सुरू होणार आहे. इथापे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: राज्यशासनाचा महापालिकेस “जोर का झटका’\nNext articleउड्डाणपुलांवर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T16:09:12Z", "digest": "sha1:NAUBLJQGIPD572UTNASJTMFCLRR3XDMU", "length": 10982, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशात जातीय दंगली घडवून सरकारचा अराजक निर्माण क���ण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशात जातीय दंगली घडवून सरकारचा अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न\nप्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप\nमुंबई – देशासह महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात धार्मिक दंगे होत नसल्याने आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.\nभीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य सरकारकडून करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nदेशात आधी मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करून बघितला. मात्र मुस्लिम समाज शांत राहिला, यांच्या प्रयत्नांना तो फसला नाही. म्हणून आता दलित आणि सवर्ण असा वाद लावून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून देशात दंगल घडून अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल व सरकारला अंतर्गत आणिबाणी लागू करता येईल. आणिबाणी लागू झाल्यानंतर अंतर्गत सुरक्षेचे कारण देत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलता येतील. या दृष्टीनेच केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी केला.\nएल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरविल्याचा आरोप करण्यात येतो. ज्यांना अटक केली त्यातील सुधीर ढवळे वगळता इतर पाच जणांचा एल्गार परिषदेशी कोणताही संबंध नाही. सरकारचे तसे म्हणणे असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. तसेच न्या. पी. बी. सावंत आणि न्या. बी. जी. कोळसे-पाटील या दोघांनीही उघडपणे आपणच एल्गार परिषद आयोजित केल्याचे म्हटले आहे. मग परिषदेच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या युवक-विद्यार्थ्यांवर कारवाई करत बसण्यापेक्षा कोळसे-पाटील आणि सावंत यांच्यावर सरकारने कारवाई करून दाखवावी, असेही ते म्हणाले.\nनक्षलवाद्यांनी लिहिलेले पत्र मध्यंतरी प्रसारमाध्यमांत आले. त्यात उल्लेख करण्यात आलेला कॉम्रेड प्रकाश म्हणजे मीच असा प्रसार करण्यात आला. पण पोलिसांनीच आता स्पष्ट केले आहे की हा कॉम्रेड प्रकाश गुवाहाटीमधील आहे. पण हे पत्र प्रसारमाध्यमांकडे कसे पोहोचले हे देखील विचार करायला लावणारे आहे, असेही आंबेडकर म्हणाले.\nदंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध करा\nभीमा-कोरेगाव येथे राहुल फटांगडे या युवकाची हत्या करणाऱ्यांचे फोटो पोलिसांनी तत्परतेने प्रसिद्ध केले आहेत. ते व्हायलाच हवे होते पण त्याच तत्परतेने 1 जानेवारीच्या दंगलीत ज्यांनी जाळपोळ, तोडफोड केली त्यांचेही फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांच्यात दंगलखोरांचे चेहरे स्पष्ट दिसतात. मग त्यांचे फोटो का प्रसिद्ध करण्यात येत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडाच्या फांद्या कोसळून अपघाताचा धोका\nNext articleअहिनवेवाडी रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्‌यात एक जण जखमी\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nजी-20 शिखर परिषद-2022 होणार भारतात : मोदीनीतीचे यश\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/msk-prasads-selection-panel-inexperienced-to-argue-with-ravi-shastri-kohli-kirmani/", "date_download": "2018-12-15T16:00:36Z", "digest": "sha1:WGQFYNOA2IRGEGKVP33S3YMKRZVB72SI", "length": 9004, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "निवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं", "raw_content": "\nनिवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं\nनिवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं\nएमकेएस प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्या निर्णयाला आव्हान देण्याइतपत अनुभव नसल्याची टीका निवड समितीेचे माजी मुख्य सदस्य सईद किरमानी यांनी केली आहे.\nकरूण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीमध्ये संवादाचा अभाव असल्याचे आरोप केले होते. त्या दोघानांही संघातून का वगळण्यात आले याचे कोणतेही कारण दिले नव्हते. त्या पार्श्वभुमीवर किरमानी बोलत होते.\nप्रशिक्षक, कर्णधार आणि संघातील वरिष्ठ खेळाडू चर्चा करून आपल्याला कश्या प्रकारचा संघ हवा आहे. हे निवड समितीला कळवत असतात.\n”सध्याची निवड समिती रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमी अनुभवी आहे. त्यामुळे ते संघ व्यवस्थापनाला काय हवे आहे, हे ते चांगल्या पद्धतीने ऐकतात.” असे 68 वर्षीय माजी मुख्य निवड समितीचे सदस्य सईद किरमानी यांनी सांगितले आहे.\nपाच सदस्यीय निवड समितीला खुप कमी अनुभव आहे. त्यामध्ये मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद हे फक्त 6 कसोटी आणि 17 वन-डे सामने खेळले आहेत. उर्वरित सदस्यांपैकी सरनदीप सिंग (2 कसोटी आणि 5 वन-डे), देवांग गांधी( 4 कसोटी आणि 3 वन-डे), जतीन परांजपे (4 वन-डे) आणि गगन खोडा (2 वन-डे) यांनाही फारसा अनुभव नाही.\n”संघ निवडताना नशिब हे देखिल महत्वाचे आहे. माझ उदाहरण घ्या माझ्या उभारी घेण्याच्या काळात मला 1986 मध्ये वि़डिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळ्यात आले होते.” असेही किरमानी यांनी सांगितले.\nकिरमानी यांनी 88 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.\nब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्याची जबाबदारी घेतली या खेळाडूने\nतो खास विक्रम करणारा केवळ दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू होण्याची रिशांकला आज संधी\nपृथ्वी शॉ पाठोपाठ हा युवा खेळाडूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा वि���्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/amrita-phadanvis-sings-song-marathi-movie-esakal-news-63209", "date_download": "2018-12-15T16:51:05Z", "digest": "sha1:3PG6E4J7TMUSOMBDRPPNNTZNH26AZ2HR", "length": 12649, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amrita phadanvis sings a song in marathi movie esakal news अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन | eSakal", "raw_content": "\nअमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन\nशनिवार, 29 जुलै 2017\nरामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.\nपुणे: ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.\nया वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. अशी भावना व्यक्त अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.\n'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे हे अस��न चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे. पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण ५ ऑगस्ट रोजी श्री. श्री. श्री. रविशंकर यांच्या बेंगलोरच्या आश्रमात श्री. श्री. श्री. रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nमनसे घेराव घालता मल्टीलुट मध्ये किंचितशी सूट\nउल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6260-tiangong-1-crash-china-says-space-station-came-down-in-pacific-ocean", "date_download": "2018-12-15T16:29:41Z", "digest": "sha1:HTF32VIVR2QKHLRIAOLIYVB5LYNUBYA6", "length": 5916, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भारतावरी�� धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात\nचीनचं टीयाँगाँग स्पेस स्टेशन सोमवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश आहे. मात्र, त्याचा वेग पाहता, ते नेमकं कुठं पडेल, याचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे.\nआज पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं म्हणजेच प्रयोगशाळेनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर परिसराबाबत अंदाज बांधण्यात आला होता. अखेर भारतावरील धोका टळला आणि चीनचं हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात केसळले. 2011 मध्ये हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आलं होतं. मात्र, 2016 मध्ये चीनचा त्याच्याशी संपर्क तुटला. तेव्हापासून ते अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत होतं.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/court-orders-lalu-to-attend-video-conferencing/", "date_download": "2018-12-15T17:10:34Z", "digest": "sha1:PCKDFVHYHASZZD2Z2DAV5UPVDCBKC24U", "length": 6998, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहण्याचा लालूंना कोर्टाचा आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहण्याचा लालूंना कोर्टाचा आदेश\nनवी दिल्ली – आयआरसीटीसी घोटाळ्याच्या संबंधात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी 20 डिसेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टाच्या सुनावणीसाठी हजर राहावे असा आदेश दिल्लीच्या कोर्टाने द���ला आहे. आज या विषयी विशेष न्यायाधिश अरूण भारद्वाज यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीच्यावेळी लालूंच्या वकिलांनी सांगितले की त्यांची\nप्रकृती बरी नाहीं त्यामुळे ते सुनावणीला हजर राहु शकत नाहीत. त्यावर कोर्टाने त्यांना हे आदेश दिले.\nलालूप्रसाद हे कारागृहात असल्याने तेथून ते व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे या सुनावणीला हजर राहू शकतात असा अभिप्राय कोर्टाने दिला. आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स खासगी कंत्राटदारांना चालवण्यासाठी देण्याच्या प्रकरणात कोट्यवधी रूपयांची लाच लालूप्रसाद यादव यांनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असून सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून त्याची माहिती कोर्टात सादर केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleदुष्काळ निवारणासाठी 2500 कोटींची तरतूद (हिवाळी अधिवेशन…)\nओमर अब्दुल्लांच्या आव्हानानंतर राम माधवांची माघार\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद ऑस्ट्रेलिया भेटीवर\nनिमलष्करी दलांचे 400 जवान मागील तीन वर्षांत शहीद\nलालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली\nतामिळनाडुत त्वरीत केंद्रीय पथक पाठवा\nसीव्हीसी अहवालात वर्मांना क्‍लिन चिट नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z121220005417/view", "date_download": "2018-12-15T16:30:15Z", "digest": "sha1:FPO7XMAYJGTWQ2LBXAECKARDZX3PRCA2", "length": 9148, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सर्वसाधारण कार्यपद्धती - कलम ११८ ते ११९", "raw_content": "\nजपाची संख्या १०८ का \nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ११८ ते ११९\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nसर्वसाधारण कार्यपद्धती - कलम ११८ ते ११९\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ११८ ते ११९\n११८ . ( १ ) संसदेच्या प्रत्येक सदस्यास , या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून , आपली कार्यपद्धती आणि कामकाज - चालन यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील .\n( २ ) खंड ( १ ) खाली नियम केले जाईपर्यंत , या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचरबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे , राज्यसभेचा सभापती , किंवा यथास्थिति , लोकसभेचा अध्यक्ष त्यात जे फेरबदल व अनुकूलने करील त्यांसह , संसदेच्या संबंधात प्रभावी असतील .\n( ३ ) राष्ट्रपतीला , राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांचा विचार घेतल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील .\n( ४ ) दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत खंड ( ३ ) खाली केलेल्या कार्यपद्धति - नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील .\nवित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन .\n११९ . संसदेस , वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी , कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल , आणि , याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद , अनुच्छेद ११८ च्या खंड ( १ ) खाली संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी त्या अनुच्छेदाच्या खंड ( २ ) खाली संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर व तेवढया मर्यादेपर्यंत , अशी तरतूद अधिक प्रभावी ठरेल .\nn. विभीषण का एक अमात्य [वा. रा. सुं. ३७] \nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/Prod10_Milk_detail.html", "date_download": "2018-12-15T16:57:17Z", "digest": "sha1:OOESRQ74MT4SMM5ORLHN5NUMMBP34PIQ", "length": 2974, "nlines": 70, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": "दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nदेशी गायीचे आरोग्यदायी दुध (A२ दुध)\nProduct Name: देशी गायीचे A2 आरोग्यदायी दुध\n* शुद्ध भारतीय देशी गौवंशचे दुध.\n* भेसळ व हार्मोन इंजेक्शन विरहित.\n* मुक्त संचार गोठा पद्धत.\n* दुध काढतांना शास्त्रीय संगीताचा उपयोग.(बासरी, भक्तीगीते इ.)\n* गायींना सेंधव मिठाचे चाटण व औषधी वनस्पती चारा.(गुळवेल, बेल, सेंधव मीठ चाटण.इ)\nस्पेशल A2 दुध तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nनैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदेशी गायीचे शुद्ध तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/deepika-padukone-and-salman-khan-may-star-sanjay-leela-bhansali-film-inshallah/", "date_download": "2018-12-15T17:37:26Z", "digest": "sha1:AUCGT2UK6NVNTYHF5UBJGR6T5C7WHQIF", "length": 30672, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Deepika Padukone And Salman Khan May Star In Sanjay Leela Bhansali Film Inshallah | रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १५ डिसेंबर २०१८\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली क��सरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nसलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय\nरणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी\nसलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा ���ोती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय. होय, ताजी बातमी तरी तशीच आहे. भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान खान लीड रोलमध्ये दिसेल. विशेष म्हणजे, यात सलमानच्या अपोझिट दीपिका पादुकोण हिला कास्ट केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत महिन्यात भन्साळी या चित्रपटाचे टायटल रजिस्टर केले. तथापि चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी भन्साळींना आणखी सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, अशी शक्यता आहे. या चित्रपटात भन्साळींना सलमान आणि दीपिकाला कास्ट करायचे आहे. दीपिकासोबत भन्साळींनी तीन चित्रपट केले आहे. बॉक्सआॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या तिन्ही चित्रपटांत ती लीड अ‍ॅक्ट्रेस होती. शिवाय या तिन्ही चित्रपटात रणवीर सिंग तिचा हिरो होता. रणवीर व दीपिकाची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. पण आता रणवीरला बाद करत, भन्साळी दीपिका व सलमानची जोडी पडद्यावर आणत प्रेक्षकांना सरप्राईज देऊ इच्छितात.\nसलमानबद्दल सांगायचे तर सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट संपताच तो ‘दबंग3’मध्ये बिझी होणार आहे. दीपिकाकडे तूर्तास कुठलाही चित्रपट नाही. यावर्षी अखेरि ती व रणवीर दोघेही लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने\nरणवीर सिंग नाही तर 'या' दिग्दर्शकासोबत दीपिका पादुकोणला करायचे होते लग्न\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’\nसंजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन या चित्रपटातून होणार डेब्यू\n- अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी\nभन्साळी पुन्हा एकदा बनवणार ‘पद्मावत’, ‘रामलीला’सारखा चित्रपट रणवीर-दीपिकासोबतचं पुन्हा करणार काम\nब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nPriyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-��िक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nIsha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्���ासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/state-large-front-teachers-front-was-beaten-collectors-office/amp/", "date_download": "2018-12-15T17:35:42Z", "digest": "sha1:PFZRIMFICULVXWV57SAHYDB3URQ2ADRU", "length": 3611, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In the state, a large front of the teachers' front was beaten by the collector's office | राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक | Lokmat.com", "raw_content": "\nराज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक\nराज्यातून आज ठिकठिकाणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला.\nThugs Of Hindostan Trailer : अयोध्या प्रश्नावर आमिर खाननं बोलणं टाळलं, कारण...\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nThugs Of Hindostan Trailer : अयोध्या प्रश्नावर आमिर खाननं बोलणं टाळलं, कारण...