diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0411.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0411.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0411.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,439 @@
+{"url": "http://www.lokshahi.news/2019/03/", "date_download": "2021-09-23T00:28:53Z", "digest": "sha1:C5AEXRGIGVKHGKYAXIKFX5QM3GWYAYGE", "length": 5447, "nlines": 117, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "March 2019 - Lokshahi.News March 2019 - Lokshahi.News", "raw_content": "\nअवधूत वाघ सारख्या नेत्यांना लावारिस करण्याचे काम शेतकऱ्यांची पोरंच करतील –...\nपुणे वनविभागाचा सुस्तपणा आणि लोखंडी गेटची चोरी, मग वनसंपदेचे रक्षण कसे...\nमाढ्यात रणजितसिंह मोहिते पाटलांऐवजी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपाची उमेदवारी, राष्ट्रवादीतून भाजपात...\n या प्रश्नाने घालवली शिक्षकाची नोकरी.. वाचा काय आहे...\nराहुल आवाडेंचे बंड थोपवण्यात राजू शेट्टी यशस्वी, आवाडे कुटूंबियांसह सारी कॉंग्रेस...\nभाजप सरकारचा धिक्कार करत कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या\nवेळ आली की राजू शेट्टींच्या साऱ्या भानगडी बाहेर काढू – ना....\nपुलवामा हल्ल्याचे पुणे कनेक्शन, चाकण परिसरातून एकास अटक\nविनायक राऊतांवर दलालीचा आरोप, राणे – राऊत संघर्षाने कोकणातील वातावरण तापले\nजत भाजपमधील गटबाजी उघड, दोन्ही गटांनी मांडल्या बैठकीच्या वेगळ्या चुली\nआपल्या जवळील ‘शिवभोजन’ केंद्र जाणून घेण्यासाठी क्लिक करा ‘ही’ लिंक\nग्रामीण भागातील कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nकोल्हापूर : दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 21 डिसेंबरपासून; ‘ही’ आहे...\nनवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखेंची नेटकऱ्यांकडून धुलाई, रोहित पवारांवरील टिकेने संतापले नेटकरी\nनियमित कर्ज भरणाऱ्या व 2 लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..\nPM किसान : ६ हजार रूपये मिळवण्यासाठी आणखी २ कोटी शेतकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/snow-in-mahabaleshwar-tourists-skating-on-it-128354540.html", "date_download": "2021-09-22T22:41:13Z", "digest": "sha1:SCXSJSENUALD4N5IKBR2VKWEWHGYTKXC", "length": 4975, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "snow in Mahabaleshwar, tourists skating on it | महाबळेश्वरला गारांचा पाऊस, गारांवरुन केली पर्यटकांनी स्केटिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगारांचा पाऊस:महाबळेश्वरला गारांचा पाऊस, गारांवरुन केली पर्यटकांनी स्केटिंग\nवादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पडला\nमहाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेल्या महाबळेश्वर परिसरात आज सायंकाळी बर्फाची चादर पसरली होती. मुसळधार पावसासह गारांचा पाऊस पडला. बर्फाच्या चादरीवर��न पर्यटकांनी स्केटिंग केली\nदरम्यान, जावळी तालुक्यातही आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शीतर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर येथील परिसरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.\nआज सायंकाळी पाच वाजलेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकड़ाटासह जोरदार पडला, तर बेलावडे, आर्डे, सोनागाव परिसरात गारांचा पाऊस पडला. पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nशेतशिवारात अजूनही पीक काढणीची लगबग सुरु असल्याने शेतकरी वर्गाची अचानक सुरु झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. सध्या महाबळेश्वरात उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज मोठा दिलासा. दोन ते तीन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे येथील पिकांचे नुकसान झाले असले, तरी नागरिकांचा उकाड्यापासून बचाव झाल्याचे चित्र या पावसामुळे पहायला मिळाले. सध्या येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात गर्मी वाढली होती. त्यात परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढल्याने हवेत गर्मीचे प्रमाण होते, परंतु गेली दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे येथील उष्णतेचे प्रमाण कमी झाले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या येथे पर्यटकांचे प्रमाण देखील कमी झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-nagar-traffic-signal-issue-4403826-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:11:11Z", "digest": "sha1:YPXQEGNE7F7HOJS4GG2CD6QO4I4LVQPR", "length": 4676, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nagar traffic signal issue | सिग्नलसाठी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार : डॉ. संजीवकुमार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिग्नलसाठी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार : डॉ. संजीवकुमार\nनगर- नागापूर एमआयडीसीतील सनफार्मा चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या चौकात सिग्नल बसवण्याबाबत पोलिस अधीक्षक रावासाहेब शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सोमवारी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योगमित्र बैठकीत ते बोलत होते. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, मराठा चेंबर्स ऑफ कॉर्मसचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, उद्योजक हरजितसिंग वधवा, अजित घैसास, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आर. बी. गांगुर्डे, बाबासाहेब काळे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत भूसंपादन, अग्निशामक कार्यालय, एमआयडीसीतील रस्ते, पाणी पुरवठा याबाबत चर्चा झाली. उद्योजकांनी प्राप्तीकर विभाग व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय औरंगाबादऐवजी पुण्याला हवे, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी याबाबतचा प्रस्ताव उद्योजकांनी सादर करण्यास सांगितले. एका कंपनीचे दूषित पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. याबाबत जिल्हाधिकार्यांनी या कंपनीच्या चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले. एमआयडीसीला रविवारी सुटी जाहीर करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी महावितरणचे अधिकारी प्रभाकर हजारे यांच्याशी संपर्क साधला असता हजारे यांनी एमआयडीसीला 24 तास वीज देण्यात येत आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच घ्यावा, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-10-effective-healthy-food-to-prevent-from-breast-cancer-5577532-PHO.html", "date_download": "2021-09-23T01:15:42Z", "digest": "sha1:3IKBTHMU2K2C4MEDCYQRFNFGV6NJ3DTD", "length": 3651, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Effective Healthy Food To Prevent From Breast Cancer | महिलांना असते ही समस्या, जाणुन घ्या यापासून कसे रहावे दूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिलांना असते ही समस्या, जाणुन घ्या यापासून कसे रहावे दूर\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार ब्रेस्ट कँसरची वाढती संख्यापाहून 2020 पर्यंत प्रत्येक आठ महिलांमधून एका महिलेला ही समस्या होईल. हे टाळण्यासाठी आपल्या डायटमध्ये काही पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर होईल. फोर्टिस एस्कॉर्टस हॉस्पिटल, अमृतसरच्या चीफ डायटीशियन डॉ. गुरजीत कौर ब्रेस्ट कँसर टाळण्यासाठी भरपूर अँटीऑक्सीडेंट्सयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 पदार्थांविषयी आणि त्यांच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कँसरपासून होईल बचाव...\nयासोबतच 12 व्या स्लाइडपासून जाणुन घ्या ब्रेस्ट कँसरचे संकेत...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. ��ुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-IFTM-bowler-who-caught-out-sachin-on-1st-and-only-ball-of-his-career-5793681-PHO.html", "date_download": "2021-09-23T01:13:44Z", "digest": "sha1:OKBLJSJ2V5GWFHCCF5K56HT3TRVJTGYT", "length": 3031, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bowler Who Caught Out Sachin On 1st And Only Ball of His Career | अख्ख्या कारकीर्दीत सचिनला टाकला एकच चेंडू, त्यावरच केले बोल्ड; हा आहे तो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअख्ख्या कारकीर्दीत सचिनला टाकला एकच चेंडू, त्यावरच केले बोल्ड; हा आहे तो\nस्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रीझवर असताना त्याची विकेट घेणे हे समोरच्या प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न होते. सर डॉन ब्रॅडमॅन नंतर क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून सचिनला ओळखल्या जाते. असाही एक गोलंदाज होता, ज्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केवळ एकच बॉल टाकला आणि त्याच बॉलवर चक्क आऊट देखील केले. त्या बोलरचे नाव स्टीव्ह स्मित आहे. स्टीव्ह स्मित सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. तसेच कधी-कधीच तो गोलंदाजी करतो. आज स्मिथ एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखल्या जातो.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही महत्वाचे facts आणि असा होता तो सामना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5720", "date_download": "2021-09-23T00:21:53Z", "digest": "sha1:62VGFU474T6CI4PKNV53VMZCDTFQVJTC", "length": 8749, "nlines": 30, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "मोबाईलच्या दुनियेत पत्र लेखन हरविल्याची खंत - अरविंद जगताप", "raw_content": "\nमोबाईलच्या दुनियेत पत्र लेखन हरविल्याची खंत - अरविंद जगताप\nआजच्या तरुण वर्गातील विचित्र मानसिकतेमुळे मोबाईलच्या दुनियेत एकमेकांना प्रेमाचा, स्नेहाचा, जिव्हाळ्याचा तसेच सुख-दुःखाचा संदेश देणारे पत्र हरवले असल्याची खंत चित्रपट कथा लेखक तसेच चला हवा येऊ द्या मालिकेतील पत्र लेखन करणारे अरविंद जगताप यांनी व्यक्त केली.\nभिगवण येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित विसाव्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी प्रथम पुष्प गुंफताना \"पत्रास कारण की....\" या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उदघाटक म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन एन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर चे संस्थापक सचिव प्राचार्य बी. पी. रोंगे, अध्यक्ष म्हणून भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र कोंढरे हे यावेळी उपस्थित होते. प्रायोजक प्रतिनिधी म्हणून श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन पराग जाधव, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व चौधरी स्टील फर्निचर चे संचालक संजय चौधरी हे उपस्थित होते.\nजगताप पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळात पत्राला फार महत्व होते.छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशासारख्या थोर पुरुष, संत-महंतांनी त्याकाळी लिहिलेली पत्रे ही त्यांच्या कार्याची निशाणी होती. ती पत्रे आजही प्रेरणादायी ठरत आहेत. आई-वडील, काका-मामा, भाऊ-बहीण यांनी पाठविलेल्या आंतरदेशीय पत्रात लिहिलेला मजकूर किंवा त्यातून पाठविलेली एखादी वस्तू म्हणजे प्रेमाची, स्नेहाची द्योतक होती. आज मात्र इंटरनेट व मोबाईल च्या दुनियेत हे सर्व नामशेष झाले आहे. त्यामुळे माणसां-माणसातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या बाबी संपुष्टात आल्या असून त्यामुळे नात्याची बंधने शिथिल होत आहेत.\nदीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर वंदेमातरम द्वारा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महासंघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मसकर यांनी प्रास्ताविक भाषण करून महासंघाच्या वीस वर्षातील कार्याचा आढावा घेतला. आर्मी मधील असि. कमांडर पदाकरिता घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राजेगाव ता. दौंड येथील भूषण भरत जाधव याचा यावेळी सन्मान करण्यात आला. जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश ढवळे, बिराज माने, कार्यकारी सदस्य भारत मोरे, एड. दिलीप गिरंजे, शरद जगदाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्र संचलन महासंघाचे प्रमुख सल्लागार डॉ. जे. आर. खरड, परिचय वाचन डॉ. संकेत मोरे व वंदेमातरम संचलन भारत गायकवाड यांनी केले. कोरोनाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत सदर व्याख्यानमाला घेण्यात येत आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग��णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6017", "date_download": "2021-09-23T00:40:11Z", "digest": "sha1:GQLWJNPCMYSS2YQOXBCFVVHGJBVFOJFE", "length": 5016, "nlines": 57, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "भारतीय शेअर बाजारांमध्ये 2,74,034 कोटी रुपये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीचा (एफपीआय) ओघ", "raw_content": "\nभारतीय शेअर बाजारांमध्ये 2,74,034 कोटी रुपये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीचा (एफपीआय) ओघ\nवित्तीय वर्ष 2020-21 मध्ये भारतीय शेअर बाजारांमध्ये 2,74,034 कोटी रुपये इतका परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीचा (एफपीआय) ओघ वाढला आहे. यातून परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत पायावरील दृढ विश्वास दिसून येतो.\nनाविन्यपूर्ण विविध प्रोत्साहन उत्तेजन पॅकेजेस आणि अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे एफपीआय ओघ वाढला आहे. अलिकडच्या काळात सरकार आणि नियामकांनी देखील परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीसाठी सहज प्रवेश आणि पूरक वातावरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रमुख धोरणात्मक उपक्रम हाती घेतले होते.\nजागतिक बँक, आयएमएफ आणि कित्येक जागतिक संशोधन संस्थांनी आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या वाढीचा अंदाज 10 टक्क्यांहून अधिक राहील असा अंदाज वर्तवला आहे आणि नजीकच्या भविष्यातही भारत गुंतवणूकीचे आकर्षक केंद्र राहील असे नमूद केले आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्ती���्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/a-bitter-truth-for-animal-bird-house-keepers-ifs-officials-appealed-by-sharing-video-gh-584576.html", "date_download": "2021-09-23T00:21:50Z", "digest": "sha1:VIGRSRXNMQDGKZQS2JZOOYOWCSWJQMOR", "length": 8919, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन – News18 Lokmat", "raw_content": "\nप्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन\nप्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन\nयाला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अशीच स्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीओ कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत.\nनवी दिल्ली, 26 जुलै : आपल्यापैकी अनेकांना प्राणी (Animal), पक्षी (Bird) पाळण्याची विशेष आवड असते. काही जणांना प्राणी, पक्ष्यांविषयी विलक्षण जिव्हाळा असतो. त्यामुळे कुत्रा, मांजर, पोपट आदी पाळीव प्राणी आणि पक्षी कुटुंबातील एक सदस्य बनून जातात. काही लोक कोणतीही माहिती न घेता, शहानिशा न करता केवळ प्रेमापोटी पालनाकरिता प्राणी, पक्षी घरी घेऊन येतात. या निष्पाप प्राणी, पक्ष्यांची विक्री करण्यापूर्वी त्यांना कशा अवस्थेत ठेवलं जातं याविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. अनेकदा अशा निष्पाप पक्ष्यांची तस्करी (Smuggling) देखील केली जाते. काही पक्ष्यांची विक्री तर खाण्यासाठीदेखील केली जाते. याबाबत वास्तव दर्शवणारा एक व्हिडिओ आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. एका आयएफएस ऑफिसरने हा व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केली असून, त्यातील व्हिडीओत पोपटांना पिंजऱ्यातून मोकळं सोडलं जातयं तर पोस्टमध्ये या पोपटांना (Parrot) अत्यंत निर्दयपणे पिंजऱ्यात डांबण्यात आल्याचं दाखवलं गेलय. असे पक्षी खरेदी करु नका असे ���पील या अधिकाऱ्याने या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. याला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अशीच स्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीओ कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत.\nवास्तविक पाहता अनेक पोपटांना पिंजऱ्यातून मोकळे सोडत असल्याचा एक व्हिडीओ आयएफएस ऑफिसर परवीन कासवान (IFS Officer Parveen Kaswan) यांनी त्यांच्या आधिकृत व्टिटर (Twitter) हँडलवरुन नुकताच शेअर केला आहे. स्वातंत्र्य असं दिसतं, अशी कॅप्शन कासवान यांनी या व्हिडीओत लिहीली आहे. या सर्व पक्ष्यांची तस्करी केली जात होती. परंतु आमच्या म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पक्ष्यांना रेस्क्यू (Rescue) करत पिंजऱ्यातून मोकळे केल्याची माहिती कासवान यांनी दिली आहे. हे ही वाचा-Video: 10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्र्यानं लावली जीवाची बाजी हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक या पक्ष्यांना मोकळं सोडून दिल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आहेत. अनेक लोक कमेंटमध्ये अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. याच संदर्भात या अधिकाऱ्याने अजून एक पोस्ट केली आहे. यात अनेक पोपटांना अत्यंत वाईट पध्दतीने एका पिंजऱ्यात बंद करुन ठेवल्याचं दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शन (Caption) मध्ये, स्थानिक बाजारातून तुम्ही जे पक्षी खऱेदी करता, या पध्दतीने त्यांची तस्करी केली जाते. त्यांना पकडून पिंजऱ्यात डांबून ठेवलं जातं. त्रास दिला जातो. त्यामुळे हे पक्षी खरेदी करु नका, असं लिहिलं आहे.\nप्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-09-23T00:49:54Z", "digest": "sha1:KUKVNIWEWIY7HZ4BDLX7QZMQ7KDA5V5I", "length": 6793, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चीनचा कम्युनिस्ट पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचीनचा कम्युनिस्ट पक्ष (चिनी: 中国共产党; Communist Party of China (CPC)) हा चीन देशामधील एकमेव राजकीय पक्ष आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री राजवट असून देशाची सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर रित्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. षी चिन्पिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व पर्यायाने ची��मधील सर्वोच्च नेते आहेत.\nचीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह\nकम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली शांघाय येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धामध्ये कम्युनिस्ट पक्षाने क्वोमिटांग ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला तैवानमध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान तंग श्यावफिंगने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली.\nकम्युनिस्ट पक्षाची ध्येये साम्यवादावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. सध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.\nसरचिटणीस हा कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी व पक्षामधील सर्वोच्च दर्जाचा नेता आहे. कम्युनिस्ट पक्ष हा चीनचा एकमेव पक्ष असल्यामुळे सरचिटणीस हा चीनचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे.\nजानेवारी 1935 मार्च 1943\n11 सप्टेंबर 1982 15 जानेवारी 1987\n24 जून 1989 15 नोव्हेंबर 2002\n15 नोव्हेंबर 2002 15 नोव्हेंबर 2012\n15 नोव्हेंबर 2012 विद्यमान\nLast edited on ३ सप्टेंबर २०१७, at १२:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०१७ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/the-decision-to-remove-cyrus-mistry-from-the-tata-group-was-upheld-by-the-supreme-court-128363833.html", "date_download": "2021-09-23T01:05:30Z", "digest": "sha1:PNWHCTSOX3EYRMZGA6ZT76TAQPVFBMIE", "length": 6725, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The decision to remove Cyrus Mistry from the Tata group was upheld by the Supreme Court | सायरस मिस्त्रींना टाटा समूहातून काढल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n:सायरस मिस्त्रींना टाटा समूहातून काढल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवला\nटाटा समूह आणि यातील महत्त्वाचे भागीदार सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मिस्त्री यांना टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावरून काढल्याचा निर्णय योग्य ठरवला. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने एनसीएलएटीने (राष्ट्रीय कंपनी लॉ अपिलीय लवाद) १८ डिसेंबर २०१९ला दिलेला आदेश रद्द ठरवला. एनसीएलएटीने मिस्त्री यांना पुन्हा पद देण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध टाटा समूहाने सुप्रीम कोर्टात अपील केले होते.\nविजय-पराभव सोडा, माझ्या प्रामाणिकपणावरच हल्ले झाले\nनिकालाचे स्वागत करतो. हा विजय किंवा पराभवाचा मुद्दा नाही. माझा प्रामाणिकपणा आणि समूहाच्या नैतिकतेवरच सातत्याने हल्ले झाले. या निकालाने टाटा समूहाच्या अखंडतेवर आणि नैतिकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. हेच समूहाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या निकालाने न्यायपालिकेची नि:पक्षताही सिद्ध झाली आहे.’ - रतन टाटा, मानद चेअरमन, टाटा समूह\nवाद... मिस्त्रींनी म्हटले होते, माझी हकालपट्टी दबा धरून केलेल्या एखाद्या हल्ल्यासारखी\n- रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर त्यांचे भागीदार शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचे पुत्र सायरस यांना २०१२ मध्ये कार्यकारी अध्यक्ष नेमले, ऑक्टोबर २०१६ मध्ये हटवण्यात आले.\n- समूहाचा दावा होता की मिस्त्री अपेक्षित काम करत नव्हते. समूहाचे बरेच आर्थिक नुकसान झाले.\n{मिस्त्री यांचा तर्क होता की, आरोप करण्यासाठी मुद्दाम नफा-तोट्यात टीसीएसचा लाभांश (८५%) समाविष्ट केला नव्हता.\n- एनसीएलएटीने मिस्त्री यांना पुन्हा पद बहाल केले होते. सुप्रीम कोर्टाने यावर स्थगिती दिली. अखेर या वादावर शुक्रवारी पडदा पडला.\nकाेर्टाचे निर्देश : भागीदारीचा मुद्दा दोघांनी मिळून मिटवावा\nएसपी समूहाची टाटा सन्समध्ये १८.३७% भागीदारी आहे. समूहाने याचे मूल्य सुमारे १.७५ लाख कोटी सांगितले होते. परंतु, टाटा सन्सने ते ७०-८० हजार कोटींदरम्यान असल्याचे म्हटलेे होते. निकालात सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, शेअर्सचे मूल्यांकन टाटा सन्सची इक्विटी, स्थायी मालमत्ता यावर अवलंबून आहे. कोर्ट याचे अचूक मूल्यांकन करू शकत नाही. दोन्ही पक्षांनी आपसांत हा भागीदारीचा वाद मिटवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/enhance-your-beauty-at-home/", "date_download": "2021-09-23T00:39:24Z", "digest": "sha1:HPEPOQQROXCLYE53XF6GZKATPDXWNIIC", "length": 16361, "nlines": 115, "source_domain": "khaasre.com", "title": "चेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय", "raw_content": "\nचेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय\nचेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होत. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला खासरेवर काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे नक्की तुमचा फायदाच होणार याबाबत आम्ही निश्चित आहो. चला बघूया मग उजळ चेहरा करण्याकरिता घरगुती उपाय…\nबेसन हे एक सौंदर्यवर्धक पदार्थ आहे. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. आणि हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा. यामुळे चेहरा उठावदार नक्की दिसेल.\nडार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल. अधिक चिंता, जागरण किंवा हार्मोनल बदलामुळे डार्क सर्कल येतात. हा उपाय वापरून तुम्ही ते कमी करू शकता.\nतेलकट चेहरा हा देखील एक सौंदर्या मधील अडथळा आहे. यामुळे पिंपल्सची समस्या तयार होऊ शकते. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे 4-5 थेंब देखील टाकू शकता.\nतुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्यावरील कोरडेपणा दूर होईल.\nपुरातन काळापासून उटणे भारतात वापरण्यात येतात. आता परदेशातही याची मागणी वाढत आहे. परंतु जिथे पिकते तिथे त्या वस्तू ची किंमत नसते. ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने त्वचेचे तेज हमखास वाढते.\nसंत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.\nमनुष्याचा आहार सुध्दा त्याच्या त्वचेवर परिणाम करत असतो. त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्युस प्यावा. संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. संत्र्याची साल स्क्रबचे सुध्दा चांगल्या प्रकारे काम करत असते आणि चेहर्याचा तेलकट पणही कमी होतो.\nमुलतानी माती सौंदर्यवर्धक आहे. माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग निखरतो. एकी काळी ताज महल वर प्रदूषणामुळे आलेल्या काळपटपणा हटवायला मुलतानी मातीचा वापर सरकाने केला होता.\nकाकडी सुध्दा सौंदर्य उजळवायला कामी येऊ शकते. दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेह-यावर लावल्यास फायदा होतो.\nसाधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दो चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवावा व धूऊन टाकावा. यामुळे चेहरा उजळ होतो.\nतुमचा दैनदिन कार्य सुध्दा सौंदर्यावर परिणाम करत असते म्हणून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते.\nकाजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.\nलिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेह-यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच लिंबाची पाने मुल्तानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेह-यावर 15 मिनिटे लावून ठेवून चेहरा धूवावा.\nतुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम ��र्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.\nचेह-याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेह-यावर लावावा.\nघरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होईल. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो.\nग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात. याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते. सोबतच दिवसभ तुम्ही ताजेतवाने राहणार हे नक्की.\nचेह-याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण 15 मिनिटे चेह-यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरूवात होते.\nअक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते. ओमेगा ३ हे अॅसिड माश्यामध्ये सुध्दा आढळून येतात.\nपिकलेल्या पपईतील गर चेहर्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे निश्चितच फायदा होणार हे नक्की आहे. चेहऱ्यावर तेज येईल.\nएक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.\nहि माहिती आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा तारुण्य टिकवायला काही सोपे घरगुती उपाय नक्की वापरा..\nभारतात स्वतःची पहिली खाजगी कार व विमान खरेदी करणारे पितापुत्र…\nमनाचे सामर्थ्य ओळखा.. हि पोस्ट अवश्य वाचा…\nमनाचे सामर्थ्य ओळखा.. हि पोस्ट अवश्य वाचा...\nPingback: निरोगी ह्र्दया करिता ५ आयुर्वेदिक इलाज...\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nirogstreet.com/amp/hindi/marathi/mahayogi-guru-gorakhnath-ayush-university-foundation-news-in-marathi", "date_download": "2021-09-23T00:45:55Z", "digest": "sha1:FBBXQKUEAEAP4WAUIWXIGAC7NPR23ASE", "length": 8572, "nlines": 65, "source_domain": "nirogstreet.com", "title": "mahayogi guru gorakhnath ayush university foundation news in Marathi", "raw_content": "\nHome Blogs Marathi कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती कोविंद\nकोविड -19 विरुद्धच्या लढ्यात सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती कोविंद\nकोविड-19 संसर्गाविरुद्धाच्या लढ्यात, विशेषतः महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत, आयुष औषध योजनेने लोकांची प्रतिकारशक्ती वाढवून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विश्वविद्यालयाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते.\nतसेच, हिंदी मध्ये वाचा► राष्ट्रपति ने गोरखपुर में महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विश्वविद्यालय की आधारशिला रखी\nया कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, देशात प्राचीन काळापासून आरोग्य सुविधा आणि औषधपचाराच्या अनेक पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धती प्रचलित आहेत. केंद्र सरकारने या पद्धतींच्या विकासासाठी अखंडीत प्रयत्न केले आहेत. या औषधोपचार पद्धतींचे पद्धतशीर शिक्षण आणि संशोधन केले जावे यासाठी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने देखील 2017 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली याकडे त्यांनी निर्देश केला. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विश्वविद्यालयाच्या स्थापनेमुळे या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राज्यातील इतर आयुष वैद्यकीय संस्था त्यांच्या क्षेत्रात अधिक उत्तम काम करु शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रपती म्हणाले की आज संपूर्ण जगात एकात्मिक औषध योजनेच्या संकल्पनेला मान्यता मिळत आहे. लोकांना रोगमुक्त करण्यासाठी विविध वैद्यकीय उपचारपद्धती एकमेकींना पूरक म्हणून कार्य करीत आहेत. औषधी वनस्पती आणि झाडांच्या मागणीत सतत वाढ होत आहे आणि त्यामुळे शेतकरी तसेच जंगल निवासींचे उत्पन्न वाढत आहे तसेच अधिक रोजगार निर्मिती देखील होत आहे. (PIB)\nडिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें\nआयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन\nआयुष क्षेत्रातील उच्च-प्रभाव संस्था वाढवण्याच्या यशाबद्दल आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेची प्रशंसा\nकरोना आणी व्याधीक्षमत्व आयुर्वेदिक उपचार\n\"करोना - जनपदोध्वंस -आयुर्वेद \"\nआयुर्वेद चिकित्सकों के लिए निरोगस्ट्रीट वैद्य टूल- NirogStreet Vaidya Tool for Ayurveda Doctors\nआयुर्वेदिक इलाज द्वारा फ्रोजेन शोल्डर(Frozen Shoulder) से पाये छुटकारा\nमानसिक तनाव से कैसे बचें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-10-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-22T22:47:57Z", "digest": "sha1:KNUSYXTKFOJFAKGNHYI7T6LKXZGLD57I", "length": 14169, "nlines": 131, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "स्वस्थ जीवनशैलीसाठी 10 सुलभ टिप्स - DNA | मराठी", "raw_content": "\nस्वस्थ जीवनशैलीसाठी 10 सुलभ टिप्स\nस्वस्थ जीवनशैलीसाठी 10 सुलभ टिप्स\nलाईफस्टाईल चेंज करणाऱ्या काही हेल्दी टीप्स\n1. जेवणाची सुरूवात सॅलेडने करा\nजेवण सुरू करताना भरपूर सॅलेड खा. ज्यामध्ये हिरव्या आणि पोषक पदार्थांचा समावेश करा\n2. सुपरफूडचा आहारात समावेश करा\nसंध्याकाळच्या नास्त्यामध्ये फ्लैक्स सीड्स(आळशी), सनफ्लॉवर सीड्स(सुर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सुकामेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा. शिवाय दररोज सकाळच्या नास्त्यामध्येही तुम्ही हे सुपरफूड्स घेऊ शकता.\n3. प्रक्रिया केलेले आणि जंक फूड कमी प्रमाणात खा\nआहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. शिवाय मद्यपान आणि धूम्रपानही कमी करण्याचा प्रयत्न करा.\n4.आहारात गुड फॅटचा समावेश करा\nआहारात गुड फॅडचं असणं फार गरजेचं आहे कारण गुड फॅट आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यासाठी आहारात राईस ब्रान ऑईल, बदामाचे तेल, सुर्यफुलाचे तेल,ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, फ्लॅक्स सीड्स ऑईल, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, टर���ुजाच्या बिया, फेटा चीज, अंडे, मध आणि मासे या पदार्थांचा समावेश करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेणं हे वाईटच. त्यामुळे तुमच्या आहारतज्ञांच्या सल्लानुसार या पदार्थांचे प्रमाण ठरवा.\n5. हवाबंद कोड्रडिंक्स घेणे टाळा\nकोल्डड्रिंक्स एखाद्या सौम्य विषाप्रमाणे शरीराचे नुकसान करतात. हळूहळू या पदार्थांचे दुष्परिणाम दिसू लागतात. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. डाएट सोड्याचाही तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होतो. तज्ञांच्या मते यामुळे तुमचे यकृत आणि किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते.\nराज्यात येणाऱ्या आणखी काही दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता\nअहमदनगरसह “या” जिल्ह्यांनी सतर्क राहावे ,…\nयेणाऱ्या पाच दिवसात राज्यात मान्सूनचा जोर वाढणार,…\n6. दररोज व्यायाम करा\nफीट राहण्यासाठी तुमच्या वर्क आऊट इंन्स्ट्रक्टरचा सल्ला घ्या. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल तर सुरूवात 10 मिनीटे वॉक घेऊन करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जा. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा. ज्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता नाही आला तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकेल.\n7. आवडीचा खेळ खेळा.\nजर तुम्हाला तुमच्या शरीराला सुडौल शेप द्यायचा असेल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तुमच्या आवडीचा खेळ खेळा. जर तुम्हाला खेळ खेळण्यात रस नसेल तर कोणतीही एखादी एक्टिव्हिटी जसे की स्केटींग,डान्स, स्विमिंग तुम्ही करू शकता.\n8. आहारात साखर आणि मीठाचा कमी वापर करा\nआहारातील साखर आणि मीठ यामुळे तुमचे वजन वाढू लागते. जर साखर आणि मीठ आहारात प्रमाणात घेतलं तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.\n9. ताण – तणावापासून दूर रहा\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी पुरेशी झोप घ्या. ज्यामुळे तुम्ही निवांत रहाल.\n10. चेकलिस्ट तयार करा\nजर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करायचे असतील तर एक चेकलिस्ट तयार करा आणि दर आठवड्याला ती चेक करा. जर तुम्ही तुमचं ईच्छित ध्येय गाठण्यास कंटाळा करत असाल तर या चेकलिस्टमुळे तुम्हाला चांगलच मोटीवेशन मिळू शकेल.\nअशा छोटया छोट्या पण अगदी महत्वाच्या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करू शकता.जीवनशैलीमधील हे बदल तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तंदरुस्त शरीरप्रकृती देण्यास मदत करतील.\nकोरोनारुग्णांसाठी ते हाॅस्पिटल ठरले देवतदूत…..\nहिवाळ्यात ओठ कोरडे आणि निर्जीव होतात या 5 टिप्स अवलंबवा\nराज्यात येणाऱ्या आणखी काही दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता\nअहमदनगरसह “या” जिल्ह्यांनी सतर्क राहावे , आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं…\nयेणाऱ्या पाच दिवसात राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यात यलो…\nRain in Maharashtra ,राज्यात येणाऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/nanar-land-purchased-by-trading-community/", "date_download": "2021-09-22T23:01:17Z", "digest": "sha1:7PLJHT6LO4WOOOYO4BT5YIWVHE3T2H5C", "length": 23517, "nlines": 164, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Nanar land purchased by trading community | नाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती' | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nनाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती'\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनाणार : रत्नागिरीमधील नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प येणार या खबरीनेच केवळ आठ महिन्यात ५५९ एकर जमिनींवर व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे. या प्रकल्पात ३ लाख कोटीची गुंतवणूक होणार आहे या खबरीनेच येथील जमिनी कवडीमोल भावाने अनेक व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केल्या आहेत.\nरत्नागिरीमधील नाणार रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सूर करण्यात आली आहे. परंतु फ्री प्रेसने दिलेल्या वृत्ता नुसार एकूण ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून ते मुलाचे गुजरात मधील व्यापारी असल्याचे उघड झाले आहे. त्यात मुख्यत्वे जी नावं समोर आली आहेत त्यात शहा, मोदी, जैन, झुनझुनवाला, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, केडिया, चंदर, थाववरी, रथी अशी नावं शामिल आहेत.\nकेवळ २ मी २०१७ ते १९ जानेवारी २०१८ पर्यंत या व्यापाऱ्यांनी ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. एकूणच हे सर्व व्यापारी आणि राजकारण्यांच्या साटंलोटं असल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही असा थेट आरोप स्थानिक करत आहेत.\nमुळात या व्यापाऱ्यांना या प्रकल्पाची आधीच मा��िती कुठून मिळाली आणि इथल्या जमिनी एकदम अचानक खरेदी करायला कशी सुरुवात झाली त्यातूनच हे स्पष्ट होत आहे की, काही राजकारण्यांनी या व्यापाऱ्यांना नाणार मधील होऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती करून दिली आणि गुणवणुकीचा सल्ला दिला. कारण या झटपट गुंतवणुकीत व्यापाऱ्यांना २०० टक्के नफा होईल आणि तो देखील ‘सफेद पैसा’ असा थेट आरोपच संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी केला आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांची नावं अजून ‘लँड टायटल’वर त्यांनी थेट स्थानिक प्रशासनाला जमीन अधिग्रहण करण्यासाठी आपण तयार असल्याचं कळवलं आहे यातच सर्व गौडबंगाल समोर येत आहे.\nव्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या नापीक जमिनीत शेती अशक्य असून त्यांचा शेतजमिनीशी काहीही संबंध नाही असं अशोक वालम म्हणाले. एकूणच जमीन मूळ कोकणवासीयांची परंतु खबर मात्र गुजरात्यांकडे ती सुद्धा ‘नापीक’ जमिनीत गुंतवणूक म्हणजे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आणि मिलीभगत असल्याचं उघड होत आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nनाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे\nकोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही असा सज्जड इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप – शिवसेना सरकारला दिला आहे. कालच नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये म्हणून स्थनिक नाणारवासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि प्रखर विरोध दर्शविला होता.\nनाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'\nकोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची शक्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.\nविरोध होत राहिला तर नाणार प्रकल्प गुजरातला जाईल : फडणवीस\nकोकणात जर नाणार प्रकल्पाला असाच विरोध कायम राहिला तर तीन लाख कोटींचा हा प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो असा अप्रत्यक्ष संदेशच ख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.\nनाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील\nकोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ��ेली आहे.\nनाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यास तो लादणार नाही : देवेंद्र फडणवीस\nनाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.\nनाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे\nनाणार प्रकल्पावरून शिवसेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.\nनाणार प्रकल्पासंबंधित कार्यालय मनसेने फोडलं\nनाणारवासियांच्या रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याने कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले नाणार रिफायनरी कोकणात होणार नाही म्हणजे नाही आणि अखेर आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईस्थित ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nशिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक\nमुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6019", "date_download": "2021-09-22T23:01:48Z", "digest": "sha1:76QNF3LZZZJT6ZCGWWV6OP6B377TLNLX", "length": 6603, "nlines": 36, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "एकूण लसीकरण 8 कोटी पेक्षा अधिक.. एकूण कोविड 19 चाचण्यांची संख्या 25 कोटींच्या पुढे", "raw_content": "\nएकूण लसीकरण 8 कोटी पेक्षा अधिक.. एकूण कोविड 19 चाचण्यांची संख्या 25 कोटींच्या पुढे\nकोविड 19 विरूद्ध भारताच्या लढाईतील महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवत गेल्या 24 तासांत 43 लाखाहून अधिक लसींचे डोस दिले गेले. हे देशातील आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वोच्च लसीकरण आहे.\nलसीकरण मोहिमेच्या (5 एप्रिल , 2021) च्या 80 व्या दिवसापर्यंत लसींचे 43,00,966 डोस देण्यात आले. त्यापैकी 39,00,505 लाभार्थ्यांना 48,095 सत्रांमध्ये प्रथम डोससाठी लसीकरण करण्यात आले आणि 4,00,461 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस प्राप्त झाला.\nआणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवताना , देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड 19 लसीच्या डोसची एकूण संख्या आज 8.31 कोटीच्या पुढे गेली आहे. पहिल्या डोसच्या लसीकरणानेही 7 कोटी (7,22,77,309) चा टप्पा ओलांडला आहे\nभारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 96,982 नवीन रुग्ण आढळले.\nमहाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.04% या 8 राज्यांमधील आहेत.\nमहाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 47,288 रुग्ण आढळले.\nभारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 7,88,223 वर पोहोचली आहे. त्यात आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.21 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येतून 46,393 रुग्णांची वाढ झाली आहे.\nदेशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 57.42% एकट्या महाराष्ट्रात आहेत .\nदेशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,17,32,279 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 92.48% आहे.\nगेल्या 24 तासात 50,143 रुग्ण बरे झाले\nगेल्या 24 तासांत 446 मृत्यूची नोंद झाली.नवीन मृत्यूंमध्ये 80.94 टक्के मृत्यू आठ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 155 मृत्यूंची नोंद झाली आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्�� पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/6398-2/", "date_download": "2021-09-22T22:51:36Z", "digest": "sha1:BLUKNM4WN6GUXKATGEQSVDI66CLVART7", "length": 34085, "nlines": 128, "source_domain": "mediawatch.info", "title": "गोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची! - Media Watch", "raw_content": "\nHome featured गोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची\nगोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची\n‘चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार’ ही धारणा मनात जपत गेली पस्तीस वर्षे मनोविकास प्रकाशन दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करत आहे. ती करताना नवा समाज घडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुरोगामी विचारांचा वसा घेऊन नाविन्यपूर्ण विषयांची निवड करत आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीचा आग्रह धरत दर्जेदार पुस्तकं वाचकांच्या हाती देण्याचं काम मनोविकास प्रकाशनाने आजवर प्रयत्नपूर्वक केलेलं आहे. या भूमिकेची पायाभरणी मनोविकास प्रकाशनाला जन्माला घालणाऱ्या “शाहीर” या अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाने घातली आहे. नुकतीच अण्णा भाऊ साठे यांचा जयंती पार पडली . त्यानिमित्ताने मनोविकास प्रकाशनाच्या पहिल्या पुस्तकाची आणि या प्रकाशनाचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर प्रकाशक कसे झालेत त्याची गोष्ट … त्यांच्याच शब्दात…\nइंदिरा गांधी यांनी १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीला समर्थन देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला. परंतु आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या पक्षाचा जेव्हा दारुण पराभव झाला तेव्हा मात्र भाकपमध्ये मोठी घुसळण सुरू झाली. पक्षाच्या राष्ट्रीय मंडळात घेण्यात आलेला समर्थनाचा निर्णय कसा चुकीचा ठरला यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. या दरम्यानच डॉ. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचा संप पुकारला. त्यावेळी भाकपच्या मुंबई गिरणी कामगार युनियनने या संपाला सक्रीय पाठिंबा दिला होता. १९८१ सालचा हा संप अभूतपूर्व ठरला. एक तर या संपात कामगारांनी कडकडीत बंद पाळला आणि दुसरं हा संप दीर्घकाळ चालला. त्यामुळे एकूणच कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आयुष्यात आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच वेगळं काही करण्याची, नवी वाट शोधण्याची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून पुढे आलेला पर्याय होता पुस्तकं विक्रीचा. तो स्वीकारला आणि पुस्तकं विकता विकता प्रकाशक बनलो. विशेष म्हणजे कामगार चळवळीतल्या एका पूर्णवेळ कार्यकर्त्याला प्रकाशक म्हणून ओळख देणारं पहिलं पुस्तक होतं अण्णा भाऊ साठे यांचं ‘शाहीर’\nमाझ्या या वेगळ्या प्रवासाला कारण ठरला युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. या काळात भाकपच्या मुंबई गिरणी कामगार युनियनमध्ये २३ पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यातला मी एक होतो. गिरण्या बंद पडल्याने एकूणच आर्थिक उलाढाल थांबली होती. त्याची झळ आम्हा पूर्णवेळ कार्यकर्त्यांनाही बसली होती. अशा पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाच्या मुंबई शाखेचे सेक्रेटरी कॉ. बी. एस. धुमे यांच्याकडे मानधन वाढवण्याची मागणी केली. त्यावेळी आम्हाला महिन्याला १५० रुपये मानधन दिलं जायचं. एकूण परिस्थितीचा विचार पक्षाकडून होईल असं वाटलं होतं. परंतु झालं उलटंच. सेक्रेटरी म्हणाले, ‘मानधन वाढवायचं की नाही हे तुमचं काम बघून ठरवलं जाईल. तेव्हा कामाला लागा.’\nयाचा अर्थ अकरा वर्षे चळवळीत काम केल्यानंतरही मानधन वाढ मिळवण्यासाठी शिकाऊ कार्यकर्ता म्हणून उमेदवारी करावी लागणार होती. ही भूमिका आम्हाला कोणालाच पटली नाही. त्याचा निषेध व्यक्त करत आम्ही तीन-चार कार्यकर्ते त्या बैठकीतून उठलो आणि यापुढे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही असं म्हणत बाहेर पडलो.\n हा प्रश्न आम्हा सर्वच कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला.अभिनव प्रकाशनाचे वा. वि. भट हे आमच्या पक्षाचे एक मोठे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे माझं जाणं-येणं असायचं. त्यांनी माझ्या मनातली घालमेल नेमकेपणाने जाणली. ते म्हणाले, ‘युनियनमधून बाहेर पडलाच आहेस, तर पुस्तकं विक्रीचा व्यवसाय का सुरू करत नाहीस तुझ्याकडे अनुभव आहे. तू हे काम चांगल्या प्रकारे करू शकशील.’\nत्यांनी मला एक दिशा दाखवली. कॉ. डांगे यांच्या अनेक सभांमधून तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून लोकवाङ्मय गृहाची तसेच पीपल्स बुक्स हाऊसची आणि पक्षाकडून प्रसिद्ध केली जाणारी अनेक पुस्तकं मी विकली होती. विशेष करून रशियन पुस्तकं मोठ्या प्रमाणात विकली होती. त्यामुळे वा. वि. भट यांनी सुचवलेला पुस्तक विक्रीचा मार्ग मलाही जवळचा वाटला. मी तो स्वीकारला आणि काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन १९८३च्या गणेश उत्सव काळात पुस्तकविक्रीला सुरूवात केली. लालबागच्या तेजूकाया मॅन्शनच्या फूटपाथवर उभं राहून केलेल्या या पुस्तक विक्रीला खूप चांगला आणि आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी चळवळीच्या संदर्भातली रशियन पुस्तकं जशी मोठ्या प्रमाणात मराठी आणली जात होती तशीच काही तांत्रिक विषयावरची रशियन पुस्तकंही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायची. त्यांना विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी होती. हीच बाब हेरून गणेश उत्सवानंतर मी माटुंग्यातल्या व्हीजेटीआय कॉलेजच्या गेटसमोरील फुटपाथावर पुस्तकं मांडली. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ४० टक्के कमिशन आणि वर इन्सेन्टिव्ह असे मिळून दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळू लागले. दीडशे रुपये मानधन घेणारा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेला मी. आता दिवसाला एवढी मोठी रक्कम मिळू लागल्याने उत्साह वाढला.\nअर्थात लालबाग-परळ भागात कामगार युनियनचा कार्यकर्ता म्हणून माझी एक वेगळी प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली होती. गॅस कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात आम्ही केलेलं आंदोलन त्यावेळी खूप गाजलं होतं. शासनाला त्याची दखल घेऊन कंपनी विरोधात कारवाई करावी लागली होती. त्यातूनही चांगल्या अर्थाने माझा एक दबदबा या परिसरात निर्माण झाला होता. तो लक्षात घेऊन काही कार्यकर्ते म्हणू लागले, ‘पुढारी, तुम्ही असं रस्त्यावर पुस्तकांची विक्री करणं बरोबर दिसत नाही.’कार्यकर्त्यांच्या या भावना अगदी योग्य होत्या. पण करायचं काय\nअशा विवंचनेत असतानाच माझ्या एका सहानुभूतीदाराने मला विचारले, ‘नायर हॉस्पिटलमध्ये शिकावू डॉक्टरांचा युवा महोत्सव आहे. तुम्ही तिथं पुस्तक विक्री कराल का’ ही चांगली संधी होती. मी तयारी केली आणि विविध विषयांवरची दर्जेदार पुस्तकं घेऊन तिथं प्रदर्शन भरवलं. त्यात रशियन पुस्तकांच्या बरोबरीनेच विविध विषयांवरची मराठी पुस्तकं होती. काही अनुवादित पुस्तकं होती. साडेतीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात १६ हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. काही पुस्तकं तर तिथल्या डॉक्टर्सनी रांग लावून विकत घेतली. ( त्यावेळी अनेक चांगली रशियन पुस्तकं अत्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध होती.)\nया प्रदर्शनामुळे रस्त्यावरच्या पुस्तक विक्रीला एक चांगला सशक्त आणि सन्मान वाढवणारा पर्याय मिळाला. मग मात्र मी मागे वळून पाहिलंच नाही. नायर नंतर जे. जे., केईएम, सायन या हॉस्पिटल्समध्ये पुस्तकांची प्रदर्शनं भरवली. या सर्वच ठिकाणी वाचकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. त्यातून पुस्तक प्रदर्शनाची एक चटक लागली आणि मग आझाद मैदानातील मुंबई कॉर्पोरेशन जिमखाना, महापालिका कार्यालय, विविध सरकारी कार्यालये अशा ठिकाणी मी प्रदर्शनं भरवू लागलो. कामगार युनियनमधल्या कामामुळे ठिकठिकाणच्या कामगार युनियनशी संपर्क होता. त्यामुळे प्रदर्शनासाठी अनेक ठिकाणी सहकार्य मिळत गेलं.\nप्रदर्शनातून पुस्तकांची होणारी मोठी विक्री आणि या वेगळ्या कामातून मिळणारं मानसिक समाधान यामुळे अनेक नवनव्या कल्पना डोक्यात यायच्या. त्या प्रत्यक्षात आणत नवी संकल्पना घेऊन प्रदर्शन भरवायचो. १९८४ मध्ये कार्ल मार्क्स यांची स्मृतीशताब्दी झाली. त्यानिमित्ताने मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासात पुस्तक प्रदर्शन भरवण्याची कल्पना सूचली. त्यावेळी सुदामकाका देशमुख आणि बाबासाहेब ठुबे हे भाकपचे आमदार होते. त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि शिफारस पत्र दिलं. त्यावेळी आमदार निवासाचं व्यवस्थापन कार्यकारी अभियंता प्रधान यांच्याकडे होतं. त्यांनीही या शिफारस पत्राची तात्काळ दखल घेऊन आमदार निवासाच्या आवारातला एक कोपरा मला पुस्तक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिला. २५ पैसे प्रती चौरस फूट या दराने भाडं देऊन मी तिथे ४ ते ९ एप्रिल १९८४ या कालावधीसाठी प्रदर्शन लावलं. संपूर्ण राज्यातून अनेक लोक मंत्रालयात कामानिमित्ताने येतात. त्यात सामान्य लोकांसह लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच अधिकारी आणि कर्मचारी असतात. त्यामुळे या प्रदर्शनाला अगदी सुरूवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागला. दोन दिवसांनंतर प्रधानांनी मला विचारलं,\n’ मी म्हणालो चांगला आहे. त्यावर ते म्हणाले, ‘मुदत वाढवून पाहिजे असेल, तर सांगा.’ मी म्हणालो, मिळाली तर चांगलंच होईल. त्यावर प्रधानांनी, ‘पाऊस सुरू होत नाही, तोवर चालू राहू दे हे प्रदर्शन’ असं सांगितलं. शिवाय जागाही वाढवून दिली. चार दिवसांसाठी लावलेलं हे प्रदर्शन तब्बल दोन महिने राहिलं. अनेकांना त्याची सवय झाली. पुस्तक विक्रीसाठी करावी लागणारी भटकंती थांबली. आयुष्याला काहीशी स्थिरता आली. मलाही स्थिरता मिळाली. त्यातूनच हे प्रदर्शन पुढे कायम सुरू राहील यासाठी मी प्रयत्न करू लागलो. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून विविध प्रकाशनाची अनेकविध विषयांवरची पुस्तकं वाढवण्यावर भर दिला. या माझ्या प्रयत्नांची दखल घेत ना. धो. महानोर, अरुण साधू, कुमार केतकर, रा. सू. गवई, माधव गडकरी या मान्यवरांनी मोलाची मदत केली. त्यातूनच आकाशवाणी आमदार निवास आवारात मनोविकास बुक सेंटर उभं राहिलं. इतकंच नाही, तर गेली ३६ वर्षे अव्याहतपणे ते सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या चोखंदळ वाचकांचं एक हक्काचं ठिकाण म्हणून मनोविकास बुक सेंटरला आता मान्यता मिळाली आहे.\nआकाशवाणी आमदार निवासाच्या आवारातील या मनोविकास बुक सेंटरने आपली एक ओळख निर्माण केल्यानंतर पुन्हा एकदा वा. वि भट म्हणाले, ‘अरे, दुसऱ्यांची पुस्तकं अशी किती दिवस विकत बसणार या विक्रीच्या बरोबरीने स्वतःची प्रकाशन संस्था का सुरू करत नाहीस या विक्रीच्या बरोबरीने स्वतःची प्रकाशन संस्था का सुरू करत नाहीस\nखरं म्हणजे त्यांनी योग्य वेळी योग्य सल्ला दिला होता. परंतु प्रकाशन व्यवसायातलं मला काहीही माहिती नव्हती. त्यांनी माझी अडचण जाणली. ते म्हणाले, ‘घाबरू नकोस, मी मदत करतो.’ …आणि त्यांनी चक्क त्यांच्याकडे आलेली एक चांगली संहिता मला दिली. एका प्रकाशकाकडून अशी मदत मिळणं ही मोठी गोष्ट होती. आणि वा. वि. भट हे त्यावेळी प्रकाशन व्यवसायातलं मोठं नाव होतं. अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे, व्यंकटेश माडगुळकर, बाबुराव बागूल अशा अनेक मान्यवरांची पहिली पुस्तकं त्यांनी काढली होती. चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांना लिहितं केलं होतं. त्यांची पुस्तकं प्रकाशित केरून लेखक म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली होती. ते उत्तम गायक होते, अमर शेख कलापथकातही त्या��नी काम केले होते. मुख्य म्हणजे ते पक्षाचे सदस्य होते. कॉ. डांगेच्या बारा भाषणांचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे.\nअर्थात आपला हा व्यवसाय पुढे चालवणारं कोणी नसल्याने त्यावेळी त्यांनी प्रकाशन व्यवसाय आटोपता घ्यायला सुरूवात केली होती. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलं, माझ्याकडे एक हस्तलिखित आहे. ते मी तुला देतो. ते होतं अण्णाभाऊ साठे यांचं लावणी, गाणी, पोवाडे, यांचं एकत्रित संकलन असणारं”शाहीर” नावाचं पुस्तक. त्याला कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना होती. ते पुस्तक त्यांनी मला दिलं. इतकंच नाही, तर या पुस्तकाचा आकार, कागद, छापाई, बांधणी आणि प्रूफरिडींग असं सर्व बाळांतपण त्यांनी केलं. बाळ ठाकूर यांना मुखपृष्ठ करायला सांगितलं. आणि महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्यांच्या दालनात या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ घडवून आणला. त्या समारंभात डॉ.सदा कऱ्हाडे, अण्णा भाऊ साठे यांची मुलगी आवर्जून उपस्थित होते. विशेष योगायोगाचा भाग म्हणजे १९८५ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा समारंभ झाला. अण्णा भाऊंचा जन्म याच महिन्यातला. वा. वि. भट यांनी खूप मोठ्या माणसाचं पुस्तक माझ्या हातात दिलं आणि मनोविकास प्रकाशन जन्माला घातलं. तिथून सुरू झालेला मनोविकास प्रकाशनाचा प्रवास गेली ३५ वर्षे अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या या ‘शाहीर’ पुस्तकानं मनोविकासची जी वैचारिक पायाभरणी केली आहे, तिला कुठेही तडा न जाऊ देता हा प्रवास सुरू आहे याचं आज मागे वळू बघताना मोठं समाधान आहे.\nशब्दांकन – विलास पाटील\n-अरविंद पाटकर यांचा मोबाईल क्रमांक-99225 56663\nPrevious articleदांडेली अभयारण्य : एक अद्भुत अनुभव\nNext articleअण्णाभाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याची गोष्ट\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित ���ुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/?vpage=3", "date_download": "2021-09-23T01:10:24Z", "digest": "sha1:TK75JHO7YLH4PY2HPP56BNPX3LISQXPR", "length": 8186, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अहिंसा स्थळ – दिल्ली – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख भारताचीअहिंसा स्थळ – दिल्ली\nअहिंसा स्थळ – दिल्ली\nदेशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे.\nया ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.\nयेथेच ब्रिटीश अधिकारी थॉमस मेटकॉफ यांनी १९ व्या शतकात तयार केलेला प्रकाश स्तंभ आहे.\nओझरचा श्री विघ्नेश्वर – अष्टविनायकातील एक स्थान\nसातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण\nजैसे ज्याचे कर्म तैसे\nगब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे ...\nमला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर ...\nमज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\nआपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म ...\nगेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून ...\nअल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/27/krishna-shroff-appeared-in-this-incarnation-with-her-boyfriend/", "date_download": "2021-09-22T23:55:07Z", "digest": "sha1:YJ5JV4ZTXDL6UDOZ4FC3EGAK5MRFPA4R", "length": 7553, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बॉयफ्रेंडसोबत या अवतारात दिसली कृष्णा श्रॉफ - Majha Paper", "raw_content": "\nबॉयफ्रेंडसोबत या अवतारात दिसली कृष्णा श्रॉफ\nसर्वात लोकप्रिय, मनोरंजन / By माझा पेपर / कृष्णा श्रॉफ, बिकिनी, व्हायरल / September 27, 2019 September 27, 2019\nसध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची गणती केली जाते. टायगर आपल्या अॅक्शन, स्टंट आणि डान्स मूव्ह्समुळे सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे. पण सिनेसृष्टीपासून जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा चार हात लांबच आहे. पण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कृष्णा कमी ग्लॅमरस नाही. सोशल मीडिया अकाउंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतील. तसेच कृष्णा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.\nनुकतेच काही फोटो कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या जे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर फिरताना या फोटोंमध्ये दिसत आहेत. यात ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये कृष्णाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. बॉयफ्रेंड एबन हायम्सचा तिने हात पकडला असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.\nअशाप्रकारे बॉयफ���रेंडसोबत बोल्ड फोटो शेअर करण्याची कृष्णाची ही पहिलीच वेळ नाही. कृष्णा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे किस करतानाचे फोटो याआधीही व्हायरल झाले होते. कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.\nत्याचबरोबर एबनने सुद्धा काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, त्याने ज्यामध्ये कृष्णाला वाइफ म्हणत या स्टोरीमध्ये तिला टॅग सुद्धा केल्यामुळे हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. पण या दोघांनीही याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/demand-action-on-industry-who-violations-of-frp-291057/", "date_download": "2021-09-22T22:43:08Z", "digest": "sha1:A7Q6JMWCZ5AMXRCD25Q2T5H6676AW35J", "length": 12889, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एफआरपी’चा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\n‘एफआरपी’चा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी\n‘एफआरपी’चा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी\nखासदार सदाशिवराव मंडलिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांच्या फॉम्र्युल्यानुसार जाहीर झालेली २२००-४५० ही पहिली उचल एफआरपीपेक्षा कमी बसत आहे.\nखासदार सदाशिवराव मंडलिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांच्या फॉम्र्युल्यानुसार जाहीर झालेली २२००-४५० ही पहिली उचल एफआरपीपेक्षा कमी बसत आहे. शुगर केनकंट्रोल ऑर्डर १९६६ च्या कलम ३ नुसार ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार ऊस तुटल्याच्या १४ दिवसाच्या आत एकरकमी पहिला हप्ता देण्याचे कायद्याने बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास संबंधित कारखान्यांवर फौजदारी होऊ शकते. असे असतांना सर्वच कारखा���्यांनी २२०० रूपये पहिली उचल जाहीर करून कारखाने सुरू करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक वाय.व्ही.सुर्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nखासदार मंडलिक व खासदार शेट्टी यांच्यात तोडगा निघाला, त्या सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याची एफआरपी २३९५ रूपये बसते. पण या कारखान्याने पहिली उचल २२०० रूपये घोषित करून कारखाना सुरू केला आहे. हे बेकायदेशीर असून या कारखान्याला ऊस तुटल्याच्या १४ दिवसाच्या आत २३९५ रूपयेप्रमाणेच उसाची बिले अदा करणे कायद्याने बंधनकारक राहणार आहे.\nदूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री यांनी पहिली उचल २२५० रूपये घोषित केली आहे.पण या कारखान्याची एफआरपी २५२५ रूपये बसते. त्यांनाही अजून २७५ रूपये अधिक दर द्यावा लागणार आहे. विश्वासराव नाईक कारखान्याची एफआरपी २५५४, हुतात्मा किसन अहिर कारखान्याची २५६९, कुंभीकासारी कारखान्याची २४९८, भोगावती कारखान्याची २४९७, दत्त कारखान्याची २२९२ अशा एफआरपीच्या रकमा आहेत.\nजाहीर झालेल्या २२०० ते २२५० या पहिल्या उचलीपेक्षा एफआरपी जास्त असतांनाही ती डावलून गाळप सुरू करण्यात आले आहे. असे करणे केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल १९६६ कलम ३ नुसार बेकायदेशीर आहे. याविरोधात कारखान्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपड��� धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5723", "date_download": "2021-09-22T22:51:28Z", "digest": "sha1:JJ446AIYIVGCAPQUQGLNE3RVEF5WSSPL", "length": 4047, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "शेतकऱ्यांनो ! तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, \"असं\" तपासून बघा..", "raw_content": "\n तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, \"असं\" तपासून बघा..\nकेंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. केंद्र सरकारने याआधी एकूण 7 हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पाठविले आहेत.