\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/juan-martin-del-potro-novak-djokovic-in-us-open-final-as-nadal-quits-with-knee-injury/", "date_download": "2018-12-15T16:50:21Z", "digest": "sha1:MAG56O6BDLDR5TAFWGXT65F6ADZIL4VJ", "length": 9920, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश", "raw_content": "\nयुएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश\nयुएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश\nयुएस ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदाल गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता जुआन डेल पोट्रो अंतिम फेरीत पोहचला आहे.\nया स्पर्धेत तिसरे मानांकन असणारा डेल पोट्रो 2009 युएस ओपनचा विजेता आहे. नदाल बाहेर पडण्याआधी डेल पोट्रो 7-6, 6-2 असा आघाडीवर होता.\nया सामन्यात पहिल्याच सेटमध्ये नदालला उजव्या गुडघ्याचा त्रास जाणवू लागला होता. यावेळी त्याला दोनदा त्याच्या गुडघ्याला पट्टी बांधावी लागली होती.\nया संपूर्ण स्पर्धेत नदाल 15 तास 54 मिनिटे खेळला असे आतापर्यंत कोणत्याच टेनिसपटूने केले नाही. यामध्ये डॉमिनिक थिम विरुद्ध झालेल्या उपांत्यपुर्व फेरीचाही समावेश आहे. ही लढत सुमारे पाच तास चालली आणि पहाटे दोनला संपली.\nतसेच यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीतही नदाल मारीन चिलिच विरुध्द गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला होता.\nनदाल हा त्याच्या चौथ्या युएस ओपनच्या आणि कारकिर्दीतील 18व्या विजेतेपदसाठी खेळत होता. यावेळी त्याने दोन ब्रेक पॉइंट वाचवले तर डेल पोट्रो त्याचा नैसर्गिक खेळ केला.\n“माघार घेणे मला आवडत नाही”, असे नदाल यावेळी म्हणाला.\n“एकाने खेळावे आणि दुसऱ्याने फक्त बसुन रहावे मग तो काही टेनिसचा सामना झाला नाही”, असेही तो पुढे म्हणाला.\nडेल पोट्रो आणि नदाल हे दोघे 17 वेळा आमने-सामने आले असून नदालने 11 सामने जिंकले आहेत.\n“हा विजय योग्य नाही. मला राफा विरुद्ध खेळायला आवडते कारण तो एक खुप मोठा प्रतिस्पर्धी आहे. मला त्याला असे दुखापतीला सामोरे जाताना वाईट वाटत आहे”, असे 29 वर्षीय डेल पोट्रो म्हणाला.\nडेल पोट्रो अंतिम सामन्यात 2011 आणि 2015चा युएस ओपन विजेता नोवाक जोकोविच विरुद्ध खेळणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम\n–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kohlis-centuries-in-international-cricket-as-captain-29-in-129-inns-non-captain-29-in-250-inns/", "date_download": "2018-12-15T15:59:54Z", "digest": "sha1:JZRZ25XSPWCQKOGGIF6HMWXWD6T6DDZH", "length": 8710, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम", "raw_content": "\nटाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम\nटाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात १०३ धावांची शतकी खेळी केली.\nयाबरोबर त्याने काही खास पराक्रम केले. ते असे-\n-सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्धारांच्या यादीत विराट (१६) तिसरा. ग्रॅमी स्मिथने १९३ डावात २५, रिकी पाॅंटींगने १४० डावात १९ तर विराटने ६३ ���ावात १६ शतके केली आहेत.\n-भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट(२३) चौथा. सचिन (५१), द्रविड (३६), गावासकर (३४) आणि सेहवाग (२३) हे अन्य खेळाडू या यादीत आहेत.\n-विराटने ६व्यांदा एका वर्षात ५ किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.\n-विराट कोहलीने कर्णधार म्हणुन १२९ डावात २९ शतके केली आहेत तर फक्त खेळाडू म्हणुन २५० डावात २९ शतके केली आहेत.\n-डाॅन ब्रॅडमन, सुनिल गावसकर आणि ग्रॅमी स्मिथनंतर जलद २३ शतके करणारा विराट चौथा खेळाडू\n-विराट कोहलीचे हे इंग्लंडविरुद्ध ५वे कसोटी शतक\n-विराट कोहलीचे हे इंग्लंडमधील दुसरे कसोटी शतक\n-विराटचे हे परदेशातील १३ वे कसोटी शतक\n-२०१८मधील हे विराटचे तिसरे कसोटी शतक आहे\n-कर्णधार म्हणुन विराटचे हे १६ वे कसोटी शतक\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव\n–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक\n–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अज���ंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\nमुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद\nआजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा\nदुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाला विजेतेपद\nनिवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/article-farmers-will-decide-next-govertment/", "date_download": "2018-12-15T16:06:46Z", "digest": "sha1:ZAVO6WZHL2DD2DMMJDUDPCNVUIFUHLQD", "length": 20649, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली वार्ता : शेतकरीच ठरवेल पुढचे सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिल्ली वार्ता : शेतकरीच ठरवेल पुढचे सरकार\nदुबळा आणि असंघटीत समजला जाणारा शेतकरी आता संघटीत आणि ताकदवर झाला आहे, असा संदेश शेतकऱ्यांनी नुकताच दिला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा येईल त्याच दिवसापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारचे हे शेवटचे पूर्ण अधिवेशन असेल. यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची हीच एकमेव संधी आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. शेतकरी लोकसभेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतो यावरून या सरकारचे भविष्य अवलंबून आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागच्या जुलै महिन्यात डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. याच काळात शेतकऱ्यांची पाच मोठ-मोठी आंदोलनं देश आणि महाराष्ट्राच्या राजधानीत झाली. कर्नाटक, हरयाणा आणि मध्यप्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या किंकाळ्याही काळजाचे ठोके चुकविणाऱ्या होत्या. दीडपट हमीभावाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांच्या 208 संघटना सरकारवर नाराज असतील, तर नक्कीच कुठं तरी चुकतं आहे\nमोदी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्���ात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकायांच्या पीकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत.\nदेशभरातील शेतकऱ्यांच्या 208 संघटना अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या छत्राखाली एकजूट झाल्या आहेत. याच छत्राखाली शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर रोजी दिल्लीत सरकारविरूध्द जोरदार आंदोलन केले. मागणी एकच. पीकाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफी. शिवाय, शेतकायांच्या अवस्थेवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा करण्याची मागणी आहे. याच निमित्ताने भाजपविरोधी पक्षही मतभेद विसरून एकजूट झाले आहेत.\nयापूर्वी, अखिल भारतीय शेतकरी-शेतमजूर कॉंग्रेस आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात देशभरातील शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ऑक्‍टोबरमध्ये उत्तर भारतातील हजारो शेतकऱ्यांनी “किसान क्रांती यात्रा’ नावाने हरिद्वार-दिल्ली अशी पदयात्रा काढली होती. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करू दिला नाही. त्यांच्यावर लाठी, अश्रूधुर आणि पाण्याचा मारा केला गेला.\nमहाराष्ट्रात मार्चमध्ये नाशिकहून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र झाले होते. पायातून रक्ताच्या धारा वाहत असल्याचे फोटो प्रकाशित झाले होते. यानंतर आता नोव्हेंबरमध्ये आणखी एक मोर्चा निघाला. किसान-मजदूर रॅलीसुध्दा नुकतीच झाली. याशिवाय, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांमध्ये शेतकरी सरकारविरूध्द रस्त्यावर उतरले आहेत.\nकेंद्र सरकारने पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शेतकरी नाराज का आहेत दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय कारण, हमीभाव मिळाला असता तर शेतकरी शेती सोडून रस्त्यावर कशाला उतरला असता कारण, हमीभाव मिळाला असता तर शेतकरी शेती सोडून रस्त्यावर कशाला उतरला असता यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीकडे, आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या संसदेत दोन विधेयक प्रलंबित आहेत. कर्जमाफी आणि पीकाला हमीभाव\nकेंद्र सरकारने लोकसभा आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीडपट हमीभावाचा निर्णय घेतला होता. भाजप यास सरकारची कटिबध्दता सांगत आहे तर कॉंग्रेसच्या म���े ही निव्वळ धूळफेक होय. शेतकऱ्याला जेव्हा प्रत्यक्षात पीकाचे पैसे मिळतील तेव्हा खरी गोम कुठे आहे, ते कळेल, असे विरोधक म्हणतात.\nमोदी यांनी लोकसभा निवडणुक प्रचाराच्यावेळी डॉ. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टीला आता साडेचार वर्षे पूर्ण झाली आहेत. याच काळात देशातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.\nआत्महत्याचे सत्र आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबत नसल्यामुळे दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय समाधानकारक नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीसुध्दा हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना थोडा का होईना पण होणारच. परंतु, हा निर्णय घेण्यासाठी सरकारने चार वर्षे लावली. या काळात होत्याचे नव्हते झाले. हा निर्णय सरकारने सत्तेत येताच घ्यायला हवा होता. त्यासाठी सरकारने 15 हजार कोटी रूपयाची तरतूद केली आहे.\nजागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतासारख्या देशाच्या सरकारसाठी 15 हजार कोटी म्हणजे काहीच नाही. कायद्याच्या नजरेतून बघितलं तर वेतन आयोग आणि स्वामीनाथन आयोग यात कुठलाही फरक नाही. तरीसुध्दा वेतन आयोगाची शिफारस लगेच मान्य होत गेली आणि स्वामीनाथन आयोगाच्या वाट्याला आला तो वनवास. कारण म्हणजे, शेतकऱ्यांचे उपद्रवमूल्य जवळपास नाहीच. म्हणूनच, तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकारला स्वामीनाथन आयोगाची आठवण होत नाही आणि एक कोटी कर्मचाऱ्यांसाठी एक लाख कोटीचा भार उचलण्यास लगेच तयार होते. मोदी सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याला जुलै 2016 मध्येच मंजुरी दिली आणि स्वामीनाथन आयोगाला जुलै 2018 ची वाट बघावी लागली. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2016च्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 70 हजार कोटी रूपयाची तरतूद केली होती. आणि दीडपट हमीभावासाठी 15 हजार कोटीची तरतूद करण्यात आली.\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर चिमटा काढला आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी 15हजार कोटीची तरतूद केली आहे. आणि तिकडे, कर्नाटक सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे 34 हजार कोटीचे कर्ज माफ केले. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, हमीभावाचा निर्णय म्हणजे केवळ धूळफेक होय. त्यांच्या मते, सरकारने 2017-18 ऐवजी 2016-17 च्या महागाईनुसार सध्याचा हमीभाव जाहीर केला आहे. आता नवीन पीक बाजारात येईल तेव्हा नवीन दरानुसार पैसे मिळतील. शेतकरी दुबळा आणि असंघटीत आहे. शेतकऱ्याने कधी आंदोलन केले तर ते हाणून पाडणे सत्ताधाऱ्यांसाठी फार मोठी बाब नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले, तर देश ठप्प पडतो. यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना दुखावण्याचा प्रयत्न करीत नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी संप पुकारला अर्थात पेरण्या थांबविल्या तर देशात गृहयुध्द भडकल्याशिवाय राहणार नाही. मात्र, शेतकरी असं करणार नाही, याची खात्री असल्यामुळे सरकार निश्‍चिंत आहे. कृषीमूल्य आयोग 14 पिकांचा हमी भाव ठरवितो. त्यामुळे कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता मिळायला पाहिजे.\nदेशातील शेतकऱ्यांचे दुःख सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मोठे, वेदनादायी आहे, हे सरकारने मान्य करायला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना लाकडे पेटवून स्वयंपाक करावा लागतो आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. कर्करोग आणि डोळ्याच्या आजारांना त्याबळी पडतात असे आपण या देशाला सांगितले. गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन आपण एकदाच केले दीड लाख लोकांनी क्षणाचाही विलंब न करता सबसिडी सोडली. म्हणूनच “उज्ज्वला योजना’ सुरू झाली. सरकारला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करता येत नसेल तर हरकत नाही.\nगॅसची सबसिडी सोडण्याचे जसे आवाहन केले होते तसेच एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येण्यासाठी करून बघा “सर्वे भवन्तु सुखीनं सर्वे सन्तु निरामया’ ही आपली संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला लाखो लोक नक्की धावून येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअफगाणिस्तान हवाई हल्ल्यात 10 नागरिक ठार\nNext articleभाजपने देशाला 3 मोदी दिले : सिद्धू\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्‍यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\nविविधा : पांडुरंग सातू नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/banana-export-pakistan-20223", "date_download": "2018-12-15T17:08:58Z", "digest": "sha1:ZE2PYKQMQVL46A2SQSZMRW6SGXE25EFD", "length": 11902, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "banana export to pakistan पाकमध्ये केळीनिर्यात पुन्हा सुरू | eSakal", "raw_content": "\nपाकमध्ये के��ीनिर्यात पुन्हा सुरू\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nपाकिस्तान आणि काश्‍मीरमधील परिस्थिती अनुकूल राहिल्यास केळी निर्यात मे महिन्यापर्यंत सुरू राहील. पाकिस्तानमधून प्रतिसाद चांगला असल्यास ही निर्यात आणखी वाढू शकेल.\n- भरत सुपे, संचालक, चक्रधर फ्रूट कंपनी, वाघोदा, ता. रावेर\nआठवड्याला 200 ट्रक निर्यात\nरावेर (जि. जळगाव) - काश्‍मीरमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर पाकिस्तानमध्ये बंद झालेली केळी निर्यात या आठवड्यात पुन्हा सुरू झाली. एका आठवड्यात सुमारे 200 ट्रक असे या निर्यातीचे प्रमाण असून, यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार केळीला अडीचशेपर्यंत वाढीव भाव मिळत आहे.\nसुमारे तीन महिन्यांपूर्वी काश्‍मीरमध्ये बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. तसेच दहशतवादी कारवाया, भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यामुळे केळी निर्यातही पूर्णपणे थांबविण्यात आली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे पाकिस्तानमध्ये भारतीय केळीची मागणी वाढली आहे. तसेच सीमावर्ती भागातही तुलनेने शांतता असल्याने त्या भागातून केळी व अन्य मालाची आयात-निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. केळीची निर्यात मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली होती. आता ही निर्यात सुरळीत झाल्याची माहिती व्यापारी बांधवांनी \"सकाळ'ला दिली. सध्या जम्मू व श्रीनगर मार्गे रोज सुमारे 50 ट्रक केळी पाठविली जात आहे.\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशका��ील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/arvind-kejriwal/", "date_download": "2018-12-15T15:39:49Z", "digest": "sha1:LIWX4JB3Q3FZNP5S56MMJFC5TNBEVMPW", "length": 15963, "nlines": 208, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "ARVIND KEJRIWAL | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…\nअण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…\nअण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय.\nस्टार माझा मध्ये प्रकाशित\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअण्णांचं आंदोलन आणि बार्शी\nमाझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट\nअण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nअरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…\nसंसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि सोनिया गांधींच्या मर्जीतील असल्यामुळे तसं माजी आयएएस आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अशी कवच कुंडले असल्यामुळे त्यांना सरकार दरबारी सुरवातीला रामदेवबाबांना मिळाला, त्यापेक्षाही जास्त मान मिळणार आहे.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.\nरात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.\nआज सरकारने लोकपाल विधेयकासंदर���भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T15:37:11Z", "digest": "sha1:26ZQXULWLDCTIVQIWOD3DNFAO6TUTAZY", "length": 10255, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरिबाटी - विकिपीडिया", "raw_content": "\nकिरिबाटीचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) तरावा\nअधिकृत भाषा गिल्बर्टीज, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख अनोते ताँग\n- पंतप्रधान तेइमा ओनोरियो\n- स्वातंत्र्य दिवस १२ जुलै १९७९\n- एकूण ७२६ किमी२ (१८६वा क्रमांक)\n-एकूण १,०५,४३२ (१९७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ६०.८ कोटी अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन Kiribati dollar, ऑस्ट्रेलियन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +686\nकिरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे.\nअॅशमोर आणि कार्ट���यर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामो‌आ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-127367", "date_download": "2018-12-15T17:18:34Z", "digest": "sha1:DZVZDGLQXWQQ47GLHHZWN5645JF2MBSJ", "length": 26421, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "sundeep waslekar write article in saptarang यश नको; आनंद मिळवा (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nयश नको; आनंद मिळवा (संदीप वासलेकर)\nरविवार, 1 जुलै 2018\nनिरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.\nनिरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.\nमे महिन्यात \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या उपक्रमातर्फे \"सकाळ' समूहानं विद्यार्थ्��ांसाठी उन्हाळी शिबिरं आयोजित केली होती. मला नवी मुंबईतल्या शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. मला \"यिन' उपक्रम दोन कारणांसाठी आवडतो. विद्यार्थ्यांना राजकारण आणि धर्मकारण बाजूला ठेवून राष्ट्रकारण कसं करायचं हे शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींचे अनुभव कळतात. अशी संधी दैनंदिन महाविद्यालयीन जीवनात सहसा मिळत नाही.\nविद्यार्थ्यांच्या कार्यशाळांत आणि संमेलनांत वडील माणसं जातात, तेव्हा ते एकच सल्ला देतात ः \"\"अभ्यास करा - परिश्रम करा - यश मिळवा.'' राजकीय नेते, उद्योजक, सनदी अधिकारी हे सर्वच जण \"अभ्यास, परिश्रम, यश' हा मंत्र एकमतानं म्हणतात. मी \"यिन'च्या शिबिरातल्या विद्यार्थ्यांकडे उलटा विचार व्यक्त केला ः \"अभ्यास नको; मजा करा. परिश्रम नको; उत्कटतेनं प्रयत्न करा. यश नको; आनंद मिळवा.' हे ऐकून तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना खूप आश्‍चर्य वाटलं. मला वाटतं, आपण स्वतःला आणि समाजाला काही मूलभूत प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे ः \"अभ्यास आणि परिश्रम म्हणजे काय आणि ते ज्यासाठी करायचे ते यश म्हणजे काय तसेच मजा व उत्कटता म्हणजे काय तसेच मजा व उत्कटता म्हणजे काय आनंद म्हणजे काय\nया प्रश्‍नांवर चर्चा करण्याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिलेल्या एका महत्त्वाच्या माहितीचा आपण विचार केला पाहिजे. 2014 ते 2016 या काळात 26 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या अनुषंगानं अनेक विश्‍लेषकांच्या मते, वर्षाला आठ ते दहा हजार या प्रमाणात 2008 ते 2018 या काळात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असावी. म्हणजे भारतात सरासरी दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू आणि राजस्थानातलं कोटा हे गाव इथं प्रमाण सर्वाधिक आहे. आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारी केंद्रं कोटा इथं प्रामुख्यानं आहेत. ती \"अभ्यास करा, परिश्रम करा, यश मिळवा' या तत्त्वानुसार चालतात आणि विद्यार्थ्यांना दिवसाला 17-18 तास अभ्यास आणि परिश्रम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. हे सर्व कशासाठी तर यश मिळावं म्हणून तर यश मिळावं म्हणून यांच्या कल्पनेतलं यश म्हणजे काय यांच्या कल्पनेतलं यश म्हणज��� काय ः आयआयटीची परीक्षा पास होणं, नंतर अमेरिकेतल्या उच्च शिक्षणासाठी जाणं, तिथं काही करून ग्रीन कार्ड आणि नोकरी मिळवणं, बंगला घेणं, गाडी घेणं आणि दिवसभर \"येत्या रविवारी पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत ः आयआयटीची परीक्षा पास होणं, नंतर अमेरिकेतल्या उच्च शिक्षणासाठी जाणं, तिथं काही करून ग्रीन कार्ड आणि नोकरी मिळवणं, बंगला घेणं, गाडी घेणं आणि दिवसभर \"येत्या रविवारी पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत' किंवा यशप्राप्ती करणारे इंजिनिअर दक्षिणेतले असतील, तर \"रजनीकांत आणि कमलहासन एकत्र येणार का' किंवा यशप्राप्ती करणारे इंजिनिअर दक्षिणेतले असतील, तर \"रजनीकांत आणि कमलहासन एकत्र येणार का' या विषयांवर मंथन करणं.\nआता आपण मी नवी मुंबईत \"यिन'च्या शिबिरात मांडलेल्या मूलभूत प्रश्‍नांकडे वळूया. अभ्यास म्हणजे काय मजा म्हणजे काय... \"थ्री इडियट्‌स' या हिंदी चित्रपटात या प्रश्‍नाची चांगली उकल करण्यात आली आहे. रांचो हा विद्यार्थी गंमत म्हणून गणिताकडे पाहतो आणि त्याला गणितात सहज प्राविण्य मिळतं. बाकी विद्यार्थी आयुष्यात यश मिळावं म्हणून कष्ट करून गणिताचा अभ्यास करतात. त्यांना या विषयात फारसं स्वारस्य नसतं. मात्र, चांगले गुण मिळवण्याची गरज वाटते. जेव्हा आपण यशाच्या पाठी धावून, आपल्याला आनंद मिळतो का नाही याचा क्षणभरही विचार न करता दिवस-रात्र एखाद्या विषयासाठी अथवा परीक्षेसाठी मेहन करतो, त्याला मी \"अभ्यास' म्हणतो. जेव्हा आपण आल्हाद मिळतो, गंमत वाटते आणि मजा अनुभवायला येते म्हणून आपण एखाद्या विषयात मग्न होतो, त्याला मी \"मजा' समजतो.\nमला शाळेत असताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची आवड होती. आमच्या चाळीतला बाळ्या पोस्टाची तिकिटं जमवायचा. त्याला पाहून मी ही तिकिटं जमवायला लागलो. नंतर नाणी, झेंड्यांची चित्रं, ऐतिहासिक प्रसंग या संबंधी माहिती जमवायला लागलो. बाजूच्या कुटुंबातल्या सुशीलानं एका रद्दीच्या दुकानदाराशी लग्न केलं. ही माझ्या दृष्टीनं पर्वणी ठरली. मी रद्दीवाल्या भाऊजींना नेहमी माझ्यासाठी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांवरची पुस्तकं अथवा नियतकालिकं आणण्यासाठी विनंती करत असे. ती वाचून मी शाळेतल्या समाजशास्त्रांच्या पुस्तकांना पूरक असं ज्ञान मिळवलं.\nमला लहानपणी शाळेत आपला प्रथम क्रमांक यावा, अथवा शालांत परीक्षेत भरघोस गुण मिळवावे, असा विचारच मनात आला नाही. माझं लक्ष बाळ्याबरोबर नवीन पोस्टाची तिकिटं पाहून काय माहिती मिळेल आणि सुशीलाच्या यजमानांकडून नवीन कोणती पुस्तकं मिळतील यावर असायचं. त्यातून मला प्रचंड आनंद मिळत असे. हे सर्व मी ज्ञानप्राप्तीच्या आनंदासाठी करत असे. ज्ञानाचा साधन म्हणून वापर करून आपण काही करिअर बनवावं हे माझ्या मनातही आलं नाही.\nमाझ्या संशोधन संस्थेत 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेले युवक व युवती काम करतात. त्यांना मी सहानंतर कधीही काम करायचं नाही आणि ऑफिस बंद करायचं, असे सक्तपणे सांगितलं आहे. या युवकांनी गेल्या काही वर्षांत दहशत हल्ले थांबवण्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाचा अजेंडा बदलण्यापर्यंत अनेक प्रकारचं बहुमोल योगदान दिलं आहे. त्याबद्दल त्यांचं अनेक जागतिक नेत्यांनी कौतुकही केलं आहे. संशोधक जगावर परिणाम करण्याचा जो असामान्य आनंद मिळतो त्या भावनेनं हे युवक त्यांचं काम करतात. त्यांचे परिश्रम फक्त दहा ते सहा या वेळेत होतात; पण उत्कटता आणि स्वारस्य 24 तास असते. त्यातून नवीन कल्पनांचा उगम होतो. आमच्याकडे पदोन्नती नावाचा प्रकार नाही. मानपान नाही. वरिष्ठ - कनिष्ठ नाही.\nभारतीय समाजात यश, सामाजिक स्थान (स्टेटस) आणि प्रतिष्ठा यांचं स्तोम माजलं आहे आणि लहानपणापासून आपण मुलांना या कल्पनांच्या मागं धावायला लावून त्यांना आनंद आणि समाधान यापासून कळतनकळत दूर करतो. काही जणांना यश मिळतं, म्हणजे ते राजकीय नेते, सनदी अधिकारी, खासगी क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी होतात आणि स्वतःच्या मुलांना त्याच शर्यतीत ढकलतात. शालांत परीक्षेत मुलाला 98.2 टक्के गुण मिळवले म्हणून आपल्या मुलाचं फेसबुकवर अभिनंदन करतात. मुलगा मात्र 98.5 टक्के मिळाले नाही म्हणून रडतो. आपला समाज यशासाठी एवढा हपापलेला आहे, की आपण दिवस-रात्र इसवीसन 499 मध्ये आर्यभट्टानं लावलेल्या शोधाचं गुणगान गातो अथवा अमेरिकेत 25 वर्षं स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कामगिरी हे आपल्या देशाचं महान राष्ट्रीय यश कसं आहे, याचा डंका पिटविण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो; मात्र देशाच्या संसदेत जेव्हा गृहराज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी सादर करतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दर तासाला भारतातला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. तो आपलाच कोणी तरी असू शकतो, हा विचारही आपल्या मनात येत नाही. जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. निरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे, असं मी समजतो.\nकोंबडीच्या पिलाला समज आली तर...\nजनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा,...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य,...\nगरज विकेंद्रित लोकपालाची (संदीप वासलेकर)\nभारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात...\nएका देशाची व्यथा (संदीप वासलेकर)\nत्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/latest-autosity+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-15T17:09:56Z", "digest": "sha1:CKYMFMXAMA4MICHZFCWH66SJTGGMUMA5", "length": 13101, "nlines": 341, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ऑटोसिटी वाचव कलेअर्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ऑटोसिटी वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nताज्या ऑटोसिटी वाचव कलेअर्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ऑटोसिटी वाचव कलेअर्स म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 3 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक 659 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ऑटोसिटी वाचकम क्लिनर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश वाचव कलेअर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10ऑटोसिटी वाचव कलेअर्स\nऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक\nऑटोसिटी ब्लॅक & डेकर स्वा१२०५ वाचव क्लिनर ब्लॅक\nऑटोसिटी पोर्ट कार वाचव क्लिनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://satvikkrushidhan.com/about.html", "date_download": "2018-12-15T16:57:30Z", "digest": "sha1:FE7NFKBAOWZ5MG42T3DQIVS6AWVMDIQV", "length": 3315, "nlines": 34, "source_domain": "satvikkrushidhan.com", "title": " दिंडोरी प्रणीत सात्विक कृषीधन", "raw_content": "\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रो���्यूसर कंपनी हि आध्यात्मिक शेतीतील पहिली अॅग्रॅो कंपनी आहे. आमच्या मार्फत संतुलित व सात्विक खाद्यान्ने वितरीत आणि विस्तारित केली जातात. परिपोषक आणि नैसर्गिक आध्यात्मिक शेतीमधून तयार होणारे धान्य आणि त्यापासून निर्माण होणारे सात्विक व पौष्टिक पदार्थ यांमधला दुवा म्हणून सात्विक कृषीधन कार्यरत आहे.\nआम्ही नैसर्गिकरित्या धान्य पिकवून, त्यावर संस्कार करून त्याला सकारात्मक उर्जेने परिपूर्ण करून आमच्या ब्रँड अंतर्गत सर्व सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवतो. आम्ही उच्च पौष्टिक आहाराच्या लागवडीसाठी नैसर्गिक तंत्रज्ञानानाचा वापर करून, नैसर्गिक शेतीविषयी आधिक लक्ष केंद्रित करतो. आमच्या प्रक्रिया ह्या सात्विक धान्य संस्कारासह १००% नैसर्गिक पद्धतीच्या आहेत.\nदेशी गायीचे आरोग्यदायक दुध\nA2 देशी गावरान दुध / तूप\nदिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड\nमातोश्री शकुंतलाताई कृषीभवन, श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र\nता.दिंडोरी, जिल्हा नाशिक(महाराष्ट्र) भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43487681", "date_download": "2018-12-15T16:18:59Z", "digest": "sha1:FGKT7JEFCZA72YNT4DM5PLYQRM2WNK5M", "length": 4311, "nlines": 98, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-9-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T16:49:53Z", "digest": "sha1:CJDSCCRCJ2EMTL4STRJ35NOK5WNUL3CN", "length": 8951, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "व्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news व्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा\nव्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा\nपिंपरी – कंपनीचा खोटा पत्ता देऊन त्यावर स्टील उतरवून घेऊन एका व्यापाऱ्याची नऊ लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे उघडकीस आली.\nया प्रकरणी हितेन रावल, अब्दुल्ला चौधरी, यादअली ऊर्फ वाहिद, कमलेश मिश्रा, अतुल देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रौनक जयेश पारेख (वय-26, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.\nएक्‍युरेट इंजिनिअरिंग या कंपनीने फोनद्वारे 12 लाख सात हजार 105 रुपयांच्या स्टीलची ऑर्डर पारेख यांना दिली. आरोपींनी दिलेल्या तळवडे, चिखलीतील पत्त्यावर पारेख यांनी स्टेनलेस स्टीलचा माल पोहच केला. मात्र, एक्‍युरेट नावाची कोणतीही कंपनी नसल्याचे उघड झाले. उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करीत आहेत.\n‘राज्यातील सव्वातीन लाख शेतकरी आणि तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण’\nरेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू\n२० वर्षांपूर्वी तयार झाल��ल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T16:40:38Z", "digest": "sha1:PVGC5FE4BX7WZKTDM3NEYULTIADAK44W", "length": 8559, "nlines": 101, "source_domain": "sangli.nic.in", "title": "मदत | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संके��� स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 14, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/how-many-times-have-governor-ruled-jammu-and-kashmir-124774", "date_download": "2018-12-15T16:41:46Z", "digest": "sha1:4OMLNSV2NMOEM2HXDN2Z35DFYI3HUSLJ", "length": 14429, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "How many times have the governor ruled in jammu and Kashmir? जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू ? | eSakal", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nमंगळवार, 19 जून 2018\nभारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.\n1) मार्च 1977 - पहिल्यांदा येथे मार्च 1977 मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी नॅशनल कॉन्फ्रंसचे नेते शेख अब्दुल्ला यांनी कांग्रेससोबतची आघाडी तोडली होती, त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी 105 दिवसांचा कार्यकाळ या राजवटीचा राहिला होता.\n2) मार्च 1986 - दूसऱ्या वेळी 1986 साली राज्यपाल राजवट लागू झाली. यावेळी सरकारने विधानसभेत बहुमत गमावले होते. यावेळी 246 दिवसांचा कार्यकाळ राज्यपाल राजवटीचा राहिला होता.\n3) जानेवारी 1990 - यावेळी संविधानिक अडचणीमुळे विधानसभा भंग करण्यात आली होती. हा कार्यकाळ खुप मोठा होता. यावेळी तब्बल 6 वर्षे 264 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती.\n4) ऑक्टोबर 2002 - यावेळी केवळ 15 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.\n5) जुलै 2008 - यावेळी 178 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती. कांग्रेस आणि पीडीपी मधील युती तुटल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. यावेळी कांग्रेसचे गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री होते.\n6) जानेवारी 2015 - निवडणु���ांच्या निकालानंतर कोणीच सरकार स्थापन न करु शकल्याने यावेळी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. हा कार्यकाळ 51 दिवसांचा होता.\n7) जानेवारी 2016 - तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृ्त्यूमुळे 87 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/double-decker-bridge-bhumi-pujan-friday-154623", "date_download": "2018-12-15T16:36:02Z", "digest": "sha1:OYPO3SQUICOKC6QAHJ3IYW2I4RHLQMND", "length": 14111, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Double Decker bridge Bhumi Pujan on friday ‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त | eSakal", "raw_content": "\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल.\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल.\nवनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप चौकात कर्वे रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. एसएनडीटी महाविद्यालयापासून नळस्टॉप चौकाच्या पुढे भारत पेट्रोलिमयच्या पंपादरम्यान हा पूल असेल. सुमारे ५४२ मीटर त्याची लांबी असून, एकूण १४ मीटर रुंदी असेल. त्यावर सुमारे ८ ते १० मीटर उंचीवर मेट्रो मार्ग असेल. सुमारे १३ खांबांवर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्ग असेल. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हा पूल सुचविला होता. त्यांच्या कार्यकाळात पुलासाठी सुमारे १४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका उर्वरित खर्च महामेट्रोला देणार आहे. या पुलाच्या उभारणीची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. त्यासाठी कर्वे रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेटिंग उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढच्या टप्प्यात एसएनडीटीजवळ पुलाचे खांब उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या पुलाच्या भूमिपूजनासाठी महापौर मुक्ता टिळक, मोहोळ गेल्या महिन्यापासून प्रयत्न करीत होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता भूमिपूजन करण्याची तयारी दर्शविली आहे. एसएनडीटी महाविद्यालयाशेजारील मैदानावर पुलाचे भूमिपूजन होईल.\nपुलाच्या उभारणीसाठी ३५ कोटी\nया पुलामुळे कर्वे रस्त्यावरून वाहने नळस्टॉप चौक ओलांडून जातील. त्यामुळे नळस्टॉप चौकातील कोंडी कायमस्वर��पी निकालात निघू शकेल. पुलासाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका टप्प्याटप्प्याने हा खर्च महामेट्रोला देणार आहे.\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\n20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री\nऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार)...\nमुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/11/blog-post_31.html", "date_download": "2018-12-15T15:55:21Z", "digest": "sha1:SXVWKBSTY54QPO3ICMSL5SLCBKDMAG2E", "length": 6297, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "हलवा ग्रीन मसाला ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· हलव्याचे सहा तुकडे\n· पाव टी स्पून हळद\n· पाव टी स्पून गरम मसाला\n· ७-८ पाकळ्या लसूण\n· २ ओल्या मिरच्या\n· २ टी स्पून तेल\n· ५-६ काळी मिरी\n· हलव्याचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत.\n· आले, लसूण, मिरची, काळी मिरी आणि चिंच एकत्र वाटून हलव्याच्या तुकड्यांना लावून घ्यावे.\n· त्यानंतर मीठ, हळत आणि गरम मसाला लावून साधारण अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवावे.\n· तव्यावर तेल घेऊन त्यात हलव्याचे तुकडे घालावेत आणि मंद आचेवर शिजवावेत.\n· थोड्या वेळाने थोडे चिंचेचे पाणी त्यावर शिंपडावे.\n· वर झाकण ठेवून हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे.\n· खालच्या बाजूने हे तुकडे शिजल्यानंतर काही वेळाने ते परतून पुन्हा शिजू द्यावेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/expensive-bernette+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-15T16:19:32Z", "digest": "sha1:KUW2DL72NSLWQXPKFTKAOTMVUBSPUCSJ", "length": 19805, "nlines": 480, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेर्नत्ते सेविंग माचीच्या | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकर��ता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेर्नत्ते सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 60,000 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सेविंग माचीच्या. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेर्नत्ते सेविंग माचीच्या India मध्ये बेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9 Rs. 9,000 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेर्नत्ते सेविंग माचीच्या < / strong>\n1 बेर्नत्ते सेविंग माचीच्या रुपये अधिक उपलब्ध आहेत. 36,000. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 60,000 येथे आपल्याला बेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nबेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या\nबेर्नत्ते लंडन 8 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 155\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते चिकागो 5 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 200\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते इलेक्ट्रॉनिक मॉस्को 7 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 26\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते लंडन 5 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 5 सेविंग माचीच्या विथ 26 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 21\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते लंडन 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 3 सेविंग माचीच्या विथ 21 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते सेविल्ले 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\nबेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\n- ऑटो बाँबीन थ्रेड विंदर Oscillating\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41348349", "date_download": "2018-12-15T17:14:31Z", "digest": "sha1:SJYASJ2FG5NV2ABTYED277DUJJN47Q4M", "length": 5755, "nlines": 105, "source_domain": "www.bbc.com", "title": "'पाळीदरम्यान मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n'पाळीदरम्यान मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअनेक देशात महिलांना मासिक माळीदरम्यान अनेक रूढी परंपरांचा सामाना करावा लागतो. मादागास्करमध्ये तर मासिक पाळीदरम्यान मेयोनिज बनवायला मनाई आहे. स्काऊटमास्टर लाहातराने या विरोधात एक मोहीम सुरू केली आहे.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ गार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nव्हिडिओ दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nपैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nव्हिडिओ माझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसण���र नाही कारण...\nमाझ्या चेहऱ्यावरचे व्रण मी आता पुसणार नाही कारण...\nव्हिडिओ पोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nव्हिडिओ अंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nअंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7142-priyanka-chopra-and-nick-jonas-getting-engaged-in-july", "date_download": "2018-12-15T16:25:28Z", "digest": "sha1:GYHWH6BYUO7S5PAMEHGATLFGO3IA7BVJ", "length": 8329, "nlines": 149, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन \nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरचं आपल्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेला अमेरिकन गायक-अभिनेता निकजोनससोबत साखरपुडा करणार आहे. निक जोनस आणि प्रियंकाच्या प्रेमाची चर्चा जगभरात सुरु आहे.\nभारत दौऱ्यावर आलेलं हे जोडपं पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार असल्याचा दावा ग्लॅमर मॅगझीन फिल्मफेअरने केला आहे.\nफिल्मफेअर मॅगझीननुसार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनससोबत इंगेजमेंट करणार आहे. हा साखरपुडा ठरवण्यासाठीचं प्रियांका जोनला आपल्या कुटूंबीयांना भेटवण्यासाठी भारतात घेऊन आली आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे.\nजून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली. त्यानंतर प्रियंका आणि निक 21 जूनला मुंबईत आले.\nसध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे.\nप्रियंका – निक जोनची भेट\nप्रियंकाने भूमिका साकारलेल्या 'काँटिको' मालिकेतील सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स याने प्रियंका आणि निकची ओळख करुन दिली. निकने स्वत: ही माहिती एका मुलाखतीत दिली होती.\n'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' या कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे.\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nनेटवर्क नसतानाही WiFi Calling...\nसाऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...\n'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sanvaad.blogspot.com/2007/11/blog-post_07.html", "date_download": "2018-12-15T16:09:50Z", "digest": "sha1:G4TNDHOGT2UU7KY3ZOWKFJU5HPTASQ3I", "length": 15016, "nlines": 144, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: डोझम्माचे बारसे", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nबंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...\n... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच पुणेरीपणा कामी येतो तो असा पुणेरीपणा कामी येतो तो असा ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल\nतर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय... इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्‍याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.\nएव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता\nएके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत हिला मराठी समजेल का\nतरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग आणि चक्क आली की बया शेपटी हलवत आणि चक्क आली की बया शेपटी हलवत मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा काय पण लोक असतात काय पण लोक असतात\nआणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.\nआणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन भलतीच धमाल मग बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वा��्ट तिने ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती ना॥ मग तसेच साजरे नाव नको का पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती ना॥ मग तसेच साजरे नाव नको का आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा\nआणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले लेकरांची नावे सांगू म्हणताय लेकरांची नावे सांगू म्हणताय डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली\nआहे की नाही गंम्मत\nआता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.\nबयेला आणि बच्चेकंपनीला नावं जबरी दिली आहेत. एकदम फिट्ट\nडोझम्मा आणि बच्चेकंपनीचा एखादा फोटो पोस्टसोबत लावल्यास मनेका नक्की लक्ष देईल :-)\nछान अगदी हलकंफ़ुलकं लिहीलंयेस. खरंच फोटो टाकला असता तर मजा आली असती - म्हणजे तिघेही झोपलेले असतानाच्या पोझ मधला\nअभिजित, लोपा, सर्कीट, तिघांचेही आभार :)\nअभिजित, सर्कीट, तेह्वा कॅमेरा नव्हता ना माझ्याकडे, मग नाही जमल फ़ोटोंच, लिहिताना मलाही वाटल की एखादा फ़ोटो हवा होता..\nछान आठवण. डोझी,डोझुलीचा बाप नाही आला कधी तोंड दाखवायला\nओळखा बर माझ घर\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41924367", "date_download": "2018-12-15T16:18:16Z", "digest": "sha1:FUOP2OOZUGURWUPWUPI7QD7PE57W7SAE", "length": 11786, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "सौदी आणि येमेन बंडखोराच्या संघर्षात लाखो लोकांवर उपासमारीची वेळ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसौदी आणि येमेन बंडखोराच्या संघर्षात लाखो लोकांवर उपासमारीची वेळ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा दुष्काळाच्या छायेत...\nगेल्या कित्येक दशकात पडला नसेल असा भयंकर दुष्काळ येमेनच्या पुढ्यात येऊन ठाकला आहे.\n\"योग्यवेळी मदत दिली नाही तर लाखो लोकांना या दुष्काळाला सामोरं जावं लागेल,\" असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्यानं दिला आहे.\nसौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी येमेनवर घातलेले निर्बंध उठवावेत, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी घडामोडींचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्क लोवकॉक यांनी केली आहे.\nयेमेनच्या हौदी बंडखोरांनी रियाधच्या (सौदी अरेबियाची राजधानी) दिशेनं क्षेपणास्त्र डागल्यानं\nसौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली युती झालेल्या राष्ट्रांनी येमेनकडे जाणारे हवाई, सागरी तसेच जमिनीवरील सगळे मार्ग बंद केले आहेत.\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nमोदी-शहांनी का टाकली हिमाचलच्या पिचवर गुगली\nइराणला या बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवता येवू नये म्हणून या निर्बंधाची गरज होती, असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे.\nइराणनं बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवण्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे.\nहौदी बंडखोर 2015 पासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रांच्या युतीशी लढा देत आहेत.\nबुधवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत याबद्दल माहिती दिल्यानंतर लोवकॉक बोलत होते.\n'अपहरणकर्त्यांनी मला मारहाण केली नाही'\nसौदीत रोबोला नागरिकत्व मिळाल्याचं कौतुक आणि विरोधही\n\"जर हे निर्बंध लवकरात लवकर उठवले नाहीत तर येमेनला फार मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो,\" असं सुरक्षा परिषदेला सांगितल्याची माहिती लोवकॅक यांनी पत्रकारांना दिली.\n\"गेल्या काही दशकातला हा सर्वात मोठा दुष्काळ असेल आणि त्यात लाखो लोकांचा बळी जाईल.\" असंही ते पुढे म्हणाले.\nप्रतिमा मथळा येमेनमध्ये जवळपास 8 लाख लोकांना कॉलराची लागण झाली आहे.\nया आठवड्याच्या सुरूवातीलाच संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रॉस संघटना यांनी इशारा दिला होता की या निर्बंधांचे परिणाम सर्वदूर असतील.\nलाखो येमेनी नागरिक जगण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.\nक्लोरिनच्या गोळ्या तसंच जवळपास 9 लाख लोकांना लागण झालेल्या कॉलराची औषध घेऊन जाणारं आपलं जहाज अडवलं, असं रेड क्रॉस संघटनेनं म्हटलं आहे.\nप्रतिमा मथळा 70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत\nसंयुक्त राष्ट्रांच्या मते जवळपास 70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत आहेत.\nसामान्य माणसाला जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट येमेनमध्ये आयात करावी लागते.\nपण आता अन्न, इंधन किंवा औषधं यापैकी काहीही देशात येऊ शकत नाही.\nहेलिकॉप्टर अपघातात सौदी राजकुमाराचा गूढ मृत्यू\nयेमेनमधून आलेलं क्षेपणास्त्र सौदी अरेबियानं पाडलं\nसौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का\nसंयुक्त राष्ट्रांच्या मते सौदी अरेबिया आणि सहकारी राष्ट्रांनी 2015 पासून येमेनमधल्या गृहयुद्धात हस्तक्षेप करायला सुरूवात केली.\nत्यानंतर झालेल्या संघर्षात आतापर्यंत 8670 लोकांचा बळी गेला आहे.\nयापैकी 60 टक्के लोक हे सामान्य नागरिक आहेत.\nतसंच 49,960 लोक जखमीही झाले आहेत.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=nanded&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ananded", "date_download": "2018-12-15T16:58:35Z", "digest": "sha1:SENT6GTCWM2KVWZN4JF7XY2PKFCW2TLI", "length": 27482, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्या�� (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (24) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (35) Apply महाराष्ट्र filter\nऔरंगाबाद (26) Apply औरंगाबाद filter\nप्रशासन (22) Apply प्रशासन filter\nउस्मानाबाद (20) Apply उस्मानाबाद filter\nमहामार्ग (18) Apply महामार्ग filter\nमराठा आरक्षण (17) Apply मराठा आरक्षण filter\nसोलापूर (17) Apply सोलापूर filter\nगुन्हेगार (16) Apply गुन्हेगार filter\nमराठा समाज (16) Apply मराठा समाज filter\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत...\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात\nनांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३) रंगेहात पकडले. हा सापळा धर्माबाद कृषी कार्यालयात टाकला. धर्माबाद तालुक्यातील एक शेतकरी हा धर्माबाद कृषी कार्यालयात आपल्या शेतात शेडनेट टाकण्याचा प्रस्ताव घेऊन...\nनांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन\nनांदेड : ���ेथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोषारपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांना गुंगार देत आहेत. नांदेड...\nकोलंबी येथे' त्या' तिघांवर अंत्यसंस्कार\nनायगाव (नांदेड) : कोलंबी (ता. नायगाव) येथील उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघा जणावर बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...\nकायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : 'आयजी' खालेद\nनांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे नागरी हक्क संरक्षण कायदा विभागाचे (पीसीआर) विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालेद यांनी ‘सकाळ'ला दिली. नांदेड...\nभाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अपघाती मृत्यू\nवारंगा फाटा (ता. कळमनुरी) - भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भीमराव पतंगे ऊर्फ आबा (वय 64) यांचा मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे-मुंबई मार्गावर लोणावळ्याजवळ अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जात असताना पतंगे यांना वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते....\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधिश (चौथे) हरीभाऊ वाघमारे यांनी मंगळवारी (ता. ११) सुनाव��ी. शहराच्या खडकपूरा भागात एक युवती आपल्या घरी आई वडील कामाला गेल्याने एकटीच होती. या संधीचा...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nसाडेचार क्विंटल गोमांस जप्त; इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : इतवारा पोलिस ठाण्याचे फौजदार नंदकिशोर सोळंके हे आपल्या पथकासह देगलूर नाका भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एमजीआर गार्डन परिसरातून मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकला. निळ्या प्लॅस्टीक बॅरेलमधून प्रतिबंधीत असलेले साडेचार क्विंटल गोमांस जप्त केले. पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई...\nभाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अपघाती मृत्यू\nहिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर लोणावळाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले जात असतांना रुग्णावहिकेला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. कळमनुरी तालुक्यातील...\nयुमना नदीत परभणीचे भाविक बुडाले\nपरभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. पाच यात्री बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी व नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील हे 14 जण प्रयागराज येथे...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दि��शी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही. घरच्यांनी पैसे पाठवणे बंद केले आहेत,'' नांदेड जिल्ह्यातील जरे गावाचा (ता. देगलूर) तुकाराम मारकवाड हा तरुण सांगत होता. \"\"माझे आई-वडील शेती करतात. यावर्षी...\nनांदेडमधील 22 एपीआय झाले पीआय\nनांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून कार्यरत असलेल्या 22 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात राज्य गुप्त वार्ता, विशेष सुरक्षा विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक आणि नांदेड पोलिसांंचा समावेश आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने सहा डिसेंबर रोजी राज्यातील सहाय्यक...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जीवदान\nनांदेड - तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. अवयव वाहतुकीसाठी शहरात बुधवारी (ता. 5) जलदगती सुविधा (ग्रीन कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात नांदेड पुन्हा यशस्वी झाले. दरम्यान, शहरातील हे चौथे अवयवदान आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा माळाकोळी (ता...\nचारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या\nनांदेड : चारित्र्यावर पती सतत संशय घेवून सतत त्रास देत असे. हा त्रास सहन न झालेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासुविरूध्द गुन्हा दाखल झाला. ही घटना 3 नोव्हेंबरला दुपारी शाहूनगर, वाघाळा येथे घडली होती. कंधार तालुक्यातील शिरसी येतील पंतु सध्या शहराच्या...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले. त्यातून चौघांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण न��टिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36842/members?page=2", "date_download": "2018-12-15T16:30:30Z", "digest": "sha1:ML2QPMCQDMFJRJ553FGT5C3Q2AL6HMZG", "length": 3876, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गझल members | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल members\nगुलमोहर - गझल members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T17:13:55Z", "digest": "sha1:XY5WLXQM2JTDKFZMEE3VNKEXLCXV4ROZ", "length": 7959, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिक साठा पडला महागात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लास्टिक साठा पडला महागात\nपिंपरी – दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा साठा करुन ठेवणाऱ्या भोसरी परिसरातील तीन व्यावसायिकांवर इ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.\nराज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई सुरु आहे. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक वापणाऱ्या भोसरी मधील 3 व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सहा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजीत गुमास्ते, आरोग्य निरीक्षक चंद्रकांत रोकडे, राजू साबळे आणि शंकर घाटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nसार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरल्याचे आढळल्यास प्रथम पाच हजार, दुसऱ्यांदा 10 हजार, तिसऱ्यांदा 25 हजार रुपये आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. महापालिकेकडून अनधिकृतपणे प्लास्टिक अथवा थर्माकोलचा साठा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महापालिकेने हा साठा संकलित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संकलन केंद्र देखील उभारली होती. असे असतानाही अद्याप व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा साठा केला जात आहे. तो त्यांनी नष्ट करावा. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, साठा, विक्री व वापर बंदी अंतर्गत यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिका-मेक्‍सिको-कॅनडा 2026 विश्‍वचषकाचे यजमान\nNext articleशिक्षकच गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे आधारस्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/178?page=2", "date_download": "2018-12-15T16:49:22Z", "digest": "sha1:K2UQOO6UQLNUNT6EJD5MNRSO44BB4C5B", "length": 15170, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वधु वर सूचक मंडळ : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /वधु वर सूचक मंडळ\nवधु वर सूचक मंडळ\nप्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nआणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल\nRead more about प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nआजच्या मटामध्ये हि बातमी वाचण्यात आली. त्यानिमित्ताने थोडेसे…\nया सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.\nपण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात. माझ्या मै��्रिणीने याला वैतागुन शेवटी मॅट्रिमोनियल साइटवरचे आपले प्रोफाइल रद्द केले होते.\nवरच्या बातमीत त्या मुलाने १,२०७ मुलींशी संपर्क केला होता. १,२०७\nवधु वर सूचक मंडळ\n सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा \"पळून गेले\" वगैरे ऐकावे लागते.\nRead more about मुद्देवंचितांसाठी खुषखबर\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nजुळून येती रेशीमगाठी - २\nतिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा\nRead more about जुळून येती रेशीमगाठी - २\nखऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट\nमाझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.\nवधु वर सूचक मंडळ\nRead more about खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट\nठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nपावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. \"प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे\". असे कोणीतरी गाण्यात म्��्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.\nRead more about ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nवधु वर सूचक मंडळ\nRead more about यंदा कर्तव्य आहे\nब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.\nमतलाअ मिसरान लाऊ राशेका\nरांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा\nदिव्य योग ध्यान आर्ट ऑफ लविंग टाळी परब्रम्ह\nRead more about इष्टरफाकुण्डा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-will-become-first-team-plays-950-odi-cricket/", "date_download": "2018-12-15T16:29:27Z", "digest": "sha1:GLN7AA5Q3WZ7OACLSPHAD6UXFDXO4N7A", "length": 9003, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक", "raw_content": "\nदुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक\nदुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक\nबुधवारी (24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडिज संघात दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा वनडे सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण भारताचा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 950 वा सामना असणार आहे.\nहा टप्पा गाठणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरणार आहे. सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारताच्या पाठोपाठ आॅस्ट्रेलिया आहे. आॅस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 916 वनडे सामने खेळले आहेत.\nया दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने आत्तापर्यंत 900 वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार केलेला नाही. हा टप्पा पार करण्याचा या महिन्यात पाकिस्तानला संधी आहे. त्यांनी 899 वनडे सामने खेळले आहेत.\nभारताने आतापर्यंत 949 वनडे सामन्यांत खेळताना 490 जिंकले असून 411 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील 8 सामने बरोबरीत सुटले तर 40 सामने अनिर्णीत राहिले आहेत.\nभारताने जरी सर्वाधिक वनडे सामने खेळले असले तरी सर्वाधिक वनडे सामन्यात विजय मिळवण्याच्या यादीत आॅस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 916 सामन्यांपैकी 556 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तान 476 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nयाबरोबरच सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव स्विकारण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. भारताच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंका असून त्यांनी 406 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.\nया दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने 400 पेक्षा अधिक सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 397 सामन्यात पराभव स्विकारला आहे.\n–हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित\n–यावर्षी अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिलाच फलंदाज\n–१८९ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्माने केली अशी कामगिरी\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्���च वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T15:57:33Z", "digest": "sha1:HFK4NP3EWHKNIMTR5EC3ZNYUNKKTNDUJ", "length": 10092, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा\nभारतीय बॅडमिंटनपटूंनी स्कॉटलंडचा 5-0 ने उडविला धुव्वा\nगोल्ड कोस्ट – भारताच्या बॅडमिंटनपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आज (शुक्रवार) अखेरच्या साखळी लढतीत स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा उडवला आहे. पहिल्या लढतीत भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये जुली मॅकफरसनवर 21-14, 21-12 असा विजय मिळवला. यानंतर झालेल्या पुरुषांच्या एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने कायरन मेरिलेसवर 21-18, 21-2 असा दणदणीत विजय मिळवला आहे.\nसायना आणि श्रीकांत यांच्या विजयानंतर भारताच्या सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीमध्ये स्कॉटलंडच्या किर्स्टी आणि इलेनोर ओडोनेल यांच्यावर 21-8, 21-12 अशी मात के���ी. भारताने हा सामना जिंकत 3-0 अशी विजयी दौड केली. स्कॉटलंडविरुद्धच्या चौथ्या लढतीतही भारताने सहज विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रानकीरेड्डी यांनी पॅट्रीक मॅचुक आणि ऍडम हॉल यांच्यावर 21-16, 21-16 अशी मात केली. त्यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांनी मार्टिन कॅम्पबेल आणि जुली मॅकफरसन यांच्यावर 21-17, 21-15 असा विजय मिळवला.\n भारताच्या महिला हॉकी संघाने मलेशियाचा ४-१ ने केला पराभव\nमहेश मांजरेकर घेऊन येत आहेत मराठी चित्रपट ‘शिकारी’\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T15:31:38Z", "digest": "sha1:PPQ4BLNFGW52OEFYFJ6RBJYMO4CB35X6", "length": 7234, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लाखणगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलाखणगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात\n25 ते 25 रुपये किलो दराने विक्री शेतकऱ्यांना ठरतेय फायदेशीर\nभुईमुगाचा पाला पावसाळ्यात जनावरांसाठी\nलाखणगांव – उन्हाळी भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून, प्रति किलो 25 ते 35 रुपये या दराने भुईमुगाची विक्री होत आहे. भुईमुगाचा पाला पावसाळी हंगामात जनावरांना सुका चारा म्हणून वापरता येत असल्यामुळे भुईमूग पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.\nआंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात भुईमूग काढणीला वेग आला आहे. काठापूर, पोंदेवाडी, लाखणगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जास्त उत्पादन आणि हमखास मिळणारा भाव यामुळे उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी घेत असतात. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून अजून एक महिना ते दीड महिना भुईमुगाची काढणी सुरू राहणार आहे. सध्या 20 ते 35 रुपये प्रति किलो या दराने मंचर बाजार समितीत भुईमुगाची विक्री होत आहे.येणाऱ्या काळात भुईमुगाच्या मागणीत वाढ होईल आणि पाऊस पडल्यानंतर बाजारही वाढेल. असे व्यापारी नीलेश करंडे यांनी सांगितले.\nउन्हाळी भुईमुगाचा पालाही गुरांना चारा म्हणून उपयोगात येत असतो, तसेच अतिशय कमी भांडवलावर भुईमुगाचे पीक येते, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणारे शेतकरी भुईमूग पिकाची लागवड करतात. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली असून, शेतकरी भुईमुग काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | निरर्थक अर्थमंत्री \nNext articleबुरखा अनिवार्य असल्याने सौम्याची बुद्धीबळ चॅम्पियनशिपमधून माघार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/08/blog-post_8.html", "date_download": "2018-12-15T15:53:36Z", "digest": "sha1:SM2RKKOT5IPD3PTI7OSWHNZLVTBWJ7VO", "length": 11091, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "न्यू आर्टस् कॉलेज संघाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nन्यू आर्टस् कॉलेज संघाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयात नुकतेच झालेल्या आंतर महाविद्यालय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 4 सुवर्ण पदक पटकाविले. तसेच जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान देखील न्यू आर्टस महाविद्यालयाला मिळाला आहे.\nया स्पर्धेत प्रतिभा डोंगरे (50 किलो वजनगट), प्रियंका डोंगरे (57 किलो वजनगट), माधुरी खरमाळे (59 किलो वजनगट), शिल्पा मत्रे (68 किलो वजनगट) या कुस्तीपटूंनी सुवर्ण पदक पटकाविले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन महिला कुस्तीपटूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता.\nसुवर्ण पदक पटकाविणार्‍या महाविद्यालयातील खेळाडूंची बारामती, सोमेश्‍वर नगर (जि. पुणे) येथे काकडे महाविद्यालयात होणार्‍या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागाचे डॉ.शरद मगर, धनंजय लाटे, धन्यकुमार हराळ, सुधाकर सुंबे, नगर तालुका तालिम सेवा सघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशी, सहसचिव अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, प्राचार्य भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉ.अरुण पंधरकर, प्रा.आर.जी. कोल्हे, डॉ.एम.व्ही. गिते आदिंनी अभिनंदन केले आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्य��तील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rajinikanths-politics-entry-on-12th-december-birthday-274034.html", "date_download": "2018-12-15T17:01:16Z", "digest": "sha1:LUVILHPC7AZN4CQBKNMKYDQC5NC3B4JL", "length": 12927, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री ?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकू�� जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री \n2 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.\n10 नोव्हेंबर : अभिनेता कमल हसन नंतर आता सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.\nमिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. इतर कोणत्याही पक्षात ते सहभागी होणार नाही. मध्यंतरी भाजपने रजनीकांत यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण रजनीकांत यांना सदस्य किंवा सहकारी म्हणून घेण्याचं ठरवलं तरी ते त्यांची ताकद आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राखून ठेवणार आहेत. भाजपची अशी इच्छा आहे की आगामी विधानसभा निवडणुका स्टालिन विरुद्ध रजनीकांत अश्या व्हाव्या.\nदरम्यान, लेखक स्टालिन राजनगम यांच म्हणणं आहे की, रजनीकांत स्वतंत्र्य मताचे असल्या कारणाने ते जातीचं राजकारण करणार नाहीत.\nखरं तर रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याचं समजताच सगळ्यांनीच यावर विश्लेषण देण्यास सुरुवात झाली आहे.\nत्यामुळे आता रजनीकांतची राजकारणातली एंट्री कशी राहिल त्यांना कशा कशाला तोंड द्याव लागणार त्यांना कशा कशाला तोंड द्याव लागणार आणि मुख्य म्हणजे ते खरंच या गरीब जणतेसाठी झटणार का आणि मुख्य म्हणजे ते खरंच या गरीब जणतेसाठी झटणार का हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPrajnikant birthdayतलाईवातामिळनाडूरजनीकांतराजकारणसुपरस्टार रजनीकांत\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-triggers-epic-twitter-troll-as-pcb-unveils-biscuit-trophy-for-pakistan-vs-australia-t20i-series/", "date_download": "2018-12-15T16:19:16Z", "digest": "sha1:DBTQ3BBMEQJP3W7TSC4IAX2M2L5P7HXH", "length": 8640, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले", "raw_content": "\nआयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले\nआयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले\nसध्या सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या ट्रॉफीला खुद्द आयसीसीनेच ट्रोल केले आहे. या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव टीयुसी कप असे आहे. टीयुसी हे पाकिस्तानमधील बिस्कीटचे ब्रॅंड आहे.\nटीयुसीचे मुळ लक्षात घेऊन पीसीबीने (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) कंपनीला बिस्कीटच्या डिझाइनची ट्रॉफी बनविण्यास सांगितले. यामुळे ही ट्रॉफी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.\nयावेळी आयसीसी या ट्रॉफीचे अनावरण झाल्यावर ‘तुमच्यामुळे बिस्कीटला एक नवे अर्थ प्राप्त झाले’, असे ट्विट करत पीसीबीला ट्रोल केले.\nतसेच आयसीसीने या ट्रॉफीची आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची तुलना केल्याने नेटीझन्संना ट्रोल करण्याची संधी मिळाली.\nकाल (24 ऑक्टोबर) झालेल्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 66 धावांनी पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.\nपहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. पण दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला सर्वबाद फक्त 89 धावाच करता आल्या. तसेच पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियावरील सर्वात मोठा विजय ठरला आहे.