\nआता केंद्र सरकार लवकरच 8 वा हफ्ताही हस्तांतरित करणार आहे. मग यादीत तुमचं नाव आहे का \nअशा परिस्थितीत आपण अद्याप स्वत:या योजनेत नोंदणी केली नसेल तर ताबडतोब नोंदणी करा म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल ���ार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/12/the-coroner-went-out-to-investigate-saari-in-the-satara/", "date_download": "2021-09-22T23:13:10Z", "digest": "sha1:E25RELNTVSQDUFWLH6VTA7MEB6QW2S4K", "length": 5847, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "साताऱ्यात ‘सारी’ची तपासणी करायला गेले निघाले कोरोनाग्रस्त - Majha Paper", "raw_content": "\nसाताऱ्यात ‘सारी’ची तपासणी करायला गेले निघाले कोरोनाग्रस्त\nकोरोना, महाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा / April 12, 2020 April 12, 2020\nसातारा – एकीकडे राज्यावर कोरोनासारखे मोठे संकट कोसळलेले असतानाच ‘सारी’च्या आजारानेही आपले डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये असून, त्यापाठोपाठ राज्यातील इतर भागातही ‘सारी’चे रुग्ण आढळून येत आहे. ‘सारी’ सदृश्य लक्षणे सातारा जिल्ह्यात दिसून आल्याने काहीजणांची तपासणी आरोग्य विभागाने केली. यात त्यांना सारी ऐवजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.\nऔरंगाबाद शहरात कोरोनाबरोबरच ‘सारी’च्या आजाराने आपले हातपाय पसरले आहेत. सारीमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सारीच्या आजारामुळे अधिकाधिक तपासण्या करण्याची सूचना केली आहे. सातारा जिल्ह्यातील सात जणांना ‘सारी’ सदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांची आरोग्य प्रशासनाने तपासणी केली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या सातपैकी चार जणांनी कुठेही प्रवास केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dr-aniruddha-dhairyadhar-joshi-a-multifaceted-personality/?vpage=4", "date_download": "2021-09-23T01:13:52Z", "digest": "sha1:3PPMEGK22CFDQYK64QHPH4AJEGP6GHWM", "length": 16962, "nlines": 162, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 22, 2021 ] जैसे ज्याचे कर्म तैसे\tकथा\n[ September 22, 2021 ] मज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 22, 2021 ] ब्रह्म मुहूर्त\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] जागतिक अल्झायमर दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] आंतरराष्ट्रीय शांतता दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\tललित लेखन\n[ September 21, 2021 ] गायक पं. जितेंद्र अभिषेकी\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] ज्योतिषी शरद उपाध्ये\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] दुःख स्वीकारावे स्वानंदे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 20, 2021 ] गाळलेल्या जागा\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 20, 2021 ] मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeपरिचय आणि परिक्षणेबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nJanuary 14, 2018 जगदीश अनंत पटवर्धन परिचय आणि परिक्षणे, पुस्तके, ललित लेखन, व्यक्तीचित्रे, साहित्य\n“मी पाहिलेला बापू” या पुस्तकाची प्रस्तावना पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांनी लिहिली असून मांडणी भाषेसाहित मुद्देसूद साधी सरळ अशी आहे.\n“मी पाहिलेला बापू” हे पुस्तक कधी एकदा हातात पडते आणि संपूर्ण वाचून काढतो असे झाले होते. कारण या आधीही दैनिक प्रत्यक्ष मधून पुस्तकातील काही लेख वाचण्यात आले होते. परंतू पुस्तकातील काही लेख नवीन आहेत.\nपुस्तकाची मांडणी सजावट खूपच छान आणि त्यातील परमपूज्य सद्गुरू बापूंचे काही रंगीत आणि कृष्णधवल फोटो शब्दांच्या पलीकडले आणि काही न बोलताच व्यक्त होतात आणि बरेचं काही सांगून जातात.\n“मी पाहिलेला बापू” म्हणजे दुग्धशर्करा योग आणि तो जुळून आणला आहे पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अम्बज्ञ. या निमित्ताने तरी आम्हांला परमपूज्य बापूंचे लहानपण ते सर्वार्थाने मोठेपण असल्याचे मित्र/मैत���रिणींच्या अनुभवाच्या लिखाणांतून वाचायला व वाचतांना अनुभवतोच आहोत की काय असे वाटायला लागले कारण बापूंच्या सहवासात राहून बऱ्याच जणांना लेखन कसे करावे, विषयाची मांडणी कशी करावी, नेमके आणि सुटसुटीत कसे सांगावे ज्यात सर्व मुद्दे येतील याचे बाळकडू त्यांना त्यांच्या सहवासात मिळाले होते याचाही प्रत्यय ठाईठाई वाचतांना येत होता.\nरत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात.\nपावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते.\n|| ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||\nकाही लेखांचा संक्षिप्त आढावा :\nदैनिक मराठा मधून पत्रकारितेची सुरुवात करणारे, आणीबाणीत दैनिक ‘पहारा’ सुरु करणारे, लोकप्रभा आणि संडे इंडियनचे संपादक श्री.प्रदीप वर्मा यांचा ‘बापू’चं वलय…,हा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातून डॉ.अनिरुद्ध जोशी यांची वैचारिक झेप, संघटन कौशल्याबरोबर नवा विचार, नवा दृष्टीकोन देण्याची बौद्धिक क्षमता आणि इतर कार्य बघून ते एकदम अचंबित झाले. डॉ.जोशींनी घडवलेली सुसंस्कृत माणसे जी समाज जीवनात शिस्त निर्माण करणार आहेत आणि या सामाजिक शिस्तीतून उभे राहणार आहे एक राष्ट्र जे जगाचे नेतृत्व तर करेलच पण संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची ताकद असलेले तिसरे महायुद्धदेखील थोपावेल असा त्यांचा मानस आहे आणि तो खरा आहे.\nसौ. पुष्पा त्रिलोकेकर, श्री. प्रदीप वर्मांच्या पत्नी, गेली साडेपाच दशके मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुष्पाताईंचा लेख ‘प्रिय बापू आगाऊपणा करू का थोडा” वाचतांना खुपच उपयुक्त माहिती देऊन गेला. डॉ.अनिरुद्ध जोशीं हे “रॅशनल” विचारांचा जोडणारा महत्वाचा दुवा असल्यामुळे सौ.पुष्पाताई त्रिलोकेकर डॉ.जोशीशी जगातील कुठल्याही विषयावर बोलत असतं जसे राजकारण, इतिहास, विज्ञान, धर्मसंकृती, मानवीस्वभाव नी व्यवहारपर्यंत, यातूनच डॉ. अनिरुद्धांचे वेगळेपण आणि वाचनाचा व्यासंग ठळकपणे दिसून येतो.\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t227 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nजगदीश अनंत पटवर्धन यांचे साहित्य\nप्लॅस्टिकचा शोध आणि बोध \nबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nधुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/unmute-the-te-circular-patanjali-reference/01221723", "date_download": "2021-09-22T22:58:20Z", "digest": "sha1:URDHOJ4XAF5E2NXRRW6SOGK7ONZ2PT6X", "length": 6029, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "'पतंजली'संदर्भातील 'ते' परिपत्रक तातडीने रद्द करा!: विखे पाटील - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » ‘पतंजली’संदर्भातील ‘ते’ परिपत्रक तातडीने रद्द करा\n‘पतंजली’संदर्भातील ‘ते’ परिपत्रक तातडीने रद्द करा\nमुंबई: राज्य शासनाच्या सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून भाजप आणि शिवसेनेचे सरकार मूठभर उद्योगपतींसाठीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, हे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे नसून, मूठभर धनिकांचे असल्याचे आम्ही वारंवार जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. शासकीय सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून आमचे म्हणणे पुन्हा एकदा पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे.\nया सरकारच्या काळात राज्यातील महिला बचत गटांच्या खच्चीकरणाचे काम सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेसारखी ग्रामीण भागात सहजपणे रोजगार उपलब्ध करून देणारी योजना या सरकारला योग्यपणे राबवता आलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचेही या सरकारला जमलेले नाही. मात्र, निवडक खासगी उद्योगपतींचा गल्ला भरून देण्याचे काम हे सरकार चोखपणे बजावते आहे, अशीही टीका विखे पाटील यांनी केली.\nया परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारने विशिष्ट कंपन्यांप्रती आपले झुकते माप सिद्ध केले आहे. एकिकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा घोषा लावायचा आणि दुसरीकडे विशिष्ट कंपनीला जणू शासन मान्यता देऊन नवउद्योजकांना हतोत्साहित करायचे, असे या सरकारचे दुटप्पी धोरण आहे. विशिष्ट कंपनीची उत्पादने शासकीय सेवा केंद्रातून विकणे म्हणजे इतर उद्योगांवर विशेषतः छोट्या उद्योजकांवर मोठा अन्याय केल्यासारखेच असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.\nसरकारला करावयाची कामे तर या सरकारला निटपणे करता येत नाही. अनेकदा राज्य सरकारची कामे न्यायालयांनाच करावी लागत असल्याचे दिसते. असे असताना निदान जी कामे सरकारची नाहीत, ती तरी सरकारने करू नयेत, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी लगावला.\n← बकाया 650 करोड़, राज्य सरकार…\nराज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6869", "date_download": "2021-09-22T23:27:17Z", "digest": "sha1:VM3T4OG5EBKR74RUEYHMTK7S2F4NMS3E", "length": 15072, "nlines": 212, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय :मुख्यमंत्री - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठ�� चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome Breaking News येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय :मुख्यमंत्री\nयेत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय :मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.\nआपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. लॉकडाउन नको असेल तर नियम पाळा. येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल.असं देखील त्यांनी सांगितलं आहे.\nतसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.\nPrevious articleपंचांग पाहले, शुभ मुहूर्त शोधलं , लगीन ठरलं, मग का असं विपरीत घडलं…\nNext articleआ. फुंडकर यांनी इतिहास घडवला; जे मोठ्या शहरात शक्य नाही ते ग्रामीण भागात घडलं\nवाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनिर्दयी पित्याने केलं पोटच्या मुलास ठार\nलग्नानंतर नवरी आठ दिवसातच झाली गायब, बुलढाणा येथील नवरीने लावल्या जालण्याचा नववदेवाला वाटाण्याच्या अक्षदा\nअब्बू जब देखो तब कंप्यूटर पे लगे रहते है, अशी चिमुकलीची तक्रार…\nस्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय तर विभागात प्रथम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5724", "date_download": "2021-09-22T23:06:26Z", "digest": "sha1:IR2LGLZU6XOCYMFRZ6KOY6TS6MOSJALX", "length": 6552, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा फुले ब्रिगेडच्या वतीने सत्कार", "raw_content": "\nबहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा फुले ब्रिगेडच्या वतीने सत्कार\nकोरोना व महागाईच्या संकटात गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे बोरुडे यांचे कार्य कौतुकास्पद -दिपक खेडकर\nअहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल फुले ब्रिगेडच्या वतीने त्यांचा माळीवाडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भूतारे, विष्णूपंत म्हस्के, किरण जावळे, नितीन डागवाले, महेश सुडके, मोहित सत्रे, विक्रम बोरुडे, गणेश शेलार, प्रसाद बनकर, गणेश जाधव, विकास खेडकर, प्रविण वारे, विश्वास शिंदे, श्रीकांत आंबेकर, आशिष भगत आदी उपस्थित होते.\nदिपक खेडकर म्हणाले की, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम केले. कोरोना व महागाईच्या संकटात माणुसकीच्या भावनेने अनेक गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे अविरत सुरु असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील ते कटिबध्द राहणार आहेत. कार्य करण्याची तळमळ असल्यास तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवितो. याप्रमाणे बोरुडे यांचे समाजात सर्वसमावेशक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे यांनी इतरांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेऊन समाजात योगदान देत आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/wife-murdered-husband-nagpur-252831", "date_download": "2021-09-22T23:37:34Z", "digest": "sha1:VSKRJRV3FI5BT6RVNVOHS6SLYGKHKKV4", "length": 10890, "nlines": 141, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे", "raw_content": "\nअलका अनेकदा रात्रभर कुठेतरी निघून जात होती. त्यामुळे सिद्धार्थची चिडचिड होत होती. या प्रकारामुळे सिद्धार्थ तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांत नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे शेजारी ही त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करायचे.\nअरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे\nनागपूर : ती 35 वर्षांची असून, पती व मुले आहेत. तरीही तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. तिने पती व मुलांना सोडून दुसऱ्यासोबत \"लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्यास सुरुवात केली. दोन पुरुषांशी संबंध ठेऊनही तिचे मन काही भरले नाही. त्यामुळे तिने तिसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती रात्रीअपरात्री घराबाहेर पडयची अन् पहायचे परतायची. सायंकाळी घराबाहेर गेलेली पत्नी रात्रभर घरी न आल्यामुळे पतीने खलबत्त्याने ठेचून खून केला. ही थरारक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास वाडीत घडली. अलका सिद्धार्थ सोनपिपळे (वय 28, रा. सम्राट अशोक चौक) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. संशयित पती सिद्धार्थ प्रेम सोनपिपळे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे.\nक्लिक करा - Video : चला भिवकुंड... निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात साठवू\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ हा एमआयडीसीतील कंपनीत पेंटिंगचे काम करतो. तो पत्नी व मुलासह राहतो. त्याची ओ��ख विवाहित असलेली अलका हिच्याशी झाली. विवाहित असतानासुद्धा दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. अलकाने पती व मुलांना सोडून सिद्धार्थसोबत \"लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आंबेडकरनगरात किरायाने राहू लागले.\nअलका अनेकदा रात्रभर कुठेतरी निघून जात होती. त्यामुळे सिद्धार्थची चिडचिड होत होती. या प्रकारामुळे सिद्धार्थ तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांत नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे शेजारी ही त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करायचे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे अलका ही रात्रीला नऊ वाजताच्या सुमारास घर सोडून गेली. रात्रभर बाहेर घालविल्यानंतर पहाटे पाच वाजताच्या सुमारास परतली.\nअधिक माहितीसाठी - घरी कोणीही नसल्याचे पाहून तो आला दहा मिनिट अंगणात चर्चा केली आणि...\nत्यामुळे पतीने \"तू रात्रभर कुठे गेली आणि कुठे राहिली' असे म्हणून भांडण सुरू केले. दोघांमध्ये बुधवारी सकाळपासून भांडण सुरू होते. वस्तीतच शेजारी एकाघरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. डोक्यात संशयाचे भूत संचारलेल्या सिद्धार्थने दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरातील लोखंडी खलबत्याने अलकाच्या डोक्यावर हल्ला केला. खलबत्याच्या एका प्रहारानेच अलका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतरही आरोपी सिद्धार्थने पायाने तिच्या पोटावर व डोक्यावर मारले. त्यानंतर पुन्हा खलबत्याने डोके ठेचून अल्काची निर्घृण हत्या केली.\nहेही वाचा - काय घडले रेल्वे रूळावर, रूहीचा मृतदेह कसा काय\nठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली\nघराशेजारी अंत्यसंस्काराची सुरू असताना कुणाचेही याकडे लक्ष गेले नाही. घटनेनंतर आरोपी सिद्धार्थ हा बाहेरून कडी लावून पसार झाला. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्याने वाडी पोलिस ठाणे गाठून अलकाची हत्या केल्याची कबुली दिली. यावेळी कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना ऐकूण धक्का बसला. सिद्धार्थवर विश्वास ठेवून पोलिसांनी त्याचे घर गाठले असता घरात रक्ताचा सडा पडलेला दिसला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सिद्धार्थला अटक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5979", "date_download": "2021-09-22T23:27:55Z", "digest": "sha1:P4TJDNUZLWCCQGVOD5L5LU3SCKBGYRP5", "length": 16321, "nlines": 210, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "खुश खबर, 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार २६ जानेवारीच्या आत कृषीपंपासाठी वीज कनेक्शन! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome Breaking News खुश खबर, ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार २६ जानेवारीच्या आत कृषीपंपासाठी वीज कनेक्शन\nखुश खबर, ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार २६ जानेवारीच्या आत कृषीपंपासाठी वीज कनेक्शन\nमाजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट\nखामगाव : शेतकऱ्यांना वीज कंपनी बाबत असलेल्या विविध समस्यांसंदर्भात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता ब्रदीनाथ जायभाये यांची महावितरण कार्यालयात जाउन भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करतांना सानंदा यांनी सांगितले की, राज्याचे उर्जामंत्री नितीन राउत यांनी वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनाधिकृत कृशी पंप वीज जोडण्यांची २६ जानेवारीपर्यंत अधिकृतपणे जोडणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महावितरणने अशा कृषी पंपाची लवकरात लवकर अधिकृत वीज जोडणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा व जो अधिकारी,कंत्राटदार वीज जोडणीमध्ये हलगर्जीपणा करत असेल त्याची मंत्रीमहोदयांकडे तक्रार करुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.\nबैठकीदरम्यान माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी शेतक-यांच्या महावितरण संबंधी असलेल्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. कृषीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.ज्या गावातील विद्युत रोहित्र जळाले असेल तेथे तात्काळ नवीन रोहित्र बसविण्यात यावे, कोरोनामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे म्हणुन ज्या शेतकऱ्यांकडे वीज बील थकित असेल त्यांना महावितरणकडुन वीजबील भरण्याकरीता सवलत देण्यात यावी,थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्षन कापण्यात येवु नये तसेच महावितरणच्या अधिकारी,कर्मचारी वर्गाकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, वीज ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरणने तत्पर रहावे अशी सुचना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कार्यकारी अभियंता ब्रदीनाथ जायभाये यांना केली. यावेळी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,नगरसेवक किषोरआप्पा भोसले, माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर, बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देषमुख, मनोज वानखडे, शिवाजीराव पांढरे, निलेष देशमुख यांच्यासह महावितरणचे सहायक अभियंता आनंद देव,लेखापाल श्री वाघाळकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी व खाते प्रमुख उपस्थित होते.\nPrevious articleपंचतारांकित हॉटेलमध्ये ‘ गंदी बात’ : पोलिसांनी केली 8 अभिनेत्री, मॉडेल यांची सुटका\nNext articleट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nवाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनिर्दयी पित्याने केलं पोटच्या मुलास ठार\nखामगाव सर्वाधिक, आज इतके रुग्ण कोरोनाने बाधीत\nअखेर बदललं ‘संभाजी बिडी’चं नाव, वाचा नेमके झाले तरी काय\nहिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड\nनाशिकमध्ये दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/case-has-been-registered-against-shivsena-leader-rajendra-janjal-in-aurangabad-503607.html", "date_download": "2021-09-22T23:41:16Z", "digest": "sha1:A43LEAQVM6LNEZS3U6ULROGNMCOC3MUX", "length": 17015, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nशिवसेना नेते तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दखल करण्यात आलाय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऔरंगाबाद : शिवसेना नेते तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दखल करण्यात आलाय. लसीकरणावरून भाजप पदाधिकारी तथा माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याचा हा आरोप आहे. जंजाळ यांच्यासह इतर 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात जवारह पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (case has been registered against Shivsena leader Rajendra Janjal in Aurangabad)\nजवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nमिळालेल्या माहितीनुसार शिवसेन���चे काही कार्यकर्ते तसेच राजेंद्र जंजाळ यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला. या आरोपानंतर जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता जवाहर पोलीस ठाण्यात जंजाळ यांच्यासह इतर आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर औरंगाबादेत भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.\nनेमका प्रकार काय आहे \nभाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. शिवसेनेचे नेते राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात केंद्रे यांना घेऊन जात मारहाण करण्यात आली. त्यानंतर गोविंद केंद्रे यांची प्रकृती नाजूक झाली होती. त्यांना सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली होती. या आरोपानंतर शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले होते. तसेच केंद्रे यांना कोणतीही मारहाण केली गेलेली नाही, असा दावा शिवसेनेने केला होता.\nशिवसेना काय भूमिका घेणार\nदरम्यान, जंजाळ यांच्यासह इतर आठ ते दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nVideo : औरंगाबादेत शिवसेनेच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याला खरंच मारहाण शिवसेनेनं थेट सीसीटीव्ही फुटेज दिलं\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराष्ट्रीय 6 hours ago\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nSpecial Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा\nनाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची\nSpecial Report | संजय राऊत-चंद्रकांत पाटलांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चित्रा वाघ आक्रमक, महाविकास आघाडी सरकारकडे महत्वाची मागणी\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/bjp-leader-pankaja-munde-said-people-said-at-the-time-of-sister-birth-kul-was-drowned-504463.html", "date_download": "2021-09-22T22:54:21Z", "digest": "sha1:R3DFNU5BRKZD45RAWNNOWRBMDHVBP6G4", "length": 14292, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPankaja Munde | बहीण जन्मली तेव्हा लोक म्हणाले कुळ बुडालं\nभाजप नेत्या पंकजा मुंडे या आज परळीमध्ये होत्य��. पंकजा मुंडे यांनी श्रावणमास सण मैत्रिणींचा कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांनी लहानपणीची आठवण सांगितली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपरळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज परळीमध्ये होत्या. पंकजा मुंडे यांनी श्रावणमास सण मैत्रिणींचा कार्यक्रमाला हजेरी लावली. पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत फेरी काढली. मोंढा मार्केट परिसरातील हॉटेल मध्ये पंकजा मुंडे यांनी चहाचा आस्वाद घेतला. परळीत एक तासापासून मदत फेरी सुरू होती. पंकजा मुंडे यांच्या मदत फेरीला नागरिकांनी चागंला प्रतिसाद दिला. श्रावणमास सण मैत्रिणींचा या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी त्यांची एक आठवण सांगितली. पंकजा मुंडे यांच्या एका बहिणीच्या जन्मावेळी त्यावेळच्या महिलांची कुळ बुडालं अशी चर्चा सुरु होती, असं त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की त्यांच्या आईनं असं काही नसतं असं सांगितलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या नावामध्ये आईचं नाव लावतात हे कौतुकास्पद असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराष्ट्रीय 5 hours ago\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 7 hours ago\nSpecial Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा\nनाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची\nSpecial Report | संजय राऊत-चंद्रकांत पाटलांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक न��करीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:46:11Z", "digest": "sha1:Q2UYJMBGMRCY7QR3JUKRQ53HX7PQU4ZD", "length": 3378, "nlines": 87, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "जनगणना | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसर्व जनगणना नागरिकांची सनद\nपहा / डाउनलोड करा\nजनगणना 2011 हस्तपुस्तिका भाग अ 23/03/2018 पहा (8 MB)\nजनगणना 2011 हस्तपुस्तिका भाग ब 22/03/2018 पहा (5 MB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5725", "date_download": "2021-09-22T23:22:44Z", "digest": "sha1:CD2RPMBILJAV6BZOTUUB42KZEAOGUBXJ", "length": 7747, "nlines": 29, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "\"ढिशक्याव\" चित्रपटाचे पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार!! दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा \"ढिशक्याव\" चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस", "raw_content": "\n\"ढिशक्याव\" चित्रपटाचे पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा \"ढिशक्याव\" चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस\nविनोदी आणि विसंगत कथानक घडणार ढिशक्याव चित्रपटातून\nपुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे:\nलॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोरा ढिशक्याव चित्रपट. विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन हा चित्रपट सिनेसृष्टीत रुजू होण्यास सज्ज झाला आहे. विनोदासह या चित्रपटाच्या कथेला जोड मिळाली आहे ती रोमँटिक कथेची. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधणारा आणि नाद या शब्दाला धरून कथानक रंगवणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टर मध्ये उभी असलेली सुंदर, अदाकारी अभिनेत्री आणि बंदूकीसह पोस्टर मध्ये दाखवण्यात आलेला हात नक्की कोणत्या कलाकारांचा आहे हे गुपित भंडावून सोडणारे आहे.\nदिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ढिशक्याव हा चित्रपट मूळचे लातूरला राहणारे निर्माते मोहम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर यांनी निर्मित केला असून त्यांचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पण नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. याशिवाय दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांची ही निर्मिती असून राजीव पाटील, सुनील सूर्यवंशी आणि उमाकांत बरदापुरे यांची सह निर्मिती असलेला हा विषयघन चित्रपट आहे. प्रीतम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्मिता अशी दुहेरी कामगिरी या चित्रपटासाठी बजावली आहे. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांच्या खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर त्यांचा हा चौथा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. \"ढिशक्याव\" चित्रपटाच्या पोस्टर लाँच नंतर उत्सुकता लागून राहिली आहे ती कलाकारांची. नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, ते कोणती भूमिका साकारणार याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. चित्रपटाचे पोस्टर पाहता लागलेली उत्कंठा नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-09-22T22:57:58Z", "digest": "sha1:KPRSQWWO3DECM6ZVKXFXUCQPPAZPNNFN", "length": 3853, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नांजिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(नानजिंग या पानावरून पुनर्निर्देशित)\nनांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात वसलेले एक शहर आहे.\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ४९५\nक्षेत्रफळ ६,५९८ चौ. किमी (२,५४८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)\n- घनता १,१२४ /चौ. किमी (२,९१० /चौ. मैल)\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nनांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/dhule-the-district-police-superintendents-office-and-pulses-shone-during-the-campaign/", "date_download": "2021-09-23T00:24:02Z", "digest": "sha1:K5LWDMSCCE32KEL66TMHWNJFZHPY7AMK", "length": 15973, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे: स्वच्छता मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व दालने चकाकली |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nधुळे: स्वच्छता मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व दालने चकाकली\nधुळे (तेज समाचार प्रतिनिधि). जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला त्यानंतर लगेचच अवैध धंद्यांवर धाडीसत्र सुरू केले यामुळे अवैध धंदे वाल्यांचे कंबरडेच मोडले.\n‘एकीचे बळ मिळते फळ ‘या उक्तीप्रमाणे आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.माणसाच्या मनगटात ताकद असते त्याप्रमाणे पोलीस ठरवतो ते करून दाखवतो सगळ्यांचे सहकार्य लाभले तर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सगळ्यांनी एकदिलाने एकजुटीने कार्य केले पाहिजे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील हाच संदेश या स्वच्छता मोहीमेतून धुळेकर नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिला.\n‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ याअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज मंगळवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सकाळी सात ते नऊ दोन तासांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागातील दालनातील कर्मचाऱ्यांनी झाडलोट करून कचरा व धुळ गोळा केली. जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधिकारी यांनी हि स्वच्छता मोहीमेत सहभाग घेत हातात झाडू घेऊन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सोबत स्वच्छता केली. बऱ्याच महिन्यांपासून कार्यालयातील फाईलवरील धुळ व कचरा सात झाला नव्हता तो या मोहिमेतून स्वच्छतेतून साफ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेतून अधिकारी व कर्मचारी यांना आनंद मिळाला. दालने ही स्वच्छतेमुळे चकाचक झाली.\nस्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय आवारात अधिकारी व कर्मचारी एकत्र झाले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर भुजबळ यांनी या मोहिमेतून अधिकारी व कर्मचारी यांना काय साध्य झाले याविषयी आपले मत व्यक्त करण्यास संधी दिली. चांगला उपक्रम आहे आम्हाला ही चांगली सवय लागली.चांगला पायंडा घातला असे मत तीन,चार कर्मचारी अधिकारी यांनी व्यक्त केले .\nअप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ यांनी स्वच्छते विषयी माहिती देताना सांगितले की आपण गुटखा खातो.व आवारात थुंकतो अस्वच्छता होते. थुंकी वाटे संसर्गजन्य रोग पसरतो गुटखा खाल्ल्याने आरोग्याला अपाय होतो गुटखा खाऊ नका.स्वच्छता राखा असे आव्हान केले.\n‘स्वतःच्या घरापासून’आपण हि सुरुवात करतो आहोत. पोलीस कर्मचारी हा कुठल्या कार्याला नाही म्हणत नाही सदैव त्यांचा होकार असतो. माणसाच्या मनगटात ताकद असते. पोलिस कर्मचाऱ्याच्या हि मनगटात चांगली ताकद आहे. सगळे एकजूट होऊन चांगले कार्य करून दाखवू जिल्ह्यापासून सुरुवात केलीये अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे पालन करून त्या-त्या भागातील व त्याच्या तालुक्यातील पोलीस स्टेशन आवारात हि मोहीम राबवतील स्वच्छ ठेवतील.कार्यालय स्वच्छ असले तर आपल्याला कार्य करण्यास प्रसन्नता वाटते. गुटखा खाऊ नका आवारात थूंकू नका. अस्वच्छता होईल असे करू नका. असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .500 रुपये दंड करण्यात येईल. व्यसनांपासून कर्मचारी-अधिकारी दूर रहावे.संसर्गजन्य रोग होऊ नये याकरता ही स्वच्छता मोहीम आपण राबविली या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी हे शक्य झाले. स्वच्छतेचे विषयी जनजागृतीसाठी फलक लावण्यात येतील. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.\nस्वच्छता मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, व 20 अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील 35 कर्मचारी आणि पोलीस महिला व पुरुष असे 100 कर्मचारी उपस्थित होते.\nआयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यातील लाच खोर उपनिरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने जाळ्यात\nधुळे: तिरंगा चौकातील नजीम नगरातील पत्रटी घरातून लाखोंची रोकड सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले\nशिरपूर: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई\nधुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 240\nशिरपूर व साक्री येथील रेशन दुकानांवर कारवाई अनामत रक्कम जप्त\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-22T22:50:02Z", "digest": "sha1:FXBR2SQOG26GWB7A6KM35UXKXQXBQVVM", "length": 5328, "nlines": 81, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "कसे पोहोचाल? | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्�� आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nजळगाव विमानतळ हे शहरापासून 6 कि.मी. अंतरावर आहे तसेच जळगावहून जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औरंगाबाद येथे उतरल्यावर, आपल्याला 160 किमी रस्त्याने प्रवास करावा लागेल ज्यास 4 तासापेक्षा कमी वेळ लागतो. जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे जळगावपासून साधारण 410 किलोमीटर अंतरावर आहे.\nजळगाव रेल्वे जंक्शन (जेएल) जे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, नवजीवन एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस इत्यादीद्वारे नवी दिल्ली, बंगलोर, म्हैसूर, लखनऊ, चेन्नई, कन्याकुमारी, पुरी, अहमदाबाद, जयपूर आणि पटना या शहरांशी जोडलेले आहे.\nखाजगी आणि सार्वजनिक बस जळगाव पर्यंत व पासून प्रवास करण्यासाठी भरपूर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म.रा.मा.प.म.), राज्य बस सेवा, जळगाव पासून महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कार्यरत आहे. एमएसआरटीसी कडे जळगाव आणि इंदोर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सूरत आणि अनेक इतर शहरांशी जोडलेले आहे.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/top-most-dangerous-women-criminal/", "date_download": "2021-09-22T22:49:47Z", "digest": "sha1:WKIBHHTWS3F3UGUHT4NCGHDKSN422KQA", "length": 12666, "nlines": 143, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "गुन्हेगारी जगतातील या ३ सर्वांत क्रूर महिला गुन्हा करण्यात आघाडीवर होत्या.. - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome कोल्हापुरी व्हायरल गुन्हेगारी जगतातील या ३ सर्वांत क्रूर महिला गुन्हा करण्यात आघाडीवर होत्या..\nगुन्हेगारी जगतातील या ३ सर्वांत क्रूर महिला गुन्हा करण्यात आघाडीवर होत्या..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nगुन्हेगारी जगतातील या ३ सर्वांत क्रूर महिला गुन्हा करण्यात आघाडीवर होत्या..\nआजपर्यंत तुम्ही पुरुष गुंडांबद्दल ऐकले आणि पाहिले असेल. पण आज या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला गुन्हेगारीच्या जगातील तीन सर्वात धोकादायक महिलांची ओळख करून देणार आहोत, ज्यांच��� गणना आज गुन्हेगारीच्या जगातील सर्वात धोकादायक महिलांच्या यादीत केली जाते. चला तर मग जाणून घेऊया या महिलांविषयी.\nमारिया लिओन: या यादीत सर्वांत पहिली आहे ती म्हणजे मारिया लिओन. मारिया लिओन मूळची लॉस एंजेलिसची आहे आणि या गुंड महिलेला मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या माफिया डॉन ला चियाचा पाठिंबा आहे. मारिया लिओन 13 मुलांची आई होण्याबरोबरच लॉस एंजेलिसची सर्वात धोकादायक गुन्हेगार आहे.\nआपण अंदाज लावू शकता की तिला याच कारणामुळे लॉस एंजेलिसमधील धोकादायक गुन्हेगारांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. मारिया लिओन अंमली पदार्थ आणि मानवी शरीर तस्करी सारख्या अनेक गुन्हेगारी कृत्ये करते आणि ती आजपर्यंत कधीच पकडली गेली नाही.\nअर्चना बालमुकुंद शर्मा (किडनॅपिंग क्वीन): अर्चना बालमुकुंद शर्मा उर्फ किडनॅपिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी मूळची भारताची आहे आणि ती बबलू शर्मा टोळीचा भाग आहे. अर्चनाविरुद्ध अपहरण, खंडणी आणि खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलीस अनेक वर्षांपासून अर्चना शर्माचा शोध घेत आहेत पण तिचाकोणताही मागमूस नाही. बातमीनुसार, असे मानले जाते की अर्चना अजूनही परदेशातून आपले साम्राज्य चालवत आहे.\nडॉन ला चीन: डॉन ला चायना हे गुन्हेगारीच्या जगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. ही गुंड महिला जगातील अव्वल गुंडांच्या यादीत ओळखली जाते. मारिया लिओनसह इतर अनेक गुन्हेगारांनातिने पाठिंबा दिला असून ही सगळी गुन्हेगार मंडळी तिच्याच नेतृत्वात काम करतात.\nडॉन ला चाइनाविरोधात सुमारे 180 खून आणि इतर अनेक गुन्हेगारी कृत्यांसाठी अनेक देशांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ती जगातील सर्व गुंडांपैकी सर्वात रागावलेली आणि निष्काळजी महिला मानली जाते आणि ती तिच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मारते, जरी ते स्वतः टोळीचे सदस्य असले तरीही.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..\nहि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी\nPrevious articleजगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….\nNext articleया राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवाह,10 पैकी ९ लोक होतात यशस्वी…\nवयाच्या 11 व्या वर्षी आपल्या वड��लाची डेअरी सांभाळणारी मराठमोळी श्रद्धा आज दरमहा 6 लाख रुपये कमवत आहे.\nशोले चित्रपटातील सांभाच्या पोरी एखाद्या विश्वसुंदरी पेक्षा कमी नाहीयेत, मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर..\nया मुलीच्या शरीरातून घामाऐवजी निघतेय रक्त, स्वतः डॉक्टरही आहेत हैराण…\nही चूक झाली नसती तर काल चेन्नई नाही तर मुंबई जिंकली...\nक्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा. ===== ही चूक झाली नसती तर काल चेन्नई नाही तर मुंबई जिंकली असती आयपीएलचा सामना..पोलार्डचं कुठे...\nसूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका; अन्यथा वाढतील तुमच्या समस्या\nअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय,बॉलीवूडसह सर्वच कलाकार झाले हैराण..\n दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डला मिळतो एवढा पगार, वाचून डोळे फिरतील..\nतुम्हीही लहान मुलांना हेडफोन लावत असाल तर व्हा सावधान, होऊ शकतात...\nया तीन स्टार अभिनेत्यांनी ऑफर ठोकरल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या हाती पडली...\nया 4 राशींचे लोक लग्न करण्यास कधीही उत्सुक नसतात, हे आहे...\nअपघातामुळे कोमात गेलेल्या अमजद खानच्या मदतीला अमिताभ बच्चन कसे गेले धावून;...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/young-ias-to-work-in-cm-office/", "date_download": "2021-09-22T23:08:08Z", "digest": "sha1:7XGWXKHJR6EAZMSNBXP7WPQUC7WKKQT2", "length": 15988, "nlines": 102, "source_domain": "khaasre.com", "title": "सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी...", "raw_content": "\nसर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…\nin प्रेरणादायी, नवीन खासरे\nतेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नुकतेच अतिरिक्त सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. यामागचे कारण असे की स्मिता या���नी खूप कमी वयात म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी आयएएसची परीक्षा पास केली होती. त्यांचे आतापर्यंत चे कामकाज एवढे चांगले राहिले आहे की प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत असतो. त्यांच्या सेवेला आता १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘द पिपल्स ऑफिसर’ म्हणून ओळखले जाते.\nआतापर्यंत स्मिता यांनी वारंगल, विजाग, करीम नगर, चित्तुर या जिल्ह्यात काम केले आहे. तिथले लोक आजही त्यांच्या कामामुळे त्यांची आठवण काढत असतात. त्या जिथे जिथे काम करतात तिथे त्यांची वेगळीच छाप आतापर्यंत त्यांनी पाडली आहे. मूळच्या बंगालच्या दार्जिलिंग येथील असणाऱ्या स्मिता यांचे वडील आर्मी मध्ये होते. त्यामुळे त्यांना देशातील विविध भागात राहायला मिळाले. यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सुद्धा असेच झाले. त्यांचे वडील कर्नल पी.के. दास हे सेवेतून रिटायर्ड झाल्यानंतर हैद्राबाद मधेच स्थायिक झाले. त्यामुळे स्मिता यांनी आपली १२ वि चे शिक्षण हैद्राबाद मधील सेंट एेन्स मधून केले आणि सेंट फ्रांसिस कॉलेजमधून त्या कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाल्या.\nस्मिता या १२ वी मध्ये ISC बोर्डाच्या टॉपर होत्या. यूपीएससीच्या सिव्हिल परीक्षामध्ये सुद्धा त्यांना ४ थी रँक मिळाली होती. त्यावेळी त्या फक्त २३ वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित आयएएस ची नोकरी जॉईन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पण स्मिता म्हणतात की त्यांचे कामच त्यांच्यासाठी खरे काम आहे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्या आयएएस बनाव्यात. यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लगेच सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली.\nनिकाल लागल्यानंतर त्यांना त्या देशातून ४ थी रँक मिळवून पास झाल्याची बातमी मिळाली. आयएएस मध्ये चांगली रँक मिळाल्याने त्यांना हैद्राबाद हे केडर मिळाले. त्यावेळी आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. त्यांना वारंगल येथील नगर परिषद आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली. तिथे त्यांनी ‘फंड योर सिटी’ या नावाने एक योजना चालू केली. नक्षलवादी प्रभावित त्या भागात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सहकार्य करण्याचे अपील केले. तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला. स्मिता यांच्या असलेल्या चांगल्या हेतूमुळे त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला.\nवारंगल मध्ये काम केल्यानंतर त्यांना करीमनगर जिल्ह्यात जबाबदारी मिळाली. हा तेलंगणा मधील एक मागास जिल्हा मानला जायचा. २०११ मध्ये त्यांना करीमनगरचे जिल्हाधिकारी नेमण्यात आले. तिथे त्यांनी आरोग्य सेवा व शिक्षण सेवा बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अम्मा लालना या नावाने एक योजना आणत तेथील सरकारी दवाखान्यात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर गरोदर महिलांसाठी सुद्धा मोफत तपासणी शिबीर राबवले.\nअगोदर रूग्ण सरकारी दवाखान्यात येण्यास टाळत असत व स्मिता यांनी रुग्णांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्या प्रत्येय दवाखान्यात स्काइप सुविधा वापरून लक्ष ठेवत होत्या. गरीब महिलांना खाजगी रूग्णालयात ३०-३० हजार रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अम्मा लालना ही योजना राबविल्याची माहिती स्मिता यांनी दिली. स्मिता यांनी फकीर रुग्णालयातील सुविधाच नाही तर साफ स्वच्छता टिकवण्यासाठी सुद्धा खूप लक्ष दिले. चांगले उपकरणे त्यांनी सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले. आज पूर्ण राज्यात स्मिता यांचे मॉडेल पाळले जाते. त्यांनी यासोबतच शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप भरीव कामगिरी केली त्यामुळे त्यांना पीपल्स ऑफिसर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता या गरजू लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत. असे कधीच नाही व्हायचे की एखाद्याला त्यांची गरज आहे आणि त्या भेटल्या नाही.\nजिल्हाधिकारी म्हणून त्या रोज २००-३०० लोकांना भेटत असत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवत असत. यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असायचे व सरकारी कार्यालयाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलायचा. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर त्यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाली आहे. इतक्या कमी वयात इथे पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.\nत्यांचा विवाह एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत झाला आहे जे की त्यांच्या बॅच चे आहेत. त्यांनी सोबतच मसुरी येथे ट्रेनिंग पूर्ण केली होती. तिथे ते मित्र बनले आणि दोन्ही परिवाराच्या मर्जीने पूढे त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुलं पण आहेत. मुलांना वेळ देण्याविषयी त्यांनी सांगितले की आम्हाला जे आवडायचं ते आम्ही नि���डलं आहे, मग मुलांना खूप कमी वेळ मिळतो. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि मुलींसाठी त्यांचे एक प्रेरणा आहे. पण त्यासाठी त्याग सुद्धा करावा लागतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा: २ खोलीच्या घरात राहून पूर्ण केले आई वडिलाचे स्वप्न, चारही बहीण भाऊ बनले IAS-IPS.\nवाचा: मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…\nकथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची…\nटोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग…\nटोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग…\nPingback: एका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट...\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5726", "date_download": "2021-09-22T23:37:52Z", "digest": "sha1:SIC3Y3QPZIPSQCRWXFHGQ5GXYDLAUCGI", "length": 3726, "nlines": 27, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "निधन वार्ता!! द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे यांचे निधन....!", "raw_content": "\n द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे यांचे निधन....\nपाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथील द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे ( वय ७५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले असून त्या धार्मिक प्रवृतीच्या होत्या त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती, तीन मुले , एक मुलगी , सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. भोकर ता . श्रीरामपुर येथिल जगदंबा प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य कृष्णनाथ काकडे याच्या माताश्री होत्या .\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यु��� यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/the-woman-hit-the-young-man-on-the-head-with-a-stick", "date_download": "2021-09-23T00:12:37Z", "digest": "sha1:3KXEHGFRJVK7BINBJHHD3W7TNXLF33YK", "length": 2771, "nlines": 24, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The woman hit the young man on the head with a stick", "raw_content": "\nमहिलेने तरुणाच्या डोक्यात मारली काठी\nसमतानगरातील घटना, रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल\nशहरातील समतानगर येथे फोन लावण्याच्या कारणावरुन महिलेने वाद घालत तरुणाला त्याच्या घरासमोरच डोक्यात लाकडी दांडक्याने मारहा करत दुखापत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी माहराण करणार्या महिलेविरोधात रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) गुन्हा दाखल झाला आहे.\nशहरातील समतानगरातील भैय्या गल्ली येथे मुकेश रविंद्र माळी वय ३२ हार तरुण वास्तव्यास आहे. तो हमाली काम करुन उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी सायंकाळी मुकेश माळी हा घरासमोर उभा असतांना फोन लावण्याच्या कारणावरुन गल्लीतील महिला ललीता दिपक शिरसाळे हिने मुकेश सोबत वाद घातला. तसेच लाकडी दांडा मुकेशच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. यात मुकेश हा जखमी झाला. याप्रकरणी मुकेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरुन ललीता शिरसाळे रा. भैय्या गल्ली, समतानगर हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5727", "date_download": "2021-09-22T23:47:54Z", "digest": "sha1:IBM6FQI5XBUFOCCX75Y7BFIUDOWTJGAQ", "length": 5668, "nlines": 27, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "दौंड ग्रामीण भागात एका दिवसात 16 तर शहरात 5 रुग्ण,3 दिवसात 33 कोरोना रुग्ण,17 वर्षाची मुलगी कोरोनाग्रस्त", "raw_content": "\nदौंड ग्रामीण भागात एका दिवसात 16 तर शहरात 5 रुग्ण,3 दिवसात 33 कोरोना रुग्ण,17 वर्षाची मुलगी कोरोनाग्रस्त\nविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :\nदौंड तालुक्यातील ग्रामीण भागात एका दिवसात तब्बल 16 रुग्ण सापडले आहेत तर शहरी भागात पाच रुग्णांची वाढ झाली आहे, तर तीन दिवसांमध्ये तब्बल 33 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत, नानवेज किडगाव पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला असून खडकी येथे 5 तर खानोटा येथे 3 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सौ सुरेखा पोळ यांनी दिली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे अँटी जण तपासणीमध्ये शहरांमध्ये पाच ग्रामीण भागामध्ये पाच असे दहा रुग्ण सापडले आहेत, यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे, किशोर रुग्ण 17 ते 55 वयोगटातील आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे, 33 जणांचे rt-pcr घेतले आहेत त्यांचे रिपोर्ट उद्या मिळतील अशी माहिती डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी दिली, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे, आज शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये एकवीस रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाची व्याप्ती वाढत चालली आहे हे लक्षात येते,तरी जनतेने बेफिकिरी न दाखवता शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trekit/trek-diary-30-1054418/", "date_download": "2021-09-23T00:33:50Z", "digest": "sha1:UI6TIBOH2OQEJ6US33I3ZBA7GDIBV45V", "length": 15336, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ट्रेक डायरी: बांधवगड दर्शन – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nट्रेक डायरी: बांधवगड दर्शन\nट्रेक डायरी: बांधवगड दर्शन\nधकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत.\nधकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com\n‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २१ ते २५ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. या सहलीमध्ये जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.\nमहाराष्ट्रातील साडेतीनशे दुर्गाविषयी आपण साऱ्यांनीच ऐकलेले आहे. मात्र मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे २८ डिसेंबर, ४ जानेवारी मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफरीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा निलाक्षी पाटील (९८१९१०६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.\nपुण्यातील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेतर्फे दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ येत्या २८ डिसेंबर रोजी लोहगड-विसापूरवर ‘फोर्ट मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. लोहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून २८ रोजी सकाळी सात वाजता या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. खुला गट आणि हौशी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संजय गवळी (८०८७६२८६५६) किंवा सुधीर निगडे (८०८७४२७५२३) यांच्याशी संपर्क साधावा.\nरायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने २६ ते २८ डिसेंबर दरम्यान किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत दुर्ग अभ्यासकांच्या उपस्थितीत रायगडाची माहिती आणि दर्शन घडणार आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र (९७७३०५२२००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nकास – महाबळेश्वर भ्रमण\n‘द लार्क’ संस्थेतर्फे सातारा जिल्ह्य़ातील कास ते महाबळेश्वर या निसर्ग भटकंतीचे आयोजन केले आहे. ऐतिहासिक काळातील या राजमार्गाने होणाऱ्या या भटकंती दरम्यान कोयनेचा जलाशय, जंगल, निसर्गाचे दर्शन होणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सागर गायकवाड (९८८१३४६२४३) यांच्याशी संपर्क साधावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरवि��ारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/sunday-28-march-2021-daily-horoscope-in-marathi-128364005.html", "date_download": "2021-09-22T23:54:05Z", "digest": "sha1:DPN3SYZLUKP4YQUJSTITXLPA43I7NX74", "length": 7776, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sunday 28 March 2021 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार\nरविवार 28 मार्च 2021 रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. आजच्या शुभ योगाच्या प्रभावाने सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...\nमेष: शुभ रंग : क्रिम | अंक : २\nप्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.\nवृषभ: शुभ रंग : केशरी | अंक : ८\nबेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.\nमिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : २\nउद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल.\nकर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १\nकामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. क��टुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.\nसिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९\nआपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे .\nकन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २\nअती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका\nतूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७\nआज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नको.\nवृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ३\nकष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.\nधनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ५\nप्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.\nमकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६\nधंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहता येईल.\nकुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १\nआज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.\nमीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २\nकाहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. आज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T23:55:14Z", "digest": "sha1:3QYDRGOCDOTJYXTPU5XVFFZJ2K2KZYHX", "length": 4281, "nlines": 99, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "भरती | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nतलाठी भरती २०१९-सामाईक प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी\nकागदपत्र पडताळणीकामी बोलविण्यात आलेले तथापि सामाईक प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी\nएसईबीसी खेळाडू उमेदवार अपात्र घोषित\nउमेदवार ���िवड आणि निवड यादीतून वगळणे संबंधी पत्र\nउमेदवाराचे उपविभाग वाटप पत्र\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5728", "date_download": "2021-09-22T23:57:53Z", "digest": "sha1:CZG7DADT6GHI7COZDDCBOLAVS5R7EQZO", "length": 8172, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "सचिन पोटरे यांनी घराच्या सातशे स्केअर फुट टेरेस वर फुलवली बाग व शेती", "raw_content": "\nसचिन पोटरे यांनी घराच्या सातशे स्केअर फुट टेरेस वर फुलवली बाग व शेती\nकर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे :\nकर्जत -नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधे भाग घेतला असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे आणि त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा पोटरे यांनी माझा कचरा माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत घरातील ओला कचरा व सुका कचरा यावर फुलवली तीनशे झाडांची बाग ७०० स्क्वेर फुट टेरेसच्या एरिया वर तीनशे झाडांची बाग लाऊन घरातील रोजचा ओला कचरा व सुका कचरा यावर प्रक्रिया करून त्याचं कंपोस्ट खत तयार करून या सर्व झाडांना व रोपांना या सेंद्रिय खतांमुळे चांगली व पौष्टिकता मिळून झाडांची चांगली वाढ होऊन रोज सेंन्द्रिय फळे व भाज्या खायला मिळत आहेत. रोज रासायनिक खतांचा वापर करून आपण खात असलेल्या भाज्या व फळ यापासून थोडीफार का होईना सुटका मिळत असून या टेरेस गार्डनवर अनेक फळांची झाडे असुन यात आंबा, चिकू, सिताफळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर, इत्यादी फळांच्या झाडांची लागवड असून भाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, शेपू, पालक, वांगी, टमाटे, काकडी, हादग्याची फुले, वाल, तांदूळसा, चिघळ, इत्यादी भाज्या असुन यामधे दुर्मिळ व औषधी अशी पाथरी ची भाजी, तसेच औषधी वनस्पती मध्ये कृष्ण तुळस , रान तुळस ,गवती चहा पुदिना , पानफुटी , शोभेच्या झाडांमध्ये विविध रंगीबेरंगी गुलाब , रानचाफा , सोनचाफा,मोगरा ,इत्यादी तसेच सर्व प्रकारच्या रेनलिली, विविध प्रकारचे जास्वंद ,शेवंती , चिनी रातराणी ,तागडा ,निशिगंध गुलाब ,गोकर्ण ,सदाफुली , कागदी फुले विविध फुलांची झाडे व रोपे आहेत. यामध्ये पिंपळ ,कडुनिंब ,व इतर फळांच्या झाडांवर बोन्साय चा प्रयोग चालू असून विविध ऋतूंमध्ये ही फळे खायला मिळत आहेत असे पोटरे यांनी सांगितले . या टेरेस वरच्या बागेत रोज अनेक प्रकारचे पक्षी येत असून या पक्षांना पाणी आणि धान्य खाण्यासाठी ठेवल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची सोय होत आहे. तसेच याच गार्डनमध्ये मधमाशांचे पोळ तयार झाले असून या मधमाशांचा मुळे नैसर्गिकरित्या परागीकरण होऊन फुलांची संख्या ही वाढत आहे.\nपर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व आपला घरातील कचरा घरातच त्याच्यावर प्रक्रिया करून आपले शहर स्वच्छ ,सुंदर व हरित कर्जत होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारात किंवा टेरेस वर अशा प्रकारचे गार्डन तयार करून माझा कचरा..माझी जबाबदारी या मोहिमेत कर्जत शहराला स्वछता अभियानात अव्वल स्थान मिळण्यासाठी आपलं योगदान द्यावे - सौ.सुवर्णा सचिन पोटरे\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/cricketer-rohit-shinde-dies-accident-415160", "date_download": "2021-09-23T00:21:56Z", "digest": "sha1:ACYFBZOXXDCV64TQIKFSFJAP4VYYYAV7", "length": 23011, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट, क्रिकेट वर्तुळात शोककळा", "raw_content": "\nमैदानावर आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवणारा फलंदाज आज काळाने नेला.\nषटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट, क्रिकेट वर्तुळात शोककळा\nकर्जत : क्रिकेटच्या मैदानावर तो उतरला की षटकार, चौकारांची बरसात असायची. गोलंदाजांना तो मैदानाबाहेर टोलवायचा. त्याची विकेट घेण्यासाठी भलेभले जीवाचं रान करायचे. पण त्या उदयोन्मुख क्रिकेटपटूची खड्ड्यांनी विकेट काढली.\nतालुक्यातील चापडगावच्या विद्यानगर स्पोर्टस क्लबचा हा खेळाडू आता मैदानात कधीच दिसणार नाही.\nमाही जळगाव येथे नगर सोलापूर मार्गावर काळाने हा डाव साधला. या अपघातात उदयोन्मुख क्रिकेटपटू रोहित मधुकर शिंदे (वय 28 रा चापडगाव ता कर्जत जि नगर) याचा दुर्दैवी अंत झाला. रोहित परदेशी 22 आणि सूरज गुप्ता (30 दोघे करमाळा जि सोलापूर) हे जखमी झाले आहेत. तिसऱ्या जखमींचे नाव समजू शकले नाही. (त्यास अपघात घडल्या नंतर नगर येथे हलविण्यात आले)\nया बाबत सविस्तर वृत्त असे की रोहित शिंदे हा मोटारसायकलवरून करमाळ्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली.तीत रोहित शिंदे हा जागीच ठार झाला तर रोहित परदेशी व सुरज गुप्ता हे दोघे व एक जण असे तिघे जखमी झाले आहेत.रोहित हा उदयोन्मुख युवा क्रिकेट पटू होता.तो कडा येथून सहकाऱ्यांसमवेत क्रिकेट मॅच खेळून गावाकडे चापडगाव येथे परतत होता. त्याने अनेक मॅचेस एकहाती जिंकल्या आहेत.\nनगर सोलापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, रोहित शिंदे त्याचा बळी ठरला. तो घरातील कमावता होता. त्यावरच त्यांचे कुटुंब चालायचे. त्याला क्रिकेटचे वेड होते. तो मोलमजुरी करायचा. मात्र, क्रिकेट नियमित खेळायचा. एका स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या अकाली जाण्याने चापडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संपादन - अशोक निंबाळकर\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमा��ून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल���याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही द��्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/radhika-apte-look-like-frog-photo-share-on-social-media-said-everyone-is-an-animal-what-are-you-mhpl-584685.html", "date_download": "2021-09-23T00:00:40Z", "digest": "sha1:7VNAOWI75U2D6CZAEC7QEZXAFRPTEB7N", "length": 6441, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे? – News18 Lokmat", "raw_content": "\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे\nबेडकाशेजारी बसलेल्या राधिका आपटेच्या (Radhika apte) या फोटोमागे नेमकं दडलंय काय\nमुंबई, 26 जुलै : अभिनेत्री राधिका आपटेचा (Radhika apte) हा फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत झाला असाल. राधिका आपटेने नुकताच आपला हा फोटो (Radhika apte photo) सोशल मीडियावर (Radhika apte Social media) शेअर केला आहे. ज्यात ती चक्क रस्त्यावर हात पसरून दिसते आहे. एका बेडकाच्या (Radhika apte frog) स्टॅच्यूशेजारी ती बसली आहे. तिच्या पायात स्लिपर आहे. रस्त्यावर हात पसरून ती बसलेली असलेली तरी तिच्या अंगावर सेक्सी कपडे आहेत आणि चेहऱ्यावर हास्यही दिसून येत आहे. राधिका आपटे या फोटोतून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का. राधिकाने आपला हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या फोटोमागील कहाणी सांगितली आहे. राधिकाचा हा फोटो म्हणजे ती नेमकी कोणासारखी दिसते हे सांगण्याचा तिचा प्रयत्न.\nराधिकाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रत्येकजण प्राणी आहे. मी बेडकासारखी दिसते, असं ती म्हणाली. हे वाचा - ऐश-अभिषेक पुन्हा देतायेत Good news ऐश्वर्याचा नवा फोटो आला समोर अनेकांना राधिकाचा हा फ्रॉग लूक खूप आवडला आहे. तर काही जणांनी तिला सुंदर आणि सेक्सी बेडूक म्हटलं आहे. राधिकाने आपण कोणत्या प्राण्यासारखं दिसतो हे सांगितल्यानंतर चाहत्यांनाही तुम्ही कुणासारखे दिसता असा प्रश्न केला आहे. राधिकाच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. तिचा हा लूक पाहून काही जणांनी तर आपण तुझ्यासारखेच बेडूक असल्याचंही म्हटलं. हे वाचा - मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती बहुतेकांना राधिकाचा हा फोटो आवडला आहे. तर काही जणांनी तिच्या बेडूक लूकऐवजी तिच्या चपला आणि कपड्यांवरच चर्चा केली आहे.\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:14:35Z", "digest": "sha1:RCUA4OB4LYIDF4KIQT5FK5X5QEGCGXQ5", "length": 16557, "nlines": 119, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "जन्म बाबाचा | Dad parenting | राजीव तांबे | कालनिर्णय | एप्रिल २०१८", "raw_content": "\nपूर्वी वडिलांची भूमिका सुरू व्हायची ती शाळा प्रवेशापासून. शाळा प्रवेश, शाळेची फी, प्रगती पुस्तकावर सही करणे आणि शिक्षणासाठी पैसा पुरविणे ही कामे वडील करायचे. पण कालांतराने सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बदलली आणि आईसुद्धा चाकरीच्या निमित्ताने ‘घराबाहेर’ पडू लागली. बाबांच्या इतकीच तीही बिझी होऊ लागली, तेव्हापासून दोघांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. मुलांना पाळणाघरात सोडण्यापासून ‘डॅड पेरन्टिंग’ची सुरुवात झाली.\nआईच्या उदरात वाढणा��े मूल ही भावनिक पातळीवरची गुंतागूंत असते तर वडिलाच्या डोक्यात व्यावहारिक पातळीवरची विचार प्रक्रिया सुरू होते. आमच्या लहानपणी बाबांचा प्रचंड धाक वाटायचा, पण आजकाल मी आजूबाजूला जी मुले पाहतो त्यांच्यासाठी त्यांचा बाबा जिवलग मित्र झालेला असतो इतक्या वर्षांत या ‘बाबा’ मध्ये केवढा फरक पडला आहे. तुम्ही तुमचे वडील आठवून पाहा आणि आता नुकताच ‘बाप’ झालेल्या तुमच्या ओळखीतल्या तरुणाला आठवून पाहा. ‘बाबा’ किती बदलला आहे, हे तुम्हाला आपोआपच कळेल.\nडॅड पेरन्टिंग चे महत्त्व\nआजकाल वडिलांची भूमिका ही खरोखरच आईइतकीच महत्त्वाची ठरू लागली आहे. पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे असली तरी आता पिता हा केवळ घरात सत्ता गाजविणारा राहिला नसून घरातील इतर जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलू लागला आहे. ‘बाबा’च्या भूमिकेत आता अनेक स्वागतार्ह बदल घडू आहेत. पूर्वी ‘बाळाच्या जन्मानंतर सगळी जबाबदारी आईकडे सुपूर्द केली जायची. भरवणे, अंघोळ घालणे, दुखले-खुपले बघणे, अंगाई गाऊन झोपवणे, एवढेच नाहीतर अभ्यासाचे दिवस सुरू झाले की शाळेतील पालक सभेला हजर राहण्यापासून ते गृहपाठ करून घेण्यापर्यंत इत्यादी अनेक कामांत आईचा दिवस निघून जायचा. ती चाकरी करणारी असली तर तिची तारेवरची कसरत असायची. पण आता चित्र बदलू लागले आहे. बाळाच्या आजारपणात एक-दोन दिवसांची सुट्टी आता बाबाचीही असते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सोडायला येणाऱ्या पालकांमध्ये, पेरन्ट्स मीटींग्ज ‘अटेन्ड’ करण्यामध्ये बाबांची संख्याही आता वाढू लागली आहे. ‘डॅड पेरन्टिंग’ चे महत्त्व आणि गरज ओव्या खासगी कंपन्यांमध्ये तर आजकाल बाळाच्या जन्मानंतर या ‘ नव्या ‘ बाबासाठीही एक महिन्याच्या सुट्टीची खास तरतूद असते.\nबाबांच्या आधी सकाळी आई घराबाहेर पडू लागल्यामुळे बाबांची नवीन ड्युटी सुरू झाली. ‘डॅड पेरन्टिंग’ हा नवीन शब्द आईबाबांच्या शब्दकोशात येऊन दाखल झाला. घरोघरी हा विषय फावल्या वेळात चर्चिला जाऊ लागला. ऑफिसच्या कॉमन रूममध्ये या विषयी चर्चा होऊ लागल्या. त्याच्या पुढची पायरी म्हणजे खास महिलांसाठी असणाऱ्या मासिकातून ‘डॅड पेरन्टिंग ‘बाबत भरभरून लिहून यायला लागले. मग वेगवेगळे सेलिब्रेटिज आपण कसे ‘डॅड पेरन्टिंग’ करतो याबाबत सचित्र माहिती अभिमानाने सांगू लागले. वर्तमानपत्रांनी दर रविवारी या विषयाचे रकानेच्या रकाने नांगरून काढले.\n‘जरा बघ गं यांच्याकडे/हिच्याकडे’ किंवा ‘जा आईला जाऊन सांग’ ही वाक्ये आता बदलू लागली आणि आधुनिक बाबा ‘काय हवंय तुला, ममा कामात आहे ना, मला सांग ‘ या वाक्यांत परावर्तित होऊ लागली. बदललेल्या जीवनशैलीमध्ये भलेमोठे वेगवेगळे मासिक हप्ते फेडण्यासाठी दोघांना अधिकाधिक वेळ काम करणे भागच आहे. हा झाला एका घरातला कॅनव्हास. तर दुसऱ्या घरातल्या आई बाबांनी सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोघांची कामे वाटून घेण्यावर आणि समजून-उमजून पूर्ण करण्यावर भर दिला. यातूनच ‘डॅड पेरन्टिंग’ ही संकल्पना विस्तृत होत गेली. ऑफिसात दोघेही मिळून काम करतात, सारखेच पैसे कमावतात. मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या दोघेही सारखेच थकतात. घर दोघांचे असल्याने घरातील कामे ही दोघांनी मिळनच करायची ही संकल्पना रुजली. मग त्यात पालकत्वाचा भाग अपरिहार्य होता. विशेषत: मुलाचे उरकताना ‘हे काम माझे आणि हे काम फक्त तुझे ‘ असे न करता ‘बाबा ‘ बाळाचे शी-शूचे कपडे बदलण्यापासून ते त्याला स्वच्छ करण्यापर्यंत, त्याच्यासाठी खाऊ तयार करून भरविण्यापर्यंत सगळी कामे आनंदाने करू लागला. बाळाची अंघोळ असो की त्याच्यासाठी दूध गरम करून ते बाटलीत भरून देणे असो-एकमेकांना कामात मदत करीत. मुलांचे बालपण आपणही एन्जॉय करायची मानसिकता आली. यातूनच बाबा आणि मुलांमधील भावनिक जवळीक वाढते आणि बाबाबद्दलचा दरारा मित्रत्वाच्या नात्यात बदलतो आहे. पूर्वी वडिलांची चप्पल मुलाला होऊ लागली की वडील-मुलात मित्रत्वाचे नाते निर्माण व्हायचे, पण ‘डॅड पेरन्टिंग’मुले आता चप्पल प्रमाण मानण्याची गरज उरली नाही.\nस्त्री-पुरुष यांच्यात निसर्गत: जे भावनिक, मानसिक वेगळेपण असते ते तर विज्ञानानेसुद्धा सिद्ध केले आहे. मातृसुलभ भावना स्त्रीच्या ठायी उपजत असते तर घराचे, कुटुंबीयांचे पालन पोषण चागल्या प्रकारे करण्यासाठी आवश्यक मानसिकता पुरुषाच्याठायी असते. पण परिस्थिती आणि आजूबाजूचे संदर्भ बदलले, तशा दोघांच्या सांसारिक भूमिका बदलत गेल्या.\nबाबा – हक्काचा मित्र\n‘डॅड पेरन्टिंग’ या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. या संकल्पनेचा आयाम मोठा आहे. ‘डॅड पेरन्टिंग’ म्हणजे केवळ नॅपी बदलणे नाही तर मुलांशी वडिलांची मैत्री होणे, आईच्या मध्यस्थीशिवाय वडिलांशी कुठल्याही विषयावर बोलता येणे, संकट समयी आईइत��ाच वडिलांचा ( धाक कमी) आधार वाटणे, चुकीची कबुली वडिलांपाशी देता येईल असे बंध दोघांमध्ये निर्माण होणे, कधीही वडिलांच्या जवळ जाता येईल, हितगुज करता येईल, मनातले सांगता येईल हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होणेहा सुद्धा ‘डॅड पेरन्टिंग’चाच भाग आहे. एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारणे म्हणजे ‘डॅड पेरन्टिंग’. हे करायला कठीण वाटेल पण अशक्य मात्र नाही. बाबा म्हणजे धाक नाही तर बाबा म्हणजे हक्काचा मित्र.\nकाही घरात कामांना लेबलिंग केलेले असते. म्हणजे ही कामे पुरुषांची तर ती कामे फक्त बायकांची. प्रश्न इथेच निर्माण होतात. ‘डॅड पेरन्टिंग’ म्हणजे केवळ मुले वाढविणे किवा सजगपणे मुलाचे संगोपन करणे, पुरुषांनी स्वयंपाकघरात काम करणे इतकाच मर्यादित नाही. मुलाना गुणदोषांसकट स्वीकारत, त्यांचा आत्मसन्मान राखत त्यांच्यासोबत एक पाऊल पुढे जाणे हे होय. आपला घरातील सहभाग आणि सहवास याचे महत्त्व आजच्या बबाबांनी ओळखलंय आणि म्हणूनच जेव्हा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे लागते तेव्हा तो बाबाही हळवा होतो. प्रेमात लेबलिंग नाही आणि तुझे-माझे तर नाहीच नाही. जे काही आहे ते आपलेच.\nतरच ‘डॅड पेरन्टिंग’ खऱ्या अर्थाने आनंददायी होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/festivals/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:26:57Z", "digest": "sha1:PSXVQ53X4QJVCMHZSGUHFR57SSHRIHCK", "length": 8335, "nlines": 115, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "नवरात्र : जगदंबा | दिवस दुसरा | नवरात्रौत्सव २०१७ | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर", "raw_content": "\nद्वितीय दिनीं तें द्वैंत सांडूनि एकच भवानीं एकतानता एकच ध्याता एका एक मनीं \nएका मनाने एकच होऊनि अंबेच्या चरणीं नमन करुया द्वैतनाशिनी एकांबाजननी \nनवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रकारचे द्वैत, दुजाभाव यांचा त्याग करून आपण सगळे एकच आहोत अशा एकविचाराने, एकत्वाने सर्व जगात समरसतेने सामावलेल्या देवीचे एकचित्ताने ध्यान करूया.\nद्वैताचा नाश करणाऱ्या जगदंबेचा भक्तिभावाने जयजयकार करूया. देवीला जगदंबा, जगाचे आई असे म्हटले जाते. स्त्री-पुरुष हे दोन्ही भिन्न असले तरी शिवशंकराच्या ठिकाणी आपण प्रकृती आणि पुरुषाचे ऐक्य पाहतो. त्याला आपण ‘अर्धनारीनटेश्वर’ म्हणजे देहाच्या अर्ध्या भागात पुरुष आणि अर्ध्या भागात स्त्री अशा स्वरूपात पाहतो. स्त्र�� आणि पुरुष यांमधील द्वैत लोप पावले आणि ते एकरूपाने जगात विराजमान झाले की सर्व चराचराला मोहून टाकणारे एक अद्भुत अलौकिक रूप नजरेसमोर येते. शंकराचे एक नाव सांब आहे. आपण त्याला सांबसदाशिव असे म्हणतो. सांब म्हणजे काय अंब म्हणजे माता म्हणजेच पार्वती. जो पार्वतीसह निरंतर वावरतो तो सांब. सह अंब म्हणजे सांब. देवी प्रकृतिस्वरूप असून ती परम पुरुष शिवशंकराच्या ठायी एकरूप झाल्याने प्रकृती आणि पुरुष यांचे द्वैत संपून वेगळ्याआगळ्या अद्वैताचा साक्षात्कार जगाला झाला. हे द्वैत संपून अद्वैताचा हुंकार चराचरांतून निर्माण करणारी जगदंबा सर्वांना कल्याणकारी ठरो, अशी प्रार्थना आपण या द्वैतनाशिनी एकांबाजननीच्या चरणी करावयाची आहे.\nहे की ते, ते की हे अशा प्रकारच्या संशयाचे द्वैत मनातून नाहीसे होऊन एकमेवाद्वितीय असलेल्या परम सत्याकडे आपली श्रद्धा अढळ राहावी. त्या परम सत्याच्या दिशेने आपली वाटचाल अखंड चालू राहावी, म्हणून देवीचे अद्वैतस्वरूप आपण समजून घेतले पाहिजे. सर्व चराचराच्या ठिकाणी देवी अंशरूपाने विराजलेली आहे.\nया देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते \nनमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः \nसर्व प्राणिमात्रांचे चैतन्य म्हणून जी देवी ओळखली जाते, तिला पुनःपुन्हा नमस्कार असो. ती देवी सर्व भूतमात्रांच्या ठायी, सर्व प्राणिमात्रांच्या ठायी, जगात जे काही चल-अचल आहे त्याच्या ठिकाणी एकत्वाने एकरूप होऊन विराजलेली आहे. ती कुठे नाही ती जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र आहे जग ही एक माया असेल तर त्या जगदंबा महामायेची ही करणी आहे आणि जगाला जेव्हा आपण माया म्हणतो तेव्हा ती देवी हेसुद्धा जगभर जे जे विखुरलेले आहे, सर्व जगभर जे जे दृश्यमान होणारे आहे ते ते त्या एकांबेचे, जगदंबेचेच स्वरूप आहे हे समजून घेतलेच पाहिजे.\n– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/festivals/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-22T22:55:18Z", "digest": "sha1:LSYLJINGBBPDN6JSF5TED3ZFDECDOHNU", "length": 8806, "nlines": 117, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "लक्ष्मीपूजन | आश्विन अमावस्या | दिवाळी | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर", "raw_content": "\nदीपावलीच्या ह्या दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे लवकर उठून तेल-उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.\nसकाळी देवपूजा, दुपारी पितरांचे श्राद्धविधी करुन प्रदोषकाळी पुन्हा स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.\nनंतर पूजायोग्यस्थळी चौरंगावर अथवा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर ह्यांची पूजा करावी. त्या तिघांचीही मनोमन सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी.\nनंतर त्यांना लवंग, वेलची, साखरयुक्त गाईच्या दुधापासून केलेल्या मिठायांचा नैवेद्य दाखवावा. त्याबरोबरच धणे, गूळ, साळीच्या लाह्या, फळे, बत्तासे अशा विविध पदार्थांचाही नैवेद्य दाखवावा.\nया दिवशी बळीच्या कारागृहातून लक्ष्मीसमवेत सर्व देवांची भगवान विष्णूंनी सुटका केली होती- असे मानतात. ती मुक्त झालेली लक्ष्मी आपल्या घरी येणे ही भावनाही ह्या लक्ष्मीपूजनापाठी असावी.\nलक्ष्मी कोणाला नको असते ॽ लक्ष्मी प्रसन्न असली तर सर्व सुखांचा लाभ माणसाला होतो. म्हणूनच लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी प्रत्येकजण जीव टाकत असतो. विशेष म्हणजे हिंदू धर्मात विहित असलेले हे ‘लक्ष्मीपूजन’ सर्वधर्मीय मंडळी सारख्याच ‘भाव-भक्तीने’ करीत असताना दिसतात. कारण ‘लक्ष्मीमाहात्म्य’ त्यांनाही कळत असते. अमावास्येमुळे संपूर्ण जगतामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. परंतु पणत्या, कंदील लावून आपण सर्व त्या दिव्यांच्या प्रकाशात तो अंधार आपल्यापरीने दूर करीत असतो.\n‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रगतीकडे, आशेकडे, यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा ह्या आश्विन अमावास्येच्या रात्री लखलखणाऱ्या असंख्य पणत्यांकडून आपल्याला मिळत असते, म्हणून तर आपण दिवाळीची दरवर्षी उत्सुकतेने वाट बघत असतो. तिच्या स्वागताची उत्साहाने तयारी करीत असतो. स्वतः नटून सजून तिचे स्वागत करतो. तिच्या येण्याने आनंदाच्या फुलबाज्या, चंद्रज्योती आपल्या मनातही सुखस्वप्नांची आतषबाजी करीत असतात.\nनेहमीचे ताणतणाव घटकाभर, चार दिवस विसरता यावेत म्हणून आपण ही दिवाळी साजरी करतो. तिला अधिष्ठान असते ते लक्ष्मीपूजनासारख्या धार्मिक विधींचे प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तिपूर्वक लक्ष्मीपूजन करतोच. शिवाय व्यापारीमंडळी ह्या पूजेनंतर पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्यांची पूजादेखील ह्याच दिवशी करतात. त्याला ‘चोपडीपूजन’ म्हणतात.\nएरव्ही अमावास्या आपण कुठल्याही शुभकार्यासाठी योग्य मानत नाही. अपवाद असतो तो ह्���ा लक्ष्मीपूजनाचा आचारविचार शुद्ध, चांगले असतील तर ‘अमावास्या’ देखील अनुकूल होऊन जीवनात पौर्णिमेचे चांदणे शिंपू शकते असा मनाला आश्र्वासक संदेश देते ते हे लक्ष्मीपूजन आचारविचार शुद्ध, चांगले असतील तर ‘अमावास्या’ देखील अनुकूल होऊन जीवनात पौर्णिमेचे चांदणे शिंपू शकते असा मनाला आश्र्वासक संदेश देते ते हे लक्ष्मीपूजन ह्या आनंदात इतरांनाही सहभागी करुन घेता आले तर सर्व समाज सुखी होईल, असे सुंदर स्वप्न बघण्यास काय हरकत आहे ॽ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/over-use-of-mobile-can-cause-serious-diseases-in-childrens-in-marathi-news-updates/", "date_download": "2021-09-22T23:27:09Z", "digest": "sha1:AKPPG6F43DWQAR75VPRXMELDPVXJ4GGR", "length": 32232, "nlines": 163, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Health First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता? – मग हे वाचा | Health First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता? - मग हे वाचा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Health Fitness » Health First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता – मग हे वाचा\nHealth First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता - मग हे वाचा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ०५ जुलै | लहान मुलांना कोणतीही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करता���. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही. लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो.\nजर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.\nपूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे हा धोका ओळखून आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणा.\nही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.\nतुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो.\nसध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा.\nमोबाइल फोन्स रेडिओफ्रीक्वेंसी एनर्जी उत्सर्जित करतात. हे एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, जे फोन वापरकर्त्याच्या डोळ्यांद्वारे शोषले जाऊ शकते. मोबाईल फोन वापरकर्त्याने किती रेडिओफ्रिक्वेन्सी उर्जा शोषली आहे हे फोनचे तंत्रज्ञान, फोन आणि वापरकर्त्यामधील अंतर, मोबाइल फोनच्या वापराचे प्रमाण आणि सेल फोन टॉवर्सपासून वापरकर्त्याचे अंतर यासारखे अनेक घटकांवर अवलंबून असते.\nअँब्लिओपिया ही डोळ्याची समस्या आहे जी वाढत्या मुलांमध्ये उद्भवू शकते. यात प्रामुख्याने उजव्या आणि डाव्या डोळ्यांमध्ये दृष्टीची लक्षणीय भिन्न चिन्हे आहेत, जेणेकरून एका डोळ्याने तयार केलेल्या प्रतिमा दुसऱ्या डोळ्याने तयार केलेल्या प्रतिमांच्या तुलनेत कमकुवत किंवा विखुरलेल्या होतात. कमकुवत डोळा मेंदूकडे असमाधानकारकपणे प्रतिमा पाठवतो म्हणून मेंदू आपल्या दृश्य माहितीसाठी मजबूत डोळ्यावर अवलंबून राहण्यास शिकतो. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर अखेर मेंदू एकट्या मजबूत डोळ्यातील प्रतिमा स्वीकारणे निवडतो आणि कमकुवत असलेल्या प्रतिमांकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर कमकुवत डोळा कालांतराने निकामी होतो.\nमहत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा ���ेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.\nHealth Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nमागील बातमी पुढील बातमी\nसंतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती\nकोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशात आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.\nIPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार\nआयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.\nHybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर\nकेंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.\nBenefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nकाही लो���ांना ताप आला, आजारी पडले की बरं वाटतं. कारण त्यामुळे जवळची व्यक्ती खूप काळजी घेणे, हवं नको पाहते. ताप हा एक आजार असला तरी त्यामुळे काही फायदे देखील होतात. ताप आल्यानंतर शरीरात काही गंभीर बदल होतात. म्हणजेच तुमचे शरीर तापावर मात करण्यासाठी अधिक प्रयत्न करतं. शरीरात शिरलेल्या घातक विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करतं.\nआरोग्य मंत्र 12 तासांपूर्वी\nBlack Spots On Face | चेहऱ्यावरील वांग | हे घरगुती उपाय करून चेहरा बनवा सुंदर\nआपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्यायांचा वापर करत असतात. मात्र यामुळे अनेकांना चेहऱ्यावरील काळ्या डांगांचा सामना करावा लागतो. या काळा डांगांना वांग असे म्हणतात. तुम्हीही अशाच काळ्या डागांनी त्रासले असाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून मुक्तता मिळवण्याचे काही घरघुती उपाय सांगत आहोत.\nआरोग्य मंत्र 13 तासांपूर्वी\nEvergrande Crisis | एव्हरग्रँडे दुर्देशेचे जगावर परिणाम | जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचेही नुकसान\nधनकुबेर एलन मस्कपासून जेफ बेझोसपर्यंत जगभरातील 500 श्रीमंतांचे एका चिनी कंपनीमुळे अब्जावधींचे नुकसान केले आहे. एका चिनी कंपनीच्या दुर्दशेमुळे जगभरातील शेअर बाजार प्रचंड दबावाखाली आहेत. या कंपनीचे नाव आहे एव्हरग्रँड ग्रुप असं आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्येही सुमारे 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीने जुलैनंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामुळे चिनी कंपनीबद्दल तसेच जगावर व भारतावर याचे काय परिणाम होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर���थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shivsena-sanjay-raut-on-bjp-and-parambir-singh-letter-allegations-128347340.html", "date_download": "2021-09-22T23:56:50Z", "digest": "sha1:3MMRWERI76NRKGIZTYWPOKS2CKRGQ7RL", "length": 7955, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shivsena Sanjay Raut on Bjp and Parambir singh letter allegations | 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल:'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे'\nकेंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का\nमुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. तसेच विरोधकांकडून राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही केली जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट भाष्य केले आहे. 'महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे' असे राऊत म्हणाले.\nसोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त करायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले. आम्ही यापुढे विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सर्वच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर केला तरी महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही.' असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.\nकेंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का\nसंजय राऊतांना गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा तपास योग्य पध्दतीने होईल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे तसेच कोणत्याही दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच��या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही. प्रतिमेला कोणताही तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलेय की विरोधाचे राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचे. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का' असा सवाल राऊतांनी केला आहे.\nकितीही तपास केला तरी आमचे सरकार पडणार नाही\nकेंद्रीय यंत्रणांमार्फत केल्या जाणाऱ्या तपासावरुन टीका करताना राऊत म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का तसेच पुढे ते म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला याचा फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे. आमचे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल असा इशाराही राऊतांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1078923", "date_download": "2021-09-23T00:43:22Z", "digest": "sha1:LR4HIE47ERBTE2GPS6VWRG4DYMVVPP3J", "length": 6567, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खलील जिब्रान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खलील जिब्रान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:३५, १४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n१,६०९ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१०:१८, १४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nDocsufi (चर्चा | योगदान)\n१०:३५, १४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nDocsufi (चर्चा | योगदान)\n| चित्र_शीर्षक = खलिल जिब्रान\n| पूर्ण_नाव = जुब्रान खलिल जुब्रान\n| जन्म_दिनांक = [[जानेवारी ६]], [[इ.स. १८८३]]\n| जन्म_स्थान = [[बशरी]], [[ऑटोमन]] [[सिरिया]]\n| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल १०]], [[इ.स. १९३१]]\n| मृत्यू_स्थान = [[न्यूयॉर्क]], [[अमेरिका]]\n| कार्यक्षेत्र = साहित्य, संगीत,
शिल्पकला, तत्त्वज्ञान, चित्रकला\n| राष्ट्रीयत्व = [[लेबनॉनी-अमेरिकी]]\n| साहित्य_प्रकार = महजर, न्यूयॉर्क पेन लीग\n| प्रसिद्ध_साहित्यकृती = द प्रॉफेट\nखलिल जिब्रान (Kahlil[Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,]/Khalil Gibran; [[अरबी]] : جبران خليل جبران / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जानेवारी ६]], [[१८८३]] - [[एप्रिल १०]], [[१९३१]]) हा लेबनॉनी-अमेरिकि कलाकार, कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. कमी वयातच तो कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि कलेचे शिक्षण घेऊन साहित्यिक कारकीर्द त्याने सुरू केली. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. अभिजात संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचवादी शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. [[लेबनॉन]]मध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.[[http://www.bbc.co.uk/news/magazine-17997163 Why is Kahlil's Prophet loved so much]] इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील द प्रॉफेट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या ठंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. [[शेक्सपिअर]] आणि [[लाओ-त्झू]]नंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.[Acocella, Joan (January 7, 2008). \"Prophet Motive\". The New Yorker. Retrieved March 9, 2009.]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-09-23T00:47:48Z", "digest": "sha1:K33N3M6U5FKLUAEFKJVSXWNCG4FUP5AJ", "length": 10020, "nlines": 148, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक\n२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक होती. अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. उद्योगपती डॉनल्ड ट्रंपने प्राथमिक निवडणुकांमध्ये सपशेल विजय मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. जुलै २०१६ मध्ये झालेल्या २०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशनामध्ये ट्रंपच्या उमेदवारीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.\n२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये १७ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील १२ उमेदवा�� उरले. ५ मार्च रोजी ४ उमेदवार रिंगणात उरले होते. ४ मे रोजी ट्रम्पशिवाय उरलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यावर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होणार हे नक्की झाले.\n३ संदर्भ आणि नोंदी\n४ हे सुद्धा पहा\nद ट्रम्प ऑर्गनायझेशनचा चेअरमन\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[४] 173\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[५] 9\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[७] 1 66,790\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[८] 1 51,441\nन्यू जर्सीचा ५५वा राज्यपाल\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[१०] — 57,636\n(डॉनल्ड ट्रम्पला पाठिंबा जाहीर)[१३] — 18,364\nप्रचार चालू असलेले उमेदवार\nन्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणूक\nदक्षिण कॅरोलिना प्राथमिक निवडणूक\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ चुका उधृत करा: [ चुकीचा कोड; ap-1237 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nहे सुद्धा पहासंपादन करा\n२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:१५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/online-test/solapur-arogya-sevak-bharti-paper-2015/", "date_download": "2021-09-22T23:29:21Z", "digest": "sha1:HS57QVFFFBF7G7A6XPF4NTY2ISPFH7DI", "length": 32822, "nlines": 1190, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Solapur Arogya Sevak Bharti Paper 2015 | सोलापूर आरोग्य सेवक भरती २०१५ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nसोलापूर आरोग्य सेवक भरती २०१५\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By\nमाहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.\n1 कंठस्थ ग्रंथी किंवा थाईरॉईड ग्लँडचा आकार…… या इंग्रजी अक्षरासारखा असतो.\n2 महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या वाघ संरक्षण परीयोजनेचा अॅम्बॅसेडर म्हणून ………. यांची निवड करण्यात आली\n3 ‘देणाऱ्याने देत जावे‘ ठळक शब्दाचा प्रकार सांगा.\n4 एका विद्यार्थ्याच्या डोळ्याचा नंबर -1.5 आहे. याचा अर्थ त्याच्या डोळ्यात ……….. प्रकारचा दोष आहे.\nनिश्चित सांगता येत नाही\n5 अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेल्या संघराज्यप्रदेश ………. समुद्रात आहे.\n6 खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल\n7 १३७८ मिलीग्राम = ……….. ग्राम\n8 अ पेक्षा ब २० वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास अ चे वय —–\n10 ………. हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही .\n11 ८६-३५ या संख्येला १५ ने निःशेस भाग जातो, तर – च्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल \n12 महाप्राण असणारे व्यंजन ओळखा.\n13 ‘रंक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.\n14 ‘पण मन बेटे स्वस्थ राहीना’ ठळक शब्दाचा प्रकार ओळखा.\n15 खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणत नाहीत \n17 भारताचे पहिले उपपंतप्रधान ………\n18 खालील एकवचन -अनेकवचन जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा.\n20 ८*२३४* या ६ अंकी संख्येत * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीत फरक ८९९९१ आहे तर तो अंक कोणता \n21 डायलिसीस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात.\n24 समानार्थी शब्द ओळखा : केस\n26 ‘रामाने रावणास मारले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.\n27 दाढी झाल्यावर आफ्टरशेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण त्यात …… असते .\n28 ………उष्णतेचा सुवाहक आहे.\n29 पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण …….. असते.\n30 एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी १२ आहे. सहापैकी पाच विषयात त्या विध्यार्थ्यास ८, १३, ९, १२ व ११ असे गुण आहेत. तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील \n31 एक वस्तु ५६ रुपयांस विकल्याने, तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती \n32 क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी ……….वापरतात.\n33 ……… मधून ऑक्सिजन युक्त लालभडक ( शुध्द ) रक्त वाहते.\n34 १० पैसे, २० पैसे व २५ पैशांची समान नाणी घेतल्यास, २२ रुपयांत प्रत्य��क प्रकारची किती नाणी येतील \n35 ……………..उच्च न्यायालयाने जैन समाजातील प्रचलित अशा संथारा प्रथेवर बंदी घातली होती.\n37 गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा लढा ………मध्ये सुरु केला.\n39 सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान ……… आहे.\n40 एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द FFC असा लिहिला आहे तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा कसा लिहाल\n41 ग्लूकोमिया हा आजार मानवी शरीराच्या ……या अवयवाशी संबंधित आहे.\n42 एका संख्येच्या ६०% मधून ६० वजा केल्यास उत्तर ६० येते तर टी संख्या कोणती\n43 कॉड माशाच्या तेलात ……. जीवनसत्वे जास्त असते.\n44 बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत उर्जेचे ………उर्जेतील रुपांतराचे उदाहरण .\n45 २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने ………या खेळास साहसी खेळाचा दर्जा दिला.\n48 मनगटाचे व घोट्याचे सांधे हे ………. प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होय .\n49 तंबाखू हा ……..शब्द आहे.\n50 खालीलचार पदार्थापैकी तीन पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत. एकच वेगळा आहे तो ओळखा.\n51 पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण……………मध्ये होते.\n53 रसायन आणि त्यांचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा.\n54 ‘ब’ जीवनसत्वे एकूण …… प्रकारची असतात\n55 पाऱ्याला …….. असेही म्हणतात.\n58 गुणसूत्रे हि DNA आणि ….. यांनी बनलेली असतात.\n59 एका घनमिलीमीटर रक्तात सुमारे ………….पांढऱ्या पेशी असतात.\n61 करडई तेलातील ………… हे मेदाल्म रक्तातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी राखते\n62 ………… या दिवशी ‘महाराष्ट्र’ राज्य अस्तित्वात आले.\n63 भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला \n64 दंतवैद्य ………. प्रकारच्या आरसा वापरतात.\n65 चुबंकसूची नेहमीच …….. दिशा दर्शविते.\n66 माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ……… असते.\n68 आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ ……. डॉक्टरांनी सन १६२८ मध्ये शोधून काढला \n69 शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषाचा दावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे \n70 ‘ बाईनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.\n71 पालक च्या पानात …….. प्रमाण खूप असते\n72 ……… या रक्तगटाच्या व्यक्तीस युनीव्हर्सल डोनर असे म्हणतात.\n73 निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ‘शारदा’ आणि ‘मुक्ती’ यासारखी सदने ……….यांनी स्थापन केली.\n74 पंचायतराज पद्धतीचा अवलंब करण��रे देशातील पहिले राज्य …….होय.\n75 पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा\nप्रकाश रासायनिक ऑक्सिडेंटस - डोळ्यांची आग\nनायट्रोजन ऑक्साईड - रक्त गोठणे\nसल्फरडायऑक्साईड - दमा, श्वसनमार्गाचे रोग\nकार्बनमोनॉक्साईड - डोकेदुखी, निरुत्साह\n76 ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे.\n77 डास घालविण्यासाठी तयार करण्यास येणाऱ्या मलमामध्ये ……. पानांचा उपयोग करतात\n79 स्ट्राॅबेरीचा जॅम टिकवण्यासाठी ……….वापरतात.\n80 देशातील पहिली -4 जी मोफत वाय-फाय नगरपरिषद कोणती ठरली \n81 शिक्षकांना मुलांना शाबासकी दिली. ठळक शब्दाची विभक्ती ओळखा.\n82 दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे …….. कमकुवत होते.\n83 ‘पाणी पडणे’ या वाक्यप्रचाराला अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.\nकेलेले प्रयत्न व्यर्थ जाणे\n84 भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे.\n85 जिभेच्या पाठीमागील भागात …….. ही चव समजते.\n86 गोल क्रांती (राउंड रिव्होल्युशन ) ………..उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे.\n87 गरोदर स्त्रियां मध्ये सर्वसाधारणत: ……….. ची कमतरता असते\n89 ‘आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखीच आहे’ वाक्याचा प्रकार ओळखा.\n90 कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू ………\n91 ‘मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच’ या अर्थाची म्हण ओळखा.\n92 गो + ईश्वर = \n94 १, २, ३, हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंक संख्या तयार होतील \n96 ……….या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे असतात.\n97 हृदयाचा स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात.\n98 १५% × १५% = किती \n99 मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील …….. असते\n100 खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते \nपूर्ण झालेले प्रश्न बाकी असलेले प्रश्न\nमाहितीसाठी: सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण झाल्यास वरील सबमिट बटणवर क्लिक करा.\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणा��ंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/12/14/in-the-varsha-nightclub-the-defeat-of-the-bjp-leaders-was-made/", "date_download": "2021-09-23T00:15:27Z", "digest": "sha1:TMYY7ZVCKDVD4UCL7NL7BE54MDLKQ5OF", "length": 7292, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'वर्षा नाइट क्लब'मध्येच रचला गेला भाजप नेत्यांच्या पराभवाचा डाव - Majha Paper", "raw_content": "\n‘वर्षा नाइट क्लब’मध्येच रचला गेला भाजप नेत्यांच्या पराभवाचा डाव\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल गोटे, देवेंद्र फडणवीस, भाजप, माजी आमदार / December 14, 2019 December 14, 2019\nमुंबई – वर्षा नाईट क्लबमध्येच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकनेत्यांना पराभूत करण्याचा डाव रचण्यात आला होता असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. फडणवीस आणि त्यांच्या अतिशय जवळच्या नेत्यांना ‘वर्षा बंगला नाइट क्लब गँग’ असे त्यांनी म्हटले आहे. हीच गँग विधानसभा निवडणुकी लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीला जबाबदार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.\nतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान प्रत्यक्षात नाइट क्लब गँग होती. षडयंत्र याच ठिकाणी रचले जात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेण्यासाठी भाजपची राज्यात सत्ता असताना मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांच्यासह इतर नेते येथे येत होते. लोकनेत्यांना पराभूत करण्याचे डाव त्याच भेटींमध्ये रचले जात होते. भाजपच्या एखाद्या लोकप्रिय नेत्याला पराभूत करण्यासाठी त्यांच्याच भागातील विरोधी पक्षाच्या नेत्याला कसे मजबूत करता येईल यावर चर्चा केल्या जायच्या.\nएकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना फडणवीस यांच्या वर्षा गँगने बाजूला सारले. तसेच गँगचे मेंबर असलेल्या गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, राम कदम आणि इतरांना मोठे केले. नेहमीच 10 वाजता वर्षा बंगल्यावर त्यांच्या बैठका व्हायच्या. मी पण त्याचाच बळी ठरलो. मी याच कटकारस्थानांना कंटाळून भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा गोटे यांनी केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/tree-planting-at-wadgaon-jointly-by-nature-heart-foundation-and-nehru-youth-center-jalgaon/", "date_download": "2021-09-22T23:58:45Z", "digest": "sha1:FIS2K2NCJXLOL2766GZGNDMQ5LE5E3LQ", "length": 12434, "nlines": 129, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nनेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण\nJuly 16, 2021 तेज़ समाचार मराठी0\nनेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या ��ंयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण..\nयावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील वडगांव येथे नेचर हार्ट फाउंडेशन,नेहरू युवा केंद्र जळगाव व ग्रामपंचायत वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रावेर तालुक्यातील खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी परिसरामध्ये शोष खड्डा तयार करण्यात आला.या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वडगाव गावचे सरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील संजय वाघोदे,ग्रा.प. सदस्य व नेहरू युवा केंद्र, जळगाव चे रावेर तालुका समन्वयक आनंदा वाघोदे,नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक मुकेश महाजन,शेख सलमान,चेतन भालेराव,प्रशांत गाढे,विनायक जहुरे,उपस्थित होते.\nयुवकांना संदेश देतांना नेचर हार्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अॅड.शिवदास कोचुरे म्हणाले की,वृक्षरोपण हा निव्वळ एक सरकारी उपक्रम न राहता ती एक लोकचळवळ बनावी व संपूर्ण परिसर हिरवळ व्हावा त्याचबरोबर मानवाच्या सुरक्षित भविष्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे,तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी युवकांच्या सहभागाने व लोक सहकार्याने नेचर हार्ट फाउंडेशन काम करणार असल्याचे सांगितले.तर कार्यक्रमाचे आभार मानते वेळी नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक चेतन भालेराव म्हणाले की पर्यावरण संवर्धनासाठी तसेच खालावलेला भूजल पातळीचा धोका लक्षात घेऊन पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येणे गरजेचे आहे.\nतसेच रोपांचे वृक्ष होईपर्यत वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी वडगाव येथील युवक अजय वाघोदे,देवानंद गजरे,सचिन वाघोदे, निलेश वाघोदे,आकाश वानखेडे,अक्षय वाघोदे, प्रशिक वाघोदे,जय वाघोदे,सिद्धार्थ वाघोदे,अनिकेत सुरवाडे,अक्षय वाघोदे,दीपक वाघोदे,सौरव वाघोदे,शौर्य वाघोदे,वीरू वाघोदे, मुरलीधर वाघोदे,मकबुल तडवी, विजय तायडे,पिंटू वाघोदे,किशोर लहासे,तुषार वाघोदे यांनी घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले व परिश्रम घेतले.\nनेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक पदी तेजस पाटील यांची निवड\nकेंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन\nलोकसहभागा तुन चोपड़ात ऑक्सिजन प्रकल्प\nशिरपूर ब्रेकिंग: येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे वि���ान कोसळले\nपुणे : TV पाहण्यास मज्जाव केल्याने मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/9282-2/", "date_download": "2021-09-23T00:23:05Z", "digest": "sha1:VVET5KKFTNPLXT7D3PGU6X44EAWGVHFZ", "length": 20837, "nlines": 125, "source_domain": "mediawatch.info", "title": "निकिता ठुकराल ते प्रियांका चोप्रा... ते प्रियांका चोप्रा... कहाणी सेम! - Media Watch", "raw_content": "\nHome featured निकिता ठुकराल ते प्रियांका चोप्रा… ते प्रियांका चोप्रा… कहाणी सेम\nनिकिता ठुकराल ते प्रियांका चोप्रा… ते प्रियांका चोप्रा… कहाणी सेम\nआपल्या देशातल्या बहुतेक फिल्म इंडस्ट्री प्रमाणेच कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा पाया पण सुपरस्टारच्या स्टारडमवरच आहे . एके दिवशी अख्खा कर्नाटक एका खळबळजनक बातमीने जागा झाला . एका अभिनेत्याच्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .आपल्या पतीचे दुसऱ्या एका अभिनेत्रीशी अफेयर चालू असून त्याला आपण आता पत्नी म्हणून नकोशा झालो आहोत अशी तिची तक्रार होती .पती रोज दारू पिऊन आपल्याला मारहाण करतो असं तिचं म्हणणं .एके दिवशी खूप मार खाल्ल्यावर तिने पोल���स ठाण्यात तक्रार नोंदवली . हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून कन्नड फिल्म फिल्मइंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा स्टार दर्शन होता .दर्शन हा सातत्याने हिट देणारा कन्नड प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत .कन्नड प्रेक्षक प्रेमाने त्याला ‘द बॉस ‘ म्हणून संबोधतात. सहकलाकार निकिता ठुकरालसोबतच्या त्याच्या अफेयरच्या बातम्यांनी गॉसिप कॉलम्स ओसंडून वाहत होते .\nतर या तक्रारीनंतर कर्नाटकात खळबळ उडाली . त्याच्या बायकोचे मार खाल्ल्यानंतरचे अंगावर ,चेहऱ्यावर व्रण असणारे फोटो सगळीकडे वायरल झाले .आता दर्शनची कारकीर्द संपणार आणि तो जेलमध्ये जाणार अशा वावड्या उठू लागल्या . दर्शनच्या सिनेमाचे प्रदर्शन थांबले .पण यात निर्मात्यांचं -वितरकांचं प्रचंड नुकसान होणार होतं .मग या सगळ्या प्रकरणानंतर कन्नड निर्मात्यांची संघटना उतरली .काही वरिष्ठ निर्मात्यांनी दर्शनच्या बायकोला वडीलकीच्या नात्याने खूप समजावलं .दर्शनने जाहीररीत्या बायकोची माफी मागितली . बायकोने तक्रार मागे घेतली .दोघांचा संसार पुन्हा सुरु झाला .दर्शनच्या सिनेमाच्या रिलीजचा रस्ता मोकळा झाला . दर्शनच्या चाहत्यांची तिकीट खिडकीवर पुन्हा झुंबड उडाली . पण या सगळ्याची मोठी किंमत एका तिसऱ्याच माणसाला अनपेक्षितपणे द्यावी लागली . कन्नड निर्मात्यांच्या संघटनेने या सगळ्या प्रकरणाचं खापर निकिता ठुकरालवर फोडलं .त्यांच्यामते या बाईमुळेच सगळं घडलं होत .निकिताची नुकतीच उमलू लागलेली कारकीर्द संपली .नताशा अज्ञातवासात निघून गेली .\nदिलीप म्हणजे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधलं मोठं प्रस्थ . मोहनलाल आणि मामुटीच्या खालोखाल दिलीपचं नाव घेतलं जातं . तर या दिलीपचं एका अभिनेत्रीसोबत वाजलं . ही अभिनेत्री आपल्या बायकोला आपल्याबद्दल ,आपल्या अफेयर्सबद्दल सांगते असा समज त्याचा झाला . दिलीपने याला प्रत्युत्तर दिलं ते भयंकर होत . एके दिवशी ही अभिनेत्री आपल्या शूटिंगसाठी आपल्या गाडीतून प्रवासाला निघाली होती .रस्त्यात काही गुंडानी तिची गाडी अडवली . गुंड तिच्या गाडीत शिरले .तिच्यासोबत बळजबरी करून त्याचं पद्धतशीर शूटिंग केलं . दिलीपच्या बायकोचे यापुढे कान भरले तर ही व्हिडीओ क्लिप सगळीकडे वायरल करू अशी धमकी देऊन तिला सोडलं . हादरलेली अभिनेत्री तिथून तडक पोलीस ठाण्यात गेली . दहशतीविरुद्ध झुकणं तिनं नाकारलं . मग कोर्टात केस उभी राहिली . कोर्टातली ट्रायल ‘दामिनी ‘ मध्ये अमरीश पुरीचा चढ्ढा वकील दामिनीची ज्या प्रकारे ट्रायल घेतो त्याची आठवण करून देणारी होती . अनेक अपमानास्पद प्रश्न जाहीररीत्या विचारण्यात आले . मल्लू प्रेक्षकांनी , व्यवस्थेने , इंडस्ट्रीने आपली बाजू निवडली होती .ती अर्थातच दिलीपची होती . उल्लेखित अभिनेत्रीवर बहिष्कार टाकण्यात आला . ती मल्याळम इंडस्ट्रीतून बाहेर फेकली गेली . दिलीप काही काळासाठी जेलमध्ये गेला .त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला . दिलीप जेलमधून बाहेर आला . त्याला पुन्हा सिनेमे मिळायला लागले . कोर्टात केस चालूच आहे .\nप्रियांका चोप्राची कारकीर्द फुल स्विंगमध्ये होती . एका मागे एक हिट्स देत होती . ‘फॅशन ‘ साठी राष्ट्रीय पुरस्कार .करीनासारख्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला तिने कधीच मागं टाकलं .सगळं कसं स्वप्नवत चालू होतं . दरम्यान तिच्या अक्षय कुमारसोबतच्या आणि शाहरुख खान सोबतच्या अफेयरच्या चर्चा उडू लागल्या होत्या . मग बॉलिवूडमधला ‘स्टार वाईव्ज ‘ क्लब एकत्र आला . प्रियांकाविरुद्ध सोशल मीडियावर ,मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोहीम सुरु झाली . निर्मात्यांवर दबाव आणून तिला सिनेमे मिळू नयेत अशी व्यवस्था करण्यात आली . सातत्याने हिट देऊन पण प्रियांकाला मिळणारे सिनेमे कमी होऊ लागले . प्रियांकाविरुद्धच्या मोहिमेला यश मिळालं . आता काय प्रियांका संपलीच . तिची पण निकिता ठुकराल होणार याबद्दल कुणाला शंका नव्हती .पण प्रियांका खमकी होती . कुणीही येऊन आपल्या पायाखालची जाजम ओढून काढतो हे ती सहन करणारी नव्हती . तिलाचं बॉलिवूडची गरज आहे अशातला भाग नव्हता .तिने आपला मोर्चा डायरेक्ट हॉलीवूडकडे वळवला . ‘क्वांटिको ‘ सारखी सीरिज , ‘बेवॉचं ‘ सारखा सिनेमा केला .इतरही अनेक प्रोजेक्ट केले . पिटबुलसोबत अल्बम केला . छोट्या तळ्यातला मोठा मासा होण्यापेक्षा ,मोठ्या तळ्यातला छोटा मासा होणं तिन स्वीकारलं . आज तिची ब्रँड व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू पहील्यापेक्षा किती तरी जास्त आहे . हे फक्त प्रियांका चोप्राचं करू शकते .\nवरील तिन्ही केसमधल्या व्हिक्टिम महिला आहेत .त्या कदाचित परिपूर्ण नसतील . आपल्या सारख्याच गुण दोष त्यांच्यातही असतीलच . पण प्रस्थापित व्यवस्थेने अशा गुन्ह्यांचं खापर शंभर टक्के त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला ज्यात ��्या एकट्या गुन्हेगार नव्हत्या किंवा गुन्हेगार नव्हत्याचं . आपल्या व्यवस्थेमध्ये तुम्ही गुन्हेगार आहात की नाही हे तुमचं जेंडर , जात , धर्म बघून अनेकदा ठरवण्यात येतं . अनेकदा ऑफिसमध्ये शांत राहून , क्रेडिट न घेता काम करणाऱ्या माणसावर अपयशाचं खापर फोडण्यात येतं . घरात निमूटपणे आपली कर्तव्य बजावणाऱ्या मुखदुर्बळ माणसाच्या पदरात सगळ्या चुकांचं माप टाकलं जातं . कारण आपल्यापैकी प्रत्येक जण कुठे न कुठे ‘कमजोर कडी ‘ असतो . आवाजचं नसण्यापेक्षा आवाज न उठवणं हे जास्त मोठं पाप . कुणीही उठून तुमच्या डोक्यावर कशाचं खापर फोडू लागलं ,तर लगेच आवाज उठवायचा . असा उठवलेला प्रत्येक आवाज प्रस्थापित व्यवस्थेला बहिर करू शकतो . एवढंच .\n(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत)\nPrevious articleअर्थक्षेत्राचा खेला होबे:अराजकाकडे वाटचाल\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/9309-2/", "date_download": "2021-09-23T00:01:34Z", "digest": "sha1:F6PGCOXZQ6UPDVY5PA72KUY6MJBLHRGS", "length": 45857, "nlines": 151, "source_domain": "mediawatch.info", "title": "चलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें....जगजीत आणि चित्रा सिंग यांच्या अनोख्या प्रेमाची कथा - Media Watch", "raw_content": "\nHome featured चलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें….जगजीत आणि चित्रा सिंग यांच्या अनोख्या प्रेमाची...\nचलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें….जगजीत आणि चित्रा सिंग यांच्या अनोख्या प्रेमाची कथा\nरात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. ‘वन्समोअर’चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.\nअलिकडील काळात हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे. आता त्यांनी आयुष्यालाच प्रेमाचं रूप दिलंय. प्रेम करण्यासाठी देहरुपाचीच निकड असते असं काही नाही, आपलं प्रेम पराकोटीचं दृढ असेल तर ईश्वराचा देखील विसर पडतो आणि आयुष्यच प्रेम होऊन जातं, मग कुठलंच संकट उरत नाही…\n‘हर इक मोड पर हम ग़मों को सज़ा दें’ चा अर्थ इतका भावपूर्ण आहे कितीही संकटं आली तरी जगणं सुंदर करता येतं, फक्त तशी इच्छाशक्ती असावी लागते…\nआपल्याला एखाद्या माणसाची प्रसिद्धी दिसते, किर्ती दिसत���, नावलौकिक आणि संपत्ती दिसते मात्र त्या आडचे अपार दुःख दिसत नाही. अशाच धगधगत्या दुःखात होरपळलेले दांपत्य म्हणजे जगजीत आणि चित्रासिंग. त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे कुणाच्याही वाट्याला न येवोत….\nजगमोहन सिंग धिमन उर्फ जगजीतसिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ सालचा. तत्कालीन बिकानेर राज्यातील (आताचे राजस्थान) श्रीगंगानगरचा त्यांचा जन्म. भारतीय गझल गायकीत आपल्या अद्भुत आवाजाची छाप पाडली होती. प्रेमाने लोक त्यांना गझलसम्राट म्हणत. त्यांच्या दर्दभऱ्या गायकीचा दिवाना नाही असा संगीत रसिक विरळाच म्हणावा लागेल. बालपणी शीख धर्मगुरूंची वचने गाणाऱ्या लहानग्या जगमोहनच्या आवाजातला गोडवा त्याच्या वडीलांनी अचूक ताडला आणि त्याला शास्त्रीय गायनाचं शिक्षण देण्याचं ठरवलं. त्याच्या गोड आवाजाने भारावलेल्या एका जत्थेदाराने ‘त्याचं नाव जगजीत ठेवा’ असं त्याच्या वडीलांना सांगितलं. तेंव्हापासून ते जगजीत सिंग याच नावाने ओळखले जातात आणि नावाप्रमाणेच आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर त्यांनी जग जिंकून दाखवलं. पाच दशकांची संगीत सेवा संपन्न झाल्यावर वयाच्या सत्तराव्या वर्षी १० ऑक्टोबर २०११ रोजी जगजीत सिंग निवर्तले. जगभरात त्यांचे चाहते पसरले आहेत ज्यांनी आजही त्यांना आपल्या हृदयात अढळस्थान दिलेलं आहे. जगजीतसिंग यांची गझल गायकी आणि त्यांची अद्भुत शैली, श्रोत्यांवर गारुड करणारा तरल अल्वार आवाज यावर अनेकांनी लिहिलं आहे. त्यांच्यातल्या अद्भुत प्रतिभेस अनेकांनी कुर्निसात केला आहे. त्यांच्या गझला आजही मोठ्या तन्मयतेने ऐकल्या जातात. आयुष्यभरात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनमोल गायकीने त्यांना अफाट प्रसिद्धी दिली, नावलौकीक दिला, समृद्धी दिली, यश दिलं आणि संपत्तीही दिली मात्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदाची पखरण करताना नियतीने हात आखडता घेतला.\nआताच्या बांगलादेशात जन्मलेल्या चित्रासिंग या आधीच्या चित्रा दत्ता होत. देबो प्रसाद दत्ता हे त्यांचे पहिले पती. १९५७ च्या आसपास त्यांचा विवाह झाला. १९५९ मध्ये या दांपत्यास एक कन्यारत्न झाले. मोठ्या हौसेने त्यांनी तिचे नामकरण केले. मोनिका तिचे नाव. या नंतरच्या वर्षात त्यांची ट्युनिंग बिघडू लागली, दांपत्य जीवनाची वीण उसवू लागली. १९६८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आर्थिक तंगीस��बतच वैयक्तिक आवडी निवडी यांच्यामुळे हे मतभेद वाढत गेले होते त्याची परिणती विभक्त होण्यात झाली. ‘बियॉन्ड टाईम – द एजलेस म्युझिक ऑफ जगजित सिंग’ या फोटोबायोग्राफीत एका प्रसंगात चित्रा सिंग यांनी एक अत्यंत भावुक क्षण नोंदवलाय. त्या लिहितात, “मोनिका वीस दिवसाची तान्ही पोर होती. तिला पाळण्यात घालून अंगाई गीत गाण्याऐवजी मी माईक हाती धरून तयार होते, त्या दिवशी गायलं नसतं तर तिच्या माझ्या पोटापाण्याचा प्रश्न होता. पैशासाठी मला हे करावं लागलं माफ कर पोरी ” किती कळवळून गेला असेल ना त्यांचा जीव ” किती कळवळून गेला असेल ना त्यांचा जीव विभक्त झाल्यानंतर आपल्या हिंमतीवर त्यांनी मुलीस सांभाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची ओळख जगजीतजींशी झाली.दोघांना एकमेकाचा स्वभाव आवडला, आवडी निवडी तर सारख्याच होत्या पण विचारही आवडले. जगजीत सिंग भले माणूस होते. त्यांनी देबो प्रसाद दत्ता यांची भेट घेऊन आपली मनीषा त्यांच्या कानावर घालण्याचे ठरवले. आणि ते त्यांना भेटले देखील. ‘मी तुमच्या एक्स वाईफसोबत लग्न करू इच्छितो’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याही आधी त्यांनी चित्रा सिंग यांचा होकार मिळवला होता. १९६९ मध्ये त्यांनी विवाह केला. या वेळी चित्रांच्या मुलीचे म्हणजे मोनिकाचे वय दहा वर्षांचे होते म्हणजे तिला बऱ्यापैकी समज आलेली होती. जगजीतजींनी तिला मुलीचे प्रेम दिले आणि आपलंसं केलं.\nजगजीत सिंग मुंबईत शिफ्ट झाले ते साल असावे १९६५चे. गाण्याचे कार्यक्रमही वाढत होते आणि सातत्याने रेकॉर्डिंगला मुंबईला यावे लागत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली, त्यांना लाईफ पार्टनर मिळाला. एका जाहिरातीच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने जगजीत आणि चित्रा जेंव्हा पहिल्यांदा भेटले होते तेंव्हा चित्रांनी जगजीत सिंगांच्यासोबत गाण्यास नकर देत कमेंट केली होती की जगजीतजींचा आवाज खूपच हेवी आहे आणि उभयतांचे आवाज मॅच ही होत नाहीत व कॉम्बिनेशन नीट होत नाही. पण चित्रांचा अंदाज चुकीचा होता हे नियतीने दाखवून दिले. या दोघांनी जेंव्हा एकत्रित गायला सुरुवात केली तेंव्हा रसिकांनी या ड्युओला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. यांचे अनेक अल्बम हिट झाले. त्यातल्या अनेक रचना आजही मोठ्या प्रमाणात ऐकल्या जातात. या दांपत्याचं वैवाहिक जीवन आणि सांगीतिक जीवन अगदी सुखैनैव चालू होते. सगळं सुरळीत होतं. १९७१ मध्ये त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. विवेक सिंग त्याच्या बाललीला पाहत आणि त्याच्यावर कोणतंही दडपण न आणता त्यांनी आपली सुरेल सफर जारी ठेवली होती. मात्र नियतीला हे सुख पाहवले नसावे.\n१९९१ मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सडक अपघातात विवेकचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जगजीत आणि चित्रा साठी हा मोठा धक्का होता. या दांपत्यास हे एकच अपत्य होते, नियतीने ते ही हिरावून नेल्याने ते इतके खचले की एक वर्षभर त्यांनी गायन बंद केले. हळूहळू काळाने त्यांच्या जखमेवर फुंकर घातली आणि काही कालावधीनंतर जगजीत सिंग पुन्हा मैफलींची शान वाढवताना दिसू लागले. जगजीत सिंगांना हे शक्य झाले कारण संगीत हा त्यांचा आत्मा होता. मात्र चित्रा सिंग यांना मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का पचवता आला नाही. त्यांनी आपला तरुण मुलगा गेल्यापासून कधीच गायन केलं नाही. जणू काही त्यांचा आवाजच हरपला जगजीत विवेकला लाडाने बब्बू म्हणत. विवेकचा जन्म झाल्यावर त्यांचे विचार काहीसे असे होते – “That was the height of happiness. We were not well-off then, but I felt as if I was the richest man in the world.” लाडका बब्बू गेल्यावर मात्र ते स्वतःबद्दल लिहितात – “I was a broken man.. ”\nया काळात जगजीत आणि चित्रा यांच्यातलं नातं अत्यंत हळवं राहिलं. ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत चित्रांनी याचा अल्वार उल्लेख केला आहे. त्या म्हणतात विवेक झाला तेंव्हा मी त्याला सांगायचे की, ‘जाओ पापा का बुलाओ… ‘ मग चिमुरडा विवेक दुडूदुडू धावत जाऊन आपल्या वडिलांना आईचा निरोप द्यायचा, मग ते बाप लेक चित्रांच्या समोर हजर होत. पण विवेक गेल्यानंतर जगजीत हेच चित्रांचे अपत्य झाले, त्यांच्यातले नाते इथे मायलेका सारखे झाले होते. ते चित्रांना अनेकदा मम्मी पुकारायचे. परस्परांना समजून घेण्याचं सत्व या दोघांत किती खोलवर रुजलं होतं याचं हे अप्रतिम उदाहरण ठरावं. चित्रा स्थिर झाल्या पण सावरू शकल्या नाहीत कारण नियती त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत होती.\nहा धक्का मोनिकाचा होता. मोनिका एक साजिरी गोजिरी तरुणी होती. जगजीतनी तिच्यात आणि विवेकमध्ये कधीही अंतर राखले नाही. दोघांना सारखंच प्रेम दिलं. मोनिकाला आपल्या जन्मदात्या पित्याचं कधीच अप्रूप वाटलं ना���ी की कधी त्याच्याबद्दल मायाही दाटून आली नाही, पण जगजीत सिंगांबद्दल बोलताना मात्र तिचं प्रेम उतू जाई. वर उल्लेख केलेल्या बायोग्राफीत एक प्रकरण तिचेही आहे यात तिने खुलून कौतुक केलं आहे. आपल्या आईवर तिचा अपार जीव होता. वरकरणी आनंदी, अवखळ असणारी मोनिका खूपच संवेदनशील आणि विचारी होती. याच कारणामुळे आयुष्याचा जोडीदार शोधायला तिला थोडा वेळ लागला.\n१९८८ साली वयाच्या २९ व्या वर्षी तिने व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर असणाऱ्या जहांगीर चौधरीशी निकाह केला. १९९१ मध्ये त्याच्यापासून तिला मुलगा झाला, अरमान त्याचं नाव . याच वर्षी बब्बूच्या निधनाने कोसळून गेलेल्या जगजीत – चित्रा दांपत्यास आजोबा आजी झाल्याचं सुख काही नीट अनुभवता आले नाही. चार वर्षांनी मोनिकाला उमर हा दुसरा मुलगा झाला, दरम्यान तिच्या पतीचं कामकाज थंडं पडत गेलं, त्यांच्यात मतभेद वाढत गेले.\nपुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या आपल्या आई वडिलांना आपल्यामुळे आणखी दुःख द्यायला नको या हेतूने तिने तरीही हे नातं बळेच ओढत नेलं. पण एक वेळ अशी आली की त्याच्यासोबत आणखी निभावून नेणं अशक्य झालं. अखेर तिने त्याच्यापासून तलाक घेतला. २००५ मध्ये हे दोघे विभक्त झाले. दोन मुलं घेऊन तिने नव्याने डाव मांडण्याची तयारी सुरु केली, पण इथे ती आणखीनच फसली. २००५ मध्येच तिने विक्रोळी स्थित ब्रिटिश उद्योजक मार्क ह्युटन रॉजर अटकिन्स यांच्याशी विवाह केला. पण तिच्या नशिबाचे फासे उलटे पडले होते. या माणसाने तिला पराकोटीचा त्रास दिला. २००७ मध्ये तिला पोलीस चौकी गाठावी लागली. आपल्या पतीने केलेल्या छळवादाची रीतसर तक्रार तिने पोलिसात दिली. पोलिसी कारवाईचा वेळकाढूपणा तिच्या नवरयाच्या पथ्यावर पडला. २००८ च्या प्रारंभास तो देश सोडून परागंदा झाला.\nमोनिका अंधाराच्या खाईत लोटली गेली. जहांगीरसोबतच्या लग्नाआधी मॉडेलिंग करणाऱ्या मोनिकाचे विचार स्वावलंबी होते पण आता आपलं ओझं आपल्या आईवडिलांवर पडणार या विचाराने तिला ग्रासलं. ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यातच तिने अविवेकी निर्णय घेतला. २९ मे २००९ च्या शुक्रवारी तिने बांद्र्याच्या पेरी क्रॉस रोड स्थित राहत्या घरात बाथरूममध्ये स्वतःला संपवलं. ३० मे च्या सकाळी चित्रा सिंग जेंव्हा आपल्या मुलीच्या घरी गेल्या तेंव्हा हा प्रकार उघड झाला. हे पाहताना त्यांना काय यातना झाल्या असतील याला शब्द कमी पडावेत या घटनेने चित्रा सिंग पुरत्या जमीनदोस्त झाल्या पण पती जगजीत सिंग यांचं असीम प्रेम त्यांचं जगणं थोडं फार का होईना सुकर करत होतं. पण नियतीला कदाचित हे ही पाहवलं नाही. तिने चित्रांची अखेरची परीक्षा घेण्याचं ठरवलं.\nघटस्फोटातून पहिल्या पती पासून मुक्ती मिळवत नवा सुखाचा डाव मांडण्यासाठी चित्रांना नियतीची जी साथ लाभली होती ती साथ त्यांच्या मुलीला मोनिकाला लाभली नाही. उलट तिचं नवजीवनाचं गणित चुकलं आणि ती पुरती उन्मळून पडली. या धक्क्याने गलितगात्र झालेल्या चित्रांना सावरताना कुठे तरी जगजीत सिंग यांनाही नियतीच्या या सुडान्वेशी नीतीचा तिटकारा आला असावा आणि त्यांनी तिला टक्कर देतानाच आपल्या पत्नीला पुरतं सावरण्यासाठी कंबर कसली. स्टेज शोंचे प्रमाण जाणवण्या इतपत घटवले आणि घराकडे अधिक लक्ष दिले. आता त्यांच्या संसारवेलीवर कोणतेच फुल नव्हते, कधी काळी हिरवी कोवळी असलेली तजेलदार पानं आता सुकण्याच्या बेतात आली होती. काळ हळूहळू पंजा कसत असतो माणूस मात्र आपल्याच विश्वात जगत असतो.\nजगजीत वरवर सुखी असल्याचा अविर्भाव करत होते पण त्यांना आता चित्रांची काळजी लागून राहिली होती. त्याचा ताण त्यांच्यावर पडत गेला. २०११ मध्ये त्यांनी इंग्लंडचा संगीत दौरा केला. तिथून परतल्यावर काही दिवसांनी मुंबईत गुलाम अलींच्या गझला ते परफॉर्म करणार होते. मात्र हे होणे नव्हते. २३ सप्टेबरला अतिरक्तदाबामुळे जगजीतसिंग यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यातच ते कोमात गेले. तब्बल दोन आठवडे ते कोमात होते. हे चौदा दिवस ते मृत्यूच्या दारात उभे होते.\nत्यांना तिथून परतायचे होते तर त्या विश्वनिहंत्याला त्यांच्या स्वरांची मैफल सजवायची होती. तो त्यांना ऐकायला उत्सुक होता, त्यांना माघारी फिरण्याची अनुमती तो देत नव्हता. जीवन मृत्यूची ही कश्मकश कुरूक्षेत्रावरील लढाईपेक्षा कमी नव्हती, यात अखेर जगजीत हरले आणि तो विश्वाचा निर्मिक जिंकला. या चौदा दिवसात चित्रा सिंग यांची मानसिक अवस्था काय झाली असेल याचा विचार करवत नाही. एका मागोमाग जीवाची माणसं सोडून जाताहेत आणि आता काळजाचा तुकडा मृत्युच्या अंथरुणाला खिळून आहे, तो जागा होईल की नाही याची कसलीच शाश्वती नाही \nखरंच हे क्षण खूप वाईट असणार प्रत्येक क्षण एकेका वर्षासारखा गेला असणार.\nपण च���त्रा म्हणतात, ‘या चौदा दिवसांनी मला आणखी जगण्याची उर्मी दिली. कदाचित माझ्यात जगण्याच्या ऊर्मीची प्रेरणा यावी म्हणूनच जगजीतजींनी हा जीवनसंघर्ष केला असावा… ‘\nजगजीतजी गेले तेव्हा चित्रांनीही नुकतीच सत्तरी पार केली होती. गात्रे थकली होती, एकेक करून आयुष्याचे महत्वाचे पडाव मागे गेले होते. आता त्या उरल्या होत्या आणि त्यांचा संधीकाळ जगजीतजींना जाऊन आता आठ वर्षे झालीत चित्रा आता ऐंशीच्या घरात आल्यात, त्यांची नातवंडे मोठी झालीत. त्यांच्या सावलीत त्यांचा दिवस जातो पण संध्याकाळ होताच त्यांचा आवाज कातर होत जातो. दिवाणखाण्यातील सतार नकळत झंकारु लागते आणि त्यांच्या कानात जगजीतजींचे स्वर गुंजारव करू लागतात. सांज ओसरून रात्र होताच अंधार दाटत जातो, सर्वत्र उदासवाणी शांतता पसरते, चित्रांच्या शयनकक्षात मात्र स्वरांची मैफल सजलेली असते. हजारो श्रोते बसलेले असतात आणि एका सुरेख सजवलेल्या मंचावर चित्रा आणि जगजीत गात असतात –\n‘अगर हम कहें और वो मुस्कुरा दें,\nहम उनके लिए ज़िंदगानी लुटा दें…\nहर इक मोड़ पर हम ग़मों को सज़ा दें,\nचलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें……..\nविवेकच्या मृत्यूनंतर जगजीत सिंग यांनी जेव्हा कमबॅक केलं होतं, त्यावर एक स्वतंत्र प्रकरण ‘बियॉन्ड टाईम – द एजलेस म्युझिक’मध्ये आहे. त्यात त्यांनी निदा फाजलींच्या गझलांचा संदर्भ देत म्हटलंय की, “जीवनाचं उद्दिष्ट हरवल्यानंतर माणूस दिशाहीन होऊन जातो आणि त्यातून त्यालाच मार्ग काढायचा असतो, त्याला पथदर्शक कुणी नसतो न कुणी काळजाचा दिवा घेऊन अंतःकरणातला प्रकाश पसरवतो, हे तर त्यालाच करावं लागतं, त्यालाच काजवा व्हावं लागतं, त्यालाच चंद्र व्हावं लागतं आणि त्यालाच सूर्य व्हावं लागतं. काळाचं ग्रहण मिटवण्यासाठी त्यालाच जळावं लागतं, हे जळणं एखाद्या ज्वालामुखीहून धगधगतं असतं, यात एखाद्या दीपस्तंभासारखं स्थिर राहत अविरतपणे कतरा कतरा जळत राहावं लागतं… “\nमाझ्या मते हे प्रकरण एक इंटयुशन असावं जे जगजीतजींनी चित्रांच्या उर्वरित आयुष्याला प्रकाशवाटा दाखवण्यासाठी लिहिलं असावं…\nनियती कुणाबरोबर कोणता डाव खेळेल हे कुणी सांगू शकत नाही. आता जो क्षण आपण जगतोय तेच जीवन होय. त्यात आनंद भरणे हे आपलं काम. सर्वच लोकांना हे सहजसाध्य होत नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो तर काहींच्या आयुष��यात सुख दुःखाचे इतके हिंदोळे येऊन जातात की त्यांचं जीवन दोलायमान होऊन जातं. आत्मिक प्रेमाने त्यावर मात करता येते. हे गृहितक या दांपत्याने सार्थ केलं.\nतुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातही या प्रकाशवाटा आहेत, आपण आपल्यातच सच्चेपणाने डोकवायचा अवकाश की आपण कितीही संकटात दुःखात असलो तरी आपलं ही जीवन प्रेमाच्या सच्च्या प्रकाशाने उजळून निघेल. जगजीत आणि चित्रा यांच्यात प्रेमाचं जे नातं होतं त्याला व्यवहारिक भौतिक जगाचे मापदंड भले लागू होत नसतील वा प्रेमाच्या तथाकथित ऋजूतेतही ते बसत नसेल पण त्यांचे प्रेम गहिरे होते, आत्मिक पातळीवरचे होते. त्या प्रेमाची वीण इतकी घट्ट होती की अजूनही ती तसूभरही उसवलेली नाही….\nमला अजूनही वाटते की, ‘कौन आयेगा यहां कोई आया न होगा, मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा…’ ही गझल या दांपत्याच्या अखेरच्या सफरीसाठीच लिहिली गेली असावी\nलेखन संदर्भ – ‘बियॉन्ड टाईम – द एजलेस म्युझिक ऑफ जगजित सिंग’ – चित्रा अँड जगजीत सिंग.\n‘द अनफरगॉटेबल जगजीत सिंग’ – फरहान फारूक.\n‘जगजीत अँड चित्रा सिंग : हॉनेस्ट अँड अपिलिंग’ – निसार पांगारकर.\n‘कागज की कश्ती : इन मेमरी ऑफ जगजीत सिंग’ – नरेंद्र कुसनूर.\n(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)\nसमीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.