\n–उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल\n–क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-now-has-9999-runs-for-india-in-odis/", "date_download": "2018-12-15T16:08:44Z", "digest": "sha1:B65DPODTDC43PI52HAKP75P2N5P2UXV2", "length": 9344, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम", "raw_content": "\nकेवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम\nकेवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम\n आज(29 आॅक्टोबर) ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी होती. पण त्याला हा विक्रम करण्यासाठी फक्त एक धाव कमी पडली.\nधोनीने जर आज 24 धावा केल्या असत्या तर त्याने भारताकडून वनडेमध्ये 10 हजार धावा करण्याचा टप्पा पार केला असता. पण तो आज 13 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. त्याला केमार रोचने 49 व्या षटकात बाद केले.\nत्यामुळे धोनीच्या भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 9999 धावा झाल्या आहेत. तो वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.\nभारताकडून याआधी 10 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीने पार केला आहे. त्यामुळे धोनीला भारताकडून 10 धावा करणारा पाचवा खेळाडू बनण्याची संधी होती. पण आता या विक्रमासाठी धोनीला पुढील सामन्याची वाट पहावी लागणार आहे.\nधोनीने भारताकडून आत्तापर्यंत 328 सामन्यात 49.74 च्या सरासरीने 9999 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.\nतसेच धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 331 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.\nत्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 1 धावेची गरज आहे.\nभारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-\n18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)\n11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)\n10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)\n10199 धावा – विराट कोहली (215 सामने)\n9999 धावा – एमएस धोनी (328 सामने)\n–श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अटक\n–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग\n–२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\nआयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\nलग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chana-sowing-less-33-percent-maharashtra-13634", "date_download": "2018-12-15T17:02:31Z", "digest": "sha1:L6DHHQ24IOWO5YHXQMKG5VH3W52JCUFM", "length": 17433, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, chana sowing less by 33 percent, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारली\nहरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारली\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.\nनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.\nदेशात यंदा हरभऱ्याचा पेरा गेल्या पाच वर्षांतील याच काळात पेरणी होणऱ्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेतही घसरला आहे. पाच वर्षांतील पेरणीची सरसरी ही २८.३ लाख हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा २७.१ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने हरभरा पेरणी घटली आहे.\nकर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रद��श या महत्त्वाच्या राज्यांमध्ये हरभरा पेरणी घटल्याने त्याचा परिणाम देशातील पेरणीवर झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक पट्ट्यात दुष्काळ असल्याने दोन्ही राज्यांतील पेरणीत मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच कर्नाटक सरकारनेही २४ जिल्ह्यातील १०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.\nकर्नाटक, महाराष्ट्रात पेरणीत मोठी घट\nकर्नाटक राज्यात हरभरा पेरणीने पन्नाशीही गाठली नाही. कर्नाटकात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी पेरा घटला आहे. तसेच यंदा महाराष्ट्रात केवळ २ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, ४४.३ टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र घटले आहे. उत्तर प्रदेशात २ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.७ टक्के कमी पेरणी झाली आहे. तर मध्य प्रदेशात २५.४ टक्क्यांनी पेरणीत घट होऊन १० लाख हेक्टरवर पेरा झाला आहे.\nगेल्या वर्षी हरभरा दरात झालेली घसरण आणि शासकीय खरेदीतील गोंधळ यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीकडे पाठ फिरविली आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी स्थिती असल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा नसल्याने रब्बी पेरणी रखडली आहे. त्याचा परिणाम एकूण देशातील हरभरा पेरणीवर झाला. मोठा कोरडा काळ किंवा दुष्काळी स्थिती पिकासाठी पोषक नाही, तसेच यंदाच्या हंगामात पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.\nमंत्रालय कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दुष्काळ सिंचन पाणी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सें��र\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_34.html", "date_download": "2018-12-15T16:42:30Z", "digest": "sha1:7BEOXLAANROGIZ7XQ2EQW7QWQYJMKAKS", "length": 10724, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "प्रभागात विशेष लक्ष देणार : ब्रिगेडियर सावंत | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nप्रभागात विशेष लक्ष देणार : ब्रिगेडियर सावंत\nआपची उमेदवारी करणार्‍या उमेदवारांच्या प्रभागात विशेष लक्ष देऊन त्यांना निवडून आनण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची भावना आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर प्रभाग क्र.14 मधील आपच्या उमेदवार जयश्री शिंदे व महेश शिंदे यांची भेट घेऊन सावंत यांनी आढावा घेतला. तसेच भवानी नगर येथील नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव सुभाष तंवर, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य किरण उपकारे, दिलीप घुले, अ‍ॅड.लक्ष्मण प्रधान, अ‍ॅड. सुनील आठरे, भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे, प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, पोपट बनकर, दीपक वर्मा, मेजर भाऊसाहेब आंधळे, सागर अलचेट्टी आदि उपस्थित होते.\nविनायकनगर, भवानीनगर, सारसनगर या प्रभागातील अनेक नागरिकांच्या समस्या आहेत. येथील नागरिक जागृत झाले असून, प्रत्यक्षात बोलून दाखवीत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमदनगर सुधार आघाडीचे उमेदवार कटिबध्द राहणार असून, मोठ्या मताधिक्याने ते निवडून येणार असल्याची भावना अ‍ॅड.महेश शिंदे यांनी व्यक्त केली. अमदनगर सुधार आघाडी नगरमध्ये परिवर्तन घडवणार असून, जनतेने निवडणुक हातात घेतल्याचे अ‍ॅड.शिवाजी डमाळे यांनी स्पष्ट केले.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T17:05:07Z", "digest": "sha1:MCVJSENZCFRUSNQ3GEZHMQ7OWVULHCTU", "length": 9987, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news इंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन\nइंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन\nपिंपरी – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल व डिझेल जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करावे मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 11) शहरात विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनाच्या सुरवातीस दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दापोडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी, चिखली, भोसरी, सांगवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन आंदोलन करण्यात आले.\nकॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.\nशास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ\nभारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_209.html", "date_download": "2018-12-15T16:50:27Z", "digest": "sha1:DKQJ2CVEO3NTGH5F24STG5HQNIGWU4IP", "length": 11941, "nlines": 143, "source_domain": "www.krushirang.com", "title": "तलावाखालील जमिन फक्‍त चारा पिकासाठी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nतलावाखालील जमिन फक्‍त चारा पिकासाठी\nजलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्‍या प्रकल्‍पांमध्‍ये पाणीसाठा कमी झाल्‍यामुळे बुडीताखालील जमीनी मोकळया/ उघडया पडलेल्‍या आहेत. अशा जमिनी वैरण पिकांचया लागवडीकरिता सर्वात उपयुक्‍त असतात. दरवर्षी या जमिनीचा विनियोग गाळपेर पिकासाठी करण्‍यात येतो. चारा पिके उत्‍पाद‍नाकरिता रब्‍बी व उन्‍हाळी हंगामासाठी नाममात्र 1 रुपया दराने भाडेपट्टयावर जलाशय आणि तलावाखालील जागा उपलबध करुन देण्‍यात येणार आहे.\nगाळपेर जमीनीवर चारा उत्‍पादन घेवून चारा टंचाई निवारणाकरिता लाभार्थी निवड, समन्‍वय व संनियंत्रणासठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठीत करण्‍यात आलेली आहे. उपलब्‍ध जलाशय आणि तलावाख���लील जमीनीवर चारा पिके घेण्‍या-या इच्‍छूक लाभार्थींनी दि.4 डिसेंबर 2018 पर्यत नजीकच्‍या पशुवैद्यकीय संस्‍थाकडे प्रस्‍ताव सादर करावेत.\nगाळपेर क्षेत्रात चारा लागवड करण्‍यासाठी लाभार्थ्‍याची निवड - ज्‍या व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्‍तींच्‍या जमीनीचे नवीन तलाव, उप्‍लव बांधे ,बांध, इत्‍यादी बांधणसाठी जमीन संपादीत करण्‍यात आलेली आहे. स्‍थानिक भुमीहीन मागासवर्ग आणि अन्‍य लोक, यांच्‍या संमिश्र सहकारी संस्‍था, मात्र त्‍यात मागासवर्गीय सदस्‍यांची संख्‍या अधिक असली पाहिजे. स्‍थानिक भूमिहीन मागासवर्गीय लेाकांच्‍या सहकारी संस्‍था, अन्‍य स्‍थानिक भुमीहीन लोकांच्‍या सहकारी संस्‍था, स्‍थानिक भूमीहीन मागासवर्गीय लोक, अन्‍य जमातीचे स्‍थानिक भूमिहीन लोक, बाहेरील भूमीहीन लोक, सथानिक भूधारक व यापैकी कोणताही लाभार्थी उपलब्‍ध न झाल्‍यास गावातील जास्‍त पशुधन असलेल्‍या शेतक-यांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. गाळपेर जमीनीवर चारा उत्‍पादन घेवून, चारा टंचाई निवारणाकरिता लाथार्थ्‍यानी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे जिल्‍हा समन्‍वय व संनियंत्रण समितीमार्फत आवाहन करण्‍यात येत आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चि���ेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245645.html", "date_download": "2018-12-15T16:47:30Z", "digest": "sha1:5C5JXYQ6PSALLADM6M7CV5NBUGUTCLGB", "length": 11706, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nइटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता\n19 जानेवारी : मध्य इटलीमध्ये झालेल्या हिमप्रपातामुळे 30 जण बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. मध्य इटलीमधल्या हॉटेल रिगोपियानोच्या वरच्या बाजूला हिमकडे कोसळले. हॉटेल रिगोपियानो बर्फाच्छादित प्रदेशात आहे. हिमकडे कोसळल्यामुळे तीन मजली हॉटेलवर पूर्णपणे बर्फाचे ढिगारे जमले. याठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. इटलीमध्ये भूकंपामुळे हा हिमप्रपात झाल्याचा अंदाज आहे.\nमध्य इटलीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्यात बर्फाच्या ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला तर दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. पण या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. इटलीमधल्या या डोंगराळ भागाला भूकंपाचे चार तीव्र धक्के बसले. यामुळेच हा हिमप्रपात झाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फे��बुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T16:54:16Z", "digest": "sha1:NCYGLS66FC4N4MT2XH7OZOSDMS54ZGKK", "length": 8770, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "परप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news परप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध\nपरप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध\nपिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात परप्रांतिय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा लोक जन���क्ती पक्षाच्या बैठकीत निषेध करण्यात आला.\nपक्षाचे अल्पसंख्यांक प्रमुख नसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पंतप्रधानांच्या राज्यात देशातीलच लोकांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याने देशातील शांतता भंग पावत आहे. कष्ट करणाऱ्या होतकरु लोकांना होणाऱ्या मारहाणीमुळे समाजात दुरावा निर्माण होत आहे. ही बाब गंभीर असून याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.\nमारहाणप्रकरणी 6 जणांना अटक\nदीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_9.html", "date_download": "2018-12-15T17:16:40Z", "digest": "sha1:J2AZFTDA6LD6ORASEVS4BO5MO63FIQ5F", "length": 13915, "nlines": 144, "source_domain": "www.krushirang.com", "title": "दुधाला जाहिर केलेले दर मिळण्याची मागणी | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nदुधाला जाहिर केलेले दर मिळण्याची मागणी\nचौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीचा निधी कपात करण्याचा निर्णय मागे घ्यावा व शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणे दूध खरेदी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nराष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी नगर तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, उपसभापती दिपक पवार, संदीप सोनवणे, धीरज पानसंबळ, शरद शिंदे, सदीप गांगर्डे, अमोल गिरमे, वैभव काळे, राजेंद्र आव्हाड, विठ्ठल कोकाटे, गणेश ठाणगे, गुरूचरणसिंग भटियाणी, आमोल जाधव, बाबाजी तरटे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.\nगेल्या दोन ते तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. केंद्र व राज्य सरकारने चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला विविध विकास कामे करण्यासाठी थेट निधी दिलेला आहे. परंतु राज्य सरकारने या निधीमध्ये 25 टक्के कपात करुन परस्पर हा निधी वीज बिल व पाणीपट्टीच्या नावाखाली संबंधित विभागाला वर्ग केला आहे. वास्तविक पाहता संबंधित पाणीपट्टी अथवा विद्युत देयके राज्य सरकारने माफ केले पाहिजे. परंतु अधिकाराचा दुरोपयोग करून चुकीच्या पद्धतीने 25 टक्के रक्कम ही वर्ग करून घेतलेली आहे. मुळात चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिला हप्ता वर्ग करण्याचा विचाराधीन आहे. शासनाच्या निधीची रक्कम तुटपुंजी असताना त्यात कपात केल्याने ग्रामपंचायतीच्या विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीने हे देयके अदा केलेली आहेत. परंतु शासनाने त्याही निधीमध्ये कपात करून ग्रामपंचायतीस वेठीस धरण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.\nग्रामपंचायतीचे निधीमध्ये कोणत्याही प्रकारचे कपात करू नये, शासनाने चार महिन्यापूर्वी 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधाला 25 रुपये प्रति लिटर भाव जाहीर केला आहे. आजही ग्रामीण व शहरी भागातील डेअरी चालक हा दर देण्यास नकार देत आहेत. शासनाने अशा दूध संघावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांनी घेतला होता. परंतु आजही खाजगी दूध संघ 17 ते 18 रुपये अशा कवडीमोल दराने दूध खरेदी करत आहे. अशाप्रकारे शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकर्‍यांचे शोषण चालू आहे. हे त्वरीत थांबवून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या दुधाला शासनाने जाहिर केल्याप्रमाणे 25 रु. प्रति लिटर भाव मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/durga-pavilade-puja-kolkata/", "date_download": "2018-12-15T17:37:58Z", "digest": "sha1:SWADGN7ZJPRPXNCCXCXMBDKBYM3RJWVX", "length": 21637, "nlines": 301, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १५ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nपंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nदास यांची RBIच्या गव्हर्नरपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात- उद्धव ठाकरे\n...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटक���े मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमं���्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nकोलकात्यात दुर्गा पूजेसाठी सजले मंडप\nपश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.\nबंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात.\nदुर्गा देवीची पूजा पाहण्यासाठी तसंच एकापेक्षा एक देखावे पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.\nयंदा शहरात देवीच्या पुजेसाठी एकुण तीन हजार मंडप सजले आहेत. त्यापैकी एका मांडवात बाहुबली 2 सिनेमाचा देखावा साकारण्यात आला आहे.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता ���ॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nदप्तराचे ओझे हलके होईना.\n‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले\n५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक\nनायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-12-15T15:57:23Z", "digest": "sha1:TIM5WNB53VCSOSBGUV7CFZRVQK7JQIPO", "length": 9177, "nlines": 114, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: उत्तुंग सेनानी", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. म�� लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते. तरी बरं चपलेच्या किमती वाढलेल्या नाहीत.