\nPrevious articleश्याम देशपांडे नावाचा बुकमार्क…\nNext articleखबर लहरिया… महिलांनीच चालवलेलं देशातलं एकमेव न्यूजपोर्टल\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/803288", "date_download": "2021-09-23T00:51:49Z", "digest": "sha1:PHGZUCHWOUR55J3X7V7L5FS6JMJNIYAO", "length": 2316, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नोव्हेंबर २०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नोव्हेंबर २०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:१३, ३१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२१:२९, १ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nHerculeBot (चर्चा | योगदान)\n११:१३, ३१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/economics/petrol-price-hit-80-rupees-rate-first-time-ever/", "date_download": "2021-09-23T00:32:05Z", "digest": "sha1:EWTY36MMIZUKWISOGCMVY3YCQZHAF3RG", "length": 21727, "nlines": 172, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Petrol price hit 80 rupees rate first time ever | मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्ण�� घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nमुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By हर्षल आमोणकर\nमुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटर च्या वर पोहोचले आहेत. नवीन वाढीव दर आता ८० रुपये १० पैसे इतका प्रति लिटर झाला आहे. परंतु इतका उच्च दर जाण्याची ही मुंबईतील पहिलीच वेळ आहे आणि वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे.\nडिझेल ६७ रुपये १० पैसे तर पेट्रोल ८० रुपये १० पैसे असे नवीन उच्च दर राजधानी मुंबईत झाले आहेत. परंतु दररोज बदलत जाणाऱ्या दरांमुळे ही वाढ सहज लक्ष्यात येत नाही.\nया पूर्वीचे मुंबईतील पेट्रोलचे दर;\n२१ जानेवारी ७९ रुपये ९५ पैसे प्रति लिटर.\n२० जानेवारी ७९ रुपये ७७ पैसे प्रति लिटर.\n१९ जानेवारी ७९ रुपये ५८ पैसे प्रति लिटर.\n१८ जानेवारी ७९ रुपये ४४ पैसे प्रति लिटर.\nमागील बातमी पुढील बातमी\n'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर\nआज २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.\nकाँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल अडचणीत, ईडीच्या रडारवर.\nकाँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मुलगा फैसल आणि जावई इरफान सिद्दीकी अडचणीत आले असून, ते ५०० कोटीच्या गैव्यवहारा प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.\nतर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.\nअरविंद केजरीवाल यांचे मराठीत ट्विट, लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर\nदिल्ली चे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसेवा अरविंद केजरीवाल यांची मराठीतून ट्विट करत महाराष्ट्राला साद.\nभाजप खासदार नेपालसिंह यांची मुक्ताफळे, सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच...\nभाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही विक्षिप्त प्रतिकिया दिली आहे. सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत असं ही ते बरगळले.\nअमित शहांची अडचण वाढणार, सीबीआयच्या निर्णयाला आव्हान.\nभाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून मुक्तता झाली त्याला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकील संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nमुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.\nमंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. हार्दिक पटेल, पवार आणि बडे नेते उपस्थित \nसंरक्षण मंत्र्यांचे सुखोई -30 एमकेआय उड्डाण : भारतीय वायुदल\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भारतीय वायुसेनेच्या सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानातून जोधपूरमधील एअरबेसमधून टेक ऑफ केला.\nदेशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.\nऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.\nलालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट\nरांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.\nनाशिक ते मुंबई किसान सभेचा विराट मोर्चा, सरकारच्या निषेधार्थ\nभाजप – शिवसेना सरकारने दिलेले कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई किसान सभेने सरकारविरोधात विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.\nसोनिया गांधी पुन्हा सक्रिय, विरोधकांची पुन्हा मोट बांधणी\nभाजप विरोधात दंड थोपटण्यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधणी सुरु केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - न��्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/corona-a-police-officer-from-yaval-police-station-was-released-and-returned-to-work/", "date_download": "2021-09-22T23:24:20Z", "digest": "sha1:OY6UBPRV3ITVM25C4CX3IOQB4CJXU363", "length": 9447, "nlines": 127, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल पो.स्टे.मधील पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याने कामावर हजर |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nयावल पो.स्टे.मधील पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याने कामावर हजर\nयावल पो.स्टे.मधील पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याने कामावर हजर\nयावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल पोलीस स्टेशन मधील पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक 1103 भूषण चव्हाण हे मालेगांव येथे बंदोबस्त कामी गेले असता त्यांना कोरोना विषाणुची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांना तात्काळ क्वॉरनटाईन करण्यात आले होते क्वॉरनटाइन दरम्यान त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम आणि कोरणा मुक्त झाली आहे ते आज दिनांक 5 जून शुक्रवार 2020 रोजी यावल पोलीस ठाण्यात पूर्ववत कामावर हजर झाले त्यावेळी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्यासह यावल पो.स्टे. मधील उपस्थित सर्व पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत केले.\nशिरपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न\nजळगाव : जिल्ह्यात आणखी 36 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रुग्ण संख्या 945\nदारू अड्यावर धाड, पहूर पोलीसांची कारवाई\nसावखेडासिम येथील पोलीस पाटलाचे भाऊ पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nJuly 3, 2021 तेज़ समाचार मराठी\nमुस्लीमांमध्ये संघाविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्यांना शरम वाटली पाहिजे\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-UTLT-opec-countries-decided-to-cut-down-oil-production-5858945-PHO.html", "date_download": "2021-09-23T00:09:44Z", "digest": "sha1:V6ULURUVRF3EANI5PK2AV5RHOXLOK7IW", "length": 5001, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "opec countries decided to cut down oil production | मोदींसमोर उघडले नाही तोंड, आपल्या देशात पोहचल्यावर मात्र केले असे काही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींसमोर उघडले नाही तोंड, आपल्या देशात पोहचल्यावर मात्र केले असे काही\nओपेकच्या निर्णयामुळे जगभरात तेलाच्या किंमती वाढत आहेत.\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा दिवसापूर्वी दिल्लीत एका बैठकीत तेल उत्पादक देशांना (OPEC) आवाहन केले होते की त्यांनी तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवावे. या बैठकीत युएई, सौदी समवेत अनेक ओपेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी या देशांनी मोदींच्या मताशी सहमती दर्शवली मात्र आपआपल्या देशात पोहचल्यावर मात्र त्यांनी तेलाचा खेळ पुन्हा सुरु केला. भारतात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती उच्च पातळीवर असल्याने सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत.\nबंद खोलीत झाली बैठक\nयानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश असणाऱ्या सौदी अरबने जेद्दा येथे एक बैठक बोलावली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीत अन्य देशांसमवेत रशियाही सामील झाला होता. या बैठकीत तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर जगभरात तेलाच्या पदार्थांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. कच्चे तेलाच्या किंमती यावेळी 73 डॉलर प्रती बॅरलवर पोहचल्या आहेत. ही किंमत 2016 मध्ये 29 डॉलरवर पोहचली. किंमती घसरत असल्याने ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन घटवले. त्यानंतर आता तेलाच्या किंमती वाढू लागल्या आहेत.\nभारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्च स्तरावर\n- या सगळ्या घडामोडींचा प्रभाव भारतीय बाजारावर पडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्च स्तरावर आहेत. यावेळी पेट्रोलच्या किंमती काही शहरात 83 रुपयावर पोहचल्या आहेत. तर पहिल्यादाच डिझेल 70 रुपयांवर गेले आहे.\nपुढे वाचा: मोदींचे म्हणणे ऐकले नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-LCL-suitable-environment-for-organic-farming-5861638-NOR.html", "date_download": "2021-09-22T23:33:47Z", "digest": "sha1:KNZPSJOMFWIZ7V5ARMMFQHO24HAVRZFF", "length": 8980, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "suitable environment for organic farming | विदर्भासह राज्याच्या इतर भागात सेंद्रिय शेतीला पोषक वातावरण; डाॅ. एस. के. सिंग यांची माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविदर्भासह राज्याच्या इतर भागात सेंद्रिय शेतीला पोषक वातावरण; डाॅ. एस. के. सिंग यांची माहिती\nनागपूर- झाडे प्राणवायू म्हणजे आॅक्सीजन सोडतात आणि कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेतात, हे शाळेत सर्वजण शिकतात. परंतु प्रत्यक्षात झाडे लावण्याऐवजी झाडांची कत्तलच अधिक होते. हवेतील कार्बन शोषून घेणारे ग्रीन कव्हर विरळ होत चालले आहे. नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरोने (एनबीएसएस) मातीमध्ये आर्गेनिक कार्बनचे प्रमाण प्रति हेक्टरी किती टन आहे, याचा संपूर्ण देशाचा नकाशा तयार केला आहे. यामुळे एकीकडे शेतीसाठी धोक्याची घंटा असतानाच विदर्भ-मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात सेंद्रिय शेतीला पोषक वातावरण असल्याची माहिती एनबीएसएसचे संचालक डाॅ. एस. के. सिंग यांनी \"दिव्य मराठी'ला दिली.\nमातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी टनाचे १-१०, १०-१५, १५-२०, २०-२५, २५-३०, ३०-३५ व ३५-५० इतके असते. यामध्ये प्रति हेक्टरी ३०-३५ व ३५-५० इतके प्रमाण सर्वोत्तम समजले जाते. २५-३० उत्तम व २०-२५ मध्यम समजले जाते. १-१० धोकादायक आणि १०-१५ हे चिंताजनक प्रमाण असल्याचे सिंग यांनी सांगितले. देशाचा विचार केल्यास मातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी ३५-५० टन हे सर्वोत्तम प्रमाण नाॅर्थ-ईस्ट रिजनमध्ये आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचलमध्ये हे प्रमाण ३०-३५ टन इतके आहे. गुजरातमधील बनासकाठा, मेहसाना, खेडा, गांधीनगर, बडोदा आदी भागात मातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी टनाचे प्रमाण निकृष्ट म्हणजे १०-१५ टन इतके कमी आहे.\nमहाराष्ट्राचा विचार केल्यास सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक भागात ३० ते ३५ इतके आहे. मराठवाड्यातील काही भागात १५ ते २० आणि काही भागात २० ते २५ इतके आहे. तर विदर्भात मातीमधील आर्गेनिक कार्बन प्रति हेक्टरी २५-३० टन इतके आहे. िवदर्भ आणि मराठवाड्यात सेंद्रिय शेतीला उपयुक्त प्रमाण आहे. सेंद्रिय शेतीला सिंचनाची जोड मिळाल्यास हे दोन्ही प्रदेश सुजलाम सुफलाम होतील, असे सिंग यांनी स्पष्ट केले. विदर्भ आणि मराठवाड्यात ज्वारी, बाजरीसह फळ पिकांवर भर द्यायला हवा. रासायनिक शेतीचा अतिरेक टाळून रासायनिक व सेंद्रिय शेतीवर भर देत दोन्हीचा समतोल साधल्यास येथील शेतकरी समृद्ध होईल, असे सिंग म्हणाले.\nविदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी 'निरांचल' हाती घेतला कार्यक्रम\nमराठवाड्यातील अहमदनगर आणि विदर्भातील अमरावती या दोन जिल्ह्यासाठी निरांचल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि एनबीएसएसमध्ये सामंजस्य करार झाला आहे. आर्थक बाजू स्पष्ट झाल्या की लवकरच या योजनेवर काम सुरू करण्यात येईल. तांत्रिक प्रशिक्षण आम्ही देणार आहो. दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी १० गावात येत्या पाच वर्षात वाॅटर शेडची कामे करायची आहे, असे सिंग यांनी स���ंगितले.\nअॅग्रो इकाॅलाॅजीकल आणि प्रायोरिटी असे दाेन झाेन करण्यात अाले तयार\nमातीमधील आर्गेनिक कार्बनच्या प्रति हेक्टरी प्रमाणानुसार \"अॅग्रो इकाॅलाॅजीकल' आणि \"प्रायोरिटी' असे दोन झोन तयार केले आहे. आर्गेनिक कार्बनचे प्रमाण उत्तम असलेल्या विभागांचा समावेश \"अॅग्रो इकाॅलाॅजीकल' झोनमध्ये आणि प्रमाण निकृष्ट म्हणजे १ ते १० आणि त्यापेक्षाही खाली असलेल्या प्रदेशाचा समावेश \"प्रायोरिटी' झोनमध्ये केला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश संपूर्ण तर पश्चिम बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकचा काही भाग \"प्रायोरिटी' झोनमध्ये येता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-modi-to-interact-with-karnataka-candidates-leaders-tomorrow-5860135-PHO.html", "date_download": "2021-09-22T23:50:29Z", "digest": "sha1:WI4MJFGO25VTBZC4LYQ7TBM7F6I5HZEF", "length": 8885, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Modi To Interact With Karnataka Candidates, Leaders Tomorrow | अॅपद्वारे मोदींचा कर्नाटक उमेदवारांसोबत संवाद, म्हणाले- जनतेची दिशाभूल करुन निवडणूक जिंकायची नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअॅपद्वारे मोदींचा कर्नाटक उमेदवारांसोबत संवाद, म्हणाले- जनतेची दिशाभूल करुन निवडणूक जिंकायची नाही\nपंतप्रधानांनी नरेंद्र मोदी अॅपद्वारे कर्नाटकमधील भाजप उमेदवारांशी संवाद साधला.\nनवी दिल्ली - नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून पंतप्रधानांनी कर्नाटकमधील भाजप उमेदवार आणि नेत्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, 'राज्यात जनतेची दिशाभूल करुन नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढायची आहे.' त्यांनी काँग्रेसवर जातिय राजकारण करत असल्याचाही आरोप केला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने काही दिवसांपूर्वीच लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. एकूण लोकसंख्येच्या 18% हा समाज आहे. राज्यातील 100 मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत आहे, त्यांच्यापुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 27 एप्रिल रोजी कर्नाटक निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहिर करणार आहेत. कर्नाटकातील 224 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी निकाल घोषित होणार आहे.\nविकासाच्या मुद्द्यावर आम्हाला कोणी हरवू शकत नाही\n- भाजप उमेदवारांसोबत बोलताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, राजकीय पक्ष विकासाच्या म��द्द्यावर बोलायला घाबरतात. कारण याचे मोजमाप होते.\n- ते म्हणाले, जातीचे राजकारण करणाऱ्यांसाठी विकास हा मुद्दा नसतो.\n- मोदी म्हणाले, आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. हिच एकमेव बाब आहे ज्यामुळे आम्ही जिंकू शकतो. ही पक्षाची आणि युवकांची ताकद आहे.\nकाँग्रेसवर जातिय राजकारणाचा आरोप\n- मोदी म्हणाले, जे राजकारणात जाती-धर्माचा आधार घेतात, ते निवडणुकीपुरते एका विशिष्ट समाजाला खोट्या आश्वासनांचे लॉलिपॉप देतात. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सोडून दुसऱ्यांना पकडतात. ते मतदार बदलतात आणि निवडणूक जिंकतात.'\n- 'जोपर्यंत काँग्रेस कल्चरपासून मुक्ती मिळवून दिली जात नाही, तोपर्यंत राजकारणाचे शुद्धीकरण होणार नाही.'\n- मोदींनी मतदारांना आवाहन केले की कर्नाटकमध्ये बहुमताचे सरकार स्थापन करा.\n- मोदी म्हणाले, 'काँग्रेसच्या शुभचिंतकांनी एक नवी चर्चा सुरु केली आहे. राज्यात त्रिशंकु विधानसभा असेल, यामुळे मतदारांना निराश केले जात आहे.'\nराहुल गांधी उद्यापासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर\n- काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत.\n- राहुल गांधींच्या प्रचार दौऱ्यातील हा सातवा टप्पा आहे. यावेळी ते उत्तर कन्नडचा दौरा करणार आहेत.\n- काँग्रेस सूत्रांनी सांगितल्यानुसार, राहुल गांधी मंगलोरला 27 एप्रिल रोजी काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर करतील. यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.\nराहुल, सोनिया, मनमोहन स्टार प्रचारक\n- काँग्रेसने कर्नाटकमध्ये 40 जणांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. या यादीत राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये नसले तरी यूपीएचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.\n- शशी थरुर, सचिन पायलट, मल्लिकार्जून खरगे, गुलाम नबी आझाद, मोहम्मद अझहरुद्दीन, सिद्धारमय्या, राजबब्बर, खुशबू सुंदर, आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांच्या नावाचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/09/15/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE-11/", "date_download": "2021-09-23T00:22:21Z", "digest": "sha1:C2PZZ5QOUMBRCNYDIFK4KQAHJOZN3N3M", "length": 7606, "nlines": 134, "source_domain": "konkantoday.com", "title": "मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे एचपी गॅस सिलिंडर वाहतुकीचा ट्रक उलटला,चालक जखमी – Konkan Today", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे एचपी गॅस सिलिंडर वाहतुकीचा ट्रक उलटला,चालक...\nमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे एचपी गॅस सिलिंडर वाहतुकीचा ट्रक उलटला,चालक जखमी\nमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली बाजारपेठ ते गरम पाण्याच्या कुंडादरम्यान मंगळवारी रात्री एच. पी. गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली या अपघातात चालक जखमी झाला ट्रकच्या अपघातानंतर सिलिंडर बाहेर फेकले गेले मात्र कोणताही अनर्थ झाला नाही अपघातानंतर गॅस सिलिंडर घटनास्थळी विखुरलेल्या स्थितीत पडले होते.अपघाताची माहिती मिळताच जवळच महामार्गावर तैनात असलेल्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली तसेच वाहतूक सुरळीत केली\nPrevious article७२ तासांच्या आत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागावी अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकू परिवहन मंत्री अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांना इशारा\nNext articleमुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांमध्येच पूर्ण होणार\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\nरत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत असल्याचा निष्कर्ष\nजिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते दसर्यापूर्वी खड्डे न भरल्यास राष्ट्रवादी वृक्षारोपण करणार -संजय कदम\nएसटी महामंडळाची एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम\nनिवळी -जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीवर आर टी ओ अधिकाऱ्यानी निर्बंध न घातल्यास बहुजन समाज पार्टी आंदोलन छेडणार\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/revealed-englands-master-plan-to-prevent-the-indian-team-from-winning/", "date_download": "2021-09-22T23:29:36Z", "digest": "sha1:4L4ZJRISJHAFRA3L6KUY7URXG2PSG73J", "length": 11181, "nlines": 118, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "भारतीय संघाला विजयापासून रोखण्यासाठी असलेला इंग्लंडचा तो मास्टर प्लॅन उघड", "raw_content": "\nभारतीय संघाला विजयापासून रोखण्यासाठी असलेला इंग्लंडचा तो मास्टर प्लॅन उघड\nभारतीय संघाला विजयापासून रोखण्यासाठी असलेला इंग्लंडचा तो मास्टर प्लॅन उघड\nनवी मुंबई – भारतीय संघ ४ ऑगस्ट पासून इंग्लंड संघाविरुद्ध चार कसोटी (England vs India) सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिका असणार आहे. या मालिकेचा पहिला सामना जिंकून या मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा पर्यंत असणार आहे. मात्र बीसीसीआय ने आपल्या ट्विटरअकाउंट वरून शेयर केलेल्या एक फोटो मुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नॉटिंगहॅममधील पिचचा एक फोटो शेअर केला आहे ,तो फोटो पाहून भारतीय फॅन्सची तसेच संघाची देखली काळजी वाढली आहे. याचं कारण म्हणजे या पिचवर भरपूर गवत आहे. त्यामुळे या पिचवर भारतीय बॅट्समनची चांगलीच कसोटी लागणार आहे. इंग्लंड मधील थंड वातावरण आणि उसळत्या ड्यूक्स बॉलर भारतीय बॅटिंग ऑर्डर अनेकदा कोसळली आहे. त्यामुळे नॉटिंगहॅम टेस्टमध्येही हीच अवस्था राहिली तर टीम इंडिया अडचणीत येऊ शकते.\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडमध्ये एकही टेस्ट मालिका जिंकता आलेली नाही. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट सीरिजला (2021-23) देखील सुरुवात होत आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून नव्या सीरिजची जोरदार सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.\nMSRTC Recruitment 2021, 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता…\nफेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला त्यावेळी भारतामधील स्पिन बॉर्लसना मदत देणाऱ्या पिचवर ब्रिटीश बॅटींगची वाताहत झाली होती. भारताने स्पिन बॉलर्सच्या जोरावर ती मालिका 3-1 नं जिंकली. आता इंग्लंडची टीम या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडकडं जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी बॉलर्स आहेत.\nMSRTC Recruitment 2021, 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी\nग्रामीण पोलीस हवालदार १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतान एसीबीच्या जाळ्यात\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता …..\nतर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur-desh/eleven-peoples-bidar-are-corona-positive-276143", "date_download": "2021-09-22T23:04:51Z", "digest": "sha1:2YO2DZSPYXRGZEE3DVLANBPZ6KUKJKJD", "length": 5339, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बिदरमधील ते 11 जण निघाले कोरोना पॉझिटीव्ह...", "raw_content": "\nबिदरमधील 27 मुस्लिमांनी तबलीक संमेलनामध्ये भाग घेतला होता. या सर्वांची बदर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये तपासणी करण्यात आली होती.\nबिदरमधील ते 11 जण निघाले कोरोना पॉझिटीव्ह...\nबिदर (कर्नाटक) - नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिक संमेलनासाठी गेलेल्या बिदरमधील 11 जणांचे कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह निघाले आहेत. त्यामुळे सध्या बिदरमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बिदरमधील 27 मुस्लिमांनी तबलीक संमेलनामध्ये भाग घेतला होता. या सर्वांची बदर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये तपासणी करण्यात आली होती. यापैकी 11 जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 9 जण हे बिदर शहरातील रहिवासी असून 1 बसवकल्याणमधील तर दुसरा बिदरजवळील खेडेगावचा रहिवासी असल्याचे समजते. बिदर जिल्हा प्रशासनाने आणखी शोध सुरू केला असून तबलीक संमेलनात सहभाग घेतलेल्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अकरा रुग्ण सापडले असल्याने सध्या बिदरमध्ये भितीचे वातावरण परसरले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2021-09-23T00:24:50Z", "digest": "sha1:E6KXXV5VEXNDH7PJU6R6CS6B4U3YOLNN", "length": 3392, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ११० चे - १२० चे - १३० चे - १४० चे - १५० चे\nवर्षे: १३१ - १३२ - १३३ - १३४ - १३५ - १३६ - १३७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nरोमन सैन्याने जेरुसलेम जिंकले व त्याचे नामकरण एलिया कॅपिटोलिना असे केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्य���स आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nirogstreet.com/amp/hindi/marathi/ayush-ministry-strongly-condemns-the-tirade-against-ayush64-by-a-section-of-media-in-marathi", "date_download": "2021-09-23T00:41:26Z", "digest": "sha1:FHURVLD2G63JQRD5JGJMPVS7UNRXAXQJ", "length": 14856, "nlines": 70, "source_domain": "nirogstreet.com", "title": "आयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध", "raw_content": "\nHome Blogs Marathi आयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध\nआयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध\nव्यापक चाचण्या आणि अनेक अभ्यासानंतर आयुष-64 हे कोविड-19 वर प्रतिबंधक उपचार आणि व्यवस्थापनावर आधारीत प्रभावी आयुर्वेदीक औषध विकसित केले आहे. त्या विरोधात ही एकतर्फी टीका केली जात आहे.\nप्रकाशनपूर्व अवस्थेत असलेल्या एका छोट्या अभ्यासाचा ( त्याचे अजून तज्ञांनी पुनरावलोकनही केलेले नाही) दाखला देत प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे आयुर्वेद आणि आयुष मंत्रालयाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून खोडसाळ मोहिम राबवली जात आहे. व्यापक चाचण्या आणि अनेक अभ्यासानंतर आयुष-64 हे कोविड-19 वर प्रतिबंधक उपचार आणि व्यवस्थापनावर आधारीत प्रभावी आयुर्वेदीक औषध विकसित केले आहे. त्या विरोधात ही एकतर्फी टीका केली जात आहे.\nवृत्तलेखात, प्रकाशनपूर्व अवस्थेत असलेल्या एका प्रबंधाचा दाखला दिला आहे. (त्यात लेखकाने स्वतःच म्हटलंय की प्रबंध छोटा आणि प्राथमिक अवस्थेत आहे) त्यात, आयुष मंत्रालय आणि टास्क फोर्सच्या प्रामाणिक प्रयत्नांवर शंका उपस्थित केली आहे. आयुष मंत्रालयाने अॅलोपॅथी आणि आयुर्वेद अशा दोन्ही क्षेत्रातील तज्ञ संशोधकांचे टास्क फोर्स अर्थात कृतीदल तयार केले आहेत हे नमूद करायला हवे\nजयपूर इथली राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आणि जोधपूर इथली अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था यांनी मिळून या संशोधन प्रकल्पावर काम केले आहे. ते प्रकाशनपूर्व अवस्थेत आहे. याचा दाखला देत खोडसाळ प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोन्ही संस्था प्रतिष्ठित आहेत. रुग्णांची काळजी घेणे असो किंवा संशोधन या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात शिक्षणासंबंधित सर्वोच्च मानल्या जातात. त्यांना थोर परंपरा आहे. त्यांनीही आपल्या अभ्यासाचा विपर्यास केला जात असल्याचे स्पष्ट करत निषेध केला आहे.\nमंत्रालयाने डॉ. जयकरण चरण यांच्या विधानाचाही दाखला दिला आहे. माध्यमांनी त्यांचे विधान चुकिच्या पद्धतीने मांडले आहे. त्यांनी माध्यमातील वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले. “ आयुष-64 प्रभावी नाही किंवा निरूपयोगी आहे असे मी कधीच म्हटले नाही. उलट, प्राथमिक अंतिम अवस्थेत आयुष-64 ने परिणामकारकता दाखवली आहे. निष्कर्षात तर आयुष-64 हे सुरक्षित औषध असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षिततेसह काळजी घेण्याचा दर्जाही यात राखला आहे. सांख्यिकीयदृष्ट्या \"फरक नाही\" याचा अर्थ प्रभावी नाही किंवा निरुपयोगी आहे असा होत नाही, तर \"समतुल्य\" असा होतो. विशिष्ट हेतूने प्रेरीत वृत्तलेख तथ्यांचा विपर्यास आणि पेला अर्धा रिकामा पाहण्याच्या दृष्टिकोणाचा उत्तम नमूना आहे.\nपूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासात स्पष्टपणे नमूद केले आहे, की “ आरटीपीसीआर निगेटिव चाचणीबाबत दोन गटांची तुलना केली असता पाचव्या दिवशी, आयुष-64 घेतलेल्या गटातील 21 (70%) तर इतर नियंत्रित गटातील 16 (54%) आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. खरंतर, आरटीपीसीआर निगेटिव्हचा विचार करता आयुष-64 गटाचे प्रमाण अधिक होते तरी सांख्यिकीयदृष्ट्या हा फरक लक्षणीय नव्हता [p=0.28].\nताप, श्वसनासंबंधित लक्षणे आणि प्रयोगशाळांच्या मापदंडाच्या कसोटीवर दोन गटातील सांख्यिकीय फरक लक्षणीय नव्हता. मूल्यांकनाच्या काळात दोन्ही गटात कोणत्याही गंभीर प्रतिकूल परिणामाची नोंद झाली नाही. अभ्यासातील निष्कर्षातून स्पष्ट होते की, आयुष-64 हे सुरक्षित औषध आहे. सुरक्षिततेच्या बरोबरीनेच काळजी घेण्याच्या मानकांबाबतही ते समतुल्य आहे. पूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासात एका व्यापक अभ्यासाचाही दाखला दिला आहे, (चोप्रा ए, टिल्लू जी, चौधरी के, रेड्डी जी, श्रीवास्तव ए , लकडावाला एम, इत्यादी. सौम्य आणि मध्यम कोविड-19 मधे काळजी घेण्याच्या मानकांबाबत आयुष-64 चे समन्वयन: यादृच्छिक, नियंत्रित, बहुकेन्द्री क्लिनिकल चाचणी. medRxiv 2021.06.12.21258345. https://doi.org/10.1101/2021.06.12.21258345) छापील मजकूराची जबाबदारी यावर आहे. (याद्वारे पूर्वप्रकाशन अवस्थेतील रिक्त मजकूराची जबाबदारी घेतली जाते. )\nसंबंधित वृत्तलेख, निःपक्षपाती पत्रकारिता सिद्धांताच्या विरोधात आहे. मर्यादीत नमून���यांसह असलेल्या प्राथमिक अभ्यासाचे सामान्यीकरण अयोग्य आहे. औषध प्रभावी नाही असा दावा यात कुठेही केलेला नाही. अभ्यासाच्या आधारे स्पष्ट होते की आराम पडण्याची टक्केवारी चांगली आहे. नमुन्यांची संख्या कमी असल्याने याची खातरजमा केली जाऊ शकत नाही त्यामुळे ते सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय ठरत नाही. मोठ्या प्रमाणावरील नमून्यांच्या व्यापक अभ्यासात पूरक म्हणून याची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. पूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासातच स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणावरील नमून्यांसह अभ्यास गरजेचा आहे.\nतसेच, हिंदी मध्ये वाचा►आयुष-64 को लेकर की जा रही गलत रिपोर्टिंग की आयुष मंत्रालय ने कड़ी निंदा की\nडिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें\nकोविड -19 विरुद्धच्या लढ्यात सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती कोविंद\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन\nआयुष क्षेत्रातील उच्च-प्रभाव संस्था वाढवण्याच्या यशाबद्दल आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेची प्रशंसा\nकरोना आणी व्याधीक्षमत्व आयुर्वेदिक उपचार\n\"करोना - जनपदोध्वंस -आयुर्वेद \"\nआयुर्वेद चिकित्सकों के लिए निरोगस्ट्रीट वैद्य टूल- NirogStreet Vaidya Tool for Ayurveda Doctors\nआयुर्वेदिक इलाज द्वारा फ्रोजेन शोल्डर(Frozen Shoulder) से पाये छुटकारा\nमानसिक तनाव से कैसे बचें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ournagpur.com/category/international/", "date_download": "2021-09-22T23:42:38Z", "digest": "sha1:4O2RE46YXUCVANM4U3FR57QA4DQMVDX6", "length": 21263, "nlines": 277, "source_domain": "ournagpur.com", "title": "International Archives | Our Nagpur", "raw_content": "\n5G सोडा LG ने केली 6G ची यशस्वी चाचणी\nअफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक\nअफगाणिस्तान मध्ये तालिबान मधील संघर्ष आता मानवी जीवनाच्या मूळावर उठला आहे. मृत्यूचे भय आणि सैतानांच्या तावडीतून सुटण्याचे हरप्रकारे प्रयत्न याचे भयावह दृश्य अमेरिकन विमानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मिळते. अमेरिकन सैन्याच्या विमानात तब्बल ८०० जण बसले...\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nलंडन, ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनोख्या उपकरणाच्या सहाय्याने आता फक्त पंधरा मिनिटात कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत अनेक व्यक्ति जमले असतील तर त्यापैकी कोणी कोरोना बाधित असेल तर त्या खोलीतील अलार्म...\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nहे फीचर प्रामुख्याने गुगल फोटोजसाठी (Google Photos) असेल. या फीचरचा वापर करुन युजरला आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लपवता म्हणजेच हाइड (Hide) करता येणार आहेत. नवी दिल्ली, 15 जून : स्मार्टफोन (Smartphone) असो की कम्प्युटर,...\nगर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी गिफ्ट देण्यासाठी केला ४० दिवस उपवास; नंतर जे झालं ते वाचून व्हाल...\nअनेक तरूण आपल्या गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी असं काही करतात की ते त्यांच्या जीवावर बेततं. सध्या झिम्बॉब्वेतील एक अशीच घटना चर्चेचा विषय ठरत आहे. येथील सेंट चर्चमध्ये काम करणाऱ्या मार्क मुराडजीराला विश्वास होता की, तो...\nखोटे वय सांगून केले प्रेम; १४ वर्षाचा मुलाकडून ३६ वर्षीय महिला झाली प्रेग्नंट\nअमेरिकातील जॉर्जिया शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टीव्ही मुलाखती दरम्यान लीजा क्लार्क या महिलेने धक्कादायक घटनेचा खुलासा केला. एका इंग्रजी पत्रकासाठी मुलाखत देताना तिने सांगितले कि, मी ३६ वर्षांची होती तेव्हा...\n‘ही’ कंपनी देणार भारतातील टेक सेक्टरमध्ये ४ हजार लोकांना नोकरी\nकरोना काळ सध्या सुरू असून त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. या दरम्यान, अनेकांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची पगार कपात करीत आहेत. अशा करोना काळात भारतीयांसाठी टेक सेक्टर मध्ये...\n16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप\nहरारे: कुणाला एकच मूल हवं असतं, कुणी हम दो हमारे दो असं ठरवलेलं असतं. कुणी तर आपल्याला क्रिकेट टीमच काढायची आहे, असं मिश्कीलपणे म्हणतंही. यापेक्षा फार फार तर एखाद्या व्यक्तीला किती मूलं हवी असण्याची...\n प्लंबरनं किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी मागितले ४ लाख रुपये; व्हायरल होतोय...\nकिचनचा पाईप तुटणं, लिकेज तर घरातील कधी वापराच्या वस्तू बंद पडणं, प्रत्येकालाच अशा प्रसंगाचा सामना करावा लागत असतो. असंकाही घडलं तर आपण प्लंबरला कि��वा वायरमनला बोलावून आपल्या समस्या सोडवतो. ब्रिटनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार...\nमॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जिंकल्यानंतर तुर्कीमध्येही ‘पगल्या’ चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार\n'पगल्या' या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि...\n‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कंपन्यांना फायदा, वर्षभरात वाचवले ७४०० कोटी रुपये\nगेल्या वर्षी जगभरात करोना व्हायरस आल्याने अनेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. वर्ष लोटले असले तरी अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल...\nगुगल, मायक्रोसॉफ्ट नंतर आता कोरोना संकटात भारताला मदत करणार Apple\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचवेळी ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा...\nपतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 31 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ\nवॉशिंग्टन : संसारात सुखी होण्यासाठी अधिकतर लोक दुसरी संधी घेतात. म्हणजेच एक नातं तुटलं तरी दुसऱं नातं फुलविण्यासाठी प्रयत्न करतात. आणि पहिला प्रयत्न फसला तरी दुसऱ्यांना लग्न करुन नवीन जीवनाची सुरुवात करतात. अमेरिकेत केंटुकीमध्ये...\n‘या’ देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करायची विचित्र परंपरा\nकिर्गिस्तानमध्ये एका महिलेला जबरदस्ती लग्न करण्यासाठी किडनॅप केलं गेलं आणि नंतर काही दिवसांनी या महिलेचा मृतदेह एका गाडीत आढळून आला. या घटनेनंतर या देशातील या 'परंपरे'विरोधात लोक आंदोलन करत आहेत. २७ वर्षीय एजादा केनेतबेकोवाला...\nया महिलेच्या ठुसकीला मिळते मोठी किंमत फक्त पादूनच कमवते लाखो रुपये\nवॉशिंग्टन : आपल्यासमोर कुणी मोठ्याने ठुसकी (Farting) सोडली की आपल्याला हसू आवरत नाही. कदाचित तुमच्यासोबतसुद्धा असं कधीतरी घडलेलं असू शकतो. पादणं ही तशी नैसर्गिक शार���रिक प्रक्रिया. पोटात अतिरिक्त गॅस झाला की तो फार्टच्या (Fart)...\nभारत आणि इंग्लंड टी-२० मालिकेवर रद्द होण्याचे संकट, बीसीसीआयचा मोठा निर्णय..\nभारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. हे सर्व सामने पुण्यात होणार आहे. पण आता ही मालिकेवर रद्द होण्याचे...\nकोरोनामुळे बदलले स्टेडियम, आता लॉर्ड्स नाही तर साउथॅम्प्टन मध्ये होणार अंतिम सामना\nनुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा धुव्वा उडवून टीम इंडियाने दणक्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडविरोधात भारताचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होईल. अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावार...\nअचानक ‘सोन्याचा डोंगर’ सापडला; सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी, विडिओ व्हायरल\nकाँगो: सोने हे एक मौल्यवान धातू आहे. वाढत्या किमतींमुळे एकीकडे सोने-चांदी घेणं लोकांसाठी अवघड जाये आणि दुसरीकडे दिवसागणिक सोन्याची क्रेझही वाढत आहे. अशा परिस्थितीत फुकट सोने मिळाल्यास काय कराल ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/india-natural-ally-of-g7-countries-says-narendra-modi-zws-70-2498737/", "date_download": "2021-09-22T23:34:12Z", "digest": "sha1:3WBHN76HH2AFF74BYTOOY4VUSIFPNMBE", "length": 10941, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Natural Ally Of G7 Countries Says Narendra Modi zws 70 | भारत ‘जी-७’ राष्ट्रांचा नैसर्गिक सहकारी : मोदी", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nभारत ‘जी-७’ राष्ट्रांचा नैसर्गिक सहकारी : मोदी\nभारत ‘जी-७’ राष्ट्रांचा नैसर्गिक सहकारी : मोदी\nपंतप्रधानांनी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी भारताची बांधिलकी असल्याचे अधोरेखित केले.\nWritten By लोकसत्ता टीम\nनवी दिल्ली : दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात भारत ‘जी- ७’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘जी- ७’ देशांच्या बैठकीतील ‘ओपन सोसायटीज अॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ या सत्रात मोदी दूरसंवाद माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी भारताची बांधिलकी असल्याचे अधोरेखित केले. तत्पूर्वी करोना साथीचा जागतिक मु��ाबला करण्यासाठी लशींच्या पेटंटवरील संरक्षण उठवावे, त्याचबरोबर ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ हा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन मोदी यांनी केले. रोगांच्या आगामी साथी टाळण्यासाठी जागतिक समुदाय, नेते यांनी एकजूट दाखवण्याची गरज प्रतिपादन करताना मोदी म्हणाले, ‘‘एक वसुंधरा, एक आरोग्य ही संकल्पना जागतिक पातळीवर पुढे नेली पाहिजे.’’ त्यांच्या या संकल्पनेला जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-13-october/", "date_download": "2021-09-23T00:37:55Z", "digest": "sha1:PFT4QK4FIMTNHCQLFPZT2E2WO7YASLMM", "length": 11356, "nlines": 170, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१३ ऑक्टोबर दिनविशेष - 13 October in History - MPSC Today", "raw_content": "\nआभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 13 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n१९४६ : फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.\n१९४४ : दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.\n१९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.\n१९२३ : मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.\n१८८४ : लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.\n५४ : नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.\nअशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९४८: नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)\n१९४१ : जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू\n१९२५: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)\nभुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित\n१९११ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (मृत्यू: १० डिसेंबर २००१)\n१८७७ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (मृत्��ू: ६ मे १९४६ )\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nमार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता\n२००१: डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक\n१९९५ : डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)\n१९८७: आभा सकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी’ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ‘दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)\n१९४५ : मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)\n१९११ : मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)\n१२४० : रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती (जन्म: \n< 12 ऑक्टोबर दिनविशेष\n14 ऑक्टोबर दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-23T00:10:13Z", "digest": "sha1:G2PI644D34DSLTBHO4Z3EOUFIYTUJUSS", "length": 23660, "nlines": 132, "source_domain": "mediawatch.info", "title": "लोकमान्य टिळक ते क्रांतिकारक गांधी! - Media Watch", "raw_content": "\nHome featured लोकमान्य टिळक ते क्रांतिकारक गांधी\nलोकमान्य टिळक ते क्रांतिकारक गांधी\nलोकमान्य टिळक हे खरोखरच असामान्य असे महापुरूष. तेजस्वी प्रतिभावंत आणि सर्वगामी बुद्धिमत्ता असलेले. कॉंग्रेस नावाचा ‘डिबेटिंग क्लब’ हे आक्रमक आंदोलन झाले, ते लोकमान्यांमुळे. लोकमान्य ज्या ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून मानले गेले, त्या तेल्यांविषयी आणि तांबोळ्यांविषयी- जातपितृसत्तेविषयी त्यांचे काय मत होते, हे सर्वज्ञात आहे. त्याविषयी इथे मांडणी करत नाही. पण, कॉंग्रेस आक्रमक अशी चळवळ व्हावी, हा प्रयत्न लोकमान्यांचाच. त्यासाठी त्यांनी अनेकविध कल्पना लढवल्या आणि त्यातून कॉंग्रेसला जनाधार मिळू लागला.\nकॉंग्रेसच्या स्थापनेनंतर पाच वर्षांनी म्हणजे १८९० मध्ये लोकमान्य कॉंग्रेसमध्ये आले आणि अल्पावधीतच महत्त्वाचे नेते झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर तर ‘लाल-बाल-पाल’ यांचे पर्व भारतीय राजकारणात सुरू झाले.\nलोकमान्य कॉंग्रेसमध्ये दाखल झाले, त्याच वर्षी गांधी बॅरिस्टर झाले. गांधी लोकमान्यांपेक्षा १३ वर्षांनी धाकटे. २१ वर्षे आफ्रिकेत घालवल्यानंतर नऊ जानेवारी १९१५ मध्ये गांधी भारतात परतले, तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. गांधींकडे आफ्रिकेतील कामाचे वलय होते हे खरे, पण भारताच्या राजकारणात गांधी नवखे होते. गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधींना भारताच्या राजकीय प्रक्रियेत उतरण्याचे आवाहन केले होते. गोखले आणि टिळक यांच्यातील तीव्र मतभेद लक्षात घेता, हा फक्त योगायोग नव्हता (गांधी आणि टिळक यांच्यात उदंड मतभेद होते. मात्र, दोघांचा परस्परांशी उत्तम संवाद होता. टिळकांच्या मृत्यूपूर्वी तीन महिने अगोदर गांधी त्यांना भेटले होते.)\nगांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला तो १९१७ मध्ये. अल्पावधीत गांधींनी कॉंग्रेसवर मांड बसवली. १९२० मध्ये टिळक गेल्यावर ‘गांधीयुग’ सुरू झाले. १९२४ मधील बेळगाव कॉंग्रेसचे गांधी अध्यक्ष झाले. आणि, लगेच १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदू महासभेची स्थापना झाली १९१५ मध्ये. कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले पं. मदनमोहन मालवीय हेच महासभेचे संस्थापक. अर्थात, महासभा जोरकसपणे रिंगणात उतरली ती १९२७ मध्ये आणि पुढे ती पोलिटिकल पार्टीही झाली.\nहिंदू महासभेला सशक्त करणारे बी. एस. मुंजे कॉंग्रेसमध्येच होते. टिळकांचे खास अनुयायी होते. टिळक कॉंग्रेसचे सर्वेसर्वा व्हावेत, यासाठी मुंजेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुरतमध्ये १९०७ मध्ये झालेल्या अधिवेशनात कॉंग्रेसमधील फूट उघड झाली. ‘मवाळ विरुद्ध जहाल’ असा संघर्ष उफाळून आला. तेव्हा दोन्ही गटांमध्ये तुंबळ जुंपली. भाडोत्री पैलवान आणण्याची वेळ आली होती. मुंजे तेव्हा साम-दाम-दंड-भेद वापरून टिळकांसोबत खंबीरपणे उभे राहिले. (हेच मुंजे पुढे १९३१ मध्ये, त्यांचा आदर्श असलेल्या, मुसोलिनीलाही भेटले होते.)\nडॉ. हेडगेवारही कॉंग्रेसमध्येच होते.\nगांधी कॉंग्रेसमध्ये येईपर्यंत वेगळ्या संघटनेची गरज कडव��या हिंदुत्ववाद्यांना वाटत नव्हती. टिळकांची कॉंग्रेसच आपली आहे, असा त्यांचा समज होता. (तोही फार खरा नव्हता) गांधी आल्यानंतर मात्र ही कॉंग्रेस आपली नाही, किंबहुना ही आपल्या विचारांच्या अगदी विपरित आहे, असे या हिंदुत्ववाद्यांना खात्रीने का वाटले असेल\nगांधी तर स्वतःला ‘सनातन हिंदू’ म्हणत होते. रामाचे भजन गात होते. आश्रमात राहात होते. गीतेला पवित्र मानत होते. तरीही, गांधी आपल्या विचारांचे विरोधक आणि शत्रू क्रमांक एक आहेत, असे हिंदुत्ववाद्यांना का वाटत होते\nही गंमत लक्षात घेतली पाहिजे. गांधी केवळ संत नव्हते. आधी राजकारणी होते. कॉंग्रेस ज्या प्रस्थापितांच्या ताब्यात आहे, त्या पक्षावर आपण मांड ठोकायची आणि त्याचवेळी या संघटनेला नवी दिशा द्यायची, हे गांधींना माहीत होते. त्यांची परिभाषा परंपरेची स्पेस व्यापणारी होती आणि कृती आधुनिकतेच्या दिशेने झेपावणारी होती. शिवाय, परंपरेचा अवकाश व्यापतानाच, त्या परंपरेलाही गांधींनी नवा आयाम दिला होता. ‘मी सनातन हिंदू आहे’, असे म्हणताना गांधी अस्पृश्यतेला कृतिशील विरोध करत होते. वर्णव्यवस्थेला प्रसंगी गोंजारणारे गांधी स्वतः शौचालयं साफ करत होते. त्यांचे ब्राह्मण अनुयायी मृत जनावरांची कातडी कमावण्याचे उद्योग करत होते. ‘लष्करी शिक्षण अपरिहार्य आहे’, असे सांगणा-या कॉंग्रेसच्या व्यासपीठावर गांधी अहिंसा सांगत होते. आणि, मुख्य म्हणजे राजकारणातून ‘धर्म’ हद्दपार करत होते. नवा ‘राष्ट्रवाद’ उभा करत होते.\nटिळकांनंतर गांधी येणे हे फक्त सत्तांतर नव्हते. राष्ट्रवादाची नवी मांडणी होती. समता आणि धर्मनिरपेक्षतेची नवी बैठक होती. इंग्रज ख्रिश्चन आहेत आणि ते आपला धर्म बुडवत आहेत, अशी मांडणी गांधींनी कधीच केली नाही. त्या पल्याडचा राष्ट्रवाद गांधींनी सांगितला. गांधींनी धर्माधिष्ठित राष्ट्रवाद नाकारला. गांधींनी हिंसा नाकारली. हिंदू धर्मातील विषमता नाकारली. अस्पृश्यता नाकारली.\nहा विद्रोह होता. बंड होते. अन्य कोणी हे केले असते, तर प्रस्थापितांनी त्याला कधीच फेकून दिले असते. गांधींनी मात्र प्रस्थापित परिभाषेत, परंपरेच्या शैलीत हे असे सांगितले की, गांधी हा बंडखोर आहे, हे गांधीवाद्यांनाही समजले नाही. प्रस्थापितांनी या बंडखोरालाच आपला नेता करून टाकले\nमात्र, गांधींची बंडखोरी ख-या अर्थाने समजली होती ���ी कडव्या हिंदुत्ववाद्यांना. बाकी समाजसुधारक आणि धर्मचिकित्सक परवडले, पण हा स्वयंघोषित ‘सनातनी हिंदू’ नको, हे आक्रमक हिंदुत्ववाद्यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे वेगळे संघटन उभे करणे स्वाभाविक होते.\nगांधी मुस्लिमांचा अनुनय करतात, असे म्हणणा-या मुंजे आणि सावरकरांच्या हिंदू महासभेने मुस्लिम लीगसोबत आघाडी करून सरकारे स्थापन केली. १९१६ मध्ये ‘लखनौ करार’ झाला, तेव्हा मुस्लिमांना स्वतंत्र-विभक्त मतदारसंघ देणारे लोकमान्य टिळकच होते\nज्या बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ ची जाहिरात, शुल्क भरूनही टिळकांच्या ‘केसरी’ने नाकारली, त्याच ‘मूकनायक’मधून गांधींचे विचार प्रसिद्ध होत असत. महाडचा सत्याग्रह १९२७चा. त्या सत्याग्रहाच्या मंडपात एकच प्रतिमा होती, ती गांधींची. टिळकांपेक्षा गांधी वेगळे आहेत, हे बाबासाहेबांना समजले होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या होत्या. ‘आंतरजातीय लग्नाशिवाय अन्य लग्नाला जाणार नाही’, ही गांधींची प्रतिज्ञा बाबासाहेब भेटल्यानंतरची. पूर्वीच्या कॉंग्रेसचा विचार केला तर अशी प्रतिज्ञा क्रांतिकारक होती. अर्थात, बाबासाहेब आणि गांधींचे संबंध पुढे बिघडत गेले. त्याला वासहतिक राजकारणाचे आणि दोघांच्या ‘पोझिशनिंग’चे संदर्भ आहेत. संविधानाच्या निमित्ताने मात्र गांधी आणि आंबेडकर पुन्हा एका चौकात आले.\nमुद्दा इथे असा, लोकमान्यांची कॉंग्रेस आणि गांधींची कॉंग्रेस यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कॉंग्रेसवर आपली मांडही कायम ठेवायची; तरीही नव्या राष्ट्रवादाची, धर्मनिरपेक्षतेची, समतेची मांडणी करत कॉंग्रेसची भूमिका आमूलाग्र बदलायची आणि कॉंग्रेस घराघरात न्यायची, हे गांधींनी ज्या मुत्सद्देगिरीने केले, त्याला तोड नाही. त्याच्या मुळाशी होती, गांधींची सर्वसामान्य माणसाविषयी असणारी निःसंदिग्ध कळकळ, तळमळ. आणि, या ‘लिटल मॅन’मध्ये असणारे असामान्य धैर्य. गांधी मजबुरीचं नाहीं, मजबुतीचं नाव\nगांधींना स्थितप्रज्ञ संत करून टाकण्याच्या नादात गांधींचं हे विद्रोही, परिवर्तनवादी रूप आपल्या लक्षात येत नाही.\nते ‘त्यांच्या’ लक्षात आलं. म्हणून त्यांनी अखेरीस या विद्रोही क्रांतिकारकाचा खून केला\n(लेखक दैनिक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत)\nPrevious articleआमचे येथे नॅच्युरल सीझर करून मिळेल\nNext articleएक अनोखी द���स्तान…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/naxalite-killed-14-villagers-1210535/", "date_download": "2021-09-22T23:46:56Z", "digest": "sha1:4J2BYNZNPXOKOU3YXCRNX5LXGCBBOAGM", "length": 10636, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नक्षलवाद्यांकडून १४ गावकऱ्यांची हत्या – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nनक्षलवाद्यांकडून १४ गावकऱ्यांची हत्या\nनक्षलवाद्यांकडून १४ गावकऱ्यांची हत्या\nनक्षलवादी अतिरेक्यांनी बुधवारी दुपारी छत्तीसगढमधील नारायणपूर येथे १६ गावकऱ्यांची निर्घृण हत्या केली.\nWritten By लोकसत्ता टीम\nनक्षलवादी अतिरेक्यांनी बुधवारी दुपारी छत्तीसगढमधील नारायणपूर येथे १६ गावकऱ्यांची निर्घृण हत्या केली. नक्षलवाद्यांनी सांगितलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वां’चे पालन न केल्याने हे हत्याकांड घडविल्याचे अतिरेक्यांनी जाहीर केले.\nनारायणपूर हा दुर्गम भाग असून दाट जंगलालगत आहे. तिथे पोलिसांचे संख्याबळ अत्यल्प असल्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यात अपयश येत आहे. या हत्याकांडानंतर मात्र राज्य सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नक्षलवादी अतिरेक्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अजय चंद्रकार यांनी दिला आहे.\nरायपूर : चळवळीत वाढत चाललेला हिंसाचार सहन होत नसल्याचे कारण देत छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्य़ात २३ नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. यातील तिघांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्�� पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/balkrida-abhang-36/?vpage=1", "date_download": "2021-09-23T00:54:28Z", "digest": "sha1:TY4Z7JSD5URDF7VY4MLAUIBO5MST67JE", "length": 10623, "nlines": 167, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बाळक्रीडा अभंग क्र.३६ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 22, 2021 ] जैसे ज्याचे कर्म तैसे\tकथा\n[ September 22, 2021 ] मज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 22, 2021 ] ब्रह्म मुहूर्त\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] जागतिक अल्झायमर दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] आंतरराष्ट्रीय शांतता दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\tललित लेखन\n[ September 21, 2021 ] गायक पं. जितेंद्र अभिषेकी\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] ज्योतिषी शरद उपाध्ये\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] दुःख स्वीकारावे स्वानंदे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 20, 2021 ] गाळलेल्या जागा\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 20, 2021 ] मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeअध्यात्मिक / धार्मिकबाळक्रीडा अभंग क्र.३६\nSeptember 16, 2018 धनंजय महाराज मोरे अध्यात्मिक / धार्मिक, अभंग\nनेदी कळो केल्याविण तें कारण दाखवी आणून अनुभवा ||१||\nन पुरेसा हात घाली चेंडूकडे म्हणितले गडे सांभाळावें ||२||\nसांभाळ करिता सकळा जीवांचा गोपाळांसी वाचा म्हणे बरे ||३||\nबरे विचारुनि करावे कारण म्हणे नारायण ब-या बरे ||४||\nबरे म्हणुनियां तयाकडे पाहे सांडविला जाय चेंडू तळा ||५||\nतयासवे उडी घातली अनंते गोपाळ रडत येती घरा ||६||\nयेतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ सामोरी सकळ आलि पुढे ||७||\nपुसती ते मात तया गोपाळांसी हरिदुःखे त्यांसी न बोलवे ||८||\nन बोलवे हरि बुडलासे मुखेँ कुटितील दुःखे ऊर माथे ||९||\nमायबापे तुका म्हणे न देखती तैसे दुःख चित्तीं गोपाळांच्या ||१०||\nमाझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||\nAbout धनंजय महाराज मोरे\t42 Articles\nधनंजय महाराज मोरे हे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा वाचन, आळंदी ते पंढरपूर दिंडी चालक, असून त्यांचे मोबाईल वर चालणारे धार्मिक सॉफ्टवेअर गुगल प्लेस्टोर वर आहेत. ते धार्मिक संत साहित्य व आध्यात्मिक साहित्य या विषयांवर लिहितात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः क��कणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nजैसे ज्याचे कर्म तैसे\nमज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\nपुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\n‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/raid-on-alcohol-bar-action-by-pahur-police/", "date_download": "2021-09-22T23:12:46Z", "digest": "sha1:3W7S4A26QTFOYCAQ3HNXBORNVL3ZJURT", "length": 9643, "nlines": 128, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "दारू अड्यावर धाड, पहूर पोलीसांची कारवाई |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nदारू अड्यावर धाड, पहूर पोलीसांची कारवाई\nपहूर ता .जामनेर – पोलीस अधिक्षक डॉ . पंजाबराव उगले , अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिसांनी वडगांव निमशिवारात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला .\nयाबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिंह परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, चालक संजय सोनवणे, होमगार्ड नंदू जाधव यांच्या पथकाने भल्या पहाटे वडगाव निम शिवारातील धरणाजवळ नबीशान बाई जाफर तडवी हिचे 3 टाकी 200 लिटर कच्चामाल व नाल्या शेजारी आमिर फकिरा तडवी रा . जामठी यांचे 12 टाकी 200 लिटर प्रमाणे गावठी हातभट्टीची दारू धाड टाकून नष्ट केली .\nदोन्ही मिळून सुमारे 75,500 रुपयांचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करून अड्डा उद्धवस्त केला . दोन्ही आरोपी विरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नाईक चौधरी व सुरवाडे हे तपास करीत आहेत .\nयावल: प्रतिबंधित क्षेत्रात सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप\nलॉन्स व मंगल कार्यालयात परवानगीदेण्याची असोसिएशनची मागणी\nधुळे : लळिंग धबधब्यात बुडुन तरुणाचा मृत्यु\nशिरपूर ब्रेकिंग : आणखी 23 करोना पॉझिटिव्ह आढळले, रूग्णांची संख्या 226\nअंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/the-army-stormed-the-house-in-search-of-protesters-slapping-a-seven-year-old-girl-in-her-fathers-arms-news-and-updates-128357246.html", "date_download": "2021-09-23T00:54:20Z", "digest": "sha1:AS6YUE635IM54NEJJVES6FEDQJQPX2J3", "length": 5090, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The army stormed the house in search of protesters, slapping a seven-year-old girl in her father's arms news and updates | निदर्शकांच्या शोधात सैन्य घरात घुसले, वडिलांच्या कुशीतील सातवर्षीय मुलीवर झाडली गाेळी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या ���ातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nम्यानमारमध्ये सैन्याचे क्रौर्य:निदर्शकांच्या शोधात सैन्य घरात घुसले, वडिलांच्या कुशीतील सातवर्षीय मुलीवर झाडली गाेळी\nआतापर्यंत अशा कारवायांत २० मुलांचा मृत्यू झाला\nम्यानमारमध्ये तख्तपालटाच्या विराेधात आंदाेलनावर दडपशाही करणारे सैन्य गाेळीबारही करत आहे. एका घटनेत सैनिकांनी मैना थाजी गावात केलेल्या गाेळीबारात सातवर्षीय मुलीला गाेळी लागली. गाेळी लागली तेव्हा ती वडिलांच्या कुशीत हाेती. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या आंदाेलनाबाबत निर्दयी कारवायांतील ही सर्वात कमी वयाची पीडित ठरली. मृत मुलीचे नाव खिन मायाे चित आहे. घटनेनंतर शेजारी सुमाया म्हणाले, आंदाेलनात सहभागी लाेकांचा आणि त्यांच्याजवळील शस्त्रांचा शाेध घेण्यासाठी पाेलिस घरांची झडती घेत आहेत.\nया कारवाईत पाेलिस खिनच्या घरी पाेहाेचले. त्यांनी लाथ मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. खिनच्या माेठ्या बहिणीने दरवाजा उघडला. घरात आई-वडील आहेत का, अशी विचारणा केली. खिनच्या बहिणीने “नाही’ असे सांगितले. पाेलिसांनी तिला खाेटारडी म्हणत मारहाण केली. घराच्या आत शाेध घेतला. पाेलिसांचे वर्तन पाहून मुलगी घाबरली आणि ती वडिलांना बिलगत कुशीत गेली. त्यात पाेलिसांनी वडिलांना गाेळ्या मारण्यास सुरुवात केली. चुकून मुलीलाही गाेळी लागली. ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणात लष्कराने काही बाेलण्यास नकार दिला. मानवी हक्क संघटना ‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या म्हणण्यानुसार मुलीच्या मृत्यूमुळे लाेकांत घबराट पसरली आहे. सैन्य लहान मुलांनाही लक्ष्य करत आहे. आतापर्यंत अशा कारवायांत २० मुलांचा मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/07/28/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2021-09-22T22:58:50Z", "digest": "sha1:P2WUAFTG46NT5HLR26Z72BQOZQSDD5KH", "length": 7649, "nlines": 135, "source_domain": "konkantoday.com", "title": "इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट – Konkan Today", "raw_content": "\nHome राष्ट्रीय बातम्या इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट\nइंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट\nअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट होऊन त्या २३.२८ लाखांवर आल्या आहेत.\nया वर्षामध्ये इंजिनीअरिंगसाठीच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे, तसंच इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, असं असूनही शिक्षणक्षेत्रामधल्या एकूण जागांपैकी ८० टक्के जागा या इंजिनीअरींगच्या आहेत.\nPrevious articleचिपळूणात पूरग्रस्तांना मदत करणार्या दानशूर व सामाजिक संस्थांना आवाहन\nNext articleपूरपरिस्थितीत धाडसी व प्रामाणिक रणजित राजेशिर्के यांचे काम अभिमानास्पद – पालकमंत्री ॲड.अनिल परब\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशरद पवार हे देशाचे नेते -खासदार संजय राऊत\nगीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे\nहसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या\nसंजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/07/28/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5-3/", "date_download": "2021-09-22T23:42:50Z", "digest": "sha1:SMCX457XNIFATH7LR4EVHA3WMSNJBQLN", "length": 6318, "nlines": 134, "source_domain": "konkantoday.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्गांची वाहतूक स्थिती – Konkan Today", "raw_content": "\nHome फोटो न्यूज रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्गांची वाहतूक स्थिती\nरत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्गांची वाहतूक स्थिती\nPrevious article��िवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये जाऊन पाहणी व मदत केली.\nNext articleकृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार\nअंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींची केलेली आरास गणपतीपुळे\nचिपळूण शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ,आमदार शेखर निकम ,आमदार राजन साळवी\nरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड पडली असुन ती बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर...\nनाचणे रोडवर मंगळवार बाजार येथे रस्त्या लगतच्या गटाराला मोठा खड्डा पडला असून पावसात पाणी भरले तर पादचारी व वाहनचालकांना यापासून धोका आहे\nवरवडे-गणपतीपूळे मार्गावर तिवरी बंदर येथील मोरीवर मोठा खड्डा पडल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक.\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/late-tv-actress-pratyusha-bannerjees-parents-facing-financial-crisis-in-her-case-ak-585688.html", "date_download": "2021-09-23T00:10:41Z", "digest": "sha1:J55LSYNF26BX7GSFHMCCFUACYQ3ASCCJ", "length": 8245, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल – News18 Lokmat", "raw_content": "\n'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल\n'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल\nप्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत.\nमुंबई 29 जुलै : दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला (Pratyusha Bannerjee) जावून आता 5 वर्षे उलटली आहेत. आनंदी बनून घराघरात पोहोचलेली प्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने त��च्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत. यावेळी आपलं सगळं काही संपलं असल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे. टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रत्युषाची ओळख होती. जमशेदपूरहून मुंबईला ती अभिनेत्री बनण्यासाठी आली होती मात्र काही काळातच तिची जीवन यात्रा संपली. 1 एप्रिल 2016 साली तिने आपलं जीवन संपवलं होतं. पोलिसांना ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. तेव्हा तिने आत्महत्या केली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं प्रत्युषाच्या आई वडिलांनी म्हटलं होतं. त्याचीच केस ते अद्यापही लढत आहेत.\nविवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा\nप्रत्युषा ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. अतिशय लाडात वाढलेल्या प्रत्यूषाच्या जाण्याने आई वडिलांना मोठा धक्का बसला होता तर अजूनही ते त्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी म्हटलं की, \"आता बोलण्यासाठी काय राहिलं आहे आमचं तर सगळं काही लुटलं आहे. ज्या दिवशी आमची मुलगी गेली त्याचं दिवशी आमचं सगळं काही संपलं. या घटनेनंतर असं वाटतं आहे की एखाद वादळ आलं आणि आमचं सगळं काही घेऊन गेलं. केस लढता लढता आमचं सगळं काही संपलं. आमच्याकडे एक रुपयाही राहिला नाही. अनेकदा कर्ज घेण्याचीही वेळ आली.\" मुलीच्या आठवणीत त्यांनी म्हटलं की \"तिच्याशिवाय आमचं कोणीच नव्हतं. तिनेच आम्हाला मोठ्या उंचीवर पोहोचवलं होतं तिच्या नंतर आता पुन्हा जमिनीवर आलो आहोत. आता एका खोलीत राहण्याची वेळ आली आहे. आयुष्य कसतरी पुढे सरकत आहे.\" या कठीण प्रसंग नंतरही त्यांनी हिम्मत सोडली नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की \"पैश्यांची नक्कीच कमी आहे पण हिम्मत अजूनही तिचं आहे. असही एक बाप कधीच हारत नाही. मी माझ्या मुलीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एक ना एक दिवस आम्हाला न्याय नक्की मिळेल\". अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बॅनर्जी यांनी पुढे सांगितल की प्रत्युषाची आई चाइल्ड केअर सेंटर मध्ये काम करते तर ते काही गोष्टी लिहितात.\n'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AB%E0%A4%BE", "date_download": "2021-09-23T00:30:05Z", "digest": "sha1:YUF6CL3WR2DQX2SDGIKBOMGUSYGRWK76", "length": 4088, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उफा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउफा (रशियन: Уфа; बाश्किर: Өфө) हे रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर एक आहे. आहे. उफा शहर रशियाच्या नैऋत्य भागात बेलाया नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.६२ लाख लोकसंख्या असलेले उफा रशियामधील एक मोठे शहर आहे.\nबेलाया नदीवर वसलेले उफा\nस्थापना वर्ष इ.स. १५७४\nक्षेत्रफळ ७०७.९ चौ. किमी (२७३.३ चौ. मैल)\n- घनता १,४६६ /चौ. किमी (३,८०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ६:००\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिव्हॉयेज वरील उफा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on ६ जानेवारी २०१७, at १२:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी १२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2021-09-23T00:48:46Z", "digest": "sha1:INKK4HWWRWTINBKSWFAQHJHBX3KUULKG", "length": 3460, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नॉटिंगहॅमशायर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनॉटिंगहॅमशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. यात ॲशफील्ड, बॅसेटलॉ, ब्रॉक्सटोव, गेडलिंग, मॅन्सफील्ड, नेवार्क व शेरवूड आणि रशक्लिफ ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. नॉटिंगहॅम शहर या काउंटीत १९७४ ते १९९८ पर्यंत समाविष्ट होते पण आता ते वेगळे आहे.\nइंग्लंडच्या नकाशावर नॉटिंगहॅमशायरचे स्थान\nक्षेत्रफळ २,१६० वर्ग किमी\nघनता {{{घनता}}} प्रति वर्ग किमी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी १३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक ला��सन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://misalpav.com/node/48687", "date_download": "2021-09-22T22:43:37Z", "digest": "sha1:T74FN3I77IU4LQKMREWFFJADU724RXSC", "length": 12014, "nlines": 208, "source_domain": "misalpav.com", "title": "(बहुतेक रेशमी \"होती\" !) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...\nआमची प्रेरणा : राघवांची सुंदर कविता : ..बहुतेक रेशमी होते\nआमची शंका : विडंबन हे हास्य किंव्वा बीभत्सरसात असावे असा काहीसा संकेत आहे, किमान मिपावर तरी तसे पाहण्यात आलेले आहे. \"शृंगाररसातील\" विडंबन केल्याबद्दल मराठी साहित्यपीठ अस्मादिकांना माफ करेल काय ;)\nओठांना ओठ हे भिडती..\n[तेव्हा] \"शब्देविण संवादु\" होते\n[पण सीत्कार सोवळे होते\n\"अंधार कर ना जरासा\"..\nते क्षण सावरायचे होते .\nइथे दोष अंधाराचा आहे\nनाहितर कवीवर्यांना ठाम पणे सांगता आले असते की ती रेशमी होती का अजून कोण होती.\nकविमहाराजांचे विषयातले सखोल ज्ञान वाक्या वाक्यात जाणवते आहे.\nकविहृदयीचा हूंकार मनात अनेक तरंग उमटवून गेला.\nकविमहाराजांचे विषयातले सखोल ज्ञान वाक्या वाक्यात जाणवते आहे.\nकवीच्या शब्दांत दृश्यात्मक वर्णनाची अफाट ताकद आहे.\nअवांतरः सीत्कार सोवळे होते.. > कवीच्या शब्दांत ध्वनिक वर्णनाची (सुद्धा) अफाट ताकद आहे.\nइथे रस्त्यावर उभा आहे म्हणुन अन्यथा गडाबडा लोळणेच बाकी होते.\n च्यामारी असा काही विचारही डोक्यात कसा आला नाही\nदिवे मालवावे .. दिवे मालवावे\nआरारा... रा. हीच रचना संस्कृत प्रभुंनी संस्कृत मध्येच कशी केली असती असा क्षणभर विचार मनात डोकावुन गेला. :)))\nबाकी रेशमी हे वस्त्र विशेष दिले गेल्यामुळे उगाच From Dusk Till Dawn मधली Salma Hayek आठवली \nरसिक मंडळींसाठी त्या चित्रपटातील मादक रेशमी नृत्य इथे देउन जातो. [ केवळ रसिक मंडळींनीच पहावे ही नम्र विनंती \nनका आठवण करुन देऊ\nनका आठवण करुन देऊ मदनबाण राव \nटॅरॅन्टिनोची ऐश आहे राव _/\\_\nअॅज फार अॅज मुवी कन्सर्न\nखरे तर टॅरॅन्टिनोची (\nज ह ब ह रा ट विडंबन\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-09-22T23:26:23Z", "digest": "sha1:PM2OIXD4BSVVXOR75IRASAEGIA4CJH42", "length": 3664, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तुंजेली प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतुंजेली (तुर्की: Tunceli ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ६.२ लाख आहे. तुंजेली ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nतुंजेली प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,७७४ चौ. किमी (३,००२ चौ. मैल)\nघनता ९.९ /चौ. किमी (२६ /चौ. मैल)\nतुंजेली प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१४ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Pages_using_PMID_magic_links", "date_download": "2021-09-23T00:39:45Z", "digest": "sha1:WN5L3BMHFU4JGKEZPEKT3EADCMVQXR4C", "length": 6746, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Pages using PMID magic links - विकिपीडिया", "raw_content": "\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\nPMID जादुई दुवे वापरणाऱ्या पानांचा हा वर्ग मागोवा घेतो.\nमिडियाविकीद्वारे मागोवा घेणाऱ्या वर्गांसाठी Special:TrackingCategories हे बघा.\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व त्र श ष स ह ळ क्ष ज्ञ\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१८ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://ournagpur.com/nagpur-murder-of-a-nephew-to-avenge-his-mother-s-exploiter/", "date_download": "2021-09-23T00:46:16Z", "digest": "sha1:FYV6SXSWPJSZ2BVPNQRQ2JFUZ652PDRI", "length": 8041, "nlines": 147, "source_domain": "ournagpur.com", "title": "काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा;अपहरणकर्त्याच्या अजब मागणीने पोलिसही चक्रावले", "raw_content": "\nHome Crime काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा;अपहरणकर्त्याच्या अजब मागणीने पोलिसही चक्रावले\nकाकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा;अप���रणकर्त्याच्या अजब मागणीने पोलिसही चक्रावले\nनागपूर : स्वतःचा गळा काप आणि मर नाहीतर तुझ्या पुतण्याला संपवतो अशी धमकी देत एका इसमाने अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे, त्याच्या काकाने आईचे शोषण केल्याने हे कृत्य पीडितेच्या मुलाने केले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.\nएका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे गुरूवारी रात्रीच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला सुखरूप घेऊन जा असे फर्मान अपहरणकर्त्याने सोडले होते. मात्र पोलिस मागावर असल्याचा सुगावा लागल्याने अपहरणकर्त्याने अखेर अल्पवयीन मुलाची क्रूरपणे हत्या केली आहे. आपल्या आईचं शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या पुतण्याचा खून करून बदला घेण्यासाठीच पीडितेच्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.\nसामान्यतः अपहरण हे पैशासाठी होत असते, पण नागपुरात मात्र परिवारातील एका व्यक्तीचे मुंडके छाटून आणा, नाहीतर मुलाला मारुन टाकीन, असा धमकीचा फोन अपहरणकर्त्याने केला. ते आले नाही म्हणून १४ ते १५ वर्षाच्या मुलाला अपहरणकर्त्याने मारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपल्या आईचे एका व्यक्तीने शोषण केले म्हणून त्याच्या पुतण्याला अपहरणकर्त्याने पळवून नेले. काकांचे मुंडके आणा आणि मुलाला घेऊन जा असा फोनही संबधीत मुलाच्या घरी केला. मात्र तसे झाले नाही आणि पोलिस मागावर लागल्याचे कळताच अपहरणकर्त्याने मुलाला मारुन टाकलं. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल (गुरूवार) रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला. दरम्यान सोनेगाव पोलिसांनी संशयीत आरोपीला पकडल्याची माहिती मिळाली आहे.\nPrevious articleशेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज आता बिनव्याजी मुदतीत परतफेड केल्यास सवलत\nकरिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…\nगणरायाचे आज आगमन; सगळीकडे तयारीची लगबग\nकरिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://planetmarathimagazine.com/covid-yoddha-dr-shweta-shervegar/", "date_download": "2021-09-22T23:51:37Z", "digest": "sha1:F5GV5AXKPXXC3KGPMRGKGCBKR6TFZCKZ", "length": 16187, "nlines": 191, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "Covid Yoddha – Dr Shweta Shervegar", "raw_content": "\n‘प्लॅनेट मराठी ओटीटीवर’ संगीत पर्वणीही…\nNandu Tambe’s वन्यजीवन अ��यारण्य\nकोविडयोद्धा ‘डॉ. श्वेता शेरवेगार’\nदेशाचं नावं उंचावण्यासाठी सेलर म्हणून खेळताना शीड सावरणाऱ्या हातांत करोनाविरुद्ध लढ्यात स्टेटसस्कोप…\nकरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्या बरोबरीनेचं आता समाजातील विविध घटकही पुढे सरसावत आहेत. नाट्य-सिने श्रुष्टीतील कलाकार मंडळीही पुढाकार घेऊन जेवढी आणि जशी शक्य होईल तशी मदत करताहेत. करोनाविरुद्धच्या या लढाईत सुप्रसिद्ध सेलिंगपटू डॉ. श्वेता शेरवेगार लॉकडाउनची सुरुवात झाल्यापासून कोविडयोद्धा बनून सध्य परिस्थितीशी लढतेय. जाणून घेऊयात हरहुन्नरी खेळाडू आणि जबाबदार डॉक्टरची भूमिका बजावणाऱ्या डॉ. श्वेता शेरवेगार विषयी….\nकरोनामुळे संपूर्ण जग जणू थांबलंय. सर्वच उद्योगक्षेत्राबरोबर कधीही न थांबणारी सिनेमा-नाट्य श्रुष्टीही ठप्प झाली आहे. याबरोबरच आता क्रीडा जगतही शांत आहे. खेळांच्या स्पर्धा नाहीत कि कोणत्याही प्रकारचा सराव नाही. दोन वर्षापूर्वी आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतच प्रतिनिधत्व करत रौप्य पदक जिंकणारी. तसेच, महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही श्वेताला गौरवण्यात आलंय. सेलिंगपटू (शीडनौकायान) श्वेताला सध्या सराव करणं शक्य नाहीये. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाउन आणि त्यामुळे मिळालेला हा वेळ सत्कारणी लावायचं श्वेतानं ठरवलं आहे. त्यासाठी तिने घेतलेल्या बीएचएमएसचे (होमिओपॅथी) पदवीचा पुरेपूर वापर उपयोग करून सर्वतोपरी स्वतःला अहोरात्र देशसेवेत गुंतवून डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य बजावायचं तिनं ठरवलं आहे.\nडॉ. श्वेता शेरवेगारचं नुकतंच होमिओपॅथीचं शिक्षण पूर्ण झाल होतं. प्रत्यक्षात काम सुरू करण्याआधीच करोनाने जगभर थैमान घातलं. वाढता संसर्ग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता सरकारने नव शिक्षित डॉक्टरांना आरोग्यसेवेत रुजू होण्याचं आवाहन केलं. त्यानुसार डॉ.श्वेता देखील करोना विरूद्धच्या लढाईत करोना योद्धा बनून सहभागी झाली. दक्षिण मुंबईतील माझगाव, भायखळा, गिरगाव, ताडदेव आणि कुलाबा परिसरातील गरजू नागिरकांची आरोग्य तपासणी करण्यास तिने सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता लोकांची अहोरात्र सेवा करतेय. तिचा भाऊ मेजर डॉ.राजदीप शेरवेगार ही भ���रतीय सेनेत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकामापासून प्रेरित होऊन आपण मेडिकल क्षेत्राकडे वळल्याचं श्वेता आवर्जुन सांगते.\n‘कोविडयोद्धा’ म्हणून ती करोनाविरोधातील युद्धात उतरून, या भयावह परिस्थितीमुळे घाबरलेल्या, उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असणाऱ्या आणि तपासणी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मार्ग दाखवण्याचं ती काम करते. कुलाब्यातील आयईएसईसीसीआय ही नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांची संस्था आणि चेंबूर कर्नाटका लॉ कॉलेजमधील विद्यार्थी तिला याकामात मदत करतात. तिच्या कामाबद्दल सांगताना ती म्हणते,‘सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मी काम करते. सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती पहायला मिळतेय. अशा परिस्थितीत त्यांना दिलास देतं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं ही एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे. लोकांचा ताप, रक्तदाब तपासणं, त्यांना माहिती देणं आणि त्यांच्या मनातील भीती दूर करणं या गोष्टींमुळे मला समाधान मिळतं. दररोज जवळपास दोनशेहून अधिक लोकांची तपासणी मी करतेय. एरव्ही खेळाडू म्हणून सेलिंगसाठी शीड धरणारी मी पीपीई किट घालून आता देशासाठी उपयोगी पडतेय. खेळाडू म्हणून देशासाठी नेहमी काहीतरी करण्याचा मी नेहमी प्रयंत्न केला. पण, आता माझ्या ज्ञानाचा उपयोग राज्यासाठी, पर्यायी देशासाठी होतोय याचा मला आनंद आहे.\nश्वेता ऑलम्पिकसाठीही तयारी करत होती. पण, करोनामुळे टोकियोत होणारी ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता तूर्तास करोनासोबतचा लढा संपवून त्यानंतर ऑलम्पिकचं लक्ष्य तिच्या डोळ्यांसमोर आहे. अशा खेळाडू आणि डॉक्टर म्हणून देशासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉ. श्वेता शेरवेगार हिला ‘प्लॅनेट मराठी’च्या संपूर्ण टीमकडून अनेकानेक शुभेच्छा…\nअजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/various-measures-should-be-taken-for-the-people-of-pardhi-and-tribal-community-of-scheduled-tribes/", "date_download": "2021-09-22T23:56:17Z", "digest": "sha1:SR7JNQHWVKKVEJSG5O6EACA7TSH5J2A3", "length": 14322, "nlines": 116, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "अनुसूचित जमातीतील पारधी व आदिवासी समाजाच्या लोकांसाठी विविध उपाययोजना कराव्यात", "raw_content": "\nअनुसूचित जमातीतील पारधी व आदिवासी समाजाच्या लोकांसाठी विविध उपाययोजना कराव्यात\nअनुसूचित जमातीतील पारधी व आदिवासी समाजाच्या लोका���साठी विविध उपाययोजना कराव्यात\nश्रीगोंदा :- पारधी म्हटले की गुन्हेगारी चा शिक्का असलेली जमात हे चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र हा त्यांच्यावरील हा गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यात पारधी समाजाच्या लोकांसाठी योजनांची पूर्तता करावी. अशी मागणी नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) च्या वतीने प्रेरणा धेंडे, दादा जाधव, पांडुरंग गडेकर, प्रमोद काळे,विजय रवी पवार,किरण नितनवरे,सागर काळे अशा कार्यकर्त्यांनी दिनांक ५/३/२०२१ रोजी श्रीगोंदे तालुक्याचे नायब तहसीलदार योगिता ढोले व श्रीगोंदे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले व सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या यांना ही पाठवण्यात आले.\nभारतीय राज्यघटनेत आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली असूनही आजही पारधी समाजापर्यंत शासकीय योजना तसेच योजनांची माहिती मिळत नाही आणि विकासाच्या एकविसाव्या शतकातही पुरोगामी महाराष्ट्रात समाजाची ही स्थिती असणे त्यांना विकासाच्या संधी न मिळणे, हे अत्यंत दुर्दैवी असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व तालुकास्तरावर पारधी समाजाच्या वस्तीवर महा राजस्व अभियानाचे आयोजन करून जातीचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड,निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महा राजस्व अभियान राबविण्यात यावे.\nरुणाल जरे यांच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने दिला आपला जाहीर पाठिंबा\nमहाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पारधी बांधवांना राहत्या जागेचे व कसत असलेल्या शेतीचे मालकी हक्काचे पट्टे वन कायद्यांतर्गत मिळवून देणे.पारधी बेडा तिथे अंगणवाडी ही योजना राबविणे, सर्व पारधी बेड्यांचे नामकरण करणे.महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पारधी बेड्याना महसूल गावाचा दर्जा देणे. पारधी समाजातील शेतकऱ्यासाठी आदिवासी पारधी नवीन सिंचन विहीर योजना राबवित वाढीव निधी देण्यात यावे.\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याच��� तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nजो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही – रुणाल जरे\nपारधी समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे.पोलीस भरती व वन विभाग भरतीत पारधी समाजाला राखीव जागा उपलब्ध करून देणे.,पारधी समाजाचे जीवन वस्त्यांना व त्यांच्या राहणीमान उंचावण्यासाठी विशेष योजना राबविणे पारधी समाजातील पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना बोलीभाषेतील शिक्षण देण्यात यावे त्यात एक प्रतिनिधी पारधी समाजाचा असावा, मुख्य गाव ते पारधी बेड्या पर्यंत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करणे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे. पारधी समाजातील तरुण शिक्षित व अशिक्षित तरुण युवकांना व्यवसायांच्या विविध संधी उपलब्ध करून देणे या मागण्या चे निवेदन आज देण्यात आले .\nश्रीगोंद्यात करोनाचा कहर….. मंडप व्यावसायिकांची कोंडी …..\nकर्जत-जामखेडमध्ये आ.रोहित पवारांकडुन शैक्षणिक क्रांती- वर्षा गायकवाड\nजामखेड नगरपरिषद प्रारूप मतदार यादीच्या हरकतीवर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्या���नी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/rrc-notice-sugar-commissionerate-15-factories-291164", "date_download": "2021-09-23T00:36:17Z", "digest": "sha1:JMPL5KXQXIAXL3DSXCAZKJHZQNGPNQGS", "length": 10124, "nlines": 140, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोठी ब्रेकिंग! माजी मंत्र्यांच्या 'या' साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून जप्तीची नोटीस", "raw_content": "\n15 कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून जप्तीची (आरआरसी) नोटीस\nमागील हंगामात राज्यातील 144 कारखान्यांनी 545. 83 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. 12 हजार 785 कोटी 75 लाख रुपयांच्या एफआरपीपैकी 780 कोटी रुपयांची एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान,60 टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी दिल्याने राज्यातील 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने जप्तीची (आरआरसी) नोटीस बजावली आहे. त्यामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, विनय कोरे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांशी संबंधित कारखान्यांचा समावेश आहे.\n माजी मंत्र्यांच्या 'या' साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून जप्तीची नोटीस\nसोलापूर : मागील हंगामात राज्यातील 144 कारखान्यांनी 545.83 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. 12 हजार 785 कोटी 75 लाख रुपयांच्या एफआरपीपैकी 780 कोटी रुपयांची एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान,60 टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी दिल्याने राज्यातील 15 साखर कारखान्यांना सा���र आयुक्तालयाने जप्तीची (आरआरसी) नोटीस बजावली आहे. त्यामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अन्य बड्या नेत्यांशी संबंधित कारखान्यांचा समावेश आहे.\nशेतातून ऊस तोडल्यापासून 14 दिवसांत संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीची पूर्ण रक्कम देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. तरीही गाळप हंगाम संपून आता एक ते तीन महिने झाले, तरीही 144 पैकी 86 कारखान्यांनीच 100% एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. 80 ते 99.99 टक्के एफआरपीची रक्कम 29 साखर कारखान्यांनी तर 60 ते 80 टक्के रक्कम 14 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांच्या खात्यात वितरित केली आहे. दुसरीकडे 15 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांकडून गाळपासाठी घेऊन 60 ते 70 दिवसांचा कालावधी संपला आहे. तरीही या साखर कारखान्यांनी 1 मेपर्यंत ऊस उत्पादकांना 40 टक्क्यांपर्यंत एफआरपीची रक्कम दिली आहे. त्यामुळे या पंधरा कारखान्यांना साखर आयुक्तालयाने आपल्या कारखान्यावर 'आरआरसी' कायद्याअंतर्गत जप्तीची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली आहे.\nसोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया 15 साखर कारखान्यांचा आहे समावेश\nभोगावती साखर कारखाना (कोल्हापूर), वारणा शुगर, महाडिक शुगर (कोल्हापूर), शरयू शुगर (सातारा), लोकमंगल अग्रो, लोकमंगल शुगर, भैरवनाथ शुगर 2 व 3 (सोलापूर), भैरवनाथ शुगर (उस्मानाबाद), युटेक शुगर (नगर), माजलगाव शुगर, जय भवानी शुगर (बीड), साईबाबा शुगर, (नांदेड), महात्मा शुगर (वर्धा) वैनगंगा साखर कारखाना (भंडारा).\n40 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई\nसाखर हंगाम संपून आता 40 दिवसांत हून अधिक कालावधी झाला आहे. वास्तविक पाहता ऊस उत्पादकांना 14 दिवसांत एफ आर पी ची पूर्ण रक्कम देणे बंधनकारक आहे. तरीही आत्तापर्यंत 144 साखर कारखान्यांपैकी 86 कारखान्यांनी 100% एफआरपी दिली आहे. 40 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या 15 साखर कारखान्यांना आरआरसीअंतर्गत नोटीस बजावली असून त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/08/05/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-2/", "date_download": "2021-09-23T00:08:22Z", "digest": "sha1:TX6RJJEJZHVKD3GDTBIHHJTZLIVCOM3O", "length": 6258, "nlines": 132, "source_domain": "konkantoday.com", "title": "रत्नागिरी कोरोना अपडेट – Konkan Today", "raw_content": "\nHome फोटो न्यूज रत्नागिरी कोरोना अपडेट\nPrevious articleरत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट हलक्या वाहनांसाठी सुरु ratnagiri-kolhapur amba ghat\nNext articleमुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रवेशाबातत राज्य सरकार काहीतरी सकारात्मक तोडगा काढेल मुंबई हायकोर्टाची अपेक्षा mumbai local train for common people\nरत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्गांची वाहतूक स्थिती\nअंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींची केलेली आरास गणपतीपुळे\nचिपळूण शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ,आमदार शेखर निकम ,आमदार राजन साळवी\nरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड पडली असुन ती बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर...\nनाचणे रोडवर मंगळवार बाजार येथे रस्त्या लगतच्या गटाराला मोठा खड्डा पडला असून पावसात पाणी भरले तर पादचारी व वाहनचालकांना यापासून धोका आहे\nवरवडे-गणपतीपूळे मार्गावर तिवरी बंदर येथील मोरीवर मोठा खड्डा पडल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक.\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sebi-fined-rupees-3-lakh-to-shilpa-shetty-and-raj-kundras-company-viaan-industries-due-to-inside-trading-scam-gh-585586.html", "date_download": "2021-09-22T22:46:41Z", "digest": "sha1:SAOFSTZKPGGP4RFWWRFSNC2QTJSWQI6K", "length": 9054, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण? – News18 Lokmat", "raw_content": "\nशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण\nशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण\nइनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद��रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे.\nनवी दिल्ली 29 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) या दाम्पत्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक (Raj Kundra pornography matter) केल्यानंतर, आता सेबीने (Securities and Exchange Board of India) शिल्पा आणि राज कुंद्राची कंपनी वियान इंडस्ट्रीजला (Viaan Industries) तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेअर बाजारातील इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इनसायडर ट्रेडिंगच्या (Insider trading scam) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीने कारवाई केली आहे. यासाठी कंपनीला तीन लाख रुपयांचा दंड (Viaan Industries fine) ठोठावण्यात आला आहे. HBD: संजय-माधुरीमध्ये कशामुळे आला दुरावा धकधक गर्ल आजही आहे संजूबाबाची फेव्हरेट दरम्यान, पॉर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी तुरुंगात असलेल्या राज कुंद्राची जामीन याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. पॉर्नोग्राफिक फिल्म्स बनवून काही अॅप्सच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्याचा आरोप राज कुंद्रावर (Raj Kundra apps) आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी (27 जुलै) राज कुंद्राला एका मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर कुंद्राने जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, बुधवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळत (Raj Kundra bail) त्याची कोठडी कायम ठेवली. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर तत्काळ सुटका करण्यास परवानगी नाकारली होती. दरम्यान, राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सात दिवसांच्या पोलीस रिमांडची (Raj Kundra police remand) मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी तिसऱ्यांदा फेटाळली. तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सूत; असं झालं तिसरं लग्न हॉटशॉट्सच्या माध्यमातून कुंद्राने केली कोट्यवधींची कमाई मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राज कुंद्राने आर्म्सप्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तयार केल्याचे स���ोर आले. या कंपनीने लंडनच्या की केनरिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मदतीने सोशल मीडियावर अक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यासाठी हॉटशॉट्स हे अॅप (Raj Kundra app Hotshots) विकत घेतले. या अॅपच्या माध्यमातून (Hotshots app income) गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान कुंद्राने 1.17 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, छापेमारीमध्ये असे 51 अक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; आता SEBI नं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2020/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA-roti-stick/", "date_download": "2021-09-23T00:35:52Z", "digest": "sha1:BQDKKCUXCJJTO2UH2IFAZEWVUY66I66R", "length": 5326, "nlines": 117, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "रोटी | रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick | Home Made Recipe", "raw_content": "\nरोटी स्टिक, सालसा डीप\n२ शिळ्या पोळ्यांचा मिक्सरवर बारीक केलेला चुरा,\n२ चमचे पोह्याचे पीठ, १ चमचा मैदा, १ चमचा तीळ, १ चमचा धणे- जिरे पूड,\n१/२ चमचा लाला तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, ८-१० कढीपत्त्याच्या पानांची बारीक कुस्करून भरड, टाळण्यासाठी तेल, पाणी.\nकृती: पोळीचा चुरा, पोह्याचे पीठ, मैदा, तीळ, धणे-जिरे पूड, तिखट, हिंग, मीठ, कढीपत्ता पणे एकत्र करून पाणी घालून माळून घ्या. याचा बोराऐवढा गोळा घेऊन हाताने लांबट स्टिक तयार करा व मंद आचेवर खमंग तळा.\nसालसा साहित्य: १ कांदा, ३ टोमॅटो व १ ढोबळी मिरची बारीक चिरून, १/४ वाटी कोथिंबीर, १/४ चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, १/४ चमचा मिरपूड, १ चमचा साखर, १/२ चमचा लिंबूरास, २ चमचे टोमॅटो साँस, १ चमचा बटर.\nकृती: बटरवर कांदा परतून घ्या. मग ढोबळी मिरची घालून परत. थोडे मऊ झाले की टोमॅटो व मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्या. शिजलेले हे सारण स्मँश करा. त्यात तिखट, साखर, मिरपूड, दालचिनी पूड, टोमॅटो साँस घालून एक वाफ काढून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर लिंबूरस घालून गॅस बंद करा. सालसा डीपसोबत रोटी स्टिक सर्व्ह करा.\nअजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/horoscope-current-month-mar-2018/", "date_download": "2021-09-22T23:58:57Z", "digest": "sha1:BROHYLVI3EDAVZROSAINA63MDQDLRN2P", "length": 10408, "nlines": 148, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Kalnirnay Monthly Horoscope Marathi Online | May 2021", "raw_content": "\nराशीभविष्य - मे २०२१\nया महिन्यात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे नि अंदाज अचूक ठरतील. आर्थिक लाभ समाधानकारक असेल. आपली बाजू शांत चित्ताने मांडल्याने आपल्याविषयी झालेले गैरसमज दूर करता येतील. अति लाभाची गुंतवणूक टाळा.\n‘ऐकीव बाबींवर तुम्ही तुमचे मत त्वरित व्यक्त करू नका. या महिन्यात तुमची आवक व खर्च यामध्ये बरीच तफावत असणार आहे. प्रवासात तब्येतीची अधिक काळजी घ्या. सहकाऱ्यांबरोबर होणारे मतभेद युक्तीने दूर करावे लागतील.\nनवीन दिशा आणि नवीन मार्ग यांचा चांगला अनुभव या महिन्यात तुम्हाला येणार आहे. पूर्वार्धात वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल. कामे सुरळीत पार पडतील. उत्तरार्ध थोडा प्रतिकूल आहे. विरोधकांच्या कारवायांचे प्रमाण वाढणार आहे.\nया महिन्यात आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभल्याने तुम्ही मनोमन सुखावून जाणार आहात. आर्थिक आवक चांगली असेल. विवाहेच्छुकांची शुभकार्ये होतील. कुटुंबातील एखाद्या अप्रिय घटनेचा – अपवाद वगळता महिना चांगला आहे.\nमहिन्याच्या पूर्वार्धात प्रत्येक बाबीचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. समोरची व्यक्ती तुमच्या संयमी, शांत असण्याचा गैरफायदा तर घेत नाही ना, हे पाहा. उत्तरार्ध अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील..\nनोकरी-व्यवसायात वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी अथक परिश्रमाने पार पाडावी लागेल. वाद-विवादात वेळ वाया घालवू नका. कायद्याची चौकट पाळा. आपल्या खिशाचा अंदाज घेऊनच खर्च करा. महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत.\nकामातील सातत्य व ‘एकाग्रता हेच तुमच्या यशाचे गमक ठरणार आहे. तुम्ही दिलेला शब्द अंदाज अचूक पाळण्यात काही अडचणी संभवतात. कार्यक्षेत्रातील आपल्या अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उष्णतेचे विकार जाणवतील.\nमहिन्याचा पूर्वार्ध तसा ‘तुमचे मत त्वरित व्यक्त करू अनुकूल आहे. आपली महत्त्वाची कामे मार्गी लावा. उत्तरार्धात आपल्या खर्च यामध्ये बरीच तफावत असणार निकटच्या व्यक्तींसोबत मतभेदाचे प्रसंग झालेच तर त्वरित मिटवा. आलेल्या अडचणींवर जिद्दीने मात करावी लागेल. आर्थिक ताळेबंदावर लक्ष आवश्यक.\nकुणाला किती जवळ करायचे किंवा कुणाच्या किती जवळ जायचे हे जाणून वागण्याचा सध्याचा काळ आहे. पूर���वार्ध थोडा अस्थिर असला तरी उत्तरार्ध प्रगतीचा आहे. प्रयत्नांना यश मिळेल. मतभेदाचे रूपांतर भांडणात होऊ देऊ नका.\nया महिन्यात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल. नियोजनानुसार कामकाजही पार पाडाल. श्रमाचा योग्य मोबदला मिळेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करा. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या.\nउत्साहवर्धक व आनंददायी कुंभ असा हा महिना आहे. आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील. तुमची मौजमजेची इच्छा पूर्ण होईल. योग्य संधी आणि कार्यतत्परतेच्या जोरावर तुम्ही विरोधकांवर मात कराल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करा.\nयोग्य दिशेने व योग्य मार्गाने वाटचाल करून आपले ईप्सित साध्य करावे लागेल. विरोधकांना रोखण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील. आपल्या कामात दिरंगाई करू नका. भागीदारी व्यवसायात चर्चेने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-23-august/", "date_download": "2021-09-22T22:55:42Z", "digest": "sha1:REANRRI7A3CWV33R6QC64FYSUXMOY4CJ", "length": 9846, "nlines": 173, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२३ ऑगस्ट दिनविशेष - 23 August in History - MPSC Today", "raw_content": "\nसायरा बानू – चित्रफट अभिनेत्री\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २३ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n२०१२ : राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार\n२०११ : लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.\n२००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान\n१९९७ : हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.\n१९९० : आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.\n१९६६ : ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने च��द्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.\n१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू\n१९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.\n१९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८३९ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nमलाईका अरोरा – खान\n१९७३ : मलाईका अरोरा – खान – मॉडेल व अभिनेत्री\n१९५१ : नूर – जॉर्डनची राणी\n१९४४ : सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री\n१९१८ : गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.\n१७५४ : लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१९९४ : आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)\n१९७५ : पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. (जन्म: २२ जुलै १८९८)\n१९७४ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)\n१९७१ : रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४)\n१८०६ : चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६)\n६३४ : अबू बकर – अरब खलिफा (जन्म: \n< 22 ऑगस्ट दिनविशेष\n24 ऑगस्ट दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/this-zodic-people-married-by-love-marriage/", "date_download": "2021-09-23T00:46:51Z", "digest": "sha1:SS4CWZPXKDD6LG6RK3ZUMQG5ORKGJV6D", "length": 10192, "nlines": 142, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "या राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवाह,10 पैकी ९ लोक होतात यशस्वी... - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome ज्योतिष राशी भाविष्य या राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवाह,10 पैकी ९ लोक होतात यशस्वी…\nया राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवाह,10 पैकी ९ लोक होतात यशस्वी…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nया राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवा���,10 पैकी ९ लोक होतात यशस्वी…\nप्रेम हा जीवनाचा एक सुंदर अनुभव आहे आणि जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केले तर तुम्हाला आनंदी जीवनाचा अनुभव येईल. प्रत्येकाला असे वाटते की ज्याला तो आवडतो तो त्याचा जीवन साथीदार बनतो. तर जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांचे प्रेम विवाह आहे.\nकुंभ:ज्या लोकांची राशी कुंभ आहे, त्यांच्या नशिबात प्रेमविवाहाचा योग आहे. त्यांचे लव्ह मॅरेज आहे. या राशीच्या लोकांची विचारधारा वेगळी असते आणि या राशीचे लोक कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत. आपण या लोकांवर विश्वास ठेवू शकता.\nमेष: ज्या लोकांची राशी मेष राशी आहे त्यांच्या नशिबात प्रेम विवाह लिहिलेले असते. या राशीच्या लोकांना खरे प्रेम आणि आयुष्यभराचा जीवनसाथी मिळतो.\nकन्या: ज्या लोकांची राशी कन्या राशी आहे त्यांचे प्रेम विवाह होण्याचा योग आहे. हे लोक आयुष्यभर तुमच्या सोबत असतील. या राशीचे लोक स्वभावाने खूप हळवे असतात.\nसिंह: या राशीच्या लोकांना खरे प्रेम करणे माहित आहे आणि त्याचे कौतुक देखील आहे. या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची पूर्ण काळजी घेतात.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..\nPrevious articleगुन्हेगारी जगतातील या ३ सर्वांत क्रूर महिला गुन्हा करण्यात आघाडीवर होत्या..\nNext articleमहाभारतातील गांधारीला 100 पुत्र कसे झाले होते\nया 3 राशींच्या लोकांचे येणार चांगले दिवस, शनीच्या साडेसातीपासून मिळेल मुक्तता…\nया ४ राशींच्या पोरी असतात भलत्याच रागीट, लग्न करतांना विचारपूर्वक घ्या निर्णय…\nकोणत्याही अडचणीत सापडायचे नसेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे 3 नियम नेहमी ध्यानात ठेवा..\nमे च्या तिसऱ्या आठवड्यात या ५ राशींच्या लोकांना मिळणार व्यवसायात यश..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== हा आठवडा व्यवसायीकांसाठी चांगला असणार आहे. वाढीसाठी परदेशात जाण्याची चिन्हे आहेत, जे शेवटी फायदेशीर ठरतील. कमिशन...\nया ४ राशींच्या पोरी असतात भलत्याच रागीट, लग्न करतांना विचारपूर्वक...\nकिस्सा: लता मंगेशकर आणि दिलीप कुमार 13 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते,...\nपुरुषांनी कधीच नाही सोडले पाहिजे या 3 गोष्टींचे सेवन, शारीरिक कमजोरी...\nअनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, घेतला हा...\nजिस्म 2 ला 9वर्ष पूर्ण, रणदीप हुड्डाने आठवण काढत शेअर केला...\nब्लॅक अॅन्ड व्हाइट दाढी आणि स्टायलिश हेअर कटिंगमध्ये अजय देवगणचा हा...\nया गाण्याच्या शुटींग वेळेस विनोद खन्नाचा स्वतःवरचा ताबा सुटला, चावले होते...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-22T23:13:38Z", "digest": "sha1:CJ2OENX2VAQFR2IJRMC7YYNC22TVW2NA", "length": 15163, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "ग्रामिण भागात नेत्र शिबिरांची अत्यंत गरज - अँड. कमल सावंत", "raw_content": "\nग्रामिण भागात नेत्र शिबिरांची अत्यंत गरज – अँड. कमल सावंत\nग्रामिण भागात नेत्र शिबिरांची अत्यंत गरज – अँड. कमल सावंत\nश्रीगोंदा – डोळ्यांचे महत्व द्रुष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते , द्रुष्टी असेल तरच स्रूष्टी आहे. द्रुष्टीहिनांना ही द्रुष्टी दाखवण्यासाठी ग्रामिण भागात शिवनेरी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व अल्प दरातील मोतीबिंदू शिबिराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून कोरेगव्हाण सारख्या ग्रामिण भागात या नेत्र तपासणी शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदे च्या मा. सभापती अँड. कमल सावंत यांनी केले.\nनववर्ष अतिशय शांतपणे आणि साधेपणाने साजरा करा – अनिल देशमुख\nआनंद ऋषिजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशन अहमदनगर आणि शिवनेरी प्रतिष्ठान कोरेगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे रविवार , दिनांक 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अँड. कमल सावंत बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर , मा. पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे , उद्योजक अतुल लोखंडे , फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे , आनंद ऋषिजी नेत्रालय अहमदनगर चे डॉ. संजय शिंदे , आर्यन कराळे, किरण कवडे , सहाय्यक स्वप्नील गव्हाणे , कोरेगव्हाण चे मा. सरपंच संतोष नरोडे , मा. सरपंच संपत इधाटे , मा. सरपंच महादेव नरोडे , मा. सरपंच गणेश आढाव , क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक अप्पा आढाव , सामाजिक कार्यकर्ते रामदास लोंढे , विसापूर चे सरपंच अरविंद जठार , सारोळा सोमवंशी चे मा. उप सरपंच दत्तात्रय नवले , युवा उद्योजक राहुल आढाव , माहिती आधिकार कार्यकर्ता समिती चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ नवले व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब नवले , भारतीय जनता पार्टी चे प्रवीण मापारे , तंटामुक्त समिती चे जगन्नाथ कातोरे , गोरक्ष बारगुजे , कोंडेगव्हाणच्या मा. सरपंच बेबीताई मगर , निंबवी च्या मा. सरपंच सुरेखा शिर्के , कोरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमजान सय्यद , कवी संदीप बोरगे , सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गोंटे , सुदाम आढाव व शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव आदी उपस्थित होते.\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nराज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचा एकही रूग्ण नाही – राजेश टोपे\nप्रास्ताविकात शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव यांनी समाजातील गोरगरीब , शेतकरी , कष्टकरी , मजूर महिलांसह आर्थिक दुर्बल घटकातील द्रुष्टी दोष असलेल्यांसाठी शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने हॆ शिबिर घेतले जात असून या भागातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोरेगव्हाण गावातील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर पंचे चाळीस रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरासाठी कोरेगव्हाण , सारोळा सोमवंशी , निंबवी , कडूस , हिंगणी , कोंडेगव्हाण , विसापूर , पाडळी , पिंपळगाव पिसा , चांभुर्डि , सुरेगाव , मुंगुसगाव आदी गावातील नागरिकांसह महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते देवराम उदार यांनी केले. आभार युवा नेते ईश्वर आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेगव्हाण मा. उपसरपंच निजाम सय्यद , युवा उद्योजक श���द नरोडे , मच्छिंद्र गोंटे , सोपाना आढाव गुरुजी , युवा नेते विजय आढाव , कोरेगव्हाण सोसायटी अध्यक्ष रामदास ईधाटे , संतोष गोंटे , नंदकुमार गोंटे , गणेश ईधाटे , संतोष आढाव , अशोक विटेकर व शिवनेरी प्रतिष्ठान च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.\nहे पण पहा – अखेर हटवला देहविक्रीचा अड्डा\nऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात-प्रमोद काळे\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/yes-bank-shares-rally-39pct-binding-offer-12-bn-dollar-global-investor-230678", "date_download": "2021-09-22T23:45:39Z", "digest": "sha1:MPIDIBLHEAM5KBXRG2AZ76S74OHIMLSJ", "length": 22930, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | येस बँकेचा शेअरमध्ये मोठी तेजी; का ते जाणून घ्या!", "raw_content": "\nयेस बँकेत भागीदार होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इच्छुक असल्याची माहिती आज खुद्द बँकेनेचे दिल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ दिसून आली\nयेस बँकेचा शेअरमध्ये मोठी तेजी; का ते जाणून घ्या\nमुंबई: येस बँकेत भागीदार होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इच्छुक असल्याची माहिती आज खुद्द बँकेनेचे दिल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील काही दिवसांपासून बँक भांडवल उभारणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. बँकेत भागीदारीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास देश तसेच विदेशातील अनेक संस्था उत्सुक असल्याचे समोर आले होते. मात्र आज खुद्द बँकेनेच हि माहित दिली.\nयेस बँकेत मालकी मिळविण्याच्या बदल्यात मायक्रोसॉफ्ट 1.2 डॉलर बिलियन म्हणजेच तब्बल 8500 कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. मात्र, नियामक संस्था सेबी तसेच भागधारकांच्या संमतीनंतरच हा व्यवहार पूर्ण होईल असे देखील बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, विदेशी कंपनीला बँकेत पाच टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी घ्यायची असेल तर रिझर्व्ह बँकेची देखील परवानगी आवश्यक असते.\nभांडवल उभारणी तसेच डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीशी भागीदारी करावी याप्रकारचे धोरण बँकेने आखले आहे. यानुसार जगप्रसिद्ध टॉप तीन कंपन्या बँकेबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी देखील समोर आले होते.\nमागील काही महिन्यांपासून प्रवर्तक राणा कपूर यांची मालकी आणि सीईओ पदावर राहण्याचा हट्ट आणि आरबीआयचे नवीन नियम यात खटके उडून बँकेत कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुद्दा तयार झाला होता. त्यानंतर बँकेचा शेअर 404 वरून घसरून 50 रुपयांपर्यंत पोचला होता. माझ्या बातमीनंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ होऊन 70.30 वर बंद झाला.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खा���्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले हो��े..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/23/lenovo-k10-plus-launched-in-india-with-triple-camera/", "date_download": "2021-09-22T23:57:05Z", "digest": "sha1:SSWLIVZ6KYBQPCSKAWKNQIOVRIL3XSLB", "length": 5765, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच - Majha Paper", "raw_content": "\nलिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / फ्लिपकार्ट, लिनोवा, स्मार्टफोन / September 23, 2019 September 23, 2019\nचीनची स्मार्टफोन कंपनी लिनोवाने भारतात लिनोवा के10 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तुम्ही 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेझ सेल देखील आहे.\nलिनोवा के10 प्लस स्मार्टफोनची किंमत 10,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. कंपनीने ब्लॅक आणि स्प्राइट कलरमध्ये हा फोन लाँच केला आहे.\nया फोनमध्ये 6.22 इंच एचडी + डिस्प्ले आहे. तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 ऑक्टाकोर प्रोसेसरवर हा फोन चालेल. यामध्ये अँड्राइड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये Adreno 506 GPU आहे.\nकॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+5 मेगापिक्सल असे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सल आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.\nया स्मार्टफोनमध्ये 4,050mAh बॅटरी मिळेल. सोबतच 10W फास्ट चार्जर देखील मिळेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5405", "date_download": "2021-09-22T22:59:57Z", "digest": "sha1:LKQMC3HGAXIUDCQYXSEH7D23OSTRVHFF", "length": 16265, "nlines": 215, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "परतीच्या पावसाचे थैमान! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आता��र्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome कृषी परतीच्या पावसाचे थैमान\nपिंपळगाव राजा (वार्ताहर)-:गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बळीराजा आर्थिक,मानसिक त्रास ���हन करीत असतांनाच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या विपरीत परिस्थिती मुळे शेतकरी देशोधडीला लागला असतांना काल सायंकाळी आलेल्या परतीच्या पावसाने व सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरशः बळीराजा ची धांदल उडवून दिल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी,सोयाबीन,ज्वारी व मका पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.तसेच शेतकऱ्यांनी शेतात कापनी करून गंजी उभी करून ठेवलेल्या तीळ पिकांची वाट लावून टाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे.\nगेली पाच वर्षे निसर्गाच्या कालचक्राने बळीराजा च्या उत्पादनांची बिकट अवस्था करून गेली आहे.मागील वर्षी सुद्धा सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले.तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.तर यावर्षी सप्टेंबर महिना संपत असतांनाच पाऊस सातत्याने पडत असल्याने कपाशी पिकांच्या कैऱ्या जागेवरच काळ्या पडल्या असून बोंडे सडली आहेत.तर सोयाबीन पिकाच्या शेंगा ह्या सततच्या पावसाने खराब झाल्या असून ज्वारी पिकांचे मोडतोड होऊन प्रचंड नुकसान झाले असल्याने ज्वारी सध्या स्थितीत बऱ्यापैकी चांगले असून हा पाऊस असाच राहिल्यास ज्वारी ही काळी पडणार असल्याचे विदारक चित्र स्पष्ट पणे दिसत आहे.तर इतर पिकांची सुद्धा वाईट अवस्था झाली आहे.\nसततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले असून देशोधडीला लावले आहे.त्यामुळे गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या यशस्वी जीवनाचे कोडे अद्यापही सुटत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वच जण त्रस्त असतांना आता शेतकऱ्यांना निसर्गाने सुद्धा सोडले नसल्याने येणारे दिवस कसे जातील या विवंचनेत बळीराजा सापडला असून शासनाने या कडे लक्ष केंद्रित करून मदत देणे गरजेचे झाले आहे.\nमी यावर्षी बागायती कपाशी पिकाची लागवड केली होती,मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वच काही हिरावून घेतले आहे.अशातच आता कोरोना आजाराने डोके वर काढल्याने बळीराजा ने जीवन जगावे तरी कसे असे विविध प्रश्न मनाला सतावत असून आ���्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे*\nPrevious articleअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nNext articleगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nशेगावात तीन दिवस जनता कर्फ्यु : सर्व पक्षीयांचा निर्णय\nप्रजासत्ताकदिनी निघणार बैलगाडी मार्च\nशहर पोलिसांची अवैध मांजा विक्रेत्यांवर छापे चाैघांवर गुन्हा, ८ हजाराचा मांजा जप्त\nआता संपुर्ण जिल्हा लॉकडाऊन; सैलानी यात्रा यंदाही रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/fast-news-bulletin-4-pm-27-july-2021-502972.html", "date_download": "2021-09-22T23:38:30Z", "digest": "sha1:BU6H44VZKEBCSLOJLKNFYE4TKLD4UMAH", "length": 13832, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nराज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं.\nराज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nPune | एकविरा परिसरात मुसळधार पाऊस, गडाजवळील हौदाजवळ दरड कोसळली\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय\nKaruna Sharma | करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, चार्चशीट दाखल होईपर्यत अंबाजोगाईत येण्यास मनाई\nठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा\nMaha TET Postpone : टीईटी परीक्षा लांबणीवर, MSEC चा मोठा निर्णय, आता ‘या’ दिवशी परीक्षा, नेमकं कारण काय\nSunil Kedar | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान – सुनील केदार\nSBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी\nनाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले\n शेती आवजारे घेताना शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या\nRanveer Singh : हँडसम हंक रणवीर सिंगचा टफ लूक, शर्टलेस फोटो शेअर\nफोटो गॅलरी10 mins ago\nचंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत\nAurangabad | औरंगाबादमध्ये दोरखंडाला धरुन नदी पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येचा 186 दिवसांतील नीचांक\n1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटचा नियम बदलणार, भुर्दंड बसण्याआधी बँकांचा नवा नियम समजून घ्या\nआता OBC आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी रोखल्याची चर्चा, कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा आमने-सामने\nHair Oil Benefits : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ‘हे’ तेल नियमितपणे लावा\nमराठी न्यूज़ Top 9\nआता OBC आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी रोखल्याची चर्चा, कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा आमने-सामने\nचर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत\nचंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत\n शेती आवजारे घेताना शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या\nकल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी\n Zee एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार, मंडळाने दिली मान्यता\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येचा 186 दिवसांतील नीचांक\nवॉर्ड-प्रभागांची कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच : देवेंद्र फडणवीस\nनाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/mans-sleep-in-graveyard/", "date_download": "2021-09-22T23:55:01Z", "digest": "sha1:S72QOXBUMV4BO2O73E5WT4FUFIFRPABK", "length": 8691, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "चिमुकल्या जीवाला मसणवट्यात घेऊन झोपतो बाप,कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल!", "raw_content": "\nचिमुकल्या जीवाला मसणवट्यात घेऊन झोपतो बाप,कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल\nहा वडील आपल्या आपल्या मुलीला दररोज ‘कबर’मध्ये घेऊन झोपतो, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का. हेडलाईन वाचून गोंधळलात ना… पण हे सत्य आहे. चीनचे झांग लियोंग आणि त्यांची पत्नी डेंग मिन यांचं जीवन आता एका अशा वळणावर आहे. जिथे हतबल होण्याव्यतिरिक्त त्यांच्या हाती काहीच नव्हतं. पण निराश न होता त्यांना यावर एक तोडगा काढला आहे. परिस्थिती अशी आहे की या दोघांना आपल्या मुलीच्या ‘मृत्यू’ची वाट पाहावी लागत आहे. बघा खासरेवर काय आहे प्रकरण..\nखरं म्हणजे हे चीनमधील एक सर्वात गरिब शेतकरी कुटुंब आहे. यांची दोन वर्षाची मुलगी आहे झांग जिनली. जी एका गंभीर अशा थेलेसीमियाने पीडित आहे. या आजारावर उपचार म्हणून या कुटुंबाने आतापर्यंत ११,००० पाऊंड म्हणजे जवळपास १० लाख रुपये खर्च केले आहे. मात्र यातून काहीच निष्पन झाले नाही. त्यामुळे आता त्यांनी एक अजबच प्रकार केला आहे. आता या बापाने आपल्या मुलीला घेऊन तिच्या मृत्यूची तयारी करत आहे. दुःखद बाब म्हणजे या बापाने आपल्याच मुलीसाठी स्वतःच्या हाताने कबर खोदली आहे. ज्या कबरमध्ये हा बिचारा बाप आपल्या मुलीला घेऊन दररोज खेळत असतो तर कधी आराम करत असतो. या मागचं कारण असं ही ती या जागेला ओळखेल आणि तिचा शेवटचा प्रवास अधिक सुखकर होवो.\nजिनली एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. मोठी झाल्यावर आपल्या मुलीला मृत्यूची भीती वाटू शकते. तसे होऊ नये यासाठी मी तिला आतापासूनच कबरीत घेऊन झोपतो असे झांग लियोंग यांनी इंडिपेंडंटला माहिती देताना सांगितले. आपल्या मुलीवर बापाचे असणारे प्रेमच यातून दिसून येते. ज्याच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण दुखः आणि भीतीमध्ये पाहू शकत नाही. विशेषतः एका बापासाठी हा अतिशय अवघड क्षण असतो. त्यामुळे मी आतापासूनच काळजी घेत असल्याचे लियोंग म्हणाला.\nआपल्या घराच्या अंगणातच लियोंग याने कबर खणली आहे. दिवसभरात वेळ मिळा��ा तर तो आपल्या या चिमुकलीला घेऊन याठिकाणीच झोपतो. आपल्या पत्नीलाही तो अनेकदा म्हणतो, कधी जर तिला याठिकाणी एकटीला रहावे लागले तर तिला भीती वाटायला नको. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे जोडपे आणखी एका बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहेत. या बाळाच्या नाळेतील स्टेमसेल्सपासून जिनलीवर उपचार करता येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nवाचा नियमित शिळे अन्न खाताय, थांबा होऊ शकतात हे गंभीर आजार…\nकेळ्याच्या सालीचे असेही फायदे.. वाचल्यावर साल कधीच फेकणार नाही\nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास...\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nashik/uttam-kamble-comment-on-caste-system-and-reservation-501919.html", "date_download": "2021-09-22T23:12:33Z", "digest": "sha1:CQ7GHUC24UWODZYKFGYCQDNTPZCBQTEI", "length": 19217, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nजातीव्यवस्था नष्ट करणे हे राखीव जागांचे उद्दिष्ट : ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे\nराखीव जागांचे उद्दिष्ट हे जातीव्यवस्था नष्ट करणे हे आहे. याकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघायला हवे. देशातील संपत्तीचे न्याय वाटप व्हायला हवे, असं मत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनाशिक : “राखीव जागांचे उद्दिष्ट हे जातीव्यवस्था नष्ट करणे हे आहे. याकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघायला हवे. देशातील संपत्तीचे न्याय वाटप व्हायला हवे ते आजवर होत नाही. आपला वाटा आपल्याला मिळायला हवा. आपण कुणाचं घेत नाही आहोत. आपण आपल्या हक्काचे मिळवायचे आहे. त्यामुळे राखीव जागांची लढाई ही सामूहिकरित्या लढविण्याची आवश्यकता आहे,” असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ते नाशिकमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात होत असलेल्या घडामोडी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित प्रबोधन शिबीराच बोलत होते.\nउत्तम कांबळे म्हणाले की, मंडल आयोगाच्या संदर्भात जो विद्रोह निर्माण झाला त्याचे केंद्रबिंदू नाशिकला होते. मंडल आयोगाचा अहवाल ज्यावेळी प्रसिद्ध झाला तो आपण विमानाने मुंबईत आणि नंतर तो नाशिकला मागविण्यात आला. पांडुरंग गायकवाड आणि जी.जी.चव्हाण यांच्या प्रयत्नांतून क्रांती सुरू झाली. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. राखीव जागांकरता झालेल्या लढायांना तत्कालीन ओबीसी देखील होते. कारण त्यांना भडकविण्यामागे काही राजकीय पक्ष होते. आज ते प्रकार पुन्हा होत आहेत. खुद्द ओबीसी आपल्या हक्काप्रती जागरूक नाही.\nधर्माच्या नावाने त्यांना भडकविले जाते. स्त्री शिकली की ती व्यवस्थेच्या डोक्यावर बसते,हक्क मागते, शिक्षण घेऊन साक्षर होते. त्यामुळे स्त्रियांनी शिकू नये म्हणून याच प्रस्थापितानी प्रयत्न केले. त्या काळात शाहू महाराजांनी राखीव जागांसाठी कायदा केला. समाजात ज्याला न्याय मिळाला नाही त्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या राखीव जागा या सामाजिक न्यायाच्या प्रतीक आहे. ही एक विकासाची प्रक्रिया आहे. माणूस निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाची जोड त्याला हवी असते. त्यामुळे शाहू महाराजांनी सामाजिक न्याय मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.\n“खाजगी क्षेत्रात सुद्धा राखीव जागा मिळायला हव्यात”\nते म्हणाले की, यापुढील काळात खाजगी क्षेत्रात सुद्धा राखीव जागा मिळायला हव्यात याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. यापुढील काळात आपल्याला त्याचा विचार करायला लागणार आहे. वर्षानुवर्षे ओबीसी समाजाची दमछाक चालू आहे. आपल्या हातात काही येतंय हे लक्षात येताच ते बंद केलं जातं. ओबीसींना हुल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीधर्माच्या अडकवून विकासाच्या वाटा बंद केल्या जातात.आपलं धावणं व्यवस्थेला नकोय त्यामुळे वर्तमानाशी लढतांना इतिहासातील योग्य अयोग्य घटनांचा अभ्यास करायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.\nआरक्षण नाकारलं तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही : ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे\nमराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nमराठा, ओबीसींच्या आरक्षणात भाजपचाच खोडा, 50 टक्क्यांची मर्यादा का वाढवली नाही\nमहाराष्ट्र 1 week ago\nNana Patole | भाजपचा OBCवर आधीपासून अन्याय, आरक्षण न मिळण्यासाठी भाजप जबाबदार : नाना पटोले\nएखाद्या व्हायरसने तुमच्या श्वसनप्रणालीवर हल्ला केल्यानंतर काय होते; कोरोनाच नव्हे तर अनेक विषाणू ठरतात मृत्यूचे कारण\nमाध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी\nनागपूर मेट्रो भरतीमध्ये आरक्षण डावलत घोटाळा झाल्याचा आरोप; युवक काँग्रेसचा मेट्रो भवनला घेराव\n फडणवीसांनी सांगितली संपूर्ण माहिती\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मि��्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/girl-sleeping-pose-tell-something/", "date_download": "2021-09-22T23:51:38Z", "digest": "sha1:FBDAHBPABNUCCFC23QPOYIBT3TPLFENK", "length": 12685, "nlines": 151, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "मुलींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांना कसे मुले पसंद आहेत,घ्या जाणून... - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome चंदेरी दुनिया मुलींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांना कसे मुले पसंद आहेत,घ्या जाणून…\nमुलींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांना कसे मुले पसंद आहेत,घ्या जाणून…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nमुलींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांना कसे मुले पसंद आहेत. घ्या जाणून\nप्रत्येकालाच आपला जीवनसाथी योग्य व आपल्यावर प्रेम करणारा हवा असतो. त्यासाठी जोडीदार शोधताना कुंडली जुळवने, गुण जुळवने यासारखी कामे केले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की,मुलींच्या झोपण्याच्या पद्धतीवरून त्यांना कसे मुले आवडतात हे ओळखता येते.\nया लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की मुलींच्या झोपन्याच्या पद्धतीवरून कसे ओळखावे की त्यांना कोणते मुले पसंद आहेत.\nनेहमी पांघरून झोपणाऱ्या मुली.\nनेहमी पांघरून घेऊन झोपणाऱ्या मुलींना स्वभावाने साधे व सरळ मार्गाने चालणारे मुले खूप आवडतात. शिवाय आपल्यावर प्रेम करणे आणि आपल्याला जीव लावले एवढे सोडून त्यांची मुलाकडून दुसरी काही अपॆक्षा नसते.\nउलटं होऊन झोपणाऱ्या मुली.\nअंथरुणावर नेहमी उलटं होऊन झोपणाऱ्या मुली ह्या नेहमी आपल्या होणाऱ्या जीवनसाथी दाराबद्दल विचार करत असतात. उलटं झोपनाऱ्या मुलींची जोडीदाराप्रति डिमांड जास्त असतात. आणि यांना सर्पराईज देणारे मुले खूप जास्त आवडतात.\nउशीवर डोकं ठेवुन झोपणाऱ्य�� मुली.\nझोपताना उशीवर डोकं आणि हातावर डोकं टेकून झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने खडूस असतात.\nअश्या मुली नेहमीच आपल्या जोडीदाराला धोका देण्याच्या विचारात असतात. यांना असे मुले पसंद असतात जे 24तास यांच्यासोबत राहतील आणि यांची काळजी करतील.\nपंख्याकडे तोंड करून सरळ पाठीवर झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने संतुलित असतात. अश्या मुलींना दबंग स्वभावाचे मुले आवडतात.\nउशी पकडून झोपणाऱ्या मुली.\nज्या मुलींना उशी किंवा टेडी पकडून झोपण्याची सवय आहे अश्या मुली स्वभावाने खूप चुलबुली असतात.अश्या मुली जास्त करून स्वप्नात रंगलेल्या असतात.अश्या मुलींना नेहमीच त्यांची काळजी घेणारे मुले आवडत असतात.\nएका बाजूवरं झोपणाऱ्या मुली.\nज्या मुली रात्रभर एकाच बाजूला तोंड करून झोपतात त्या मुली स्वभावणे खडूस असतात. अश्या मुलींना नेहमीच जिवनात काहींना काही मोठे कार्य करायचे असते. अश्या मुलींना नेहमी इतर स्त्रियांचा आदर करणारे मुले आवडतात.\nदिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.\nPrevious articleकातिलाना अंदाजमध्ये कियारा अडवाणीने केले हॉट फोटोशूट, फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस….\nNext articleप्रेमात कधीच धोका देत नाहीत या 5 राशींच्या मुली…\nकधी भोळी- भाळी दिसणारी ही अभिनेत्री आज आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांच्या काळजावर वर करतेय.\nमराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा बोल्ड लुक व्हायरल, हॉट फोटोने केले अनेकांना घायाळ…\nबाहुबलीची आई अभिनेत्री राम्या आहे महागडी अभिनेत्री, तिची एकूण संपत्ती ऐकून चकित व्हाल..\nजन्म होताच या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी सोडले होते अनाथश्रमात: शेवटही झाला...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== जन्म होताच या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी सोडले होते अनाथश्रमात: शेवटही झाला दुर्दैवी... हिंदी सिनेमा जगतात 'ट्रॅजेडी क्वीन'...\n१९७४ पासून असलेल्या या चहाच्या दुकानावर गरिबांना रोज फ्रीमध्ये चहापाजल्या जातो…\nतारक मेहताच्या सोनूचा क्लासिक डान्स, व्हिडीओ पाहून नेतकरी झाले फिदा…\nहि 5 कामे व्यायामापूर्वी कधीही कर�� नये, फायद्याऐवजी तोटेच होतील..\nदिग्दर्शक श्रेयस तळपदे रिटर्न्स, यावेळी तो एका अतरंगी कुटुंबावर चित्रपट बनवीत...\nरणवीर सिंह चित्र-विचित्र कपडे का घालतो अभिनेत्याने स्वतःच सांगितले हे कारण\nहा विशेष भारतीय खेळाडू कोणत्याही संघाकडून सामना खेचू शकतो,आर अश्विन चा...