\nमी उगाच म्हटलं \"माळा कसल्या घालता उडवा त्याला\"…. तर एका पोलिसाने मला बाजूला घेतलं आणि उगाच नसत्या चौकश्या करायला लागला. 'नाव काय' 'गाव काय\nतेथून चक्क मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेला. आता हा त्याचा वरचा अधिकारी असेल, त्याने मला 'उडवायचा' प्लॅन काय असे विचारले. मी खुश होऊन लगेच एक झ्याक पैकी प्लॅन बनवला आणि सांगून टाकला. आता तर हे सगळे एकमेकां कडे पाहून नेत्र संकेत करू लागले.\nपोलिस स्टेशनातून हि लोकं मला चक्क सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. कदाचित मिशन पूर्ण करण्या साठी शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे कि नाही ते तपासायचे असावे.\nमग तेथून मला ३ हात नाका येथील त्यांच्या एका गुप्त ठिकाणी घेऊन आले. मला इतके वर्ष उगाच वाटत होतं तिथे वेड्यांचे इस्पितळ आहे, पण सत्यात ह्या स्वातंत्र सेनानींचे गुप्त ठिकाण निघाले. मग तिथे त्यांचा एक नेता आला, जरा विचित्रच होता तो. साध्या कपड्यांवर पांढरा शर्ट घातला होता त्याने. आम्ही खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयांवर अगदी माझा प्लॅन पासुन काश्मिर प्रश्न ते अखंड हिंदुस्तान पर्यंत.\nनंतर त्यांनी मला पण एक पांढरा झगा घालायला लावला आणि वेगळ्याच प्रकारच्या चाचण्या केल्या, कदाचित मिशन आधीच्या फॉर्म्यालिटीज असाव्यात.\nमग मला माझे घरचे नेण्यासाठी तेथे आले. त्यांच्या हातात औषधाची लिस्ट होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी.\nबघितलं डोळ्यात पाणी आणायला नेहमी कांदाच पाहिजे असे नाही …\nलेखक : Vishal Ranadive वेळ: सोमवार, नोव्हेंबर १८, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चि���णीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे ...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2018/11/blog-post_82.html", "date_download": "2018-12-15T15:53:40Z", "digest": "sha1:J76JFI2PPV2GVJO6ZXJGJ2J2J3IP2INC", "length": 14179, "nlines": 145, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पोलीस कुटुंबातील गरजूंना आर्थिक मदत करून श्रद्धांजली | KRUSHIRANG DNA Live24 2015", "raw_content": "\nपोलीस कुटुंबातील गरजूंना आर्थिक मदत करून श्रद्धांजली\n26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मिलेनियम, प्राईड, लायनेस मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी सेंट्रल, युवान व पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रारंभी दिल्लीगेट येथून भारत माता की जय घोषात हातात तिरंगे ध्वज घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nहुतात्मा स्मारकावर जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा, संदेश कटारिया, अंजली कुलकर्णी, मनिष नय्यर, डॉ.विनोद मोरे, डॉ.प्रमोद मुथा, मिना हरवानी, शर्मिला पाटील, सोनी रंगलानी, नरेंद्र बोठे, गगनकौर वधवा, डॉ.नेहा जाजू, निलम परदेशी, सुनंदा तांबे, शर्मिला कदम, अरविंद पारगावकर, सतिष बजाज, मनिष बोरा, रमेश वाबळे, हेमंत नरसाळे, राजू गुरनानी, मनयोगसिंग माखीजा, सनी वधवा, अश्‍विनी भंडारे, कौशिक कोठारी, अमित बोरकर, धनंजय भंडारे, सुनिल छाजेड, प्रमोद पारेख, युवानचे संदीप कुसळकर, किरण भंडारी, उमेश परदेशी, प्रशांत मुनोत, तुलसीभाई पालीवाल, अनिल पाटोळे आदिंसह नागरिक सहभागी झाले ह���ते.\nप्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्‍या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमा निमित्त पोलीस कुटुंबातील सुशांत शिंदे या दिव्यांग विद्यार्थी तर अर्चना परदेशी या विधवा महिलेस संघटनांच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. पोलीसांच्या बॅण्ड पथकाने सादर केलेल्या देशभक्ती गीतांनी कार्यक्रमात चैतन्य संचारला होता. संविधान दिना निमित्त यावेळी देशाची एकात्मता, समता व बंधुत्वाची शपथ देण्यात आली.\nअरविंद पारगावकर यांनी भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना देशाचा विकास रोखण्यासाठी शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करुन राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सजग व जागृक होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nरंजनकुमार शर्मा म्हणाले की, जवान सिमेवर तर पोलीस देशातंर्गत सुरक्षितता नागरिकांना देत असतात. मात्र देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी नागरिक सतर्क व जागृक होण्याची गरज आहे. आपल्या भोवतालच्या संशयीत व्यक्ती व काही चुकीच्या घटनेची माहिती पोलीसांना दिल्यास दहशतवादी हल्ले व समाजात घडणारे गुन्हे देखील थांबणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nसरपंचांची होणार लेखी परिक्षा : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला अाहे. याव्दारे आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच कारभार करू लागले आह...\nBreking | कोतकर गट भाजपच्या गोटात..\nअहमदनगर : महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील...\nग्रामपंचायतींना मिळणार वार्षिक ५० लाख : पवार\nअहमदनगर : प्रतिनिधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करी...\nनिवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त...\nकांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको\nअहमदनगर : प्रतिनिधी मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापा...\nमराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..\nपारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव...\nविखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्न\nअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) वि...\nकपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..\nसोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण...\nमुख्यमंत्री व पंकजाताई पाथर्डीत आल्यास आत्महत्या करू; सरपंच संजय बडे यांचा इशारा\nअहमदनगर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास ...\nसदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले\nपरभणी : प्रतिनिधी मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2011/05/09/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T17:06:04Z", "digest": "sha1:SVXUKVJGAQAUOOESIIYQ3VY7DYFJCGGL", "length": 44059, "nlines": 463, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कार्पोरेट लाईफ सायकल.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nजर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल\nकार्पोरेट लाइफ.. नेट वरून साभार.\nविचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण अशाच पाकिटांशी संबंध आला होता. या पूर्वी दोन वर्ष अशाच पाकिटातून आलेल्या मेसेजेस ने त्यांना वाचवलं होतं. एक वेगळाच धीर मिळत होता, त्या पाकिटाकडे पाहिल्य���वर. काय असेल बरं त्या पाकिटात इंटरकॉम वर पॅंट्री मधे फोन केला, आणि चहाची वाट पहात त्या पाकिटात काय लिहलं असेल याचा विचार करत बसले.\nइथे जेंव्हा जॉइन झाले होते साहेब, तेंव्हा इथले जुने जी. एम. राघव साहेब, जे तीन वर्ष जी. एम. म्हणून काम करत होते. त्यांच्या सेंड ऑफ पार्टी नंतर त्यांनी जाता जाता तीन पाकिटं हातात दिली. प्रत्येक पाकिटावर १ मार्च तारीख होती- फक्त वर्ष पुढली तीन वेगवेगळी होती.\nराघव साहेब म्हणाले, की मी इथे तिन वर्ष काम केलंय. इथे तुम्हाला जाता जाता माझ्याकडून एक थोडी मदत म्हणून ही तीन पाकिटं देऊन जातोय. यातलं पहिलं पाकिटं हे पुढल्या वर्षी एक मार्चला उघडायचं, दुसरं त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला, तिसरे त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला . काही न बोलता साहेबांनी तिन्ही पाकिटं कोटाच्या खिशात घातली.\nआज दोन वर्षा नंतर मनोमन धन्यवाद देत होता तो त्या “एक्स जी. एम. राघवला” . गेली दोन वर्ष ह्या अशाच दोन पाकिटांनी त्याला वाचवलं होतं. आता हे तिसरं वर्षं हे शेवटचं पाकिटं घेऊन बसले होते साहेब.\n२८ फेब्रूवारी… मार्च महिना जवळ आला शेअर होल्डर्स ला उत्तर द्यावं लागायचे ’एमडी ’ला, प्रॉफिट वाढायला हवे, टर्न ओव्हर तर हवेच हवे कुठला शेअर होल्डर काय विचारेल ते सांगता येत नाही- त्या साठी एमडी खूप प्रेशर करायचे. ग्रोथ तर दाखवायलाच हवी शेअर होल्डर्स ला\nआल्या पासूनची पहिली दोन वर्ष पर्फॉर्मन्स काही फारसा बरा नव्हता – पण त्या पाकीटां मधे दिलेल्या इन्स्ट्रक्शन मुळे वाचलो- पण आता या वर्षी कसं\nपहिल्या वर्षी ची गोष्ट आहे. या कंपनी मधे ’एम डी’ ने जी. एम. च्या पोस्ट साठी इंटरव्ह्यु घेतला, तेंव्हा खूप स्वप्न दाखवली एमडीला. त्यालाही असं वाटलं, की हा एका प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनीतून आला आहे, तेंव्हा हा खरंच काही करेल् म्हणून, तसंही ’बोलबच्चन गिरी’ मधे कोणी हात धरू शकत नाही आपला. आपण त्याला आपण ही कंपनी ’प्रोफेशनली’ चालवून दाखवून , प्रॉफिट आणि टर्न ओव्हर मधे ३० टक्के वाढ दर वर्षी, म्हणजे तीन वर्षात टर्न ओव्हर मधे साधारण ’दुप्पट वाढ ’करून दाखवू म्हणून दिलेले अश्वासन आठवले.\nजंग जंग पछाडले, तरीही काही फरक पडला नव्हता. टर्न ओव्हर तितकंच होतं . नो इम्प्रुव्हमेंट एसी केबीन मधे पण कपाळावर आलेला घाम पुसला खिशातल्या रुमालाने आणि इंटरकॉम वर “ब्लॅक टी विथ लेमन स्लाईस ऍ���ड इक्वल’ ची ऑर्डर दिली . गेली तीन वर्ष एका क्षणात नजरेसमोरून गेली साहेबांच्या.\nपहिल्या वर्षी जेंव्हा साहेब कंपनी मधे मार्च अखेर जॉइन झाले, तेंव्हा कंपनी ही बऱ्या पैकी पर्फॉर्मिंग कंपनी होती. शेअर होल्डर्स तसे फार खुष नव्हते- पण दुःखी पण नव्हते. दर वर्षी न चुकता दिला जाणारा डिव्हिडंड , दर चार पाच वर्षातून एकदा बोनस शेअर.. कंपनी बरीच म्हणायची\nबी गृप मधे लिस्टींग जरी असली, तरी शेअर्स चे भाव तसे चांगलेच होते -पण एमडीला एक दुःख होतं, की अजिबात काही मुव्हमेंट नसायची स्टॉक मधे. मार्केटला सोडलेली प्रत्येक न्यूज सरळ सरळ डिस्काउंट केली जायची. आपण दाखवलेल्या गुलाबी स्वप्नात एमडी ला कंपनी एकदम वर गेलेली दिसेल याची काळजी घेतली होती. ’क्रिसिल रेटींग’ वाढायला हवं, लोकांनी विश्वासाने पैसे ठेवावे आपल्याकडे एफडी मधे वगैरे वगैरे .. हजारो गोष्टींबद्दल एमडीच्या मनात भरपूर अपेक्षा निर्माण करण्याचे चोख काम मात्र केले होते.\nटर्न ओव्हर वाढवून दाखवू म्हणून दिलेले अश्युरन्स – पण प्रत्यक्षात\nसेल फोन मधला तो अलार्म वाजला . “रिमाइंडर” .. त्यात लिहिलं होतं, “टु ओपन द एन्व्हप गिव्हन बाय राघव” साहेबांना एकदम आठवलं नाही कुठलं एनव्हलप ते, पण एकदम स्ट्राइक झालं, आणि पहिलं पाकिटं त्यांनी ड्रॉवर मधून बाहेर काढलं. एक वर्ष झालं या कंपनीत येऊन. मनाशीच पुटपुटले साहेब. आपण आल्यावर पण काही फारसा फरक पडलेला नाही ना टर्न ओव्हर वाढलं, ना पीबीआयटी(प्रॉफिट)\nसमोरचा ब्लॅक टी विथ लेमन स्लाइस चा कप होता. त्यांनी कप उचलला, आणि एक घोट घेत, पहिलं पाकीट उघडलं- त्यात राघव ने लिहून ठेवलं होतं, ” अभिनंदन, तुम्ही एक वर्ष पुर्ण केलंय आज इथे या कंपनीत, तुमच्या सगळ्या प्रयत्नांनी सुद्धा कंपनीचे टर्न ओव्हर वगैरे काही वाढले नसेल, आता एमडीला काय सांगायचं हा विचार करत बसले असाल, काळजी करू नका,\nएमडीला, सांगा की “इथल्या मॅनपॉवरचे रिस्ट्रक्चरींग करणे आवश्यक आहे, आपण पर एम्प्लॉइ कॉस्ट कमी करू या. पर एम्प्लॉइ टर्न ओव्हर हे वाढायलाच हवे, त्यासाठी आपण रिस्ट्रक्चरींग केले की प्रॉफीट वाढेल. आर ऍंड डी चा माणूस प्रॉडक्शन, प्रॉडक्शनचा माणुस से्ल्स, सेल्स चा क्वॉलीटी, क्वॉलीटी चा मार्केटींग असे करा. शक्य असल्यास एमडी च्या गळी व्ही आर एस ची योजन पण उतरवण्याचा प्रयत्न करा.”\nव्ही आर एस मुळे मॅनपॉवर कमी झाली की पैसा वाचेल , त्यातलाच थोडा पैसा, शिल्लक असलेल्या लोकांना थोडासा पगार वाढवून द्या म्हणजे ते पण खूश होतील. त्यांच्याकडून दुप्पट काम करून घेता येईल. सोडून गेलेल्या लोकांच्या जागी नवीन भरती करू नका.. एक वर्ष तर निभेलं. साहेबांचे डोके एकदम शांत झाले .\nहोता होता एक वर्ष निघून गेलं. दुसरे वर्ष आलं. पुन्हा फेब्रुवारी संपला. मागच्या वर्षी घेतलेल्या ऍक्शन्स मुळे नाही म्हटलं तरी थोडा फार प्रॉफिट वाढला होताच, पण ’टर्न ओव्हर’ मात्र कमी झालेला होता. काम करणारी माणसंच नाही म्हटल्यावर दुसरं काय होणार पण माणसं कमी करायचं सजेशन तर आपलंच होतं.. आता काय करायचं\nदुसरं पाकिटं आठवले साहेबांना, त्यांनी पाकिटं काढलं, आणि आतुरतेने पाकिटं उघडलं. त्या पाकिटा मुळेच तर एक वर्षा आरामात गेलं होतं. ह्या दुसऱ्या पाकिटात काय असेल मनातल्या मनात राघवांना धन्यवाद देत ते पाकीट उघडलं.\nपाकिटातील पत्र बाहेर काढलं आणि साहेब वाचू लागले . ” अभिनंदन तुमचे दुसरे वर्ष पुर्ण होत आहे.या वर्षी काय करायचं तुमचे दुसरे वर्ष पुर्ण होत आहे.या वर्षी काय करायचं तुम्ही कमी टर्न ओव्हर ’जस्टीफाय’ करा- म्हणावं, की ग्लोबल स्लो डाउन मुळे आपण घेतलेल्या ऍक्शन्स मुळेच आपण सेफ आहोत, नाहीतर स्टॉक ’पाइल अप’ झाला असता- जर स्टॉक विनाकारण जमा झाला असता तर फिनान्शिअल चार्जेस वाढले असते. ते जे २% चार्जेस लागलेले नाहीत, त्या मुळेच आपण अजुन ही चांगल्या परिस्थितीत आहोत.. जरी टर्नओव्हर कमी झालेलं असलं तरीही ’प्रॉफीट पर एम्प्लॉइ’ वाढलंय. म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत.\nहे पण सांगून टाका की, या वर्षी बरेच लोकं नॉन पर्फॉर्मिंग आहेत त्यांना पिंक स्लिप देऊ या, म्हणजे त्या ठिकाणी इतर कंपन्यातून “हेड हंटर्स” च्या मदतीने चांगले लोकं घेता येतील, म्हणजे पुढल्या वर्षी पुन्हा प्रॉफिट बरोबरच टर्न ओव्हर सुद्धा वाढेल”\nवाह.. क्या बात है. साहेबांच्या मनात विचार आला, की ह्या राघव साहेबांच्या आयडीया एकदम सॉलिड आहेत \nतिसरं वर्ष आलं. फेब्रुवारीचा शेवट आला, की साहेबांना पुन्हा राघव साहेब आणि त्यांचं एनव्हलप आठवायचं. साहेब समोर चहाचा कप घेऊन बसले होते. समोर ते पाकिटं पडलेले होते, चहाचा कप उचलला, आणि थंडपणे ते पाकिटं उघडले. त्यातला कागद बाहेर काढून कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर लावला , आणि वाचू लागले.\nराघव ने लिहिले होते, ” आता हे तिसरं वर्ष तुम्ही पूर्णं केलंत, त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन मागच्या वर्षी तुम्ही कंपनीतले जुने ऑफिसर्स काढून त्या ऐवजी बाहेरून जास्त पगारावर कॉम्पिटीटर कडची माणसं घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा तुमचे ’टर्न ओव्हर टू एम्प्लॉइ कॉस्ट’ हा रेशो आता पुन्हा वाढला असेल. टर्न ओव्हर पण कमीच झाले असेल, कारण पहिल्या वर्षी दिलेली व्हिआरएस मागच्या वर्षी तुम्ही कंपनीतले जुने ऑफिसर्स काढून त्या ऐवजी बाहेरून जास्त पगारावर कॉम्पिटीटर कडची माणसं घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा तुमचे ’टर्न ओव्हर टू एम्प्लॉइ कॉस्ट’ हा रेशो आता पुन्हा वाढला असेल. टर्न ओव्हर पण कमीच झाले असेल, कारण पहिल्या वर्षी दिलेली व्हिआरएस अशी परिस्थिती आहे, की तुम्ही काहीही केले तरीही काही फारसा फरक पडू शकणार नाही.”\n” आत एक करा, मी जसे हे तीन पाकिटं तयार केली तुमच्या साठी तशीच तीन पाकिटं तयार करा- तुमच्या नंतर येणाऱ्या व्हिपी साठी. पहिल्या पाकिटात लिहा, की नवीन कामगार भरती केल्याशिवाय काही टर्नओव्हर वाढणार नाही, दुसऱ्या पाकिटात ………………………….. आणि आपला राजीनामा तयार करा\nThis entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged कंपनी, कार्पोरेट वर्ल्ड, कार्पोरेट सायकल, नोकरी, मराठी. Bookmark the permalink.\nजर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल\n50 Responses to कार्पोरेट लाईफ सायकल..\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा असतो ,काय असतो हे उत्तम मांडले आहे दादा………. फ़क्त सिव्हिल अन कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधे एकच फ़रक असतो सिव्हिल हे नैतिक कारणांवर आधारित असते (व त्यामुळे अधिक टिकेचे धनी पण असते) तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे शुद्ध आर्थिक गणितांवर असते (क्वचित प्रसंगी म्हणुन हे क्रौर्यपुर्ण पण असु शकते)\nइथे त्यातलं डार्क ह्युमर पकडायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला ते समजलं नाही, पण कुठलीही कंपनी घे, असेच काहीतरी सुरु असते.आर्थिक गणितावरच प्रत्येक निर्णय घेतला जातो, प्रश्न फक्त हा आहे, की मॅनेजमेंटला पाण्याने भरलेला अर्धा ग्लास तुम्ही दाखवता, की अर्धा रिकामा हे मह्त्त्वाचे.. हे दाखवणारे खरे थिंक टॅंक्स असतात कंपनीचे..\nही कॉमेंट थोडी डीटेल करतो,\n१९९१ मधे भारत देशाने “एल.पी.जी” मॉडेल आत्मसात केले, एल=लिबरलायझेशन, पी=प्रायव्हेटायझेशन\nजी=ग्लोबलायझेशन…., ह्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे आर्थिक बाबतींमधे ���पण ऍडम स्मिथ कडे एक अजुन पाऊल टाकले होते, खरेच काळाची गरज अन त्या काळी सुदैवाने भारताला लाभलेले तैलबुद्धी अर्थमंत्री श्री.मनमोहन सिंग ह्यांनी जे जे बदल घडवुन आणले ते स्तुत्य आहेत, आज सर्व्हिस सेक्टर बुम हा फ़क्त आय.टी पुरता मर्यादित राहीला नसुन कोर इंजिनियरींग इंडस्ट्री मधे पण आहे, जसे व्हिडीओकॉन कंपनी ने फ़्रांस मधे “थॉमसन” ही व्हिडीओ पिक्चर ट्युब ची कंपनी टेकोव्हर केली आहे तसेच मोबाईल ते एल.सी.डी रेंज मधे दर्जेदार अंतराष्ट्रीय प्रॉडक्ट्स देत आहे. सोनालिका ह्या ट्रॅक्टर च्या कंपनीने युरोपात आपली प्रॉडक्ट्स लॉंच केली आहेत. ह्याचे एक कारण आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाची पुढची पायरी आहे, जश्या जश्या कंपन्या मोठ्या होत जातात तसे तसे तात्कालिक निर्णय घेणे, नवे ग्राहक जुळवणे इत्यादी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते की त्याला मॉनिटर करण्यासाठी काही प्रशासक लागतात ह्यांना म्हणतात कॉर्पोरेट लिडर्स, मॅनेजर्स हे कंपनी चे रुटीन बघतात, अन मॅनेजर्स कडे लिडर्स लक्ष देतात…… हे झाले ठोकळेबाज, पण खरेच काही उणे काही दुणे हे काय असते ते तुमच्या पोस्ट मधुन कळले. नाईस पीस ऑफ़ नॉलेज.