\nगुलाबी ड्रेसमध्ये काजल अग्रवालच्या हॉट अदा, फोटो पाहून चाहते म्हणतात बॉस...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://rtinews.co.in/?p=2730", "date_download": "2021-09-23T00:05:57Z", "digest": "sha1:LDLAPRM37GMVK4YHJIPC36PYXFH6EWII", "length": 15889, "nlines": 145, "source_domain": "rtinews.co.in", "title": "*उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या* – RTI NEWS पोस्ट वाचक संख्या\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nHome/क्राईम/आपला जिल्हा/*उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या*\n*उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या*\n✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*\n*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*\nचंद्रपूर : ग्राम विकास विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये वरोरा – भद्रावती मतदार संघात ३०० समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांना अभियानाकडून मासिक मानधन दिले जाते परंतु त्यांना माहे एफिल २०२० पासून मानधन मिळालेले नाही. सादर समुदाय संसाधन व्यक्ती कोरोना महामारीचा काळात सुद्धा जनजागृती, माक्स तयार करणे लसीकरण यासोबतच अभियानाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी काम करीत होते. तरीदेखल त्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. त्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः मुंबई येथे जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हा लोकहितकारी विषय लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.\nत्यासोबतच त्यांनी या कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षांपासून कोणतेही मानधन प्राप्त न झाल���याने त्यांना काम करतांना अडचणी येत आहेत. जिल्हा स्तरावर विचारणा केली असता राज्य स्तरावरून निधी प्राप्त झाल्या नसल्याचे समजले हि बाब मंत्री महोदयांच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिली. मंत्री महोदयांनी देखील याबतीत त्वरित निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आस्वासन दिले.\n*ग्रामीण भागातील पथदिव्याचे बिल जिल्हा परिषदेने भरावे*\n*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*\nचंद्रपूर : ग्रामीण भागात पथदिव्यांचे बिल आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. परंतु मार्च महिन्यातील पथदिव्यांचे बिल भरणा करण्याकरिता जिल्हा परिषदला न देता ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येकी ग्रामपंचायतीला चार ते पाच लाख रुपयांचा घरात हे बिल आले आहे. त्यामुळे हे बिल भरायचे कसे असा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे पडला आहे. हे बिल जिल्हा परिषदेने भरावे अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुंबई येथे भेट घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.\nकोरोना मुळे सर्वच ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाच्या विकासाला ब्रेक लागल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्यातच निधी नसल्यामुळे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यातच पथदिव्यांचे चार ते पाच लाखांचे बिल आल्याने मोठे संकट त्यांच्यावर कोसळाचे आहे. महत्वाचे म्हणजे हे बिल भरायचे झाल्यास सामान्य फंडातून हे बिल भरावे लागते परंतु सामान्य फंदात कोणताच निधी शिल्लक नसल्याने करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावाजवळ जंगल भाग आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरात प्राणी हे गावात येऊन माणसाला मारल्याच्या घटना पुढे येत आहे. अशा परिस्थितीत वीजवितरण कंपनीने हि वीज कापली तर मोठे संकट येणार आहे. सादर वीज बिल भरण्यासाठी २४ तासाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. त्यामुळे सदर परिस्थती लक्षात घेता पथदिव्यांचे बिल पूर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेने भरून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.\n✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*\n*आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे राज्य कोषाध्यक्ष जगजितसींग विदर्भ सचिव अविनाश, श्रीराव यांचा आगामी निवडणुकी संदर्भात दौरा*\n*दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपायोजना करा - आ. किशोर जोरगेवार*\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nया वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/author/govind-joshi/", "date_download": "2021-09-23T00:18:40Z", "digest": "sha1:SZFUJEJN3QM4FZJXTJPHZBVY7JKR7JJR", "length": 7087, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Author at Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nपंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश वगैरेसारख्या तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्या काही राज्यांकडूनच या विधेयकांना विरोध होत आहे.\nअलीकडे खुल्या बाजाराच्या विरोधात भूमिका घेणारे जुने समाजवादी पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत\nशेती कर्जमुक्त कशी होईल\nमोठय़ा आकाराच्या सलग भूभागाची शेती निर्माण होणे आता अपरिहार्य आहे\nशेतकऱ्यांचे मरण कसे टळावे\nएप्रिल २०१७ मध्ये शेतकरी संघटनेने विधिज्ञ अतुल डख यांचेमार्फत निवेदन केले आहे.\nशेतीकर्जे द्याल, पण कशी\nलागोपाठ आलेल्या मागील दुष्काळी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी शेतीची अवस्था अत्यंत भयाण झाली आहे.\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\n१५० गावांवर ‘इको झोन’ची टांगती तलवार\nमहामुंबईतील ९५ गावांचे सर्वेक्षण\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nगणेशोत्सवानंतर सामिष खवय्यांची चिकन, मासळी, मटणाला मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/5fdcc5f764ea5fe3bdcc2ebd?language=mr", "date_download": "2021-09-23T00:24:10Z", "digest": "sha1:RDNG3JU4WQFIBHAKLTECWL3WXLWIYXRF", "length": 2976, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जमिनीची व प्लॉट ची सरकारी मोजणी बाबत संपूर्ण माहिती. - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nजमिनीची व प्लॉट ची सरकारी मोजणी बाबत संपूर्ण माहिती.\n➡️शेतकरी बंधूंनो, जमीनी विषयी शेतकऱ्यांना बऱ्याचदा प्रश्न पडतात किआपली जमीन कशी मोजावी याचा अर्ज कुठे भरायचा. ➡️या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्हिडीओ मध्ये पाहायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेव���पर्यंत पहा. संदर्भ - ham shikenge, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nकृषी वार्तायोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nसरकार सर्व शेतकऱ्यांना देणार KCC, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा फायदा\nया जिल्ह्याची पीक विमा लाभार्थी यादी आली\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये फक्त करावे लागेल 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-UTLT-you-can-earn-60000-rs-annually-by-invest-of-250-rs-per-month-5857473-PHO.html", "date_download": "2021-09-23T00:00:21Z", "digest": "sha1:UYKMCLZEDX4XZ442WY3WEPU7YVCUU5ZG", "length": 3731, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "you can earn 60000 rs annually by invest of 250 rs per month | दरमहा करा 250 रुपयांची गुंतवणूक, सरकार तुम्हाला देईल 60 हजार रुपये वर्षाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदरमहा करा 250 रुपयांची गुंतवणूक, सरकार तुम्हाला देईल 60 हजार रुपये वर्षाला\nनवी दिल्ली- तुम्ही कधी चित्रपट पाहण्यास आणि रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर करण्यास गेल्यास 250-300 रुपये सहज खर्च करता. कदाचित त्यावेळी तुम्हाला 200-300 रुपयांचे महत्व एवढे वाटले नसेल. खरंतर बचत करताना तुम्हाला 200-300 रुपयांचे इतके महत्व वाटत नाही. पण तुम्ही हेच पैसे वाचवून जर सरकारच्या या योजनेत लावलेत तर तुमचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. याशिवाय तुम्हाला आजीवन उत्पन्नाचे एक साधन निर्माण होऊ शकते.\nआम्ही तुम्हाला एका अशा सरकारी योजनेविषयी माहिती देत आहोत. त्यात तुम्हाला दरमहा फक्त 250 रुपये जमा करायचे आहेत. या योजनेतंर्गत तुम्ही जोपर्यंत जीवंत राहाल तोपर्यंत तुम्हाला दरवर्षी 60 हजार रुपये मिळतील.\nकमी वयात करा भविष्याचे प्लॅनिंग\nवयाच्या जितक्या कमी वयात तुम्ही गुंतवणूक कराल तितकाच तुम्हाला अधिक फायदा होईल. आम्ही तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकाल.\nपुढे वाचा: कसा उचलू शकता या योजनेचा लाभ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-22-january/", "date_download": "2021-09-23T00:39:31Z", "digest": "sha1:VBCNCGOX3P76YQPY56VHUDVODC56JRKR", "length": 10983, "nlines": 175, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२२ जानेवारी दिनविशेष - 22 January in History - MPSC Today", "raw_content": "\n२२ जानेवारी दिनविशेष – 22 January in History\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 22 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २२ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n२००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.\n१९९९ : ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.\n१९७१ : सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n१९४७ : भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर\n१९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.\n१९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)\n१९२० : प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: \n१९१६ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी\n१९५८], दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)\n१९१६ : हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)\n१९०९ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)\n१५६१ : सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१९७८ : हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)\n१९७५ : ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)\n१९७३ : लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)\n१९७२ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आ���्टोबर १९०३)\n१९६७ : डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)\n१९०१ : व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)\n१७९९ : होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक\n१६८२ : समर्थ रामदास स्वामी (जन्म: \n१६६६ : ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)\n१२९७ : योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: \n< 21 जानेवारी दिनविशेष\n23 जानेवारी दिनविशेष >\n९ जानेवारी दिनविशेष – 9 January in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5381", "date_download": "2021-09-23T00:34:09Z", "digest": "sha1:VELDSUK4XS3FFJGUMXJLFM36NAYDVGAZ", "length": 21240, "nlines": 235, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "ठरलं, असा राहील जनता कर्फ्यू - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट ठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nबुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट\nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nनियम पाळले नाही तर कारवाई होणार\nबुलढाणा – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आज जिल्हा नियोजन भवनामधील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकी दरम्यान पालकमंत्री महोदयांनी आज १७ सप्टेंबर रोजी दुपारी दिल्या आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ, अति जिल्हाधिकारी दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.\nबुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या5 हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यु घोषित करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.\nजे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे.\nशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणाच्या वेळी घरी हजर राहणे आवश्यक आहे. त्यावेळी देखील हा जनता कर्फ्यु महत्वाचा ठरणार आहे.\nअसा आहे शासकीय आदेश\n18/09/2020 ते 30/09/2020 या कालावधीमध्ये कायदे व आदेशांची प्रभावीपणेबअंमलबजावणी होण्यासाठी एस. राममुर्ती, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बुलडाणा, यांंनी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.\n1) आदेशाच्या कालावधीमध्ये नागरीकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पड़ नये. सर्वक्षणाचे वेळी घरी\nनसल्यामुळे धोका ओळखता येत नसल्याने हि बाब सर्वेक्षणासाठी असहकार्य असल्याचे समजण्यात येऊन,\nनियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.\n2) कोणत्याही कारणासाठी सार्वजानिक ठिकाणी वावरतांना तिन पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क किंवा रुमाल/कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल.\n3) कोवीड -19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते प्रमाणे अत्यावश्यक सेवा बगळता, दुकाने आस्थापना/प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी व्यापारी संघटना/नागरीक संघा/खाजगी संस्था यांना आवाहन करण्यात\nयेते की, दिनांक 30/09/2020 पर्यंत आपआपली दुकाने/आस्थापना इत्यादी बंद ठेवुन मोहीमेस सहकार्य\n4) नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.\nदुकानचालक /मालक यांनी दुकाने उघडी ठेवल्यास सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन एकावेळी 5 पेक्षा जास्त\nग्राहकांना प्रवेश देण्यात येऊ नये. कामाचे व्यवसायाचे ठिकाणी थर्मल स्क्रिनींग करणे, हात धुणे,\nसॅनिटायझरचा वापर करणे इत्यादीं बंधनकारक राहील. तसेच नियमांचे पालन न केल्यास स्थानीक\nस्वराज्य संस्थानी दंडनिय कार्यवाही करावी.\n5) सार्वजनिक थुंकण्यास बंदी घालण्यात आली असुन, सार्वजानिक ठिकाणी चेह-यावर मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे\nपालन करणे इत्यादी बाबीचे पालन न केल्यास, शहरी भागात संबंधीत मुख्याधिकारी नगर परिषद व\nग्रामीण भागात मुख्यकार्यकारी जि.प. बुलडाणा यांनी जागोजागी चेक नाके उभारुन मोहीम स्वरुपात 30 सप्टैंबर 2020 पर्यंत जिल्हयातील नागरीकांनी उपरोक्त् बाबींचे पालन न केैल्यास दंडात्मक वफौजदारी कारवाई करावी. यासाठी (अ) सार्वजानिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे इत्यादींसाठी 500/-\nरु. दंड आकारावा. (ब) सोशल डिस्टंसिंकचे पालन न केल्यास ग्राहकासाठी रु. 500/- आणि दुकान मालक\nयांना रु. 1500/- एवढा दंड करण्यात यावा.\n6) सदर आदेशाची प्रभावी अंमलबाजवणी होण्यासाठी नगरपालिका व ग्रामपंचायत यांनी आपआपले\nकार्यक्षेत्रामध्ये पथकांची नियुक्ती करुन, दंडनिय कार्यवाही करावी. पोलीस प्रशासनाने पथकांसोबत आवश्यक\nतो पोलीस बंदोबस्त दयावा, नियम पाळणार नाहीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत\nPrevious articleवरवट, तेल्हारा रस्ता बनला ‘मूत्यू मार्ग’\nNext articleतोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nश्रींचे संजीवन समाधीला 111 वर्षे पूर्ण; ऋषीपंचमी दिनी असा राहील सोहळा\nप्रभात ट्रेडिंग कंपनीचे संचालक किशोरभाई गणात्रा यांना पितृशोक\nअखेर काढले घनकचऱ्याचे बोगस लाखोंचे बिल\nदोन अट्टल चोरटे गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/amit-shah-press-conference-live-news-update-west-bengal-assembly-election-2021-assam-assembly-election-2021-maharashtra-political-crisis-home-minister-amit-shah-amit-shah-live-mamata-banerjee-uddhav-thakre-128367247.html", "date_download": "2021-09-23T01:11:00Z", "digest": "sha1:EJL734K4CKCDHSNOQ7K23PIQJSL5QYHI", "length": 5839, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amit Shah Press Conference Live News Update | West Bengal Assembly Election 2021, Assam Assembly Election 2021, Maharashtra Political Crisis, Home Minister Amit Shah, Amit Shah Live, Mamata Banerjee, Uddhav Thakre | बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून सरकार स्थापन करणार- अमित शहा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगृहमंत्र्यांचा मोठा दावा:बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून सरकार स्थापन करणार- अमित शहा\nबंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान\nपश्चिम बंगाल आणि असाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी(दि.28) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, असाम आणि बंगाल या निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचारासाठी ओळखले जायचे. पण, या दोन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. हे येणाऱ्या काळाचे शूभ संकेत आहेत. यावेळी शहा यांनी दावा केला की, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल. याशिवाय, असाममध्ये 47 पैकी 37 जागा जिंकण्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.\nअमित शहा म्हणाले की, बंगालमध्ये 200 आणि असाममध्ये आधीपेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असाममध्ये जो विकास झाला आहे, त्यामुळे जनता आमच्या बाजूनेच कौल देणार. डबल इंजिन सरकारची संकल्पना असामच्या जनतेला भाजपच्या आचरणातून समजली.\nदीदीने बंगालच्या जनतेला निराश केले\nयावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, बंगालमध्ये तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार पसरला होता. कोरोना विरोधातील लढाई, अंफानमध्ये हलगर्जीपणा, महिला सुरक्षासारख्या मुद्द्यावरुन जनता ममता बॅनर्जींवर नाराज आहे. 27 वर्षांच्या डाव्यांच्या शासनानंतर जनतेला दीदीकडून खूप आशा होती, पण दीदींनी जनतेला निराश केले.\nबंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान\nपश्चिम बंगाल आणि असामच्या एकूण 77 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यात बंगालच्या 30 आणि असामच्या 47 जागा होत्या. इलेक्शन कमीशनने सांगितल्यानुसार बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-09-23T00:45:30Z", "digest": "sha1:3JCPXOUFEPODC45HZM7DA6KITFLICEES", "length": 11561, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेरी क्युरी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.\nमेरी क्युरी हिचे इ.स. १९११ मधील नोबेल पारितोषिकावेळचे प्रकाशचित्र\nपूर्ण नाव मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी\nजन्म नोव्हेंबर ७, इ.स. १८६७\nमृत्यू जुलै ४, इ.स. १९३४\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक ऑन्री बेकेरेल\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी आंद्रे-लुई डेबिएर्न\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०३)\nरसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९११)\nअपत्ये इरेन जुलिओ-क्युरी, एवा क्युरी\n१ जन्म व बालपण\n३ संशोधन व कार्य\n५ मेरी क्युरी यांची चरित्रे\nजन्म व बालपणसंपादन करा\nमेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला.\n२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला.\nसंशोधन व कार्यसंपादन करा\nवयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्यु��ी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.\nमेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला.\nमेरी क्युरी यांची चरित्रेसंपादन करा\nजीनिअस मेरी क्युरी (अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख)\nमादाम क्यूरी (चरित्र, माधुरी काळे)\nमादाम मेरी क्युरी (चरित्र, ग.वि.अकोलकर\nनोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला.\nभौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक (इ.स. १९०३)\nडेव्ही पदक (इ.स. १९०३)\nमात्तॉय्ची पदक (इ.स. १९०४)\nइलियत क्रेसन पदक (इ.स. १९०९)\nरसायनशास्त्रात नोबेल (इ.स. १९११)\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील मेरी क्युरी यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/no-danger-to-krishna-and-koyna-of-flood-157933/", "date_download": "2021-09-23T00:14:38Z", "digest": "sha1:7NM32O5NYUZMIWRC2RK23V2DQ6KVFJBO", "length": 12754, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कृष्णा, कोयनेला तूर्तास महापुराचा धोका नाही! – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nकृष्णा, कोयनेला तूर्तास महापुराचा धोका नाही\nकृष्णा, कोयनेला तूर्तास महापुराचा धोका नाही\nकोयना धरण क्षेत्रात पावसाची दिवसा ओढ, तर रात्रीचा जोर असा प्रकार सुरू असून, धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेबारा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात एकंदर ६३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम आहे\nकोयना धरण क्षेत्रात पावसाची दिवसा ओढ, तर रात्रीचा जोर असा प्रकार सुरू असून, धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेबारा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात एकंदर ६३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम आहे. मोठय़ाप्रमाणात होत असलेल्या या विसर्गाबरोबरच धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात पावसाची संततधार अखंड सूरू असल्याने कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, पाटणनजीकचा संगमनगर धक्का पूल तसेच मेंढेघर, मुळगाव आदी पूलही पाण्याखाली गेल्याने सुमारे ७२ गावे व वाडय़ावस्त्यांचा अंशत: व पूर्णत: संपर्क तुटलेलाच आहे. संभाव्य पूरस्थिती गांभीर्याने घेऊन प्रशासन सतर्क असून, सध्या अगदीच नदीकाठावरील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पाणी साठवण प्रकल्प भरभरून वाहिले आहेत. चालू हंगामात कोसळलेल्या सततच्या जोमदार पावसाने खरिपाच्या हंगामावर ओल्या दुष्काळाची छाया असून, पावसाची उघडीप खरिपाला जीवदान देणारी ठरणार असल्याने बळीराजा हवालदिल आहे. कोयना धरणात आवक होणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने सध्या ६२ हजार क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाची जलपातळी व पाणीसाठा काहीसा कमी होत चालला आहे. तर, पूरसदृश स्थितीत वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्यांची सरासरी पाणी पातळी ३४ फुटावर असून, कराडजवळ या नद्यांची इशारा पाणीपातळी ४५ फुटांवर असल्याने तूर्तासतरी पूर अथवा महापुराचा धोका संभवत नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.\nचालू हंगामात कोयना धरणामध्ये जवळपास ८१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत गेल्या ३५ तासात धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात २३४ एकूण ३,३३२, महाबळेश्वर विभागात १९७ एकूण ३,६९७ तर, नवजा विभागात सर्वाधिक २२७ एकूण ४,१७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी २,१५० फूट १० इंच राहताना पाणीसाठा ८८.९६ म्हणजेच सुमारे ८५ टक्के आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी काही फूट उचलून धरणातून कोयनानदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/07/the-students-studying-in-this-place-are-the-most-billionaires/", "date_download": "2021-09-23T00:31:36Z", "digest": "sha1:O7U2FJKNE2FVT5UO3X6QY2DSPXXQAV2B", "length": 7402, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत सर्वात जास्त कोट्याधीश - Majha Paper", "raw_content": "\nया ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत सर्वात जास्त कोट्याधीश\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / विद्यापीठ, विद्यार्थी, श्रीमंत विद्यार्थी / October 7, 2019 October 7, 2019\nजगभरात अनेक अशी विद्यापीठ ज्या प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची नुसती चढाओढ सुरु असते. पण आम्ही आज तुम्हाला अशा काही विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत जिथे शिक्षण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी हे कोट्याधीश होतात. या 5 विद्यापीठांनी जगातील सर्वात जास्त अल्ट्रा हाय नेटवर्थ असणारे अब्जाधीश दिले आहेत.\nअमेरिकेतील नावाजलेल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा या यादीत पहिल्या स्थानावर समावेश आहे. येथून शिकून निघालेले सर्वाधिक विद्यार्थी हे अब्जाधीश असून 13 हजार 650 एवढी येथील अब्जाधीश असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे. यांची एकूण संपत्ती 34.9 लाख कोटी रुपये एवढी आहे.\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सर्वात जास्ट अल्ट्रा हाय नेटवर्थ असणाऱ्या यादीत दुसरे नाव येते. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 580 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. यांची संपत्ती 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 51.9 लाख कोटींपेक्षा जास्त या 5 हजार 580 विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न हे आहे.\nपेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 575 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 31.9 लाख कोटी रुपये एवढे या विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.\nकोलंबिया युनिव्हर्सिटी चौथ्या स्थानावर येते. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 925 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 38.2 लाख कोटी रुपये एवढे विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.\nप्रिन्सटन युनिव्हर्सिटी पाचव्या स्थानावर आहे. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 180 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 51.6 लाख कोटी रुपये इतके विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/business/gold-silver-price-today-gold-silver-surges-today-price-rises-to-around-rs-1000-check-it-out-504046.html", "date_download": "2021-09-23T00:01:50Z", "digest": "sha1:7EKYGLM6HX7GO43EWGVZAJNYROHGZVPZ", "length": 19433, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश���चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nGold Silver Price Today: सोने-चांदीत आज मोठी उसळी, सुमारे 1000 रुपयांपर्यंत किंमत वाढली, पटापट तपासा\nऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 256 रुपयांनी वाढून 47970 रुपयांवर आणि डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 353 रुपयांनी वाढून 48283 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nयामुळे दुबईतील सोने व्यापाऱ्याचा एक मोठा हिस्सा भारताकडे वळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला लंडन, तुर्की आणि शांघायमध्ये अशाप्रकारचे एक्स्चेंज आहेत.\nनवी दिल्ली: Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमती (Gold latest price) देखील वाढताना दिसत आहेत. एमसीएक्सला सकाळी 10.40 वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे भाव 287 रुपयांच्या वाढीसह 47864 रुपयांवर होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 256 रुपयांनी वाढून 47970 रुपयांवर आणि डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 353 रुपयांनी वाढून 48283 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीही वाढताना दिसतायत\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस 1,815.10 च्या पातळीवर होते. त्यात 15.40 डॉलरची (+0.86%) तेजी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीही वाढताना दिसत आहेत. यावेळी चांदी 0.431 (+ 1.73%) च्या तेजीसह 25.308 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करीत होती. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये (Gold Silver latest price) बुधवारी सोने 61 रुपयांनी किरकोळ घटून 46,607 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. चांदीदेखील 1,094 रुपयांनी घसरून 64,779 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.\nयावेळी एमसीएक्स चांदीच्या डिलिव्हरीमध्ये (Silver price today) देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 891 रुपयांच्या वाढीसह 67281 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. त्याचप्रमाणे चांदीचा भाव डिलिव्हरीसाठी 960 रुपयांनी वाढून 68114 रुपये प्रतिकिलोवर होता.\nडॉलरची आज घसरण, ज्यामुळे सोने मजबूत\nइंटरबँक फॉरेन एक्सचेंजच्या सुरुवातीच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत आज वाढत आहे. 13 पैशांच्या बळावर रुपया 74.25 च्या पातळीवर होता. डॉलर निर्देशांक यावेळी कमकुवतपणा दाखवत आहे. -0.20% च्या घसरणीसह ते 92.132 च्या पातळीवर होते. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे हे या निर्देशांकातून दिसून येते. दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्नही -1.88% टक्क्यांनी घटून ते 1.239 टक्के होते. कच्च्या तेलामध्ये आज वाढ दिसून येत आहे आणि ते + 0.51% च्या सामर्थ्याने 74.25 च्या पातळीवर आहे.\nहॉलमार्किंग अनिवार्य असल्याने ज्वेलर्स नाराज\nसोन्याची अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रिया 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. तेव्हापासून ज्वेलर्स, सराफा व्यापाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अखिल भारतीय रत्न आणि ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) बुधवारी सांगितले की, सराफा केंद्रांकडून हॉलमार्क केलेले दागिने मिळण्यास उशीर आणि वस्तूंवर आयडी प्रणालीची अंमलबजावणी यासह सोन्याचे वस्तू खराब होण्यासारख्या समस्या सराफा व्यापाऱ्यांना येत आहेत. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 256 जिल्हे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्यात निवड झाली. सोन्याचे हॉलमार्किंग मौल्यवान धातूच्या शुद्धतेचा पुरावा आहे. आतापर्यंत ते ऐच्छिक होते.\nTDS दाव्याबाबत महत्त्वाची बातमी; बँकेकडे आपले हे कागदपत्र नसल्यास परतावा मिळण्यात अडचण\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nलॉटरी लागली लॉटरी…सोने 900 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिकमधील भाव\nGold/Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत\nअर्थकारण 2 days ago\nअसा जीव तोळा तोळा…सोने 600 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिक सराफातील भाव\nPune | पुण्यात कोट्यवधींचं सोनं चोरीला गेलं, चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nकेरळातील बँकेवर दरोडा प्रकरण, साताऱ्यातून साडेतीन किलो चांदीसह एक जण केरळ पोलिसांनी घेतला ताब्यात\nअन्य जिल्हे 4 days ago\nसोने-चांदी स्वस्त, खरा खरेदी मस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://nirogstreet.com/amp/hindi/marathi/ayush-minister-assure-all-help-in-establishing-the-worlds-first-biobank-of-ayurveda-at-aiia-in-marathi", "date_download": "2021-09-23T00:09:52Z", "digest": "sha1:DNEBSHZBMOOAX6252J2YXE43UUWFYWBK", "length": 8457, "nlines": 66, "source_domain": "nirogstreet.com", "title": "अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन", "raw_content": "\nHome Blogs Marathi अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण��यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन\nकेंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांनी रविवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली आणि तेथील बहुउद्देशीय योग सभागृह आणि मिनी प्रेक्षागाराचे उदघाटन केले. दोन्ही मंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि संस्थेला जगातील सर्वोत्तम आयुर्वेद संस्था बनवण्याच्या तिच्या पुढील विकासासाठी पूर्ण सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या भविष्यातील योजनेचे कौतुक करताना, श्री सर्बानंद सोनोवाल यांनी एआयआयए येथे आयुर्वेदाची जगातील पहिली बायो-बँक स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.\nदोन्ही मंत्र्यांना एआयआयए येथे असलेल्या विविध सुविधा दाखवण्यात आल्या आणि त्यांनी संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. श्री सर्बानंद यांनी एआयआयएचे संचालक प्रा.डॉ.तनुजा नेसारी यांना त्यांच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्यासह ते लोकांपर्यंत स्थानिक भाषांमधून पोहोचवायला हवे ,अशी अपेक्षा व्यक्त केली.\nहे हिंदीतही वाचा► आयुष मंत्री का अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान का दौरा, दुनिया का पहला आयुर्वेद बायो बैंक बनेगा\nएआयआयएमधील सर्वंकष उपचारांच्या दृष्टिकोनाचे कौतुक करताना, राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांनी त्यांना एकात्मिक आणि समग्र उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.\nदोन्ही मंत्र्यांनी संस्था, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड चाचणी केंद्राच्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.\nडिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें\nकोविड -19 विरुद्धच्या लढ्यात सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती कोविंद\nआयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध\nआयुष क्षेत्रातील उच्च-प्रभाव संस्था वाढवण्याच्या यशाबद्दल आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेची प्रश���सा\nकरोना आणी व्याधीक्षमत्व आयुर्वेदिक उपचार\n\"करोना - जनपदोध्वंस -आयुर्वेद \"\nआयुर्वेद चिकित्सकों के लिए निरोगस्ट्रीट वैद्य टूल- NirogStreet Vaidya Tool for Ayurveda Doctors\nआयुर्वेदिक इलाज द्वारा फ्रोजेन शोल्डर(Frozen Shoulder) से पाये छुटकारा\nमानसिक तनाव से कैसे बचें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://rtinews.co.in/?p=2733", "date_download": "2021-09-22T22:56:24Z", "digest": "sha1:FNOYFRASSKDIH4UK4NKRJYFBVM3LN52X", "length": 12577, "nlines": 138, "source_domain": "rtinews.co.in", "title": "*दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपायोजना करा – आ. किशोर जोरगेवार* – RTI NEWS पोस्ट वाचक संख्या\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nHome/क्राईम/आपला जिल्हा/*दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपायोजना करा – आ. किशोर जोरगेवार*\n*दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपायोजना करा – आ. किशोर जोरगेवार*\n✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*\n*पोलिस अधिक्षक यांची भेट घेत केल्या सुचना*\nचंद्रपूरातील दारुबंदी उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअरबार व देशी दारुची दुकाने सुरु झाली आहे. त्यामूळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. तसेच अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे हि बाब लक्षात घेता उद्भवत असलेल्या तसेच भविष्यात उद्भवणार असलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विश्वजित शाहा, शंकर वराडकर यांची उपस्थिती होती.\nचंद्रपूकरांची मागणी लक्षात घेता जिल्हातील दारुबंदी उठविण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हातील दारु दुकाने सुरु करण्यात आली आहे. मात्र काही बार मालक व देशी दुकान मालक दुकानाबाहेरच दारु विक्री करतांना दिसून येत आहे. तर काही मद्यविक्रीच्या दुकांनापूढे मध्यप्रेमींची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. या सबंधित त्यांनी आज पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली असून त्यांना अनेक महत्वाच्या स���चना केल्या आहे. दारु सुरु झाल्याने अवैध दारु विक्री करणा-या गुंड प्रवृतीच्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामूळे त्यांच्याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवावे तर काही अतिउत्साही मध्यप्रेमींमूळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावंरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहे.\n✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*\n*उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या*\n*बल्लारपूरातील दादागीरी ठेचून काढा - आ. किशोर जोरगेवार*\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर प्रदेश कार्यसमिती की व्दि दिवसीय बैठक हुई संपन्न\nअमन पसंद कमेटी बल्लारपुर द्वारा ऑनलाइन वोटिंग कार्ड तथा करेक्शन करने की चलाई जा रही है मुहिम\n*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश*\n*बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता – आ. किशोर जोरगेवार*\nसमाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश\nया वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-28-november/", "date_download": "2021-09-23T00:09:13Z", "digest": "sha1:SGZSGSVSMLHEPCMDZK7YCV5Z2GZTGZH5", "length": 10629, "nlines": 173, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२८ नोव्हेंबर दिनविशेष - 28 November in History - MPSC Today", "raw_content": "\n२८ नोव्हेंबर दिनविशेष – 28 November in History\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 28 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१८९५ : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू\n१८८५ : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना\n१८४६ : आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.\n१८३६ : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.\n१६१२ : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nअरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील\n१९५२ : अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील\n१९४५ : वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)\n१९४० : ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री\n१९३७ : रतन टाटा – उद्योगपती\n१९३२ : धी��ुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)\nरतन टाटा – उद्योगपती\n१९२६ : हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)\n१९११ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)\n१८९९ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)\n१८५६ : वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nमेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे\n२००६ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)\n२००० : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)\n१९८१ : हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: \n१९७७ : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)\n१९३१ : आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: \n१६६३ : फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)\n< 27 नोव्हेंबर दिनविशेष\n29 नोव्हेंबर दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\n२१ नोव्हेंबर दिनविशेष – 21 November in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/cbi-ed-and-no-confidence-motion-against-the-alliance-government-in-the-monsoon-session-128350526.html", "date_download": "2021-09-23T00:44:17Z", "digest": "sha1:MSUVCSLY4OYUR5SKVUQAWS33AE323BHN", "length": 7973, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CBI, ED and no-confidence motion against the alliance government in the monsoon session | सीबीआय, ईडी अन् पावसाळी अधिवेशनात आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:सीबीआय, ईडी अन् पावसाळी अधिवेशनात आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव\nनाशिक / दीप्ती राऊत6 महिन्यांपूर्वी\nसरकारची केस तयार करण्याची भाजपच��� तयारी, परबांसह काही मंत्री रडारवर\nपरमबीरसिंगांच्या याचिकेतून सीबीआय तपासणीची मागणी, किरीट सोमय्यांच्या पत्रातून ईडी, आयकर विभागाच्या धाडी आणि अखेरीस दोन महिन्यांनी येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव या दिशेने भारतीय जनता पक्षाची महाविकास आघाडी सरकारविरोधातील रणनीती असल्याचे कळते. सचिन वाझे व मनसुख प्रकरणावरून उपस्थित झालेला राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर मुद्दा येत्या दोन महिन्यांत धगधगत ठेवत एकीकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत येत्या काळात अनिल परब यांच्यासह आणखी काही मंत्री भाजपच्या रडारवर आहेत. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी भाजपने धार तीव्र केल्याने पूजा चव्हाण प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. वाझे प्रकरण, मनसुख हत्या आणि परमबीरसिंगांच्या तक्रारीमुळे गृहमंंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानात उतरला आहे. राज्यपालांनी मुख्यमंंत्र्यांकडून अहवाल मागवून राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंंटीवार यांनी केली आहे. अँटिलियाचा तपास एनआयएच्या निमित्ताने केंद्राच्या हातात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गृहमंत्र्यांच्याबाबतच्या तक्रारींमध्ये सीबीआय उतरली तर तो तपासही केंद्र सरकारच्या हातात जाईल आणि मग गृहमंत्र्यांना पायउतार होण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “वाझेंच्या वसुली गँगचे लाभार्थी’ म्हणत परिवहनमंत्री अनिल परब यांच्या चौकशीची मागणी केली आहे. केवळ गृह मंत्रालयच नाही तर परब हे गृहनिर्माण मंत्रालयातही हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करून ६०० कोटींच्या घोटाळ्याचा प्रचार सुरू केला आहे. या साऱ्यातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडी टाकत दोन महिने सरकारच्या अपयशाची ही “केस’ तयार करण्याच्या तयारीला वेग आल्याचे कळते.\n१०० कोटींमुळे देशमुख अडचणीत, ६०० कोटींचा रोख कुणाकडे\nविरोधकांच्या निशाण्यावर असलेले शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परबांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तलवार परजली आहे. परब हे केवळ गृह खातेच नाही तर गृहनिर्माण खात्���ातही “हस्तक्षेप’ करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी नाशिक येथे केला. २ मार्च रोजी एका एसआयएच्या प्रकरणात सकाळी काढलेला आदेश कोणाच्या हस्तक्षेपाने दुपारी साडेतीन वाजता बदलण्यात आला आणि त्यातील ६०० कोटी कोणी लंपास केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचा रोख परब यांच्याकडे असून वाझेंच्या वसुली गँगच्या लाभार्थींचा शोध ईडी आणि आयकर खात्यामार्फत एनआयएने करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-LCL-suicide-of-ninth-standard-girl-student-in-kolgaon-5859889-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:08:44Z", "digest": "sha1:I5XJMPXZNSUT7YZ552F7VGPFIEOIIMFQ", "length": 3996, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suicide of Ninth standard girl student in Kolgaon | कोळगावमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोळगावमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट\nगेवराई - नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे बुधवारी सकाळी घडली. ऐश्वर्या दिगंबर येढे ( १५ वर्षे) रा.कोळगाव ता.गेवराई असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.\nमंगळवारी सकाळी मुलीने आत्महत्या केल्याची घटना कळताच चकलांबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन.एम.शेख, पोलिस जमादार रमाकांत थोरात यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो मादळमोही येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. कोळगाव येथील स्मशानभूमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nऐश्वर्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ऐश्वर्या ही विद्यार्थिनी कोळगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती तिने नववीची परीक्षा दिली होती. ती अभ्यासातही हुशार होती, असे नातलगांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/these-4-zodic-people-are-copy/", "date_download": "2021-09-23T00:40:57Z", "digest": "sha1:VGM7OQ2QJEEIC4GMHLBACPQKTZFU227G", "length": 12315, "nlines": 144, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "या ४ राशींचे लोक असतात दुसऱ्याची कॉपी मारण्यात पटाईत,असतात वेगळ्याच धुंदीत..! - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome Uncategorized या ४ राशींचे लोक असतात दुसऱ्याची कॉपी मारण्यात पटाईत,असतात वेगळ्याच धुंदीत..\nया ४ राशींचे लोक असतात दुसऱ्याची कॉपी मारण्यात पटाईत,असतात वेगळ्याच धुंदीत..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nया ४ राशींचे लोक असतात दुसऱ्याची कॉपी मारण्यात पटाईत,असतात वेगळ्याच धुंदीत..\nकाही लोकांमध्ये सर्जनशील, चौकटीबाहेर आणि मूळ कल्पनांसह विचार करण्याची क्षमता असते. ते वेगवान, नाविन्यपूर्ण आणि बुद्धिमान आहेत. ते त्या वातावरणातून प्रेरणा घेतात.दुसरीकडे, असे काही लोक आहेत जे कधीही मूळ असू शकत नाहीत. इतरांच्या कल्पना चोरण्याकडे त्यांचा कल असतो.\nते अवास्तव आणि आळशी लोक आहेत ज्यांना असे वाटते की मूळ कल्पनांचा विचार करण्यासाठी त्यांच्या मेंदूला रॅक करण्यापेक्षा इतरांच्या कल्पना चोरणे खूप सोपे आणि सोयीचे आहे. अशा 4 राशीच्या लोकांवर एक नजर टाकुया ज्यांना इतरांकडून कल्पना चोरण्याची सवय आहे.\nमिथुन:मिथुन राशीचे लोक खूप अनुकरण करणारे असतात. त्याच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते त्यांच्या विचारधारेपर्यंत सर्वकाही कॉपी केलेले आहे. ते प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वकाही जाणून घेण्याचे नाटक करतात, परंतु ते असे आहे कारण त्यांनी अशा विचारसरणी आणि कल्पना इतर कोणाकडून ऐकल्या आहेत.\nकर्क: हे भावनिक म्हणून ओळखले जातात आणि अशा प्रकारे, जेव्हा त्यांना दुसऱ्याची कल्पना चोरताना सामोरे जावे लागते तेव्हा त्यांना बळीचे कार्ड खेळणे सोपे असते. त्यांना इतरांच्या कल्पना चोरण्याची सवय असते आणि जेव्हा सामना केला जातो तेव्हा ते पृथ्वीवरील सर्वात निष्पाप, निरुपद्रवी आणि गोड व्यक्ती असल्याचे भासवतात.\nसिंह : सिंह राशीचे लोक स्वतः देवाचे मूल असल्याचे भासवतात जे कधीही चुकीचे करू शकत नाहीत. पण काही लोकांना माहित नाही की सिंह राशीचे लोक कसे असू शकतात.ते इतरांकडून बऱ्याच कल्पना घेतात आणि त्या कल्पना त्याच्या स्वतःच्या तल्लख आणि अतिशय तीक्ष्ण मनापासून आल्याचे नाटक करतात.\nतुळ: तुळ राशीचे लोक इतर लोकांच्या कल्पना चोरू शकतात. त्यांना असे वाटते की ते अशा सर्जनशील कल्पनांचा विचार करण्यासाठी पुरेसे सुसज्ज नाहीत आणि अशा प्रकारे, इतरांच्या कल्पनांची कॉपी करतात. त�� इतरांच्या कल्पना चोरण्यात पटाईत आहेत, त्यांना ते कळतही नाही. ते त्यांच्या नावीन्यपूर्णतेची कमतरता भरून काढण्यासाठी हे करतात.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..\nPrevious articleमतिमंद मुलांच्या पंखांना या दाम्पत्याने ‘आधार’चे बळ दिलंय..\nNext articleया 4 राशींच्या लोकांच्या चुकुनही नादी लागू नका,यांच्यापासून लांबच राहण्यास आहे भलाई….\nअभिनेत्री राधिका मदनने केले प्रेमाबद्दल असे वक्तव्य की वाचून तुम्हालाही वाटेल आनंद..\nनिक जोनासच्या वाढदिवशी पतीसोबत प्रियंका चोप्राचे अतिशय रोमँटिक चित्र व्हायरल झाले, गायक निक जोनास पत्नीला या शैलीत KISS करताना दिसला:\nसमंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य खरच वेगळे होणार पोस्ट शेअर करत स्वतः अभिनेत्रीने केला हा खुलासा.\nपहिल्याच भेटीत अजय देवगणला पाहताच घाबरली होती काजोल, आज आहे त्याचीच...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== पहिल्याच भेटीत अजय देवगणला पाहताच घाबरली होती काजोल, आज आहे त्याचीच बायको... काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974...\nRR vs PBKS LIVE: राजस्थान रॉयल्सची दमदार सुरवात, यशस्वी जयसवालच्या ताबडतोब...\nपहिल्या पावसात मुंबईत पाणीच पाणी,रेल्वेने दिला तर्कतेचा इशारा दिला\nसुंदरता आणि त्वचेची चमक वाढविण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे...\nअमिताभ बच्चन यांचे घर ‘जलसा’ हे जणू पृथ्वीवरील स्वर्गच आहे, बघा...\nजाणून घ्या शाकाहारी लोकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी\nपावसाळ्यात आरोग्याची कोणती कोणती काळजी घ्यावी,घ्या जाणून…..\nतुम्हीही लहान मुलांना हेडफोन लावत असाल तर व्हा सावधान, होऊ शकतात...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6020", "date_download": "2021-09-23T00:22:31Z", "digest": "sha1:VTUA6N32L24SKZUY3QJI62AHZNF7QINZ", "length": 6582, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "मोठ्या लोकसंखे���ा विचारात घेता,वॉर्ड नं.२ साठी उप आरोग्य केंद्र तथा कोविड सेंटर सुरु करावे", "raw_content": "\nमोठ्या लोकसंखेला विचारात घेता,वॉर्ड नं.२ साठी उप आरोग्य केंद्र तथा कोविड सेंटर सुरु करावे\nशिर्डी :- ( राजमोहंमद शेख ) - लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात मोठा वॉर्ड असलेल्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.२ मध्ये एकूण बारा वॉर्ड आहेत, लोकसंख्येच्या मानाने वॉर्ड नं. २ असा मोठा वॉर्ड आहे याठिकाणी सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे, तसेच वॉर्ड नं. २ मध्ये गरीब, हातावर पोट असणारे तसेच रोज कमाऊन खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आरोग्याची समस्या म्हणा किंवा, आरोग्याकडे दुर्लक्ष म्हणा होणारच, कारण खाजगी डॉक्टर व त्यांनी दिलेले औषध- गोळ्यांचे पैसे नक्कीच गरिबांच्या खिशाला परवडणारे नाहीत. शहरात पालिकेचे रुग्णालये आहे मात्र ते वॉर्ड नं. २ पासून दूर असल्यामुळे गरीब लोकांकडे स्वतःचे खाजगी वाहन नाही,तसेच भाडोत्री रिक्षा त्यांना परवडणारे नसल्याने त्यांना आपल्या आरोग्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणे भाग पडते,वॉर्ड नं. २ सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या वार्डात धनगर वस्तीजवळ पालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी\nजागा उपलब्ध करून दिल्यास, त्याचा फायदा फक्त वॉर्ड नं.२ साठीच न होता लगतचा परिसर जसे की, संजयनगर, गोपीनाथनगर, रामनगर,\nरामानगर इतर भागातील नागरीकांना देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्याचे माननीय आमदार लहू कानडे साहेब व शहराच्या कर्तबगार नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक यांनी जातीने लक्ष घालून समस्त जनतेच्या भावनेचा व ज्वलंंत समस्येचा विचार करून लवकरात लवकर वॉर्ड नं.२ मधील उप आरोग्य केंद्राचा निर्णय घ्यावा यासोबतच या परीसरातील नागरीकांसाठी एक सरकारी कोविड सेंटरही तात्काळ सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जफरभाई शहा आणि परीसरातील नागरीकांकडून करण्यात आली आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्�� झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/category/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T23:36:50Z", "digest": "sha1:NM6GEVK44VVP2UUPYOSUFMCKAQOWI2RF", "length": 13375, "nlines": 271, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "जळगाव जामोद तालुका - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद ���णि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nअकोला- शेगाव दिंडी मार्ग\nखामगाव - जालना रेल्वे\nबुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट\nजळगांव जामोद पोलीसांनी 2 लाख 80 हजार रु किमतीच्या मोटर सायकल चोरीचा लावला छडा\nदुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद पुर्णेच्या पुलावरून वाहतय आठ...\nलग्नाला नकार दिल्याचे कारणावरून मुलीच्या काकाचा खून; मारहाणीत वडील गंभीर\nधरणात उडी घेऊन एकाची आत्महत्या\n…आणि मध्यरात्री लागली अचानक आग\nHome जळगाव जामोद तालुका\nसातपुडा जंगलात अवैध सलाईगोंध तस्करी\nमाझ्याशी बोल नाही तर चाकूने मारीन; अल्पवयीन मुलीस धमकी\nजळगाव जामोद दुय्यम निबंधक कार्यालय येथे कोविड नियमाचे उल्लंघन\nनगरपालिकेचा अर्थसंकल्प ‘खिसेकापू’ : महाविकास आघाडीचा आरोप\nमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतला; या नेत्याने केला आरोप\nया व्यक्तीने पकडून दिला काळ्या बाजारात जाणारा तांदुळ\nभलतंच, फडणविसांच्या निषेधासाठी चक्क फोडलं ‘टरबुज’\nजिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3149 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू ;आजपर्यंत 206 कोरोनाबाधीतांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/02/23/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-23T00:29:26Z", "digest": "sha1:YVNNM4W7RMJ3YNSL5E4FZDJG3VOLME2J", "length": 7854, "nlines": 133, "source_domain": "konkantoday.com", "title": "केंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं उचलणार – Konkan Today", "raw_content": "\nHome राष्ट्रीय बातम्या केंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं उचलणार\nकेंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं उचलणार\nगेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात दररोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. याची दखल घेत गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.\nकेंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं टाकणार आहे. देशातील ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या २७ कोटींच्या घरात आहे.\nPrevious articleरेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी काळजी घ्या-कोकण रेल्वे कडून आवाहन\nNext articleमहाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशरद पवार हे देशाचे नेते -खासदार संजय राऊत\nगीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे\nहसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या\nसंजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/6616-2/", "date_download": "2021-09-22T23:45:44Z", "digest": "sha1:IUKRR3BLZKTOPESTVP2DSGJG4WXBIRLN", "length": 38839, "nlines": 150, "source_domain": "mediawatch.info", "title": "सत्तेच्या स्वर्ग-सुखात,जीडीपी पाताळात - Media Watch", "raw_content": "\nHome featured सत्तेच्या स्वर्ग-सुखात,जीडीपी पाताळात\n३१ ऑगस्टला चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीचा ‘जीडीपी’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे देशातील एका वर्षातील सर्व उत्पादनाची आणि सेवांची एकूण किंमत) जाहीर झाला. आणि एखाद्या भूकंपासारखी ही बातमी भारतीय आर्थिक क्षेत्रात पसरली. भूकंपामुळे पडझड होते. ती आपल्याला अपेक्षित आणि माहिती असते. पण ‘जीडीपी’च्या आकड्यांनी ‘कोरोना-लॉकडाऊन’मुळे आधीच झालेल्या पडझडीची वस्तुस्थिती दाखवलीय. एखाद्या दुर्घटनेची दृश्यं टीव्हीवर दाखवावीत; मग आपल्याला त्या नुकसानीची माहिती आणि तीव्रता समजावी, तसं झालंय. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी भारताचा ‘जीडीपी’चा दर उणे (मायनस) २३.९ टक्के असल्याचं स्पष्ट झालंय. यावरून ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा आणि अंधार करून दिवे लावण्याचा प्रधानमंत्री यांच्या आदेशानुसार, जो कार्यक्रम झाला, तो किती मूर्खपणाचा होता, याची त्यांच्या भक्तांंना आता तरी समज यावी.\nअसो. १९९६पासून भारताने तिमाही ‘जीडीपी’ची मोजणी करायला सुरुवात केली असून, या तिमाही दरामधली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घसरण आहे. ‘ही आकडेवारी कोरोना- लॉकडाऊन काळातील असल्याने या आकड्यांची फार चिंता करण्याचे कारण नाही,’ असा खोटा दिलासा देण्याचे प्रयत्न अनेक पातळ्यांवर केले जात आहेत. परंतु हा दिलासा म्हणजे पुन्हा फसवणूकच आहे. केंद्र सरकारच्या आधीच्या अनेक घोडचुकांनी अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे. त्याचा ‘नीचांकी बिंदू’ या तिमाहीत गाठला गेलाय. त्याचे खापर मात्र ‘कोरोना’वर फोडून सरकार नामानिराळे राहत आहे. वास्तविक, प्रसारमाध्यमांनी विशेषतः वृत्तवाहिन्यांनी ‘जीडीपी’च्या या घसरणीवरून आकांडतांडव करायला पाहिजे होतं. सरकारला धारेवर धरायला हवं होतं. परंतु ते करणं राहिलं दूरच उलट सरकारची अब्रू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना वृत्तवाहिन्या दिसल्या.\nदेशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. ती दाबण्यासाठी सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या संदर्भातील बातम्यांचा भडिमार करण्यात आला. ‘जीडीपी’ची घसरण जाहीर झाली, त्याच दिवशी माजी राष्��्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आणि प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने एक रुपयाची शिक्षा त्याच दिवशी सुनावली. याही बातम्यांच्या आधारे ‘जीडीपी’ घसरणीमधले ‘मोदी सरकार’चे अपयश झाकण्याचाच प्रयत्न केला. त्यानंतरच्या दिवसांतही चीनपुढे भारताने मर्दुमकी गाजवल्याच्या बातम्या सांगून हा विषयच लोकांसमोर गंभीरपणे येऊ दिला नाही.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डाॅलरपर्यंत नेण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यावरून मोदींपासून निर्मला सीतारामन् यांच्यापर्यंत अनेकांनी अनेक बढाया मारल्या होत्या. परंतु, देशाची अर्थव्यवस्था इतकी बिघडत गेली की, ती त्यांना कधीच सावरता आलेली नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीस नोव्हेंबर २०१६च्या ‘नोटाबंदी’पासून सुरुवात झालीय. मोदींच्या या तुघलकी निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेची जी काही वाट लावली, त्यानंतर अर्थव्यवस्था कधीच उठून उभी राहू शकली नाही. त्यानंतर ‘जीएसटी’ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करून नोटाबंदीच्या हल्ल्यात जे जखमी झाले होते, त्या घटकांना पुरते मारूनच टाकले. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था आठ टक्के विकास दराने वाटचाल करत होती आणि जागतिक पातळीवर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होत होता. हा जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रधानमंत्री पदाचा काळ (२००४ ते २०१४) होता. परंतु त्यानंतर ‘अच्छे दिन’चे स्वर्ग-सुख स्वप्न दाखवित जनतेला ‘बुरे दिन’चे कर्तृत्व दाखवायचेच, या निश्चयानेच ‘मोदी सरकार’ची वाटचाल सुरू असल्याने ‘कोरोना’चं संकट येण्याच्या आधीच भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी घसरायला लागली होती. ती घसरत घसरत मायनसमध्येही पार पाताळात गेलीय.\nजाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ‘जीडीपी’मध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या सेवा क्षेत्रात घट झालीय. व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रांतील आर्थिक उलाढाल अर्ध्याने घटलीय. अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या उत्पादन क्षेत्रात ४० टक्के आणि बांधकाम क्षेत्रात ५० टक्क्यांहून अधिक घट झालीय. अपवाद फक्त शेती क्षेत्राचा आहे. शेतकऱ्यांना सवलती दिल्या जातात म्हणून नोकरवर्ग गळे काढत असतात. परंतु आताच्या कठीण काळात ��ेतकऱ्यांनी व शेतीनेच देश जगवलाय. पाऊसमान चांगले झाल्यामुळे शेती क्षेत्रात सुमारे साडेतीन टक्क्यांनी वाढ झालीय. बाकी सगळा आनंदीआनंद आहे. जय जवान\nअर्थशास्त्रातल्या अनेक गोष्टी सामान्य माणसांना उमगत नसल्या, तरी त्यांना व्यवहार चांगला कळत असतो. मात्र अर्थशास्त्रातल्या संज्ञा- संकल्पना आणि आकडेवारीमुळे गोंधळ उडतो. ‘जीडीपी’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ किंवा ‘जीडीपी’ म्हटलं की, सामान्य माणसाची छाती दडपून गेल्यासारखं होतं. हा ‘जीडीपी’ कसा ठरतो, असा प्रश्न वारंवार लोकांच्या मनात येत असतो. त्याचं उत्तर असं आहे की, कोणत्याही देशात एका विशिष्ट कालावधीत तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य किंवा बाजारमूल्य म्हणजे ‘जीडीपी’. या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेचं नेमकं निदान करता येत असतं. ‘जीडीपी’ची मोजणी सर्वसाधारणपणे वर्षाला होत असते. परंतु भारतातली ‘जीडीपी’ची मोजणी दर तीन महिन्यांनी होते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून घसरणीला लागलेल्या उत्पादन व सेवा क्षेत्राला वेळीच सावरता येतं. ‘जीडीपी’ दुरुस्त करता येतो.\nअलीकडच्या काळात शिक्षण, आरोग्य, बँकिंग आदि क्षेत्रांसह सेवा क्षेत्राचाही ‘जीडीपी’त समावेश करण्यात आलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर, ‘जीडीपी’मध्ये वाढ होणे याचा अर्थ, देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चाललेली आहे आणि सरकारी योजना-धोरणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचताहेत. ‘जीडीपी’चा दर घसरला असेल, तर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला आपल्या धोरणांवर अधिक काम करण्याची गरज असल्याचा अर्थ होतो.\nअर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असते, तेव्हा उद्योजक, व्यावसायिक अधिक गुंतवणूक करतात. भविष्याबद्दल ते आशावादी असतात. मात्र ‘जीडीपी’मध्ये घसरण झाली, तर आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीची वृत्ती लोकांच्यात वाढते. परिणामी, पैसा खेळता राहत नाही आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो.\n‘जीडीपी’च्या ताज्या आकडेवारीचा फटका फक्त भारतालाच बसलाय, असे नव्हे. ‘कोरोना’चं संकट जगभर आहे. जगभरातली अर्थव्यवस्था त्यामुळे बाधित झालीय. त्यामुळे जगभरातील विविध देशांना त्याचा फटका बसणे स्वाभाविक होते. तरीसुद्धा सर्वाधिक फटका भारताला बसलाय, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. भारताखालोखाल घसरण इंग्लंडची झाली असून ती -२१.७ टक्के आह��. त्याच्यानंतरचा फटका फ्रान्सला बसलाय. त्यांचा आकडा -१८.९ आहे. ‘कोरोना’च्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्वाधिक भीषण अवस्था असलेल्या इटलीची अर्थव्यवस्था -१७.७ टक्क्यांनी घसरलीय. जर्मनीलाही -११.३ टक्क्यांचा फटका बसलाय. जपानचा विकासही -९.९ आणि अमेरिकेचा -९.१ टक्के झालाय. अर्थव्यवस्थेची घसरण जागतिक असली तरी, भारतासाठी ही घसरण पुन्हा शून्यावर आणणे, ही अवघड कामगिरी असेल. याउलट, जिथून ‘कोरोना’चा उगम झाला, तो चीन चकित कामगिरी बजावणारा एकमेव मोठा देश ठरला आहे त्याचा जीडीपी +३.२ आहे.\nभारतासंदर्भात सांगण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांचे जे भीषण चित्र दिसले, त्या असंघटित क्षेत्राचा या ‘जीडीपी’च्या आकडेवारीत समावेश नाही. तो असता तर चित्र याहून अधिक भीषण दिसले असते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपल्या राज्यकर्त्यांचं अडाणीपण अनेकदा दिसून आलंय. ज्या क्षेत्रातील काही कळत नाही, त्यामध्ये किमान तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची अक्कलही त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच अर्थव्यवस्था जाणीवपूर्वक खिळखिळी केली जातेय; सामान्य माणसांना उखडून टाकण्याचं कारस्थान केलं जातंय; केवळ दोन-पाच उद्योगपतींच्या भल्यासाठी देश चालवला जातोय की काय, अशी शंका येण्याजोगी सगळी परिस्थिती आहे.\nगोल फिरे ही दुनिया\nआणिक, गोल असे रुपया-\nसूर्य फिरे हा पृथ्वीभवती\nया गाण्यातल्या ओळी एक रुपयात जेव्हा पोटाची एकवेळची भूक भागली जायची, तेव्हाच्या आहेत. या गाण्यात पैशाच्या जोरावर धनिकांच्या मौजमजा, लबाड्या कशा चालतात आणि गरीब-गरजूंचे जगणे, पैशाअभावी ‘मरणही बरे’ म्हणणारे कसे होते, ते सांगितले आहे. यातील अखेरच्या कडव्यात म्हटलंय-\nनाही कवडी – माया\nहा विरोधाभास आजही तसाच आहे. तो ज्येष्ठ भावगीत गायक *गोविंद पोवळे* यांनी नेमकेपणाने दाखवलाय. काळ खूप पुढे सरकला, बदलला तरी रुपयाचं नाणं या ‘गाण्याभवती’ फिरवण्यासाठी गोलच आहे. पण त्याला पूर्वीची किंमत नाही. सव्वा रुपयातली सत्यनारायणाची पूजा पोथीत आहे. पण आज हजार रुपयांची दक्षिणा उकळल्याशिवाय भट-भिक्षुक पूजा सांगायला येत नाही. अशा वर्तमानात सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणास्तव ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना ‘एक रुपया दंडाची शिक्षा’ द्यावी, हा न्याय नाही ; ती न्याय व्यवस्थेचीच थ��्टा आहे. या ‘एक रुपयाच्या दंड वसुलीसाठी’ कोर्टाचे कामकाज दोन महिने चालावे, असा कोणता गुन्हा प्रशांत भूषण यांनी केला होता\nलोकशाही आणि मानवी हक्क यासाठी झटणारे अनुभवी वकील, अशी प्रशांत भूषण यांची ओळख आहे. त्यांनी २६ आणि २९ जूनला केलेल्या ‘ट्वीट’ची सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन ॲड. प्रशांत भूषण यांच्यावर केस दाखल केली. यातले पहिले ‘ट्वीट’ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर होते. न्यायमूर्ती बोबडे न्यायालयाच्या ‘उन्हाळी सुट्टी’त नागपुरात गेले असताना; तिथे महागड्या ‘हार्ले डेविडसन’ मोटार बाईकवर बसल्याचा फोटो ‘सोशल मीडिया’त व्हायरल झाला होता. त्यावर ॲड. प्रशांत भूषण यांनी ‘ट्वीट’ केले होते की, ‘लॉकडाऊन’च्या नावाखाली लोकांना त्यांच्या हक्कांसाठी न्यायालयाचे दरवाजे बंद करून सरन्यायाधीश श्रीमंती मजा मारत आहेत\nदुसऱ्या ‘ट्वीट’मध्ये म्हटलं होतं, ‘भारतात लोकशाहीला सुरुंग कोणी लावला याची इतिहासकार जेव्हा भविष्यात नोंद घेतील, तेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आणि खासकरून या आधीच्या चार सरन्यायाधीशांनी बजावलेल्या भूमिकेची मुख्यत्वे दखल घ्यावी लागेल \nयात तथ्य असेल, तर ते किमान तपासण्याची तयारी सर्वोच्च न्यायव्यवस्थेने दाखवली पाहिजे होती. ती दाखवली नाही. ॲड. प्रशांत भूषण यांच्या बाजूनेही हे प्रकरण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दिशेने नेण्यात आले. तर सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही ‘ट्वीट’ विरोधात ‘केस’ दाखल करताना, ‘न्यायव्यवस्थेवरील असा विखारी हल्ला कठोरतेने हाताळला नाही, तर त्याने भारताच्या प्रतिष्ठेला व सन्मानाला तडा जाईल’; अशी भूमिका घेतली. मग या विखारी हल्लेखोराला शिक्षा काय एक रुपयाचा दंड आणि या दोन ‘ट्वीट’ने तडा जाण्याइतकी भारताची प्रतिष्ठा वा सन्मान कमकुवत आहे का देशाच्या ज्या संविधानात्मक संस्था आहेत, त्यांपैकी न्यायव्यवस्थेवर जनतेचा अजूनही भरोसा, विश्वास आहे. या व्यवस्थेने शासन-प्रशासन वा कायदे मंडळाने ( विधिमंडळ व संसद ) कर्तव्यात कसूर केली; तेव्हा त्यांचा कान पिळण्याचं काम केलंय. भ्रष्टाचार व राजकीय अनैतिकतेच्या अनेक प्रकरणांत न्यायव्यवस्थेने योग्य न्याय दिलाय. त्याची लोकांनी प्रशंसाही केलीय. तथापि, या न्यायपीठावर माणसंच बसलेली आहेत. त्यांच्याकडूनही चुका हो�� शकतात. त्यावेळी त्यांच्यावर ही टीका होणारच देशाच्या ज्या संविधानात्मक संस्था आहेत, त्यांपैकी न्यायव्यवस्थेवर जनतेचा अजूनही भरोसा, विश्वास आहे. या व्यवस्थेने शासन-प्रशासन वा कायदे मंडळाने ( विधिमंडळ व संसद ) कर्तव्यात कसूर केली; तेव्हा त्यांचा कान पिळण्याचं काम केलंय. भ्रष्टाचार व राजकीय अनैतिकतेच्या अनेक प्रकरणांत न्यायव्यवस्थेने योग्य न्याय दिलाय. त्याची लोकांनी प्रशंसाही केलीय. तथापि, या न्यायपीठावर माणसंच बसलेली आहेत. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यावेळी त्यांच्यावर ही टीका होणारच ही टीका त्या व्यक्तीवर आणि त्यांच्या व्यवहारावर असते.\nया प्रकरणातील पहिल्या ‘ट्वीट’मध्ये; सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या महागड्या बाईकवरील फोटोवर ॲड. प्रशांत भूषण यांनी टिपणी केली. ती दखलपात्र ठरवण्याआधी तो फोटो कोणी ‘व्हायरल’ केला तो फोटो शरद बोबडे वा त्यांच्या आप्तस्वकीयांकडून ‘व्हायरल’ झाला का तो फोटो शरद बोबडे वा त्यांच्या आप्तस्वकीयांकडून ‘व्हायरल’ झाला का याची तपासणी सर्वोच्च न्यायालयाकडून होणं आवश्यक होतं. लोकांनी फक्त फोटो पाहायचे; पण त्यावर मत व्यक्त करायचं नाही, ही फाजील अपेक्षा झाली.\nया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘ट्विटर कंपनी’सही अवमान करणारी नोटीस काढली होती. ‘पण आमची भूमिका केवळ मध्यस्थाची असते. आमच्या सेवेवर कोण काय ट्वीट करतो, यावर आपले नियंत्रण नसते,’ हा कंपनीचा बचाव न्यायालयाने मान्य केला. तथापि, कंपनीकडून असा बचाव केला जाणार, याचा खंडपीठातील न्यायाधीशांना अंदाज नव्हता का दुसऱ्या ‘ट्वीट’मधील प्रशांत भूषण यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर होते. त्याचे संदर्भासह स्पष्टीकरण न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्याकडून घेतलं पाहिजे होतं. ही सत्यपरीक्षा भारतीय न्यायसंस्थेसाठीही सत्त्वपरीक्षा ठरली असती. तथापि, न्यायालयाने ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी ‘न्यायव्यवस्थेच्या अवामानाबद्दल माफी मागण्याची अपेक्षा’ व्यक्त केली. ती प्रशांत भूषण यांनी अमान्य केल्याने न्यायपीठाची कोंडी झाली होती. या कोंडीतून सुटण्यासाठी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना ‘एक रुपया दंडा’ची शिक्षा ठोठावली. हा दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या तुरु��गवासाचा पर्याय होता. हा पर्याय स्वीकारल्यास ‘एक रुपया’ची किंमत भलतीच वाढेल, हे लक्षात घेऊन प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया तातडीने भरला असावा.\nयातून सर्वोच्च न्यायालयाने काय साधले ‘न्यायव्यवस्थेवर टीका कराल तर दंडास पात्र व्हाल’, हा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला ‘न्यायव्यवस्थेवर टीका कराल तर दंडास पात्र व्हाल’, हा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण हा धाक टिकणारा नाही. इंग्लंडप्रमाणे अनेक देशांत ‘न्यायालयाचा अनादर वा अवमान’ संबंधाने जे कायदे होते, ते रद्द करण्यात आलेत. भारतातही अशी मागणी होतेय. टीका ऐकण्याची सवय नसलेल्या माणसाची वाटचाल हुकूमशहा होण्याच्या दिशेने होत असते. लोकशाहीत कायद्याचे पालन करणारा माणूस टीका करणं आणि सहन करणं, हे सारखेच कर्तव्य समजतो. एवढी तरी समज ‘एक रुपयाचा दंड वसुली’ नंतर आपल्या न्यायव्यवस्थेला आली असेल \n(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत .)\nPrevious articleसर्वपक्षीय राजकीय ढोंग \nNext articleसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/jamner-again-corona-9-people-in-the-same-house/", "date_download": "2021-09-22T23:27:14Z", "digest": "sha1:YTC2AMXORCVGFQACA5OO26JR3SG2E5XH", "length": 10521, "nlines": 128, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जामनेरला पुन्हा एकाच घरातील ९ जणांना कोरोना |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nजामनेरला पुन्हा एकाच घरातील ९ जणांना कोरोना\nजामनेर : शहरात व तालुक्यात हळुहळु लॉकडाऊन शिथील करण्याच्या पाठो-पाठ कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येतही वाढ होतांना दिसत आहे, ९ रोजी या एकाच दिवशी पुन्हा एकाच घरातील तब्बल ९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील ४० तर ग्रामीण भागातील ९ अशी तालुकाभरातील संख्या ४९ झाली आहे.\nतीन-चार दिवसांपुर्वी घरातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला जळगांव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर घरातील त्या रूणाच्या संपर्कातील इतरांचा स्वॅब घेण्यात आला होता.त्यांचा अहवालही पॉझिटीव्ह आल्याने एकाच घरातील रुग्णसंख्या ९ झाली असून ८ रोजी देखील एकाच कुटूंबातील १० व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.\nअनलॉकचा तिसर्या टप्प्याला सुरूवात झाल्याने बहुतांश बाजारपेठ खुली झाल्याने नागरीक आता प्रशासनाने दिलेल्या आवश्यक कोणत्याही सुचनांचे पालन करतांना दिसत नाही. विविध वस्तु-किराणा आदींच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यावेळी सामाजीक अंतर तर सोडाच पण बरेच नागरीक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुचनांचे नागरीक पालन करीत नसल्याने रुग्ण संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे.\nनिसर्ग’ चक्रीवादळ : कोकणवासियांना संघ स्वयंसेवकांची विविध स्वरूपात मदत\nएरंडोलहून भरूच जाणार्या महिलेला रात्रीच्या वेळी उतरविले निर्ज्जनस्थळी\nट्रॅक्टर वर आदळली एम्बूलेन्स, तीन ठार\nजळगाव: आणखी 8 कोरोना बाधित , रूग्णांची संख्या 490\nशेतकरी असल्याचा पुरावा नसल्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठाने खरेदी केलेली शेत जमीन तात्काळ सरकार जमा करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित\nAugust 31, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/people-are-travelling-in-bailgadi/", "date_download": "2021-09-22T23:00:53Z", "digest": "sha1:ZN3SJXVOFK4CSMC3T4WK5UWBZEO2DX2Z", "length": 11735, "nlines": 142, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "या ठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..! - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome रंजक माहिती या ठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..\nया ठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nयाठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..\nआजच्या युगात जर पाहायला गेले तर सर्वांकडे स्वतःची गाडी आहे प्रत्येक जण कुठे जायचे असेल तर गाडीने जातो तसेच बाहेरच्या देशात कामानिमित्त किंवा फिरायला जायचं असेल तर आपण विमानाने जातो.\nआधीचा जो काळ होता त्यावेळी जास्त गाड्या न्हवत्या त्यामुळे सर्व लोक जास्तीत जास्त बैलगाडी ने प्रवास करायचे, पण आज आपल्याला कुठेतरी बैलगाडी पाहायला भेटते नाहीतर सगळीकडे गाड्या च आहेत. पण आज आम्ही तुम्हाला असे ठिकाण सांगणार आहोत जिथे तुम्ही दूर कशाने जाऊ शकत नाही शिवाय बैलगाडी सोडली तर.\nतुम्हाला वाटेल कोणते असेल नक्की ठिकाण आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिथे बैलगाडी ला भाडे सुद्दा दयावे लागते ते पण दहा किंवा वीस रुपये नाही, कमीतकमी ४-५ हजार रुपये भाडे दयावे लागते. चला तर पाहू नक्की कोणते आहे ते ठिकाण जिथे एवढे पैसे आणि ते बैलगाडीला दयावे लागतात.\nतुम्हाला वाटत असेल की हे ठिकाण बाहेरचे असेल पण नाही हे ठिकाण आपल्या देशात आहे. मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्ह्यातील हे ठिकाण असून तिथे एक गाव आहे ज्या गावाचे नाव बिबरोड आहे, तिथे एक मंदिर आहे ज्या मंदिराचे नाव भगवान ऋषभदेव मंदिर आहे.\nऋषभदेव मंदिर पर्यंत पोहचण्यासाठी तिथे बैलगाडीचा वापर केला जातो जिथे की विमानापेक्षा जास्त भाडे आपल्याला बैलगाडीला दयावे लागते.\nइथे ऋषभदेव मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी बैलगाडीत जावे लागते, असे म्हणतात की बैलगाडीमध्ये प्रवास केला तर देव आपल्याला पावतो तसेच आपल्यामध्ये सुख – समृध्द लाभले जाते.\nतिथे येणारे लोक आधीच बैलगाडी बुक करतात कारण अचानक बैलगाडी भेटणे खूप जड जाते. जर दोन किंवा तीन लोकांचे कुटुंब असेल तर छोटी बैलगाडी बुक केली जाते ज्याचे भाडे २ हजार असते तर ज्यांचे मोठे कुटुंब असते ते लोक मोठी बैलगाडी करतात त्याचे भाडे ४-५ हजार असते.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..\n या महिलेने कुत्र्यासोबत असं काही केलं की सगळ जग चिंतेत पडलंय..\nNext articleया मार्गाचा अवलंब करून तुम्हीही कमाऊ शकता घरबसल्या पैसे…\nनांदेडचा हा शेतकरी ताडीच्या झाडातून वर्षाला तब्बल 10 लाख कमावतोय..\nया मंदिरात भगवान शि���शंकराला प्रसाद म्हणून ‘सिगारेट’ अर्पण केली जाते.\nजगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….\nमाधुरी दिक्षितने केल्या ९०च्या आठवणी ताज्या, डान्स दीवाने 3च्या सेटवर ‘एक...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === माधुरी दिक्षितने केल्या ९०च्या आठवणी ताज्या, डान्स दीवाने 3च्या सेटवर 'एक दोन तीन' गाण्यावर भन्नाट डान्स कलर्स...\nसर्वसामान्य लोकांना कर्ज काढून या शाळेत टाकावे लागेल, अशा काही महागड्या...\n“लगान” एकमात्र असा सिनेमा आहे ज्यात ब्रिटिश अभिनेते जास्त होते…\nअमिताभ आणि जया यांच्या लग्नावेळी हरिवंश राय बच्चन यांनी ही अट...\nआवाज शंभरी शक्ती सोलापुरी’ शंभरहून अधिक प्रकारचे आवाज काढणारा कलाकार\nटीआरपी आठवडा 36: या आठवड्यात कोणत्या दोन मालिकांना जास्त टीआरपी मिळाली...\nसोलापूरची ‘संतोषीमाता’ गोशाळा गोवऱ्या तयार करून रशिया,जर्मनी, अमेरिकेत पाठवताहेत..\nएकच वनस्पती जी 300 आजारांवर आयुर्वेदिक उपयोगी आहे,वाचून व्हाल थक्क.\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2021-09-23T00:38:59Z", "digest": "sha1:F5DFHN6YYP3TKWAWGZGGV2KQLM2ZSZL2", "length": 6114, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ध्रुवीय अस्वल - विकिपीडिया", "raw_content": "\nध्रुवीय अस्वल (उर्सस मॅरिटाइमस) हे आर्क्टिक महासागर व आसपासच्या भागात राहणारी अस्वल प्रजाती आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आह���.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/cities/historical-city-of-beed-in-maharashtra/?vpage=2489", "date_download": "2021-09-23T00:56:43Z", "digest": "sha1:JM3IQZ25G5OVNSR7BZVLDTWHHUK2JRXX", "length": 8108, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ऐतिहासिक शहर बीड – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीऐतिहासिक शहर बीड\nJuly 7, 2015 smallcontent.editor ऐतिहासिक माहिती, ओळख महाराष्ट्राची, बीड\nबीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, तेलगू व हिंदि या भाषा बोलल्या जातात.\nसंयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत\nसातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण\nजैसे ज्याचे कर्म तैसे\nगब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे ...\nमला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर ...\nमज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\nआपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म ...\nगेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून ...\nअल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\n हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6574", "date_download": "2021-09-22T23:49:04Z", "digest": "sha1:OLETLK4JSC6FVQJGWYOAFF5B5QHNF3MR", "length": 14009, "nlines": 209, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "रामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची ���िसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome Breaking News रामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल\nरामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल\nखामगाव-राममंदिर निर्माण निधी गोळा करणाच्या दिल्ली येथील रिंकू शर्मा या युवकाची काही हत्या केली गेली, या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना त्वरित बेडया ठोकून फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी बजरंगदल विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे, याबाबत खामगाव येथे एसडीओंमार्फत राष्ट्रपत्तीच्या नावे निवेदन देण्यात आले\nनिवेदनात नमूद आहे की, दिल्ली येथील मंगोलपुरी भागातील हिंदूत्ववादी कार्यकर्ता रिंकू शर्मा हा राममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानातर्गत निधी गोळा करीत होता. याबाबत त्याला काही युवकानी धमक्या दिल्या होत्या, याविरूध्द त्याने पोस्टेला तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी काहीच\nकारवाई केली नाही. दरम्यान १० फेब्रुवारीच्या रात्री काही मुस्लीम जिहादी युवकांनी शर्मा यांच्या घरात घुसून मारहाण केली तसेच सिलिंडरचा स्फोट देखील घडवून आणला. त्याचप्रमाणे काहींनी रिकू शर्मा याच्या पाठीत सूरा भोसकून त्याची हत्या केली. ही घटना संतापजनक असून याचा निषेध नोंदवत रिंकू शर्माच्या हत्याच्यांना त्वरिंत अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यातआली आहे, निवेदन देतेवेळी विहिपचे जिल्हा पालक वापूसाहेब करदीकर, बजसंगदल प्रांत संयोजक अमोल अंधारे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विहिप शहराध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांच्यासह बजरंगदल, व विश्वहिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleखामगावात चोऱ्या वाढल्या\nNext articleकंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता\nवाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनिर्दयी पित्याने केलं पोटच्या मुलास ठार\nगहू व मका खरेदी करण्यासाठी 14 खरेदी केंद्रांना मान्यता\nनिसर्ग प्रकोपाचे डोळ्यात पाणी वाचा कोठे किती झाली हानी \nअखेर काढले घनकचऱ्याचे बोगस लाखोंचे बिल\nजिल्ह्यातील सर्वात श्रीमंत सुटाळा बु. ग्राम पंचायतवर महिलाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/tmc-demolished-unauthorized-construction-in-kalawa-and-thane-city-503151.html", "date_download": "2021-09-22T23:27:25Z", "digest": "sha1:MF5GHL63JKOCNTFCS7PWSDAC7VAIHE6T", "length": 20585, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच\nठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेली कारवाई अद्याप सुरुच आहे. ठाणे महापालिकेने आजदेखील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच\nठाणे : ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेली कारवाई अद्याप सुरुच आहे. ठाणे महापालिकेने आजदेखील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली. महापालिकेने आज (27 जुलै) कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील 4 अनधिकृत बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कसित केली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.\nदिवसभरात ‘या’ ठिकाणी कारवाई\nया कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील भुसार अळी आणि कुंभार अळी येथील दोन अनधिकृत 8 मजल्याच्या इमारतीतील 14 खोल्यांचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बाळकूम पाडा नं.1 येथील स्टील्ट + 6 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करून इमारतीचे 3 मजले आणि 24 खोल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समितीममधील उपवन येथील स्काईनलाईन हुक्का पार्लर आणि येऊर येथील शामियाना हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.\nसंबंधित निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कल्पिता पिंपळे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.\nलॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त\nठाणे महा���ालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. महापालिकेने काल (26 जुलै) अनधिकृत बांधकाम करुन जमीन बळकावणाऱ्या लॉज आणि हॉटेल व्यवसायिकांना दणका दिला. महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित लॉज आणि हॉटेल जमीनदोस्त केले होते.\nदिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त\nठाणे महापालिकेने दोन दिवसांपूर्वी म्हणजे 24 जुलैला दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडले होते. तसेच कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं होतं.\nदिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त\nठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.\nया कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.\nलॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडाकेबाज कारवाई सुरुच\nमुसळधार पावसाने उद्ध्वस्त केलं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिका धावली, प्रत्यक्ष मदतीला सुरुवात\nठाणे महापालिकेची धडक कारवाई, दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा\n ठाणे, पालघर��ध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी\nकेंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम\nठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा\nVIDEO: ठाण्यातील नव्या कोऱ्या कोपरी पुलाला तडे; मनसेचं ठेकेदाराविरोधात जोरदार आंदोलन\nनाकाबंदीवेळी बाईकस्वाराच्या डोक्यावर पोलिसाची काठीने मारहाण, युवक गंभीर जखमी\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्य��मागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/anil-ambani-career-horoscope.asp", "date_download": "2021-09-22T23:31:14Z", "digest": "sha1:VYKW3HCVHECOTFN645BNLY5FPMIUSGL7", "length": 13462, "nlines": 301, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अनिल अंबानी करिअर कुंडली | अनिल अंबानी व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अनिल अंबानी 2021 जन्मपत्रिका\nअनिल अंबानी 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nअनिल अंबानी व्यवसाय जन्मपत्रिका\nअनिल अंबानी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअनिल अंबानी 2021 जन्मपत्रिका\nअनिल अंबानी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअनिल अंबानीच्या करिअरची कुंडली\nएखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.\nअनिल अंबानीच्या व्यवसायाची कुंडली\nमानवजातीची सेवा आणि दुःखावर फुंकर मारण्याची तुमची वृत्ती आहे. ही वृत्ती वैद्यकीय क्षेत्रात किंवा नर्सिंग (महिलांसाठी) क्षेत्रात उपयोगी पडू शकते. यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल आणि जगासाठी काही चांगले काम करू शकाल. या दोन्ही क्षेत्रात जाऊ शकला नाहीत तरी इतरही अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी तुमच्या गुणांचा उपयोग होऊ शकेल. एक शिक्षक म्हणून तुम्ही उत्तम काम करू शकता. तुम्ही एका मोठ्या कर्मचारी समूहाचे व्यवस्थापक होऊ शकाल. त्यासाठी लागणारा धीटपणा आणि दयाळूपणा तुमच्याकडे आहे. तुम्ही दिलेले आदेश तुमचे कर्मचारी सहज मानतील कारण एक मित्र म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत असाल, असा त्यांना तुमच्याबद्दल विश्वास आहे. अजून एक असे क्षेत्र आहे, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. ते आहे साहित्यिक किंवा कलेचे क्षेत्र. त्यामुळेच तुम्ही एक लेखक म्हणून लौकिक मिळवू शकता. तुम्ही दूरचित्रवाणी किंवा चित्रपटांचे अभिनेते होऊ शकता. तुम्ही हे क्षेत्र निवडलेत तर तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ परोपकारासाठी घालवू लागलात, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.\nअनिल अंबानीची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असाल पण तुम्ही ऐषोआरामी राहणीमानात जगाल. सट्टेबाजारात तुम्ही मोठे धोके पत्कराल किंवा मोठ्या स्तरावरील व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल… एकूणातच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही एक उद्योगपती म्हणून अनिल अंबानी ले स्थान निर्माण कराल. आर्थिक व्यवहारात नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला भेटी किंवा प्रॉपर्टी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही तुम्ही नशीबवान असाल. लग्नानंतर तुम्हाला पैसा मिळेल किंवा तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तो मिळवाल. एक गोष्ट नक्की, ती ही की, तुम्ही श्रीमंत व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/benefits-of-sugarcane-juice/", "date_download": "2021-09-23T00:22:30Z", "digest": "sha1:YMGTXN3EQQ6YHZKSUQM5KNJTEQQ7JBQS", "length": 11145, "nlines": 110, "source_domain": "khaasre.com", "title": "जाणून घ्या दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने होणारे मोठे फायदे", "raw_content": "\nजाणून घ्या दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने होणारे मोठे फायदे\nउन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो.उसाच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते.\nउसाचा रस आरोग्यास चांगलाही मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पिशक तत्वे असतात.त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्���ा समस्याही कमी होतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो.\nजाणून घेऊया दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने होणारे काही मोठे फायदे-\nउसाच्या रसामध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे उसाचा रस हा किडनीला उत्तमरीत्या काम करण्यास मदत करतो. उसाच्या रसाच्या नियमित सेवनामुळे युरिन मध्ये होणारी जळजळ कमी करण्यास देखील मदत मिळते.\nउन्हात फिरल्याने बरेच वेळा आपल्याला डीहायड्रेशन होण्याची शक्यता बळावते. उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅग्नीज बऱ्याच प्रमाणात असते. त्यामुळे उसाच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्यास इलेक्टरोलाईट्स आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.\nउसाचा रस आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतो. उसाच्या रसामध्ये असणाऱ्या ग्लुकोजच्या अधिक प्रमाणामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. ऊसाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि इलेक्टरोलाईट्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उसाचा रस हा शरीरासाठी एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे तुम्ही नियमित उसाच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला एनर्जी मिळेल व उन्हापासून बचाव होऊन शारीरिक शांत राहण्यास ही मदत मिळेल.\nउसाच्या रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी आणि ग्लायकोलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक स्किनसाठी फायदेशीर असतात. अल्फा हायड्रॉक्सी आणि ग्लायकोलिक ऍसिड चेहऱ्यावरील डाग तर कमी होतातच सोबत पिंपल्सही दूर होतात. उसाचा रस पिल्याने स्किन हायड्रेटेड ठेवण्यासही मदत मिळते.\nतोंडातील दुर्गंधीपासून मुक्तता मिळते-\nमिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये अल्कलाईन असल्यामुळे उसाच्या रसाचा अँटी बॅक्टेरिअल प्रभाव पडतो. त्यामुळे उसाचा रस नियमितपणे पिल्यास दातांचा इन्फेक्शनपासून बचाव होतो व दात निरोगी राहण्यास मदत मिळते.\nउसाच्या रसात भरपुर प्रमाणात ग्लुकोज असल्यामुळे आपण तो डायबिटीज च्या पेशंटसाठी हानिकारक समजू शकतो, पण असे नाहीये. ऊसाच्या रसात कमी अधिक प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे उसाचा रस हा डायबिटिजच्या रुग्णांसाठीसुद्धा किफायतशीर ठरू शकतो.\nअभ्यासातून सिद्ध झाले आहे की उसाचा रस हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून वापरू शकतो.\nअँटीऑक्सिडेंटमुळे शरिरावर शक्तिशाली प्रभाव पडतो. ��का अभ्यासातून सिद्ध झाले आहे की फ्लेवोन कॅन्सरचे प्रसार आणि उत्पादन थांवण्याससाठी प्रभावी असतो.\nहा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…\nउसाचा रस पिण्याचे तोटे वाचून तुम्ही थक्क व्हाल,खास करून या व्यक्तींनी राहावं सावध \nबिग बॉस स्टार सपना चौधरी विषयी तुम्हाला हि माहिती आहे का \nब्रूस ली संबंधित काही खासरे अपरिचित गोष्टी.. नक्की वाचा\nब्रूस ली संबंधित काही खासरे अपरिचित गोष्टी.. नक्की वाचा\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/3789-2/", "date_download": "2021-09-22T23:17:18Z", "digest": "sha1:TLACWFPSV2SACTYHHNEYKHSNV5CHTA42", "length": 12847, "nlines": 143, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "ट्विटरकडून धोनीच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, चाहते संतापताच ट्वीटरने घेतला हा निर्णय..! - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome बातम्या ट्विटरकडून धोनीच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, चाहते संतापताच ट्वीटरने घेतला हा निर्णय..\nट्विटरकडून धोनीच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, चाहते संतापताच ट्वीटरने घेतला हा निर्णय..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nट्विटरकडून धोनीच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, चाहते संतापताच ट्वीटरने घेतला हा निर्णय..\nगेल्या काही काळापासून ट्विटर हेडलाईन्समध्ये आहे. केंद्र सरकारशी झालेल्या संघर्षानंतर ट्विटरने अनेक बड्या राजकारण्यांच्या खात्यातून निळी टिक काढून टाकली. मात्र, यानंतर काही वेळातच निळ्या रंगाच्या टिकही ट्विटरद्वारे परत करण्यात आल्या. आता ताजे प्रकरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित आहे.\nवास्तविक, आज दुपारी, ट्विटरने एमएस धोनीच्या ट्विटरवरून निळी टिक काढून टाकली. यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. चाहत्यांनी ट्विटरवर सतत प��रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, धोनी ट्विटरवर कमी सक्रिय असल्याची कारण देत ट्विटरने त्याच्या खात्यातून निळी टिक काढून टाकली.\nशेवटचे ट्विट 8 जानेवारी रोजी करण्यात आले होते\nहे लक्षात घेण्यासारखे आहे की एमएस धोनीने यावर्षी 8 जानेवारी रोजी शेवटचे ट्विट केले होते. त्यानंतर त्याने ट्विट केलेले नाही. मात्र, तो इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह राहतो. त्याच वेळी, 8 जानेवारीपूर्वी त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये ट्विट केले होते. अशा परिस्थितीत, असे मानले जात होते की फारसे सक्रिय नसल्यामुळे, ट्विटरने एमएस धोनीची निळी टिक काढून टाकली.\nमात्र, आता ट्विटरने पुन्हा एकदा माहीच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक परत केली आहे. धोनी ट्विटरवर फारसे अॅक्टिव्ह नसले, तरीसुद्धा त्याचे जवळपास 8.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.\nएमएस धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने 2007 मध्ये टी -20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.\nडिसेंबर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धोनीच्या 90 कसोटीत 38.09 च्या सरासरीने 4876 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक द्विशतक, सहा शतके आणि 33 अर्धशतके आहेत. याशिवाय माहीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.58 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 10 शतके आणि 73 अर्धशतके आहेत. तसेच 98 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये माहीने 40.25 च्या सरासरीने 4669 धावा केल्या आहेत.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nPrevious articleखेळरत्न पुरस्कार निर्णयाचे स्वागतच, आता नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, कॉंग्रेसच्या या जेष्ठ नेत्याची मागणी..\nNext articleया दिवसापसुन होणार शाळा सुरु, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती..\nदुःखद: मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे यांचे निधन, कार पाण्यात बुडाली…..\nबिग बॉस : काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारले, म्हटले – 4 दिवसांच्या खेळासाठी कथा बनवू नका….\nकेबीसी 13: बालपणात श्रीजेशचे वडिलांशी असलेले नाते कठीण होते, म्हणाला – जेव्हा त्याला पदक मिळाले तेव्हा…\nआयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू पाकिस्तानच्या पीसीएलमध्ये ना���ी खेळू शकणार,वाचा कारण..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू पाकिस्तानच्या पीसीएलमध्ये नाही खेळू शकणार,वाचा कारण.. प्रत्येकजण आयपीएल 2022 ची प्रतीक्षा करीत आहे. कारण...\nया सहा राशीसाठी खूप खास आहे आजचा दिवस, होईल मोठा लाभ\n पुरुष सुद्धा होतायत प्रेग्नंट, मुलांना जन्म सुद्धा दिला,वाचा नक्की...\n१८ ते २२ जून पर्यंत आहेत या राशींना लग्नाबाबत संकेत..\nअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय,बॉलीवूडसह सर्वच कलाकार झाले हैराण..\nया ४ राशींचे लोक कोणत्याही गोष्टीची करत नाहीत परवा, स्वतः बनवतात...\nकेंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल यांसाठी घडामोडींना दिल्लीत वेग महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार\nहॉट अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या या महागड्या ड्रेसची किंमत जाणून चकित व्हाल…\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6024", "date_download": "2021-09-22T23:10:52Z", "digest": "sha1:OMAE6T4P4NSZYHSARIWPUBTSH3R6NX3H", "length": 8538, "nlines": 35, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "केंद्रीय वखार महामंडळांच्या गोदामांची 2023 पर्यंत साठवण क्षमता दुप्पट करावी आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची उलाढाल साध्य करावी: पीयूष गोयल", "raw_content": "\nकेंद्रीय वखार महामंडळांच्या गोदामांची 2023 पर्यंत साठवण क्षमता दुप्पट करावी आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची उलाढाल साध्य करावी: पीयूष गोयल\nकेंद्रीय वखार महामंडळांच्या सर्व गोदामांचे सुरक्षा मूल्यांकन केले जाणे आवश्यक\nपीयूष गोयल यांनी आज केंद्रीय वखार महामंडळाच्या आधुनिकीकरण आणि मालमत्ता रोखीकरण योजनांचा आढावा घेतला\nकेंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण व ग्राहक व्यवहार, रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केंद्रीय वखार महामंडळाच्या आधुनिकीकरण आणि मालमत्ता रोखीकरण योजनांचा आढावा घेतला.\nआढावा घेताना गोयल म्हणाले की केंद्रीय वखार महामंडळाने वर्ष 2023 पर्यंत साठवण क्षमता ���ुप्पट करावी आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची उलाढाल साध्य करावी. सध्या केंद्रीय वखार महामंडळाची गोदाम साठवण क्षमता 125 लाख मेट्रिक टन आहे.\nआढावा बैठकीत गोयल म्हणाले की शुल्क तर्कसंगत करणे आणि गोदामांची स्थापना कोणत्याही नोकरशाही हस्तक्षेपाशिवाय केंद्रीय वखार महामंडळाने स्वतंत्रपणे करावी. ते म्हणाले की कामांसाठी निर्णय घेण्याचे जास्तीत जास्त अधिकार सीडब्ल्यूसीला देण्यात यावेत. त्यांनी केंद्रीय वखार महामंडळाला प्राधान्याने देशात शीतगृह उभारण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच सीडब्ल्यूसीला सर्व गोदामांमध्ये नियमितपणे आग, भूकंप आणि अपघात यांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले.\nगोयल म्हणाले, सीडब्ल्यूसीने संपूर्ण देशात गहू आणि तांदळाच्या साठवणुकीसाठी आधुनिक कोठारे बांधायला हवीत जेणेकरुन देशात दीर्घकाळ जास्तीत जास्त धान्य साठवता येईल.\nगोयल म्हणाले की सीडब्ल्यूसीने नाफेडच्या समन्वयाने कांदा, बटाटा आणि टोमॅटो साठवणुकीसाठी आणखी शीतगृहे साखळी सुविधा निर्माण कराव्यात.\nसीडब्ल्यूसीने आपल्या सर्व 423 गोदामांच्या उन्नतीकरणासाठी एक बृहत आराखडा तयार करावा . सीडब्ल्यूसीने कृषी उत्पादनांसाठी गोदामे / साठवणूकीचे विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार वास्तुरचनाकार आणि तज्ञांच्या मदतीने योजना तयार कराव्यात अशी सूचना गोयल यांनी केली.\nते पुढे म्हणाले की, सीईडब्ल्यूसीने सर्व हितधारक म्हणजेच कर्मचारी, ग्राहक, कामगार, ट्रक चालकांची काळजी घेण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे.\nते म्हणाले, सर्व सीडब्ल्यूसीच्या गोदामांमध्ये आधुनिक आणि सोयीच्या सुविधा जसे पुरुष, महिला कामगार, ग्राहक, वाहन चालक आणि दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे , योग्य प्रतीक्षा कक्ष / विश्रांतीगृह, कामगार-शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छ वातावरणासह इतर मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झ��ल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2021-09-22T23:36:38Z", "digest": "sha1:LHZRESRK7ZJA6VRM5ZTWTXHJSL3RN6V2", "length": 10779, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "इंग्लंड विरुद्ध मालिकेपूर्वी या स्टार खेळाडूने घेतली माघार - DNA | मराठी", "raw_content": "\nइंग्लंड विरुद्ध मालिकेपूर्वी या स्टार खेळाडूने घेतली माघार\nइंग्लंड विरुद्ध मालिकेपूर्वी या स्टार खेळाडूने घेतली माघार\nनवी मुंबई – मुक्ताच्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात कसोटी मालिकेत पराभव करून येणाऱ्या भारतीय संघाला एक मोठा धक्का लागला आहे.\nभारताची ५ फरवरी पासून अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना सुरू होणार आहे या मालिकेत पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात सुद्धा झालाय. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापता मुळे मालिकेला अर्धवट सोडणारे जसप्रीत बुमराह ,लोकेश राहुल, आर अश्विन यांची निवड इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत झाली आहे. तसेच\nजाहीर झालेल्या संघात हार्दिक पांड्या कर्णधार विराट कोहली तेज गोलंदाज इशांत शर्माच्या कम बॅक झालाय.\nमात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेत तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यानं उर्वरित मालिकेतून माघार घेतली. जडेजा इंग्लंड मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यानं फक्त कसोटी मालिकेतूनच नव्हे, तर वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे.\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता…\nमिळालेल्या माहितीनुसार जडेजा उर्वरित दोन कसोटींपूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय तो मर्यादित षटकांच्या मालिकेलाही मुकणार आहे.\nतो कसोटी मालिकेला मुकणार आहे आणि त्याला तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवड्यांहून अधिक काळ लागेल. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करायचा की नाही, याबाबतचा निर्णय निवड समिती लवकर घेईल असे सीसीआयच्या अधिकाऱ्यानं ल सांगितले आहे.\n23 एप्रिल पासून राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा\n२७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे अयोजन – माजी उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता …..\nतर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/as-many-as-5-quintals-of-lemon-stolen-from-limboni/", "date_download": "2021-09-22T23:03:51Z", "digest": "sha1:LBIP7DOFT6A7H3WONGLMA2P2OC23OECK", "length": 9487, "nlines": 114, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "लिंबोनी मधून तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरीला ...", "raw_content": "\nलिंबोनी मधून तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरीला\nलिंबोनी मधून तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरीला\nश्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे परिसरातील अधोरेवाडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे .\nश्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारात अशोक अधोरे यांचे गट न 118 मध्ये शेतजमीन आहे तसेच गट न 119 मध्ये अशोक येडे यांची शेतजमीन आहे दोन्ही ठिकाणी लिबोणीच्या फळबागा आहेत दि 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील लिंबोनीच्या फळबागेतुन तब्बल 5 क्विंटल लिबे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nराज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, यात्रांवर बंदी – मुख्यमंत्री\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nयाबाबत परिसरात जोरदार चर्चेला उधाण आले असून याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र या प्रकारामुळे शेतकरी अनेक आस्मानी संकटे असताना अजूनही संकटात भर पडली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही .\nअहमदनगर जिल्ह्यात भिषण अपघात\nराज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, यात्रांवर बंदी – मुख्यमंत्री\nराष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण …..\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी ��ुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/tag/shaharuk-khan/", "date_download": "2021-09-22T22:41:19Z", "digest": "sha1:OLCB5WFRDEIAX7EO6KHS47KMRIQ5IZTH", "length": 15236, "nlines": 118, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "Shaharuk khan Archives - DNA | मराठी", "raw_content": "\nसलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा चित्रपट झाला रद्द\nनवी मुंबई - बॉलीवुडचा भाईजान म्हणुन ओळखला जाणारा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) आपल्या फॅन्स (Salman Khan fans) सा���ी दोन बिग बजेट चित्रपट घेउन येत आहे. एक आयुष शर्मा स्टारर अंतिम आणि दुसरा टायगर 3 (Tiger 3) लवकरच रिलीज होणार…\nSidharth Shukla Death, जाणून घ्या काय घडलं त्या रात्री\nनवी मुंबई - बिग बॉस (Big Boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Siddharth Shukla) याचा दि. २ सप्टेंबर गुरुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाला. गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले…\nबिकिनीतील फोटो पाठव म्हणणाऱ्या युजरला सोनाक्षी ने दिला हा मजेशीर उत्तर\nनवी मुंबई - बॉलीवूड (Bollywood) मधील चर्चित अभिनेत्री पैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) होय. सोनाक्षीला दबंग गर्ल या नावाने देखील ओळखला जातो. सोनाक्षी आपल्या फॅन्स बरोबर सोशल मीडियावर (Social Media) खूप…\nमनोज वाजपेयीने केआरके विरोधात केला मानहानीचा दावा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nनवी मुंबई - बॉलीवूड (Bollywood) चित्रपटाबद्दल आपला मत मांडून सोशल मीडियावर अभिनेते आणि अभिनेत्री बद्दल टीका करणारा अभिनेता कमाल आर खान (KRK) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. कधी सलमान (Salman) तर कधी शाहरुख (Shaharuk) खानावर टीका करताना आपण…\nसुपर डान्सर -४ मध्ये शिल्पाच्या जागी दिसणार करिश्मा कपूर \nनवी मुंबई - बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चर्चचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक बातम्या समोर येत…\nनेहा धुपिया देणार लवकरच GOOD NEWS, सोशल मीडियावर दिली माहिती\nनवी मुंबई - नेहा धुपिया ( Neha dhupia) आणि अंगद बेदी (Angad Bedi) हे जोडपा लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यास तयार झाले आहे. हे जोडप आधीच मेहर नावाच्या तीन वर्षाच्या मुलीचे पालक आहेत. नेहाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो…\nअभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट, सोशल मीडियावर चर्चा शुरू\nनवी मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोनम मागच्या एक वर्षांपासून लंडनमध्ये होती. आता ती पूर्ण एक वर्षानंतर भारतात आली आहे.(Actress Sonam Kapoor is pregnant ..\n“या” प्रकरणाने शहरात अभिनेत्री करीना कपूर विरोधात पोलीस अधिक्षकाकडे तक्रार\nअहमदनगर - १५ जुलै रोजी \"अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ अहमदनगर\" कडून मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर (Manoj Patil Superintendent of Police Ahmednagar) या��च्याकडे बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Bollywood actress Kareena Kapoor Khan) ,…\nकरीना तिसऱ्यांदा होणार आई , सोशल मीडियावर फोटो व्हायरल\nनवी मुंबई - बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री करीन कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan_) सोशल मीडियावर जास्त अक्टिव्ह राहते. तिने शेअर केलेल्या कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सेकंडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतो. अशाच एक फोटो सध्या करीना…\n12 वर्षानंतर तारक मेहता मालिकेला रामराम ठोकणारी अंजली भाभी आहे तरी कुठे \nनवी मुंबई - तारक मेहता का उल्टा चश्मा (Tharak Metha Ka OotalaChama ) हा असा एक कार्यक्रम आहे ज्याला दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. शोचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलेले आहे. या कार्यक्रमात लेखकाची भूमिका साकारणारी…\nश्वास घेण्यास त्रास होत असल्याने जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल\nनवी मुंबई - बॉलिवूडमधील ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मागच्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना …\nकोव्हिड वॉरिअर्सं साठी सलमान ने केली खाण्याची व्यवस्था, आधी स्वतः घेतली पदार्थांची चव, पाहा व्हिडीओ\nनवी मुंबई - देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्यामुळे देशातली आरोग्ययंत्रणावर ताण पडत आहे. या आरोग्ययंत्रांमध्ये काम करणारे कामगारांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा …\nसलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित, पाहा धमाकेदार ट्रेलर\nनवी मुंबई - बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेते सलमान खान यांच्या अखेर बहुचर्चित राधे चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे . अभिनेते सलमान खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा ट्रेलर रिलीज केला आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली…\nरॅम्बो मधून टायगर श्रॉफ आऊट तर त्याच्या जागी या सुपरस्टार ची एन्ट्री …..\nनवी मुंबई - बॉलिवूडमध्ये आपली अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ हे मागच्या काही दिवसापासून आपल्या आगामी चित्रपट रॅम्बो साठी तयारी करत होता. या चित्रपटात टायगर भरपूर अक्शन सीन्स करताना दिसणार होता. रॅम्बो या…\nअभिनेता आमीर खानला कोरो���ाची लागण …..\nनवी मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रभाव आता जास्त प्रमाणात वाढत आहे. राज्यात मागच्या चोवीस तासात २८ हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे . यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण…\nअनधिकृत बांधकाम प्रकरणी याचिका कंगना रानौत कडून मागे\nनवी मुंबई - आपल्या वादग्रस्थ विधानाने सतत चर्चेत राहणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत आता परत एका कारणाने चर्चेत आली आहे. कंगनाने आपल्या घरात काही अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मुंबई महाननगरपालिका आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यात वाद…\nमुंबई - आपल्या नृत्यकौशल्याने बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळीच ओळख बनवणारी नोरा फतेहीने आता आपल्या नवीन पॅकअप गाण्याचा (BTS) अर्थात बिहाईंड द सीन्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.बघता-बघता या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला…\nबादशहा खान पठाण या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन\nमुंबई - बॉलीवूडच्या बादशहा खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्री पासून दूर आहे. मात्र आता त्याच्या फॅन्सची प्रतीक्षा संपणार आहे कारण बादशहा खान परत एकदा बॉलिवुडमध्ये पुनरागमन करण्यास तयार झाला आहे.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sjzhgw.com/mr/", "date_download": "2021-09-22T23:27:32Z", "digest": "sha1:FL2TF3S6QN4I33WZJKUQB7JAOYDEQ7CC", "length": 6808, "nlines": 183, "source_domain": "www.sjzhgw.com", "title": "पूल केमिकल्स, Tcca टॅबलेट, आउटडोअर फर्निचर, BBQ ग्रील जलतरण - HGW ट्रेडिंग", "raw_content": "\nएक रासायनिक मूलद्रव्य (BCDMH)\nताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र टॅब्लेट\nरत्तन / विकर फर्निचर\nगार्डन फर्निचर / रत्तन जेवणाचे टेबल आणि खुर्च्या\nगोलाकार सूर्य lounger बाहेरची\nव्हिंटेज मेटल रचला विकर चेअर आणि ग्लास टॉप ...\nग्रे नवीन क्लासिक रत्तन फर्निचर वाळुंजाच्या झाडाची बारीक लवचिक पलंग ...\nरत्तन सोफा सेट 4 तुकडा अंगणाच्या फर्निचर खुर्च्या ...\nबाहेरची गार्डन फर्निचर रत्तन टेबल चाय ठरवतो ...\nजेवणाचे ब्लू गार्डन अंगणाच्या फर्निचर सेट Tabl सेट करा ...\nमैदानी फर्निचर रत्तन फर्निचर जेवणाचे टेबल ...\nशिजीयाझुआंग HGW व्यापार कंपनी, लिमिटेड शिजीयाझुआंग शहर, चीन मध्ये स्थित आहे. आम्ही अशा disinfectants, पीएच समायोजक, पाणी शिल्लक, algaecides, flocculent, आणि विशेष रासायनिक सहयोगी म्हणून पूल रसायने, जलतरण विशेष एक व्यावसायिक पाणी उपचार रासायनिक पुरवठादार आहेत. आम्ही फक्त मोठ्या प्रमाणात पॅकिंग उत्पादने पुरवतात नाहीत, पण किरकोळ संकुल मध्ये. आम्ही उत्पादन किंवा उत्पादने repack तीन संयुक्त उपक्रम कारखाने आहेत. आमची उत्पादने 5000MT दर वर्षी पेक्षा अधिक प्रमाणात, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व क्षेत्र, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील बाजारात निर्यात करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवा प्रदान आधारित, आम्ही स्थापना केली ...\nटेबल वर लोणारी कोळसा ग्रील आणि साइड फायर बॉक्स\nग्रील स्क्वेअर कोळसा लोखंडी जाळीची चौकट काळा रंग\nSmokeless कोळसा ग्रील फेरी डिझाईन लाल रंग\nसाइड बर्नर लोखंडी जाळीची चौकट सह इ.स. मान्यता गॅस BBQ\nबाहेरची पाककला उपकरणे राउंड टेबल टॉप Barbe ...\nBBQ ग्रील स्टेनलेस स्टील बर्नर सह बार्बेक्यू ...\nनवी 3 बर्नर गॅस बार्बेक्यू बाहेरची गार्डन BBQ पे ...\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशिजीयाझुआंग HGW ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5388", "date_download": "2021-09-22T23:42:06Z", "digest": "sha1:SKTLTLLXAHCW7Z43V6SBPJH4CYQVNPGH", "length": 14862, "nlines": 207, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "तोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झा��्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome विदर्भ तोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार\nतोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार\nजळगाव जामोद : तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना १८ सप्टेबर रोजी रात्री घडली. पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.\nपिडित अल्पवयीन मुलगी व तीच्या चुलतभावाने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मुलगी शौचास गेली असता, सागर मांडोकार, टील्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (वय २२ वर्षे), संदिप वसंता जवंजाळ (वय २७ वर्षे), ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे (वय ३५ वर्षे) सर्व रा. मडाखेड खुर्द यांनी मुलीला गाठले. ��्ञानेश्वर शित्रे याने मुलीचे तोंड दाबले. चौघांनी तीला मातीच्या मंदिराकडे ओढत नेले. या ठिकाणी ज्ञानेश्वर शित्रे याने मुलीचे तोंड दाबून टील्याने हात पकडले. यानंतर आळीपाळीने सामुहिक अत्याचार करण्यात आला. यादरम्यान संदीप वसंता जवंजाळ याने पाळत ठेवली. ज्ञानेश्वर शित्रे याने मुलीला घरच्यांना सांगितले तर मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्व तिथून निघून गेले. अशा आशयाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी भादविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (डीए), ३७६ (२ ) (जे) ( एन) ३६३, १०९, ५०६, सहकलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी टील्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे, संदिप वसंता जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे सर्व रा. मडाखेड खुर्द यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली. सागर मांडोकार हा शनिवारी सायंकाळपर्यंत फरारच होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, गणेश पाटील, सचिन राजपूत हे करीत आहेत.\nPrevious articleठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nNext articleमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nगरीब स्वयंपाकीला मारहाण ही तर बच्चू कडू यांची दादागिरी\nशेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nहमीभावासाठी शेतक-यांनी शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गतच तुर विक्रीस आणावी- आ.ॲड.आकाश फुंडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/7764", "date_download": "2021-09-23T00:12:05Z", "digest": "sha1:5AW2QBXHVSDMLIWQKZOYSESDIV46JXNK", "length": 15171, "nlines": 215, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "'वंचित ' ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड सेंटर' - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome कोरोना अपडेट्स ‘वंचित ‘ ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड सेंटर’\n‘वंचित ‘ ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड स��ंटर’\nजिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर’\nअकोला : वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पाहिलं कोविड सेंटर अकोला येथे उभारलं आहे.हा उपक्रम राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्यासाठी निश्चितच अनुकरणीय असाच आहे.\nविदर्भातील अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णाना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. अकोला येथे मोठं मोठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, तेथे सामान्य माणूस उपचार घेऊ शकत नाही, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, यामुळे अकोला येथे रुग्णाना कोविड सेंटरची आवश्यकता होती.\nवंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अकोला येथे 50 बेड असलेलं सर्व सुविधा युक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. अकोला जिल्हापरिषदेच्यावतीने ऍड. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 50 खाटांचे सुसज्ज कोविड सेंटरचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्र सध्या कोविडच्या विळख्यात सापडला आहे, रोज होणारे मृत्यू चिंताजनक आहेत. सगळे पक्ष कोविड काळात राजकारण करीत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी नुसतं बोलत नाही तर कृतीतून काम करत आहे. अकोला जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे जिने ५० खाटांचे सुसज्ज कोविड-सेंटर ऊभारले आहे आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविला गेला तर राज्यातील कोविड सेंटरची संख्या वाढणार आहे.\nPrevious article‘जुली’ ने लावला खुनाचा छडा\nNext articleआता अत्यावश्यक कारण असेल तरच प्रवास करता येणार\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\nआता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार; राज्य सरकारने केलं परिपत्रक जारी\n खामगावात लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी\nठाणेदार सचिन चव्हाण यांनी उगारले कठोर कारवाई चे अस्त्र ; मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांची...\nतलवारीचा नंगानाच केल्याप्रकरणी न.प.उपाध्यक्ष,नगरसेवकासह सहा जणांना अटक\nकुणाचीही गय नाही- विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना; बुलडाणा घटनेचा आढावा\nहे फक्त रविकांत तुपकरच करू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/ashok-chavan-letter-to-all-mps-on-maratha-reservation-501252.html", "date_download": "2021-09-22T23:07:33Z", "digest": "sha1:DS5XLIFF6UC56D6WFR624IMYSLJDDX7W", "length": 22140, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमहाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करावी, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : “महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करावी. यासाठी पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे,” असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं. चव्हाण यांनी शनिवारी (24 जुलै) राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं.\n“मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना देण्यासाठी केंद्राकडून विधेयकाची शक्यता”\nअशोक चव्हाण म्हणाले, “मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी दिलेला निकाल व त्याअनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या मान्सून अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच 50 टक्क्यांच्या वर गेलेली आहेत.”\n“आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करणे महत्त्वपूर्ण”\n“ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही. विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची 50 टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक आहे,” असं अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.\n“आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे”\nअशोक चव्हाण यांनी पत्रात सांगितलं, “आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने 8 जून 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा आहे.”\n“मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची 50 टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी. राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या मान्सून अधिवेशनात 5 जुलै 2021 रोजी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेतली. तसेच सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.\nआधी हाफ सेंच्युरी ठाकरे सरकारची, मग मोदींची, 50-50 धावा काढाव्या लागतील : संभाजीराजे\nMaratha OBC Reservation : मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, ओबीसी आरक्षणावरुनही टोला\nमराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nराज्य सरकार पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार\nमहाराष्ट्र 8 hours ago\nसाखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी\nमहाराष्ट्र 8 hours ago\nप्रभाग रचना करताना फडणवीसांचा दबाव होता का एकनाथ शिंदे म्हणतात, कोर्टात कुणीही जाऊ शकतं\nमहापालिका प्रभाग पद्धत ते साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी, ठाकरे सरकारचे 11 मोठे निर्णय\nमहाराष्ट्र 10 hours ago\nमहापालिका निवडणूक 2022 : मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत\nआम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक बिनविरोध कशी करणार\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत ��सतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6025", "date_download": "2021-09-22T23:25:14Z", "digest": "sha1:EFERGQZ5C4JK75X6SVQ7O3JXSW2QW5FL", "length": 4860, "nlines": 27, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "दौंड मध्ये जनतेच्या जीवाशी खेळ,इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा धकादयक प्रकार", "raw_content": "\nदौंड मध्ये जनतेच्या जीवाशी खेळ,इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा धकादयक प्रकार\nविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :\nदौंड शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,दौंड शहरातील भीमा नदी तीरावर दशक्रिया विधी घाटावर भिंतीचा आडोशाला मोठ्याप्रमाणात इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला आहे,तेही अर्धवट स्थितीत जाळले गेले आहे,त्यामध्यें वापरलेले इंजेक्शन तसेच राहिले आहेत, अजून काय जाळण्यात आले आहे याचीही चौकशी करण्यात यावी,या प्रकारामुळे जनतेच्या जीवाशी खेळ कोण खेळत आहे अशी चर्चा सध्या दौंड शहरात सुरू आहे,याठिकाणी तालुक्यातील लोक दशक्रिया विधी करण्यासाठी येत असतात,शहरातील लोक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येत असतात,लहान मुले खेळण्यासाठी येत असतात अशा वर्दळीच्या ठिकाणी असा धक्कादायक प्रकार घडला आहे,जनतेच्या जीवाशी खेळ कोण खेळत आहे याची चौकशी करण्यात यावी,आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/police-constable-arrested-while-taking-bribe-696390/", "date_download": "2021-09-22T23:43:50Z", "digest": "sha1:DG4I45TB65NVHTUU6IDH5PBLCH3U3VDE", "length": 12381, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोलीस हवालदारास लाच घेताना अटक – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nपोलीस हवालदारास लाच घेताना अटक\nपोलीस हवालदारास लाच घेताना अटक\nइचलकरंजी येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबलला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. आझाद अब्दुलरहिमान गडकरी (वय ३४, मूळ गाव पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.\nइचलकरंजी येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबलला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. आझाद अब्दुलरहिमान गडकरी (वय ३४, मूळ गाव पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील चौकात ही कारवाई करण्यात आली.\nयाबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हातकणंगले येथील रफिक शमशुद्दीन मुल्ला (वय ३८) यांचे कबनूर येथे रिक्षा रिपेअरीचे गॅरेज आहे. मुल्ला यांच्या विद्यार्थी व कामगार वाहतूक करण्यासाठी दोन व्हॅन आहेत. सदरच्या व्हॅनवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी प्रतिमहा हप्ता द्यावा अशी मागणी गडकरी याने मुल्ला यांच्याकडे केली होती. त्यानुसार दरमहा तीनशे रुपये प���रमाणे नऊ महिन्यांचे २७०० रुपये होतात. त्यामध्ये ७०० रुपयांची सूट देऊन दोन हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली होती. मुल्ला यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काल (बुधवारी) केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी दुपारी कबनूर येथे मुल्ला यांच्या गॅरेजनजीक सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे गडकरी हा गॅरेजमध्ये आला व त्याने मुल्ला यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचक्षणी पोलिसांनी गडकरी याला रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम या बुरखा घालून घटनास्थळी मुल्ला यांच्यासोबत होत्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पद्मा कदम, उदयसिंह पाटील, मनोज खोत, संजय गुरव यांच्या पथकाने केली. महिन्याभरात दोन पोलीस लाच घेताना जाळय़ात सापडले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा व���ग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.longway-tex.com/mr/hospital-bed-linen-blue-color.html", "date_download": "2021-09-22T23:59:54Z", "digest": "sha1:U2C6K7GBD2BL3QWZFILLKB4UBBOSTJMN", "length": 9455, "nlines": 238, "source_domain": "www.longway-tex.com", "title": "", "raw_content": "\nहॉस्पिटल लहान शय्यागृह पडदा\nरुग्ण आणि मातृत्व वेअर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहॉस्पिटल लहान शय्यागृह पडदा\nरुग्ण आणि मातृत्व वेअर\nवैद्यकीय scrubs घन रंग\nपरिचारिका च्या एकसमान लांब स्लीव्ह\nनर्स सूट लघु आवरण छापील\nD4 कापूस निळा रंग रुग्णालयात बेड तागाचे\nबालरोगतज्ञ साठी E21 कापूस रुग्णालयात बेड तागाचे\nL6 Polyseter चौकडीचा रुग्णालयात बेड तागाचे\nY12 Poly कापूस रुग्णालयात बेड तागाचे ग्रीन पट्टे व्यवहारज्ञान ...\nD4 कापूस निळा रंग रुग्णालयात बेड तागाचे\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nउत्पादन नाव : रुग्णालयात बेड तागाचे / हॉस्पिटल प्राण्यांना झोपण्यासाठी पसरलेला पेंढा सेट (प्रकाश निळा)\nलेख क्रमांक : LW-BDL-प्रकाश निळा\nआकार प्राण्यांना झोपण्यासाठी पसरलेला पेंढा सेट:\n(Coutoured भिंतींना पत्रक रुग्णालयात matress आकार त्यानुसार केले जाऊ शकते.)\nरंग : प्रकाश निळा\nकापूस किंवा उपलब्ध पुष्कळ-सुती मिश्रण साहित्य. खालीलप्रमाणे तपशील:\nआम्ही प्राण्यांना झोपण्यासाठी पसरलेला पेंढा ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार त्यानुसार सेट वर रुग्णालयात लोगो आणि नाव मुद्रित करू शकता.