\nसगळ्या डेव्हलपमेंट्सचा बेस आहे राजीव गांधी.. जर राजीव गांधी नसता, तर इतके पुढे गेलोच नसतो आपण. मनमोहन सिंगांना पूर्ण साथ दिली होती राजीव ने, म्हणूनच ते काही करू शकले..\nराजीव गांधींची क्रिटीकल टेक्नॉलॉजी पॉलिसी भारी होती, परत नरसिंहराव ह्यांनी तर मनमोहन सिंह ह्याना इतकी ऑटोनॉमी दिली होती की एका प्रसंगी त्यांना मिडीयाने छेडले होते “तुम्ही काही निर्णय घेता की नाही” तर ते म्हणाले होते “सगळे धोरणात्मक निर्णय मनमोहन घेतील ,हा निर्णय मी घेतला आहे”.\nहाहा.. भारी लिहिलंयत.. म्हंटलं तर ह्युमर, म्हंटलं तर डार्क \nलिहीताना डार्क ह्युमर होतं मनामधे.. पण लिहिल्यावर खात्री वाटत नव्हती की आपण हे जे काही लिहिलय ते बरोबर झालं की नाही\nकथा छान आहे . काल्पनिक आहे परंतु turnover आणि profit साठी आणखीन बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मार्केटिंग, advertising , economical factors ,quality ऑफ product etc etc ..\nपण गोष्ट मनाला स्पर्शून गेली. जिवघेणी स्पर्धा आहे corporate life मध्ये हे खर आहे.\nइथे सगळं इकॉनॉमिक्स लिहित बसलो असतं, तर कदाचित अजुन कंटाळवाणं झालं असतं. म्हणून थोडक्यात आवरलं. जे कन्व्हे करायचं होतं, ते म्हणजे न��र्णय कसे घेतले जातात…. या बद्दल.. \nवाह वाह…. काय सही लिहिलंय 🙂\nवर कुठल्याही कंपनीचे नांव टाक, हे अगदी बरोबर फिट बसतं प्रत्येकच कंपनीला. एका कंपनितून बाहेर पडलेला ब्लॅक शिप, दुसऱ्या कंपनीत फ्लॅग बेअरर होतो.. \nधन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nमोठ्या कंपन्यांचा ‘anyhow’ attitude मुळेच प्रगती होते की काय, असं वाटू लागलंय आता. उदा. pharma कंपन्या.\nफॉलो मराठी ब्लॉग्स http://blogkatta.com\nतो तर वेगळाच प्रश्न आहे. फार्मा कंपन्यांवर तर एक मोठी दिर्घ कथा लिहीली जाऊ शकते.\nकाल्पनिक असली तरी त्याला वास्तवाचे भान आहे. काही काही कंपन्या अश्या असतात कि तिथे काय वाटेल ते केले तरी टर्न ओव्हर वाढत नाही. कारण त्यांचे मार्केटच तितके मर्यादित असते. प्रोडक्टच्या किंमती वाढवल्याशिवाय टर्न ओव्हर मध्ये वाढ झालेली दिसताच नाही. अश्या वेळी एमडी , बोर्ड , युनियन सगळे तारेवरची कसरत ठरते.\nबऱ्याच गोष्टी असतात की ज्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो पीबीआयटी वर. अदर एक्स्पेन्सेस आणि अदर इनकम हा एक मुद्दा पण महत्त्वाचा असतो, पण हे सगळं लिहीणं शक्य नव्हतं एका लघुकथे मधे.\nकैच्याकै लिहायचं होतं मला खरं तर\nअसे बरेच लोक दिसतात. एका कंपनीत अगदी वाईट पर्फॉर्मन्स देऊन मग दुसऱ्या कंपनीत गेल्यावर बेस्ट पर्फॉर्मन्स चं प्राइझ घेणारे पण माहीत आहेत. असे लोकं दिसले, की त्यांच्या नशिबाचं कौतुक वाटतं.\nमस्त जमलीये काल्पनिक कथा\nआपण काल्पनिक म्हणता तरी एकदम रिअल वाटतं….जगा आणि जगू द्या नवे कॉर्पोरेट सूत्र..\nकुठल्याही कंपनीचे नांव वर टाका, ही कथा त्या कंपनीची म्हणून सहज खपून जाईल. जगा आणि जगू द्या.. हे नाही, तर वर कार्टुन मधे जे दाखवलंय चित्रात, ते आहे खरं कार्पोरेट वर्ल्ड\nखरे आहे महेंद्रजी तुमचे. इथे सगळेच आपल्या डोक्यावरचे ओझे दुस-याच्या डोक्यावर कसे थापता येईल हे पाहत असतो. प्रत्येक वेळी दुस-याकडे बोट दाखवले जाते , पण एक वेळ अशी येते की चार बोटे आपल्याकडेच आहेत हे मान्य करून खुर्ची खाली करावी लागते….पुन्हा दुस-या खुर्चीच्या शोधार्थ \nखर तर corporate जगात असेही काही नग असतात जे फ़क्त चाटूगिरी करून अनेक गोष्टी साध्य करतात जसे बढाती, बोनस वगैरे. अशा पब्लिकला कामापेक्षा एकमेकामधे काड्या लावणे, उगाच दुसर्याची अडवणूक करणे यातच धन्यता वाटत असते. बाकी पोस्ट एकदम झकास झाला आहे नेहमीसारखा\nतो फोटो नेट वरचाच आहे, पण लेख मी शनिवारी ���ात्री लिहिलाय. 🙂\nकथा जरी काल्पनिक असली तरी ते वास्तवच आहे…सगळ्या ठिकाणी हेच सुरु आहे.\n🙂 खरी गोष्ट आहे ही .. सगळीकडे हेच सुरु असते.\nएका मॅनेजमेंट प्रोग्राम मधे फॅक्ल्टीने एक डीसिजन मेकिंग वर एक स्लाईड शो दाखवल होता, त्यावरून बेतलेला आहे.\nकाय वाट्टेल ते वरच्या नेहमीच्या लेखांपेक्षा एकदम हटके\nसुरुवात जमली आहे… येऊ द्यात काका… 🙂\nनव्या बाटलीत जुनीच दारू. जुन्या दारूची नशा न्यारी होतीच, पण त्याला मराठमोळा शब्द्साज आणि आधुनिक बिझनेस स्कूलनी तयार केलेल्या कॉर्पोरेट संस्कृतीचे संदर्भ देऊन मजा आणलात.\nधन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nअगदी अगदी… मस्त जमलाय डार्क ह्युमर\nआभार.. बरेच दिवसानी कॉमेंट दिलीत\nहे खरं आयुष्य आहे. हे असंच चालत असतं थोड्याफार फरकाने सगळीकडे.\nबरोबर आहे . बरीच कारणॆ असतात…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग)\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T15:50:24Z", "digest": "sha1:QVG2AIYDT43HFNHOS5FRC36DT6WA6CKI", "length": 11010, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\n2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार\nHome breaking-news दिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध\nदिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध\nठाणे – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सध्या जमीन संपादन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिव्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे.\nया प्रकल्पासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सुमारे 108 गावांमधील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे, त्यांना न विचारताच प्रशासनाने त्या जमिनीचे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामारे जावे लागते आहे.\nसरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे. मात्र हे सर्व करताना ज्यांची जमीन अधिग्रहण करणार त्यांनाच सरकार आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना विश्वासात न घेता थेट सर्व्हे सुरु केला. त्यामुळेच स्थानिकांसह शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दर्शविला आहे.\nदिवा येथील आगासान, पडले, देसई, म्हातर्डी या गावातील जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत येणार आहे. ही जमीन शेतीसाठीही वापरली जाते. सुरुवातीला कोकण रेल्वेने यांची जमीन घेतली. याच गावांमधून दोन डीपी रोड जाणार आहेत. ठाणे महापालिकेने 37 एकरची जमीन वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित केली आहे. त्यात बुलेट ट्रेनच्या नावाखालीही सरकार जमीन घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. गावकऱ्यांनी मिळून संघर्ष समिती स्थापन केली असून तिच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे लढा सुरु केला आहे.\nराजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित कामांना वेग\nचकमकीत जखमी झालेला दहशतवादी आढळला रूग्णालयात\n२० वर्षांपूर���वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\n२० वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – महेश लांडगे\nसफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले\nपिंपळे गुरवमध्ये दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून तरूणाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-storage-level-status-pune-maharashtra-13763", "date_download": "2018-12-15T16:54:57Z", "digest": "sha1:4XXA3WK5REYZKJSMD4GDVK6PITH77V6C", "length": 22757, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam storage level status, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nपुणे : राज्यात पाणीटंच��ईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.\nगतवर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तुलनेने २० टक्के कमी पाणीसाठा आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये ६१७.६२ टीएमसी (६० टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये ९४.४० टीएमसी (५३ टक्के) तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८४.३८ (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर पाण्याची मागणी वाढली असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही धरणे लवकरच रिकामी होणार असून, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होणार आहे.\nयंदा मराठवाड्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळा कसा काढायचा याची चिंता आतापासूनच भेडसावू लागली आहे. सर्व ९६५ प्रकल्पामंध्ये मिळून ५७.७२ टीएमसी म्हणजेच अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ४९ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ३६.५० टीएमसी (२३ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.४५ टीएमसी (२० टक्के), तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १३.७३ टीएमसी (२१ टक्के) पाणी शिल्लक आहे.\nपुणे विभागातील पाणीसाठ्यात घट\nपुणे, साता��ा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे यंदा ‘ओव्हरफ्लाे’ झाली, मात्र पावसाने अखेरच्या टप्प्यात मोठी ओढ दिल्याने या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. प्रमुख धरणांपैकी उजनी धरणात उपयुक्त आणि अचल पाणीसाठा मिळून १०० टीएमसी (८६ टक्के), तर कोयना धरणामध्ये ८७ टीएमसी (८२ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतरही प्रमुख धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. विभागातील सर्व ७२६ धरणांमध्ये मिळून सध्या ३८९.४८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३४२.७७ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २८.४९ टीएमसी (५९ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १८.२१ टीएमसी (३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.\nनाशिक विभागात ५७ टक्के पाणीसाठा\nनाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १२२.६८ टीएमसी (५७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून नुकताच विसर्ग करण्यात आला. पावसाळ्यात काठोकाठ भरल्याने पाणी सोडावे लागलेल्या धरणांचा उपयुक्त पाणीसाठा वेगाने खालावत आहे. उन्हाचा झळा वाढू लागताच पाणीपातळी आणखी कमी होणार आहे. नाशिक विभागातील मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ८७.७३ टीएमसी (६७ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये २०.७९ टीएमसी (४९ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.\nकोकणात गतवर्षीच्या तुलनेत कमी साठा\nकोकणातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून, यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक आहे. यंदा कोकणात ८२ टक्के पाणी शिल्लक असून, गतवर्षी याच तारखेला ८९ टक्के पाणीसाठा होता. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा १०१.४३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७२.१६ टीएमसी (८३ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १५.०४ टीएमसी (८७ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पांत १४.२६ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा आहे.\nविदर्भात दुसऱ्या वर्षीही गंभीर स्थिती\nविदर्भात सलग दुसऱ्या वर्षी धरणांमधील पाणीसाठा खालावला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात यंदा २९, तर अमरावती विभागात ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी दोन्ही विभागांत प्रत्येकी ३८ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा असला तरी, पाण्यासा���्यात चिंताजनक घट होत आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४७.४१ टीएमसी (२९ टक्के), तर अमरावती विभागात ७७.६९ टीएमसी (५२ टक्के) पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.\nराज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)\nविभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी\nअमरावती ४४५ १४८.०० ७७.६९ ५२\nकोकण १७६ १२३.९२ १०१.४३ ८२\nनागपूर ३८४ १६२.६५ ४७.४१ २९\nनाशिक ५७० २०९.५० १२२.६८ ५७\nपुणे ७२६ ५३७.०१ ३८९.४८ ७३\nमराठवाडा ९६५ २६०.३४ ५७.७२ २२\nएकूण ३२६६ १४४१.४१ ७९६.४० ५५\nपुणे पाणी धरण विदर्भ जलसंपदा विभाग सांगली उजनी धरण कोयना धरण नाशिक नगर कोकण नागपूर अमरावती\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉ���ी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rajasthan-artisan-154902", "date_download": "2018-12-15T16:20:48Z", "digest": "sha1:5P4QLUKHDBGGXN53P3T7QRYWKVI2FQ4V", "length": 15972, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan Artisan दिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना | eSakal", "raw_content": "\nदिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्याव�� उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nउज्ज्वल भविष्याच्या आशेने काही दिवसांपूर्वी कोटा (राजस्थान) येथील जवळपास ३० ते ४० लोहार बांधव दरवर्षीप्रमाणे सहपरिवार शहरात दाखल झालेत. रामदासपेठ, खामला, रेशीमबाग, रविनगर वर्धा रोडसह अनेक भागांतील फुटपाथवर दुकाने थाटून, ते हाताने तयार केलेल्या तवा, कढई, खलबत्ते, सराटे, पावशी, पोळपाट-बेलणे, चाळणी, स्लायसर आदी गृहोपयोगी सामानांची विक्री करीत आहेत. अहोरात्र मेहनत करून तयार केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळत नसल्यामुळे ते कमालीचे चिंतित आहेत.\nदिवसभर प्रतीक्षा करूनही एका दमडीचीही विक्री होत नसल्याचे दु:ख रामकिशन यांनी बोलून दाखविले. रामकिशन म्हणाले, सकाळपासून दुपार झाली, अद्याप एकही गिऱ्हाईक फिरकला नाही. बोहणीसुद्धा झाली नाही.\nगतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खूपच कमी प्रतिसाद आहे. दिवसभरात एखादा ग्राहक आला तरच थोडीफार कमाई होते. अनेक जण भाव विचारून जातात, तर कुणी नुसतीच चेष्टा करतात. गेल्या अनेक दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. आमच्या इतरही बांधवांचे हेच हाल आहेत. हरदीलाल, सुनाबाई आणि बोरीबाई हेदेखील चिंतित दिसून आले. या कारागिरांकडे राजस्थानात उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. ना शेती, ना घर. खानदानी व्यवसाय असल्यामुळे लोहारकामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नागपुरात कमाई नसल्यामुळे आम्हाला लवकरच गाशा गुंडाळून घराकडे परतावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.\nराजस्थानच्या या कारागिरांना वाढत्या मॉल संस्कृतीचा फटका बसला. बहुतांश नागपूरकर मोठमोठ्या मॉल्स तसेच दुकानांमध्ये जाऊन उत्तम क्‍वालिटीच्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळेच स्वस्त असूनही रस्त्यांवरील वस्तूंना ग्राहकांची मागणी कमी आहे. गरिबांचा अपवाद वगळता कुणीच त्याच्याकडून वस्तू खरेदी करीत नाहीत. रामकिशन यांनीही अल्प प्रतिसादामागे हीच शक्‍यता वर्तविली.\nराजस्थानच्या या लोहार बांधवांचे आयुष्यच उघड्यावर आहे. त्यांचे राहणे-खाणे सर्वच फुटपाथवर आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे दिवसेंदिवस थंडी वाढत आहे. त्यामुळे कुडकुडत्या थंडीतच त्यांना फुटपाथवर रात्र काढावी लागत आहे. थंडीचा सर्वाधिक फटका त्यांच्या चिमुकल्यांना होत आहे. तरीही थंडीच��� पर्वा न करता केवळ पोटासाठी ते उघड्यावर आयुष्य काढत आहे.\nअनेक परिवारांमध्ये लहान मुले-मुली आहेत. मायबाप अशिक्षित असल्यामुळे त्यांची नवी पिढीही अशिक्षित बनली आहे. पोटालाच अन्न नाही, तर मुलांना शिकविणार तरी कसे. त्यांची मुले दिवसभर फुथपाटवर उघडी-नागडी हिंडत असल्याचे निराशाजनक चित्र नजरेस पडले. मुळात ही जमातच भटकी आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nराजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत\nनवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-alleges-use-of-surgical-strike-by-narendra-modi-to-draw-their-own-interests/", "date_download": "2018-12-15T16:54:14Z", "digest": "sha1:DV72EDQGXIN5DSBVN7SDGFR6MJQ3B2XF", "length": 7334, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोदींकडून ��सर्जिकल स्ट्राईक’चा वापर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोदींकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर\nजयपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावताना, नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे राजकारण केल्याचे म्हंटले आहे. जयपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ज्याप्रमाणे मोदी यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, अशाच प्रकारची तीन सर्जिकल स्ट्राईक मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती मात्र या गोष्टी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अशा मोहिमांबाबत गुप्तता पाळणे गरजेचे असताना देखील मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करून त्याचे राजकारण केले.”\nयावेळी बोलताना राहुल गांधी यांनी “बँकिंग क्षेत्रात सरकारने गंभीर स्वरूपाची उलथापालथ केली असून सरकारने आतापर्यंत १५ ते २० उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात २ लाख करोड एनपीए होता, आता भाजपाच्या काळात तोच १२ लाख कोटींवर पोहोचला आहे.” असा आरोप मोदीसरकारवर लावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोंढापुरी तलावाला टक्केवारीनुसार पाणी सोडावे\nNext articleआळे येथे 959 विद्यार्थ्यांना दिली रुबेला लस\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते\n‘अच्छे दिन’चे सरकार जनतेला नको\nकॉंग्रेसच्या विजयाचा पुण्यात जल्लोषात\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826892.78/wet/CC-MAIN-20181215152912-20181215174912-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}