\nमागील: D2 कापूस रंगहीन व्हाइट रुग्णालयात बेड तागाचे\nपुढील: D7 कॉटन ग्रीन रंग रुग्णालयात बेड तागाचे\n1 सेमी मुलायम पट्टी चादर\n2 सेंमी मुलायम पट्टी चादर\nसकाळचा पलंगाची गादी कव्हर\nकापूस पट्टी हाँटेल बेड पत्रक\nघरकुल पलंगाची गादी कव्हर\nफॅब्रिक पलंगाची गादी कव्हर\nमुलायम पट्टी चादर सेट्स\nव्हाइट कापूस मुलायम पट्टी चादरी\nबालरोगतज्ञ साठी Y19 कापूस रुग्णालयात बेड तागाचे\nG13 कापूस रुग्णालयात बेड तागाचे सहा-रंग बिग चेक\nY15 कापूस मुलायम पट्टी रंगहीन व्हाइट हॉस्पिटल ...\nY9 कापूस रुग्णालयात बेड तागाचे ब्लू-पांढरा स्ट्रीप\nबालरोगतज्ञ साठी Y2 कापूस रुग्णालयात बेड तागाचे\nE10 कापूस गुलाबी पवनचक्की रुग्णालयात बेड तागाचे\nआमच्या वृत��तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआमचे सोशल मिडिया वर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहॉस्पिटल लहान शय्यागृह पडदा\nसर्वात सार्वजनिक जागांवर (रुग्णालये, नर्सिंग होम्स, शाळा, चर्च, ऑडी समावेश वापरले फॅब्रिक्स ...\nज्वाला Retardancy विविध प्रकार\nहॉस्पिटल लहान शय्यागृह पडदे ज्योत retardant (उर्फ आग retardant किंवा कमी असणे आवश्यक आहे ...\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/politics/cultural-minister-vinod-tawade-and-his-manners-during-accepting-application/", "date_download": "2021-09-22T22:54:48Z", "digest": "sha1:DXJ3U7VOAE7OTL254TH7JOE5GYSOLH4J", "length": 20068, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "cultural minister vinod tawade and his manners during accepting application | काय स्टाईलमध्ये! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची निवेदन स्वीकारण्याची नवी संस्कृती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\n महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची निवेदन स्वीकारण्याची नवी संस्कृती\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई : राज्याच्या जवाबदार मंत्र्यांची अनेक असंस्कृत प्रकरणं समोर आल्याचे पहिले आहे. परंतु, विषय तेव्हाच गंभीर होतं जेव्हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री स्वतःच्या असंस्कृत वागण्याचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन मांडतात. सामान्य माणूस देखील एखाद्याची हात मिळवताना सुद्धा उभा राहून सभ्यतेचे दर्शन घडवतो.\nतसाच एक प्रकार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत���री विनोद तावडे यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. काही महत्वाच्या विषयांवर भेटीला आलेल्या सामान्य लोकांकडून त्यांनी ज्यापद्धतीने भिंतीला टेकू घेत निवेदन स्वीकारलं त्यावरून त्यांच्यावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका करण्यात येत आहे.\nमुद्दा यासाठीच महत्वाचा होतो कारण विनोद तावडे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि शालेय शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दाखवलेला हा असंस्कृतपणा लोकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळेच समाज माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण अशी अपेक्षा एका जवाबदार मंत्र्यांकडून अपेक्षित नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\n१ मे पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अखेर रद्द\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अखेर १ मे पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. हा निर्णय घेतल्यापासून सर्वच थरातून टीका होत होती आणि अखेर राज्य सरकारला नमतं घ्यावं लागलं.\nशिक्षणमंत्री विनोद तावडे कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीला\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे समजू शकलेला नसला तरी ठाण्यामध्ये होणाऱ्या नाट्यसंमेलनाच आमंत्रण तसेच इतर राजकीय चर्चा झाल्याचे समजते.\nसुप्रिया सुळे व शरद पवार हे धादांत खोटे बोलतात: विनोद तावडे\nराज्यातील अनेक शाळा बंद केल्याचा संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.\nसुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.\nफडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा\nचंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.\nमहाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट\nकाही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.watersourcechem.com/about-us/", "date_download": "2021-09-22T23:19:33Z", "digest": "sha1:PC4KBDZ5O4OKEJ3U3RGARDOHIT6FE7YY", "length": 9347, "nlines": 147, "source_domain": "mr.watersourcechem.com", "title": "आमच्याबद्दल - शुयुआन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कं, लि", "raw_content": "\nशेडोंग प्रांतामध्ये स्थित शेन्क्सियन शुयुआन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनी २००० मध्ये स्थापना केली. आमच्याकडे बारीक रासायनिक संश्लेषण, सेंद्रिय रसायने, रासायनिक सहाय्यक एजंट्ससाठी २० वर्षांचा इतिहास आहे. आम्ही उत्पादक डिबेन्झॉयल्मॅथेन (डीबीएम) आणि फुरफुरल मध्ये विशेष कारखानादार आहोत. कंपनी आता महाविद्यालयातून १२० पदवीधर आणि २१ अभियंते आणि economic आर्थिक तज्ञ यांचा समावेश आहे. त्यात चार शाखा उत्पादक आहेत, लायोचेंग शुईयुआन फरफुरल कारखाना, जुयलयुआन फरफ्युरल बायोकेमिकल कारखाना , शांगकियु ज्युयुआन रासायनिक कारखाना आणि लियाओचेंग श्यूयुआन नवीन ऊर्जा तंत्रज्ञान क���रखाना. कंपनीची तांत्रिक शक्ती शक्तिशाली आहे, चाचणीचे साधन परिपूर्ण आहे आणि उत्पादन उपकरणे उत्कृष्ट आहेत.\nCapacity०,००० मेट्रिक टन वार्षिक क्षमतेसह जगातील सर्वात मोठे व्यावसायिक उत्पादक डायबेन्झॉयल्मॅथेन (डीबीएम) 10,000,000 मेट्रिक टन कारखाना म्हणून. प्रामुख्याने फुफ्फुरल अल्कोहोल राल फार्मास्युटिकल आणि क्षेत्रातील दंड रासायनिक उद्योगासाठी मुख्यतः कॉर्न कॉब्सपासून मेथॅनॉल आणि एसिटिक acidसिड वापरणारी उत्पादने. फ्युफुरल उत्पादनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, फरफ्यूरिल अल्कोहोल, मसाले, फ्लेवर्स, रेजिन आणि इतर उत्पादने.\nआपण प्रामुख्याने काय तयार करतो\nआमचा उत्पादन बेस कसा आहे \nहे, 83,9१ square चौरस मीटरचे कारखाना आहे ज्यामध्ये ,000०,००० चौरस मीटर वर्कशॉप स्पेस आहे. कम्पनीमध्ये 350 350० हून अधिक कर्मचारी आहेत, एक मजबूत तांत्रिक दल आहे, नवीन उत्पादन संशोधन आणि विकास तांत्रिक टीममध्ये एक व्यावसायिक गुंतलेला आहे आणि बर्याच घरगुती प्रसिद्ध वैज्ञानिक संशोधन संस्थांशी जवळून सहकार्य ठेवत आहे. , आम्ही वैज्ञानिक आणि तांत्रिक नवकल्पना आणि पर्यावरणीय संरक्षण नवीन नॉन-विषारी पीव्हीसी सहाय्यक उष्णता स्थिरता प्राप्त करणारे डिबेन्झॉयल्मॅथेन (डीबीएम) आणि फुराल्डिहाइड आणि फुरफुरल उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 40,000 टन धारण करतो, कंपनीकडे जागतिक प्रगत तंत्रज्ञान उत्पादन आहे जगातील सर्वात मोठे डिबेन्झॉयल्मॅथेन (डीबीएम) उत्पादन उपकरणे, उत्पादन गुणवत्ता आंतरराष्ट्रीय प्रगत स्तरावर पोहोचली आहे.\nकृपया आमच्या ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा मोकळ्या मनाने:\nआपल्याकडे काही प्रश्न असल्यास, आम्ही 12 तासांच्या आत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nशेन्क्सियन शुयुआन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कं, लि\nआपल्याला आवडीची उत्पादने आहेत का\nआपल्या गरजेनुसार, सानुकूलित करा आणि आपल्याला अधिक मौल्यवान उत्पादने प्रदान करा.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/bigg-boss-15-three-contestant-sana-makbul-ridhima-pandit-and-karan-to-enter-show-prp-93-2543191/", "date_download": "2021-09-23T00:23:21Z", "digest": "sha1:XOHWYTO6MZ5BCQN7UVGQWOAKN5YTO3EL", "length": 12759, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bigg boss 15 three contestant sana makbul ridhima pandit and karan to enter show prp 93 | Bigg Boss OTT: हे तीन कलाकार झळकणार करण जोहरच्या शो मध्ये?", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nBigg Boss OTT: हे तीन कलाकार झळकणार करण जोहरच्या शो मध्ये\nBigg Boss OTT: हे तीन कलाकार झळकणार करण जोहरच्या शो मध्ये\nयंदाच्या बिग बॉस सीजन १५ मध्ये कोण-कोणते कलाकार झळकणार, याबाबत बरीच चर्चा सुरूय. यात तीन कलाकारांची नाव समोर आली आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nछोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित शो ‘बिग बॉस १५’ लवकरच लॉंच होतोय. यंदाच्या सीजनमध्ये अनेक बदल दिसून येणार आहेत. हा शो सहा आठवडे आधी ओटीटीवर रिलीज होणारय. या शोमध्ये करण जोहर होस्टिंग करणारेय. यंदाच्या सीजनमध्ये कोण-कोणते कलाकार झळकणार, याबाबत बरीच चर्चा सुरूय. नेहा मार्दा, अर्जुन बिजलानी, दिशा वकानी, दिव्या अग्रवाल, रिया चक्रवर्ती सारख्या कलाकारांच्या नावावर जोरदार चर्चा सुरूय. त्यानंतर आता तीन कलाकारांची नावं समोर येत आहेत.\nएका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार ‘खतरों के खिलाडी ११’ मधली स्पर्धक सना मकबूल ही सुद्धा बिग बॉस १५ मध्ये भाग घेऊ शकते. यासाठी तिची चॅनलसोबत चर्चा सुरू आहे आणि यावर तिने खात्री सुद्धा दिली होती. तर दुसरीकडे ‘हमारी बहू रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित सुद्धा या शोमध्ये दिसू शकते. तिसरा कलाकार हा करण नाथ आहे. अभिनेता करण नाथ याला ‘ये दिल है आशिकाना’ या मालिकेतून बरीच लोकप्रियता मिळाली होती. पंजाबी इंडस्ट्रीमधील प्रोड्यूसर राकेश नाथ यांचा हा मुलगा आहे.\nमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सीजनप्रमाणे यंदाच्याही सीजनमध्ये काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न शो च्या मेकर्सचा आहे. टीव्ही क्षेत्रातील काही नवीन नावांसाठी देखील मोठी संधी या शोमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी निक्की तंबोळी, असीम रियाज सारख्या कलाकारांना या शो मधून मोठी लोकप्रियता मिळाली होती.\n‘बिग बॉस १५’ हा शो आधी ओटीटीवर स्ट्रीम झाल्यानंतर टीव्हीवर ऑन-एअर होणार आहे. या शोमध्ये ओटीटीवर करण जोहर तर टीव्हीवर सलमान खान होस्ट करताना दिसून येणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये नव नवे ट्विस्ट आणि टर्न्स पहायला मिळणार आहे. शो चे मेकर्स सुरूवातीला १२ स्पर्धकांसोबत वूटवर पहिला भाग लॉंच करतील, असं ही बोललं जातंय. यातील ८ कलाकार हे टीव्ही शो सुरू होण्यापूर्वीच बाहेर होतील. यातील उरलेल्या ४ कलाकारांना सोबत घेऊन टीव्हीवर ग्रॅंड प्रीमियर होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nसिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने केली चित्रीकरणास सुरुवात\n‘या’ मराठमोळ्या हास्यसम्राटासमोर चक्क शहेनशाह आदराने झुकले, फोटो व्हायरल\nबिग बॉस ओटीटी विजेती दिव्याने वाहिली सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली; पोस्ट शेअर करत म्हणाली…\nबॉबी देओलच्या ‘या’ सवयीला कंटाळली होती प्रिती\nअभिनेत्री पायल घोषवर अॅसिड हल्ला, रामदास आठवलेंनी केली पोलीस सुरक्षा देण्याची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/cities/gulbarga/?vpage=2", "date_download": "2021-09-23T01:15:15Z", "digest": "sha1:Y2JUNTSZ3MKXTDDYLPJIQCIEC5K3YWEW", "length": 8700, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ऐतिहासिक गुलबर्गा – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.\nगुल���र्गा हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असून या परिसरातील दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींचे गाणगापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर या शहरातील कोरांटी हनुमान मंदिर शरण बसवेश्वर मंदिर आदी मंदिरेही प्रेक्षणीय आहेत.\nमुंबईतील प्रभादेवीचा श्री सिद्धीविनायक\nराजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट\nजैसे ज्याचे कर्म तैसे\nगब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे ...\nमला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर ...\nमज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\nआपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म ...\nगेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून ...\nअल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-31-march/", "date_download": "2021-09-22T22:56:28Z", "digest": "sha1:INMBEASLL4J72SNC7HTIKIO46PU3YSBK", "length": 11638, "nlines": 194, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "31 मार्च दिनविशेष - 31 March in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 31 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nमुक्ती दिन – माल्टा.\nरशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.\n१८६७ : प्रार्थना समाजाची स्थापना\n१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल���प पूर्ण केला.\n१९४२ : हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.\n१९६६ : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.\n१९९७ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.\n२००१ : भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.\n२००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.\n१९७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.\n१९६४ : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.\n१९०१ : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.\n१८८९ : आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.\n१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.\n१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nआनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर\n१९०६ : जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.\n१९३८ : शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री\n१८७१ : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० जुलै १९६०)\n१८६५ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)\n१८४३ : बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)\n१५९६ : रेनें देंकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)\n१५१९ : हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० जुलै १५५९)\n१५०४ : गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (मृत्यू: २८ मार्च १५५२)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१७२७ : सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.\n१९२६ : दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.\n१९४५ : फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.\n१९७२ : मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.\n२००० : डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.\n२००�� : गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.\n२००४ : गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.\n२००४ : गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (जन्म:२४ सप्टेंबर १९२४)\n२००४ : तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)\n१९७२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)\n१९१३ : जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)\n< 30 मार्च दिनविशेष\n1 एप्रिल दिनविशेष >\nमीनाकुमारीची पुण्यतिथी व फोटो मधुबालाचा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6578", "date_download": "2021-09-23T00:02:39Z", "digest": "sha1:5AKT5I7IDB5PTDDBEQL33ZKDXV5VIMP3", "length": 14692, "nlines": 207, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "कंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome क्रीडा कंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता\nकंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता\nमाजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते विजेत्या संघाला 31 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस प्रदान\nखामगांव:ः कंझारा ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने ग्रामीण भागासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत असुन क्रिकेटच्या खेळातुन खेळाडूंनी खेळाडु वृत्ती अंगी बाळगून जय पराजयाची पर्वा न करता आपल्या कलागुणांचा विकास करुन चांगल्या खेळाचे कौषल्य आत्मसात करावे. खेळाडूंनी सांघीक वृत्तीने खेळ करावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगांव तालुक्यातील कंझारा येथे केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी केजीएन ट्राॅफी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. दि.14 फेब्रुवारी 2021 रोजी केजीएन क्रिकेट ट्राॅफी स्पर्धेचा अंतीम सामना खेळला गेला. या सामन्यांचे बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.\nयाप्रसंगी नगरसेवक किषोरआप्पा भोसले,नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ, एनएसयुआयचे षहरअध्यक्ष रोहित राजपूत,षफाभाई, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृश्ण टिकार,मो.कलीम,मो.नदीम,बबलु पठान,एजाज देषमुख,अॅड.षहजाद उल्ला खान, षफीक खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nखामगांव तालुक्यातील कंझारा येथील केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने ग्रामीण भागासाठी केजीएन ट्राफी क्रिकेट सामन्यांचे मागील 17 वर्षापासुन सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. य स्पर्धेमध्ये एकुण 32 संघांनी सहभाग घेतला. प्रथम बक्षीस 31 हजार रुपये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यातर्फे, तर द्वितीय बक्षीस 15 हजार रुपये बाबा कन्स्टंªक्षसन,खामगांव यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते.\nPrevious articleरामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल\nNext articleशासकीय हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5100 प्रति क्विंटल हमी भाव\nआंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा बुलडाण्यात उभारणार – आमदार संजय गायकवाड\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nघरातून तलवार जप्त, भाजपा नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल\nहिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड\n….बाई न्युडच असते वासनांध नजरेसमोर..\nलग्नाला नकार दिल्याचे कारणावरून मुलीच्या काकाचा खून; मारहाणीत वडील गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokshahi.news/2019/04/", "date_download": "2021-09-22T23:29:31Z", "digest": "sha1:6YOGH6N6SCJ7FK22XHM4BAX2SJ3WLWZM", "length": 5456, "nlines": 117, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "April 2019 - Lokshahi.News April 2019 - Lokshahi.News", "raw_content": "\n३५ फूट खोल विहिरीतून भरावे लागते थेंब थेंब पाणी, महासत्तेकडे वाटचाल...\nलोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरला, मतदान मात्र उत्साहात\nघटनेची चौकट, लोकशाही मार्ग: राहुल गांधी, राज ठाकरे, कन्हैया कुमार -अर्थातच...\nज्यांनी शहीदांचा अपमान केला, त्यांना या निवडणुकीत राजकीय क्षितीजावरुन नाहीसे करणे...\nमातृ शोक झाल्यावरही त्यांनी बजावला मतदानाचा हक्क, लोकशाहीप्रती राखली निष्ठा\nआम्हाला चौकीदार नको, देशाचे संरक्षण करणारा मालक हवा – शरद पवारांचा...\nविदर्भात अवकाळी पाऊस, तर बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळून दोन बालके गंभीर\nतर भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवू, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा प्रशासनाला इशारा, तर...\nआजही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता\nनिलेश राणे यांनाच मत मिळेल अन्यथा कोणीही आल्यास फक्त अपमान केला...\nआपल्या जवळील ‘शिवभोजन’ केंद्र जाणून घेण्यासाठी क्लिक करा ‘ही’ लिंक\nग्रामीण भागातील कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nकोल्हापूर : दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 21 डिसेंबरपासून; ‘ही’ आहे...\nनवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखेंची नेटकऱ्यांकडून धुलाई, रोहित पवारांवरील टिकेने संतापले नेटकरी\nनियमित कर्ज भरणाऱ्या व 2 लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..\nPM किसान : ६ हजार रूपये मिळवण्यासाठी आणखी २ कोटी शेतकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-ftii-students-take-protest-to-delhi-5072462-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:02:22Z", "digest": "sha1:SHNZBKUSVB5LQ6JKOA5SHBKLKA3G4D74", "length": 4540, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "FTII Students Take Protest To Delhi | FTII चे विद्यार्थी धडकले संसदेवर; चौहान निवड प्रकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFTII चे विद्यार्थी धडकले संसदेवर; चौहान निवड प्रकरण\nनवी दिल्ली – पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियमबाह्यरीत्या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे चौहान यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी दीड महिन्यांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या मागणीची पूर्तता व्हावी, यासाठी आज (सोमवार) विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला. यासाठी पुणे येथून 80 विद्यार्थी दिल्लीत पोहोचले आहेत. सुरुवातीला त्यांनी निदर्शने केली.\nअभिताभ, रजनीकांत यांना डावलून निवड\nया पदासाठी चौहान यांच्यासह अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा, राजू हिरानी, जया बच्चन, अडूर गोपालकृष्णन, रमेश सिप्पी, गोविंद निहलानी आणि आमिर खान अशा ख्यातकीर्त नावांचाही विचार करण्यात आला होता. मात्र, शासनाने चौहान यांची निवड केल्याची माहिती माहिती अधिकारातून देण्यात आली आहे.\nअनेकांनी दिला आंदोलनाला पाठिंबा\nगजेंद्र यांना या पदावरून हटवावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह अनेकांनी केली. यामध्ये अभिनेता अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्यासह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही सम���वेश आहे.\n...हा तर एफटीआयआय बंद पाडण्याचाच डाव, अांदाेलक विद्यार्थ्यांचा संस्थेवर अाराेप\nएफटीआयआय आंदोलनात शाहिरांच्या कवनांची साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tv-actress-shweta-basu-wore-naani-gifted-saree-in-wedding-reception-5998857.html", "date_download": "2021-09-23T01:11:29Z", "digest": "sha1:K3GSSQZDGEKPCNT4VD5CEIBE3TQ7A2AM", "length": 6780, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "TV Actress Shweta Basu Wore Naani gifted Saree in Wedding Reception | टीव्ही अभिनेत्रीने आई आणि सासूसोबत रिसेप्शनमध्ये दिली पोज, डायमंड नेकलेससोबत नेसली आजीने दिलेली बनारसी साडी, साक्षी तन्वर-ईशान खट्टरसह पोहोचले हे सेलेब्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीव्ही अभिनेत्रीने आई आणि सासूसोबत रिसेप्शनमध्ये दिली पोज, डायमंड नेकलेससोबत नेसली आजीने दिलेली बनारसी साडी, साक्षी तन्वर-ईशान खट्टरसह पोहोचले हे सेलेब्स\nमुंबईः बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने लग्नानंतर मित्र आणि नातेवाईकांसाठी एका ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. मुंबईतील रमाडा प्लाजा हॉटेलमध्ये ही रिसेप्शन पार्टी रंगली. या खास दिवशी श्वेताने तिच्या आजीने (आईची आई) तिला भेट म्हणून दिलेली बनारसी साडी नेसली होती. सोबतच तिने अनकट डायमंडचा नेकलेस घातला होता. हा नेकलेस तिला तिची नातेवाईक असलेल्या सुमन मित्तल यांनी भेट म्हणून दिला होता. श्वेताने सोशल मीडियावर मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती आई आणि सासूबाईंसोबत दिसतेय. रिसेप्शनमध्ये 'बडे अच्छे लगते हैं' फेम साक्षी तन्वर, 'जोधा अकबर'मधील अभिनेता चेतन हंसराज, 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकत असलेली अभिनेत्री श्रुती झा, आई नीलिमा अजीमसोबत ईशान खट्टर, पत्नी दीप्तीसोबत श्रेयस तळपदे, दिग्दर्शक विशाल भारद्वाजसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. श्वेताने 13 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड रोहित मित्तलसोबत लग्न केले.\nलग्नापूर्वी चार वर्षे होते दोघे रिलेशशिपमध्ये...\n- 'चंद्रनंदिनी' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत झळकलेली अभिनेत्री श्वेता लग्नापूर्वी चार वर्षे रोहितसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.\n- श्वेता आणि रोहित यांनी पुण्यात बंगाली आणि मारवाडी पद्धतीने लग्न थाटले. श्वेता बंगाली तर रोहित मारवाडी कुटुंबातून आहे. याचवर��षी जून महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.\nस्क्रिप्ट कन्सलटंट आहे श्वेता\n- श्वेताने 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटात अभिनेता वरुण धवनच्या वहिनीची भूमिका वठवली होती. आता श्वेता अनुराग कश्यपच्या फँटम या प्रॉडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट म्हणून गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे.\n- रोहितसोबतची तिची पहिली भेट याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये झाली. श्वेताने 'मकडी', 'इकबाल', 'वाह लाइफ हो तो ऐसी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.\n- बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर श्वेता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. चित्रपटांसोबतच श्वेताने 'कहानी घर-घर की', 'करिश्मा का करिश्मा' या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T22:49:12Z", "digest": "sha1:PSISKBLHSC3E67OI7SH3G67GU5TOOXPD", "length": 4388, "nlines": 80, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "जनसांखीकी | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\n2011 च्या आकडेवारीनुसार, जळगावची लोकसंख्या 4,229,917 होती, ज्यामध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिलांची संख्या अनुक्रमे 2,197,365 आणि 2,032,552 होती. 2001 च्या जनगणनेनुसार, जळगावची लोकसंख्या 3,682,690 इतकी होती, त्यापैकी पुरुष 1,09,593 आणि उर्वरित 1,777,197 महिला होत्या. महाराष्ट्राच्या एकूण जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या 3.76 टक्के आहे. 2001 च्या जनगणनेनुसार, जळगाव जिल्ह्याची ही आकडेवारी महाराष्ट्र लोकसंख्येच्या 3.80 टक्के होती.\nलोकसंख्येच्या तुलनेत 2001 मध्ये लोकसंख्येच्या तुलनेत 14.86 टक्के लोकसंख्येत बदल झाला. 2001 च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यात 1991 च्या तुलनेत 15.53 टक्के वाढ झाली आहे.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/boudha-temple-from-bear-bottle-in-thailand/", "date_download": "2021-09-23T00:04:12Z", "digest": "sha1:AJPFQDZO77R4NHHE6Y5ARNXFE5NLFF4F", "length": 10455, "nlines": 141, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "बियरच्या बाटल्यांपासून बनवलेले हे बौद्ध मंदिर या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आ��े.. - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome रंजक माहिती बियरच्या बाटल्यांपासून बनवलेले हे बौद्ध मंदिर या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे..\nबियरच्या बाटल्यांपासून बनवलेले हे बौद्ध मंदिर या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nहे बौद्ध मंदिर बांधण्यासाठी चक्क बियरच्या बाटल्यांचा उपयोग केला गेलाय..\nभारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत ज्यांचा प्रतेकाचे असे वेगवेगळे महत्व आहे. भारतीय संकृतीत मोठा वाटा असलेले हे मंदिर भारताच्या विविध भागात विविध बांधकाम शैलीमध्ये बांधले गेले आहेत.\nआजपर्यत आपण माती आणि दगडाने बनलेली अनेक मंदिरे पाहिली असतील. पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिराच्या बांधकामासाठी चक्क बिअरच्या बाटल्यांचा उपयोग केला गेला होता.\nहे मंदिर बिअरच्या बाटलीतून बांधण्यात आले आहे. थायलंडमध्ये बांधलेले हे मंदिर भगवान बुद्धांचे आहे. हे मंदिर बौद्ध मिक्षुने बनवले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी दहा लाख बिअरच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता.\nया मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लोक दूर -दुरून येथे येतात. हे मंदिर हिरव्या आणि लाल रंगाच्या बाटल्यांद्वारे बनवण्यात आले आहे. येथील भिंतींवर बियरच्या बाटल्यांच्या सहाय्याने सुंदर कलात्मक काम तयार केले आहे. जे खूप सुंदर आहे.\nबियरच्या बाटल्यांनी बांधलेले हे बौद्धमंदिर आपल्या विशिष्ट कारणामुळे जगभर प्रसिद्ध आहे..\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..\nहि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी\nPrevious article350 वर्ष जुना असलेल्या या किल्ल्याचे हे रहस्य आजूनही कोणालाही उलगडता आलेले नाहीये..\nNext articleजगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….\nनांदेडचा हा शेतकरी ताडीच्या झाडातून वर्षाला तब्बल 10 लाख कमावतोय..\nया मंदिरात भगवान शिवशंकराला प्रसाद म्हणून ‘सिगारेट’ अर्पण केली जाते.\nजगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….\nरोज ३५ लिटर दुध देतेय ही गाय, किंमत ऐकून व्हाल आच्छर्यचकित…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो ���रा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब === रोज ३५ लिटर दुध देतेय ही गाय, किंमत ऐकून व्हाल आच्छर्यचकित... लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला अजबच वाटलं...\nजान्हवी कपूरच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल…पहा फोटो\nशेयर मार्केटमध्ये या कंपन्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये, वाचा...\nसंत रोहिदास जी आणि महाराणा सांगा या गुरु-शिष्याच्या जोडीने हिंदु धर्म...\nया मालिकांमधून प्रकाशझोतात आला होता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, मिळाली होती इंडस्ट्रीत...\nया अभिनेत्यांवरही त्यांच्या पत्नीने लावलेत अत्याचाराचे आरोप; अनेक जण भोगलेत जेल \nअभिनेत्री काजल अग्रवालच्या नवीन फोटोने लावलीय इंटरनेटवर आग, पहा हॉट लूकमधील...\nया 8 बॉलिवूड अभिनेत्रींचे हात अद्याप पिवळे झाले नाहीत, त्यापैकी एक...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/beauty-tips-hair-care-tips-home-remedies-to-remove-grey-hair-tp-583390.html", "date_download": "2021-09-22T23:19:40Z", "digest": "sha1:7S2GBSV4FYZHUVH2AIK4Y3S5NV4ITOAJ", "length": 9425, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केसांसाठी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर; पांढरे केसही होतील काळेभोर – News18 Lokmat", "raw_content": "\nकेसांसाठी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर; पांढरे केसही होतील काळेभोर\nकेसांसाठी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर; पांढरे केसही होतील काळेभोर\nपांढरा केस काळे करण्यासाठी आवळा प्रभावी आहे.\nवेळेआधी केस पांढरे (Greying Hair) होण्याने वैतागले असाल तर, हे उपाय नक्की करा. एकही पांढरा केस राहणार नाही.\nनवी दिल्ली,23 जुलै : वयानुसार सगळ्यांचेच केस पांढरे (Greying Hair) होतात. मात्र, तरीदेखील केस पांढरे व्हायला लागल्यानंतर टेन्शनही (Tension) वाढायला लागतं. पांढऱ्या केसांमुळे बाहेर वावरतांना थोडं अवघडल्या सारखं वाटतं. त्यामुळेच पांढरे केस काळे (To Make White Hair Black) करण्यासाठी हेअर कलर्स (Hair Colors) वापरले जातात. केस काळे करणाऱ्या हेअर कलर्समध्ये केमिकल्स (Chemicals) असतात. त्यामुळे केसांच्या समस्या (Hair Problems) आणखीन वाढतात.बदलेली लाईफस्टाईल(Lifestyle),जेवणातील भेसळ, केमिकलयुक्त शॅम्पू (Chemical Shampoo), हेअर कलर (Hair Color) आणि तेल (Oil) यांच्या वापरामुळे केस लवकर सफेद होतात. पण, काही घरगुती उपायांचा वापर करून पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते. पहिल्यांदा पांढरे केस दिसले तर, घाबरून जाण्याऐवजी आपण हे छोटे उपाय करू शकता. आपल्या केसांखाली पिगमेंट सेल्स असतात. त्या केसांना काळा रंग देतात. जेव्हा या पेशी मरतात तेव्हा केस पांढरे होतात. (हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे) पांढरे केस होत असतील तर,फक्त या टिप्सचा वापर करा. केस कापू नका केस अकाली पांढरे होऊ लागले असतील तर, केसांची काळजी खास घेणं आवश्यक आहे. केस पांढरे झाल्यावर कापण्याची चूक करू नका. यामुळे पांढरे केस लपवणं अवघड होते. लांब केसांच्या आत पांढरे केस झाकले जातात. कॅफिनयुक्त पदार्थ कमी घ्या केस सफेद होणं सुरू झालं असेल तर, चहा,कॉफी,कोल्ड्रींक कमी प्रमाणात घ्या. त्याऐवजी,आपल्या आहारात अधिक अॅन्टीऑक्सिडन्ट्स घेणं आवश्यक आहे. याशिवाय फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ खा. ग्रीन टी प्यायला सुरूवात करा. (बॉडी वॅक्सिंगसाठी वापरा ही ट्रिक; अनावश्यक केस होतील गायब) मेहंदी लावा केस रंगवण्यासाठी हेयर कलरपेक्षा मेहंदी वापरणं चांगल आहे. यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक चमक येते. केसांसासाठी एखाद्या कंटिश्नर प्रमाणे काम करातात. नियमितपणे वापरल्याने आपले केस चमकदार बनतात. ऑईल बेस्ड कलर निवडा केसं खुप वेगाने पांढरे होत असतील तर, त्यांना लगेच कलर करू नका. केस रंगवल्यास त्यांचा नैसर्गिक रंग निघून जातो. केसांचा रंग निवडताना ऑईल बेस्ड कलर निवडावा. (पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी सामोसाच वाईट का) नारळ तेल आणि आवळा केस काळे करण्यासाठी 3 चमचा घट्ट नारळ तेलामध्ये 2 चमचे आवळा पावडर मिक्स करा. तेल आणि आवळा पावडर चांगल्याप्रकारे एकत्र होईपर्यंत हे तेल गरम करा. तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी मॉलिश करा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने स्वच्छ धुऊन टाका. आवळ्यात व्हिटॅमीन सी असल्याने कोलेजन वाढवण्याची क्षमता असते. (21 वर्षांचा होईपर्यंत माहितीच नव्हतं की त्याची मोठी बहीण खरंतर आहे त्याची आई) नारळ तेल आणि आवळा केस काळे करण्यासाठी 3 चमचा घट्ट नारळ तेलामध्ये 2 चमचे आवळा पावडर मिक्स करा. तेल आणि आवळा पावडर चांगल्याप्रकारे एकत्र होईपर्यंत हे तेल गरम करा. त���ल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी मॉलिश करा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने स्वच्छ धुऊन टाका. आवळ्यात व्हिटॅमीन सी असल्याने कोलेजन वाढवण्याची क्षमता असते. (21 वर्षांचा होईपर्यंत माहितीच नव्हतं की त्याची मोठी बहीण खरंतर आहे त्याची आई) ऑलिव्ह ऑईल आणि कांद्याचं तेल कांद्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांचं मिश्रण सफेद केसांची समस्या संपवेल. एका भांड्यात 1 मोठा चमचा कांद्याचं तेल घ्या. त्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी मॉलिश करा. एक तासनंतर कोमट पाण्याने धुऊन टाका हा उपाय दररोजही केला जाऊ शकतो.\nकेसांसाठी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर; पांढरे केसही होतील काळेभोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5730", "date_download": "2021-09-22T23:29:46Z", "digest": "sha1:34ALRI3REIVKYZVUBQ4537WJ7MYDVVWJ", "length": 4873, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "भीम आर्मी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे नगर जिल्हा दौ-यावर..", "raw_content": "\nभीम आर्मी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे नगर जिल्हा दौ-यावर..\nभीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे हे दि.26 फेब्रुवारी( शुक्रवार ) रोजी अहमदनगर जिल्हा दौ-यावर येणार असुन त्याच्यासमवेत कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड, मुख्य संघटक दिपक भालेराव हे येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे नगर( द.)प्रमुख व नगर (उ)चे प्रभारी तानसेन बिवाल यांनी दिली आहे.\nजिल्ह्यातील राहूरी, कोपरगांव, राहता ,नेवासे आदी.भागात त्यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड यांचे हस्ते दिपक भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या शाखा नामफलकांचे उदघाटन होणार आहे.तसेच भीम आर्मी मजबूत करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गावोगावी, खेडोपाडी चंद्रशेखर आझाद रावण यांचे विचार पेरून गोरगरिबांच्या मदतीसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल म्हणाले.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=6027", "date_download": "2021-09-22T23:50:22Z", "digest": "sha1:627GKV6WKVHUJCD5TOUQOBCONJRSLOWN", "length": 5871, "nlines": 52, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झेंडा दाखवून एनएचआयडीसीएलने खरेदी केलेल्या मुलभूत सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांच्या कार्याची सुरुवात केली", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झेंडा दाखवून एनएचआयडीसीएलने खरेदी केलेल्या मुलभूत सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांच्या कार्याची सुरुवात केली\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथे झेंडा दाखवून अंदमान-निकोबार द्वीपसमूह, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्राथमिक स्वरुपाची आरोग्य सेवा पुरविणाऱ्या 90 मुलभूत सेवा रुग्णवाहिका कार्यान्वित केल्या.\nरस्ते अपघात आकडेवारीनुसार, देशात रोज रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या 415 व्यक्तींना अपघात झाल्यानंतर लगेचच्या सुवर्णक्षण कालावधीत तातडीची आणि मुलभूत वैद्यकीय मदत मिळाली तर त्यापैकी 40% व्यक्तींचा जीव वाचू शकतो.\nमुलभूत जीवनरक्षक प्रणाली असलेल्या रुग्णवाहिका गंभीररित्या जखमी व्यक्तीची तब्येत स्थिर करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2021-09-23T00:52:58Z", "digest": "sha1:4DWJI24JLNZNUK6Q66WYA3KHFAGWRZXM", "length": 3255, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे\nवर्षे: ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nहान झ्हांग्दी चीनच्या सम्राटपदी.\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १४:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/gadchiroli-district-collector-planted-paddy-in-the-field-srk-94-2525117/", "date_download": "2021-09-22T23:35:32Z", "digest": "sha1:UI7UCTQ2V6AGWHSBMEV2HFJ4U7HJE25C", "length": 12963, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gadchiroli-District Collector planted paddy in the field srk 94 | गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, ��०२१\nगडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी\nगडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी\nशेतीमधील उत्पन्न वाढीसाठी यांत्रिकीकरणाला स्विकारण्याचे केले आवाहन\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जावून दिले प्रोत्साहन\nगडचिरोली: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला सुरूवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे ,असे आवाहन शेतकऱ्यांना केले.\nपरंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हाअधीक्षक, कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना बांधावर जावून दिले प्रोत्साहन\nजिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले. कृषी विभागाने नियोजन व मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येत्या काळात जिल्ह्यातील रब्बी मधील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात ४० मशीन घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन १०० एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/arrest-sambhaji-bhide-till-march-26-otherwise-we-will-organise-march-in-mumbai-said-prakash-ambedkar/", "date_download": "2021-09-22T23:54:27Z", "digest": "sha1:DZUKO55V5XGFQS3MJQWHUWTNMZWMHYAL", "length": 17737, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Arrest Sambhaji Bhide till march 26 otherwise we will organise march in mumbai said prakash ambedkar | २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज ��िल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\n२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.\nमिलिंद एकबोटेंना अटक झाली असली तरी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अजून अटक झालेली नसल्याने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे प्रचंड मोर्चा काढू असा थेट इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.\nमिलिंद एकबोटे यांना आधीच १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nपवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी स्पष्ट कराव : नारायण राणे\nपवारांनी नेमका आताच आरक्षणाबाबतचा मुद्दा का उपस्थित केला आणि दुसरं म्हणजे शरद पवारांना मराठा आरक्षण नको आहे का ते त्यांनी आधी स्पष्ट कराव असं नारायण राणे म्हणाले.\nमराठयांच्या शौर्यामुळेच भारताचं आजच स्वरूप : देवेंद्र फडणवीस\nमराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा महत्वाचा असून त्यावर सरकार कडून कार्यवाही सुध्दा सुरु आहे. सरकार त्यावर न्यायालयात सक्षमपणे आपले काम करत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सन्मान सोहळ्यात उपस्थितांना संबोधताना केले.\nपवारांच्या विदर्भ संदर्भातील विधानावर श्रीहरी अणे संतापले.\nकालच्या मुलाखती दरम्यान विदर्भ संद���्भातील शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे विदर्भवादी नेते श्रीहरी अणे संतापले आहेत.\nरोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का \nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आधी रतन खत्री कडे कामाला होते का असा टोला राज ठाकरे यांनी सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.\nपुण्यातील भीमा-कोरेगांव घटना आणि राज ठाकरेंचे अप्रतिम व्यंगचित्र\nराज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे भीमा-कोरेगांव घटनेचे मार्मिक वर्णन आणि वस्तुस्तिथी समोर आणली.\n२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले\nगुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर���वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/26/battling-cancer-delhi-auto-driver-daughter-battling-cancer-provides-food-to-slum-kids/", "date_download": "2021-09-23T00:29:44Z", "digest": "sha1:XEJGFWOVC2BZGQLIMD2LU2WSBOEYMKUG", "length": 8331, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कर्कग्रस्त महिला दररोज शेकडो गरीब मुलांचे भरते पोट - Majha Paper", "raw_content": "\nकर्कग्रस्त महिला दररोज शेकडो गरीब मुलांचे भरते पोट\nआयुष्य जगाताना आपण कसे जगतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. आयुष्य जगाताना आपण जे कार्य करतो, त्याद्वारेच मनुष्याची ओळख होत असते व त्यानेच तो महान बनतो. मनुष्याचे हेच कार्य इतर लोकांसाठी प्रेरणास्रोत बनते. काहीसे असेच काम दिल्लीच्या आंचल शर्मा करत आहेत.\nआंचल यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. सध्या आंचल शर्मा कॅन्सरशी लढा देत आहेत. मात्र कॅन्सर झाला म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा त्या इतरांना आनंद देत आहेत. आंचल दिल्लीच्या रं��पुरी भागातील 100 ते 200 गरीब मुलांना दररोज जेवण देतात. कोणत्याही औषधांपेक्षा गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्यासाठी चांगला उपचार ठरत आहे.\nआंचलला घरगुती हिंसा, फसवणूक आणि छोट्या बहिणीची हत्या अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागलेले आहे. यानंतर 2017 मध्ये त्यांना तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले.\nमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आंचलचे वडिल ऑटो चालक होते. काही लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्या आयुष्याची संपुर्ण कमाई एका ठिकाणी गुंतवले. मात्र गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे आंचलच्या आईला कारखान्यात काम करावे लागले. मात्र त्यांचीही नोकरी गेल्या. या सर्व गोष्टींमुळे आंचल आणि त्यांच्या भावाला शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. एका मित्राने आंचलला रिअल इस्टेटमध्ये एजेंटचे काम लावले, मात्र तेथेही त्यांची 2.5 लाख रूपयांना फसवणूक झाली.\nआंचल एकेदिवशी उपचार घेऊन परत येत असताना, त्यांना ट्रॅफिक सिग्नलवर एक लहान मुलगा भिक मागताना दिसला. त्या मुलाला पैसे देण्याऐवजी ढाब्यावर घेऊन गेल्या. मात्र त्या मुलाचे कपडे पाहून ढाब्याच्या मालकाने जेवण देण्यास नकार दिला. तेव्हापासून त्या दररोज घरून जेवण बनवून आणतात व रंगपुरी येथील मुलांना देतात.\nआंचलने यासाठी ‘मील ऑफ हॅप्पीनेस’ नावाचा एनजीओ देखील सुरू केला आहे. त्यांचे स्वप्न आहे की, दरदिवशी 5000 गरीब मुलांना जेवण द्यावे. यासाठी त्या क्राउंड फंडिग देखील करत आहेत. आंचल यांच्या या प्रयत्नांना मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ‘निडर हमेशा’ या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-10-september/", "date_download": "2021-09-23T00:38:52Z", "digest": "sha1:Z553AS65DLQBGEFLD4CJDJYZQ63C2X34", "length": 9932, "nlines": 172, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१० सप्टेंबर दिनविशेष - 10 September in History - MPSC Today", "raw_content": "\nबसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 10 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १० सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\nनारायण गंगाराम सुर्वे – कवी\n२००१ : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.\n१९९६ : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा. द. सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर\n१९६७ : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.\n१९४३ : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.\n१९३९ : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८४६ : एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९४८ : भक्ती बर्वे – अभिनेत्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)\n१९१२ : बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती (मृत्यू: ७ जून २००२)\n१८८७ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (मृत्यू: ७ मार्च १९६१)\n१८७२ : के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३��� पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१९६४ : श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक (जन्म: \n१९२३ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७)\n१९०० : रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक (जन्म: \n< 9 सप्टेंबर दिनविशेष\n11 सप्टेंबर दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/india-vs-england-ishant-sharma-wife-pratima-singh-share-kl-rahul-athiya-shetty-photo-mhsd-585461.html", "date_download": "2021-09-22T23:37:20Z", "digest": "sha1:FIPQQ3HK2P6SXDVYZCP2D7QXIWHVQBW5", "length": 5325, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इशांत शर्माच्या पत्नीमुळे फुटलं केएल राहुल-आथिया शेट्टीचं बिंग! – News18 Lokmat", "raw_content": "\nइशांत शर्माच्या पत्नीमुळे फुटलं केएल राहुल-आथिया शेट्टीचं बिंग\nइशांत शर्माची (Ishant Sharma) पत्नी प्रतिमा सिंगने (Pratima Singh) केएल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टीसोबतचा (Athiya Shetty) एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.\nविराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली 5 टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, यासाठी टीम इंडिया सराव करत आहे. (Photo: Pratima singh instagram )\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) आणि इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना 20 दिवसांची विश्रांती देण्यात आली. या कालावधीमध्ये खेळाडू बायो-बबलच्या बाहेर आले आणि त्यांनी कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय केली. याचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माची (Ishant Sharma) पत्नी प्रतिमा सिंग हिनेही एक फोटो शेयर केला. (pc: kl rahul instagram)\nप्रतिमाने शेयरने केलेल्या या फोटोमुळे आथिया शेट्टी (Atiya Shetty) केएल राहुलसोबत असल्याचं स्पष्ट होत आहे. सुनिल शेट्टीची मुलगी आथिया आणि केएल राहुल रिलेशनशीपमध्ये असल्याचा चर्चा बराच काळ सुरू आहेत, पण या दोघांनीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. (pc: kl rahul instagram)\nयाआधी केएल राहुल आथियाचा भाऊ अहानसोबत इंग्लंडमध्ये दिसला होता, पण राहुल आणि आथियाचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.\nप्रतिमाने फोटो शेयर करताना बॉलिवूड चित्रपट विजयपथचं गाणं क���प्शनमध्ये लिहिलं आहे. राहों मे उनसे मुलाकात हो गई.... असं कॅप्शन प्रतिमाने या फोटोला दिलं. यावर कमेंट करताना केएल राहुलने हार्ट इमोजी पोस्ट केली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5732", "date_download": "2021-09-22T23:52:53Z", "digest": "sha1:EZKVOQLOEO422WAVEUYQWEKAOBW4GI4Y", "length": 5148, "nlines": 34, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "दौंड तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली, ग्रामीण भागात 11 तर शहरात 6 रुग्ण", "raw_content": "\nदौंड तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली, ग्रामीण भागात 11 तर शहरात 6 रुग्ण\nविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :\nदौंड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढणे ही चिंतेची बाब असून लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,\nआज दिनांक 25/2/21 रोजी एकूण 96 लोकांची covid antigen test करण्यात आली\nत्यांचा अहवाल खालील प्रमाणे\nपुरुष 9,आणि महिला 5 असे रुग्ण आढळल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली,तर ग्रामीण भागात तीन रुग्ण सापडल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी माहिती दिली आहे, कोरोना विषयी भीती बाळगण्यापेक्षा काळजी घेणे ही काळाची गरज असून जनतेने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे यावर उत्तम पर्याय आहे, असे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, तर तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीं केस पेपर वर आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर व्यवस्थित लिही त नसल्यामुळे आम्हाला पॉझिटिव रुग्णां पर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत असल्याची खंत डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केली.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5733", "date_download": "2021-09-23T00:03:31Z", "digest": "sha1:TF6OZWZCPT7FS7SG7YHZ4EKROU5UYCQR", "length": 8333, "nlines": 35, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "विद्यालयातील विद्याथ्याची गळफास घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nविद्यालयातील विद्याथ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nशेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण\nयेथील आबासाहेब काकडे कनिष्ठ विद्यालयाच्या अकरावीच्या विद्यार्थ्याने विद्यालयाच्याच क्लास रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली आहे. येथे आत्महत्ये बद्दल तर्कवितर्क चर्चिले जात असून अद्याप निश्चीत कारण समजू शकले नाही\nआदेश विजय म्हस्के (वय १८, रा. पवारवस्ती) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो याच विद्यालयात अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता . त्याने विद्यालयाच्या रिकाम्या वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. सकाळी अकरावीच्या वर्गात विद्यार्थी आले असता खिडकीतून शेजाराच्या रिकाम्या वर्गात छताच्या पाईपला तो गळफास घेवून लटकलेल्या स्थितीत आढळला .\n.विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. सहा. पो. नि. सुजित ठाकरे, पो. उप निरीक्षक सोपान गोरे, पो. ना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी घटनास्थळी दाखल होत मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांसमक्ष पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.\nआदेश काल बुधवारीच , \"मी दोन- तीन दिवस शाळेत येणार नाही अशी शिक्षकाची परवानगी घेऊन येतो \" असे आईस सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो लवकर घरी परत आला नसल्याने आई, लक्ष्मीबाईने त्याचा सर्वत्र शोध घेतला . अखेर रात्री ११ वाजता शेवगाव पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.याबाबत मयताचा चुलत भाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांनी आज पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली असून\nआदेश आत्महत्या करण्यासाठी तेथे कसा गेला , गळफासासाठी त्याने वापरलेली ओढणी कोणाची, त्याने स्वतः आत्महत्या केली\nतेथे कसा गेला , गळफासासाठी त्याने वापरलेली ओढणी कोणाची, त्याने स्वतः आत्महत्���ा केली की कोणी आत्महत्या करण्यासाठी त्यास भाग पाडले या सर्व बाबी पोलिस तपासत आहेत .\nया घटने बाबत शेवगाव चे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांचेशी अनेकदा संपर्क संपर्क होवु शकला नाही. ते नगरला असल्याचे समजले . तर उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे औरंगाबादला उच्चन्यायालयात होते . त्यांनी आल्यानंतर माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असे सांगितले .\nआदेश हा एकलकोंडा होता .कोणाशीही मिसळत नव्हता . अशी माहिती त्याच्या आईने दिली . सध्या त्याचीआई अधिक बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मानसिक असंतुलानातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्याने ओढणीही घरूनच नेली होती ......अभिषेक बाबर\n( हे . कॉ . शेवगाव पोलिस ठाणे .तपासी अधिकारी )\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A5%B2%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE", "date_download": "2021-09-23T00:37:30Z", "digest": "sha1:KHXRDP5WVKLI2WIW4R4KFROQJWHZ4SNC", "length": 4437, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ली अॅब्सोलम - विकिपीडिया", "raw_content": "\n(चार्ली ॲब्सोलम या पानावरून पुनर्निर्देशित)\nचार्ल्स आल्फ्रेड ऍब्सोलम (जून ७, इ.स. १८४६ - जुलै ३०, इ.स. १८८९) हा इंग्लंडकडून एक कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८४६ मधील जन्म\nइ.स. १८८९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5734", "date_download": "2021-09-23T00:15:39Z", "digest": "sha1:WUBUJJYDEHLRFTKTN24I65OWEVQULKOR", "length": 5694, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "घरगुती गॅस आणखी 25 रुपयांनी महागला, महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ", "raw_content": "\nघरगुती गॅस आणखी 25 रुपयांनी महागला, महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ\nअनुदानित इंधन आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व श्रेणींसाठी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गुरुवारी सिलिंडरमागे 25 रुपयांनी वाढवण्यात आली. नैसर्गिक वायूच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ होत असताना या महिन्यात पाठोपाठ झालेली ही तिसरी दरवाढ आहे.\nया वाढीमुळे, दिल्लीत 14.2 किलोग्रॅम वजनाचे सिलिंडर सध्याच्या 769 रुपयांऐवजी 794 रुपये झाली असल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसह सर्व श्रेणींकरता ही वाढ लागू झाली आहे.\nस्वयंपाकाचा गॅस एकाच दरात, बाजारभावाने देशभर उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांना सरकार थोडी रक्कम अनुदान म्हणून देते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दरवाढीमुळे महानगरे आणि मोठय़ा शहरांमध्ये हे अनुदान नाहीसे झाले आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये ग्राहकांना काहीही अनुदान मिळत नाही आणि सर्व एलपीजी ग्राहकांना बाजारभावाने 794 रुपये मोजावे लागतात. डिसेंबरपासूनच गॅसच्या किमती वाढत असून, तेव्हापासून सिलिंडरमागे 150 रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किमती फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा 4 तारखेला 25 रुपयांनी, तर 15 तारखेला 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता किंमतीत आणखी वाढ झाल्याने एकाच महिन्यात घरगुती गॅसची किंमत 100 रुपयांनी वाढली आहे.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://suhas.online/2012/08/20/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1/?replytocom=3494", "date_download": "2021-09-23T00:30:53Z", "digest": "sha1:W64SR4AGKNQZSSBLKXTRXSMQB3AG3JHK", "length": 29360, "nlines": 404, "source_domain": "suhas.online", "title": "अवचितगड…. – मन उधाण वार्याचे…", "raw_content": "\nअनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पार भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो…. केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार. मग हो-नाही करत आदल्यारात्री सकाळी अवचितगड करतोय असे नक्की झाले. 🙂\nभल्यापहाटे ४:०७ ची गाडी पकडून दादर मग कुर्ला आणि मग पनवेल असे पोचलो. पनवेलहून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी पकडली. गाडी नेहमीप्रमाणे भारतीय वेळेनुसार अर्धा तास तास उशिरा आली. प्रचंड गर्दी होती. आता मला ��ाण्याचा कंटाळा आला होता, कसे तरी वाट बघत उभा होतो. एकदाची गाडी आली आणि धडपडत गाडीत चढलो. बसायला काही मिळणार नाही याची शास्वती असल्याने, आपला भर आणि भार दोन्ही पायावर राहणार, याची मानसिक तयारी केलेली होती. गाडीत उभं राहून पायाची पार वाट लागली. दोन दिवस झोप न झाल्याने मी जमेल तिथे, “डोळे मिटण्याचा” असफल प्रयत्न करत होतो…पण गाडीत भाजीवाले, चिक्कीवाले, वडेवाले आणि चहावाले दर दोन मिनिटांनी येऊन ओरडत होते. साधारण १०:१५ ला रोह्याला उतरलो आणि रिक्षा करून पिंगळसई गावी पोचलो.\nगडावर बघण्यासारखे जास्त काही नाही. अवचितगड करण्याचे मुख्य कारण म्हणजे, जुलै महिन्यात झालेलं दुर्गसंवर्धन कार्य. ह्यावेळी पनवेल येथील दुर्गमित्र, ह्या सह्याद्रीप्रेमींनी एक अभूतपूर्व काम केले. १५० फुट खोल दरीत पडलेली २ टन वजनाची तोफ गडावर सुखरूप आणून ठेवली. रोह्याच्या निसर्गभ्रमण ह्या ग्रुपने ती तोफ आहे त्याच दरीत एका ठिकाणी, सुखरूप हलवून ठेवली होती. पण सह्याद्रीचे हे वैभव तिथे खितपत पडून राहू नये, आणि गडाला एकेकाळी मजबुती देणाऱ्या तोफेला गडावर आणणे गरजेचे होते. ते कार्य दुर्गमित्र संस्थेने हिमतीने करून दाखवले. ( बातमी )\nगडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो. माझं डोकं दोन दिवस जागरण झाल्याने गरगरत होतं, तरी ��स्तेकदम करत गडावर पोचलो. 🙂 🙂\nसाक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.\nमाझी तब्येत ठीक नसल्याने आधी फोटो काढत नव्हतो, मग दीपकने शाब्दिक सत्कार केल्यावर राहवले नाही 😉\nहे घ्या काही फटू 🙂 🙂\n१. गावात पोचताच ही स्वच्छ पाण्याची विहीर दिसली, आत डोकावून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. दीपक साहेबांनी सुचवलेली पोज..\n९. हेच ते वैभव जे दरीत पडलेलं होतं…\n१०. पाण्याच्या टाक्या..एकूण ६ आहेत आणि सगळ्या टाक्या भरल्याशिवाय पाणी बाहेर पडत नाही अश्यारीतीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. पिंगळसईच्या देवीची घुमटी असलेल्या पहिल्या टाक्यात थोडं जास्त पिण्यायोग्य पाणी आहे… बारा महिने पाणी उपलब्ध असते.\n१६. दक्षिणेकडे असलेल्या बुरुजावर असलेला शिलालेख – श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा\n१७. मेढा गावाच्या दिशेने असलेल्या छोट्या बुरुजा आधी ही तोफ आहे. बाजूनेचं चोर दरवाजा आहे, जो पूर्णपणे बंद आहे..\n१९. भगव्यासोबत तिरंगा ..\n२१. कुठल्या मार्गाने खाली उतरावे, ह्यावर झालेलं चर्चासत्र (मागे दरी आहेचं) 😉\n२२. गडाचा नकाशा आणि सोबत सगळ्यांच्या सह्या..\nगडाचे वैभव परत आणण्यासाठी केलेली मेहनत…. (साभार भूषण आसबे)\n– प्रचि 1,2,6,8,14,16 साभार अर्चना\n– प्रचि २३ धुंडीराज\n– प्रचि २२ आणि आयडियाची कल्पना दीपक परुळेकर (ब्लॉग – मनाचे बांधकाम)\nअवचितगडकोकणकोकण रेल्वेगड संवर्धन मोहीमट्रेकतोफदुर्गमित्रपावसाळापिंगळसईभटकंतीरायगडरोहाशिलालेख\nपुस्तक परिचय स्पर्धा २०१२\nपेपर मधे ती तोफ वर चढवल्याची बातमी वाचली होतीच. ट्रेक मस्त झालेला दिसतोय. पण फक्त ५ जण्स्नेहल नी दांडी मारली का\nहो अगदी वेळेवर ठरल्याने सगळ्यांना नाही जमलं. पुढल्यावेळी भेटूच 🙂 🙂\nफोटो आणि वर्णन मस्तच….. रोह्याला उतरल्याचे सांगून आज किती ब्लॉगर्स मला आठवणींच्या राज्यात पाठवत आहेत 🙂 …. दिवा- सावंतवाडी आणि तिच्यातली गर्दी भयकंर अनूभव आहे ना….\nतोफेबद्दलची माहिती नव्हती… ती दिल्याबद्दल आभार रे\nबाकि दीपकने सुचवलेली पोज घेतलेला फोटू मस्तच….\nहो ..गाडीची गर्दी महाभयानक होती 😉\nखूप खूप आभार गं 🙂 🙂\nमस्त रे.. फोटु छान आहेत. ट्रेक छानच झालेला दिसतो. माहिती ही छान दिली आहे.\nयप्प… ट्रेक मस्त झाला. आभार रे 🙂 🙂\nमस्त… Photos छान आहेत. 🙂\nधन्स गं 🙂 🙂\nधम्माल ट्रेक रे भाउ \nअरे नागेश सॉरी तुला यायला जमलं नसतं ना\nपुढल्यावेळी पुण्याच्या जवळपासचा ट्रेक असल्यावर तुला नक्की कळवेल मी..\nयप्प धम्माल ट्रेक 🙂 🙂\nधन्स रे भावा 🙂\n साष्टांग दंडवत रे बाबा त्या लोकांना \nयेस्स … 🙂 🙂\nट्रेक आणि विहिरीचा फोटो एकदम जबरी भावा\nखूप खूप आभार रे 🙂 🙂\nफोटोज अतिशय सुंदर आहेत आम्ही केलेल्या कार्याची आपण नोंद घेतली या बद्दल आभारी आहोत\nसर्वप्रथम तुझे ब्लॉगवर स्वागत. तुम्ही केलेल्या कार्याला तोड नाही. तुमचे कार्य असेच सुरु राहू द्यात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙂 🙂\nखूप खूप आभार 🙂 🙂\nझकास फोटू आणि झकास ट्रेक\nब्लॉगवर स्वागत. मला नक्की आवडेल ह्या अनमोल कार्यात मदत करायला. मला नक्की कळवावे.\nमला अरे तुरे केलेले आवडेल… आणि चांगल्या गोष्टींचे कौतुक नाही करायचे तर कोणाचे करायचे\nतोफेची बातमी , सचित्र अविचीत गडावरील लेख सारे कसे एकदम एकदम बहारदार आहे.\nखूप खूप आभार 🙂 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स - मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\nमहाराजांचा दक्षिण दिग्विजय ...\n\"आजच्या\" गणेश मंडळाची सभा....\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणीं���ा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/price-onion-parner-three-thousand-rupees-344373", "date_download": "2021-09-22T23:48:35Z", "digest": "sha1:EFESMNCMCDBKKU2BFRAUC5NEDVV3BBSF", "length": 25440, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पारनेरमध्ये कांदा झाला लाल, मिळाला तीन हजारांचा भाव", "raw_content": "\nआता मात्र कांद्याचे बाजार हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. कारण सध्या इतर कोणतेच पीक शेतक-यांच्या हातात नाही.\nपारनेरमध्ये कांदा झाला लाल, मिळाला तीन हजारांचा भाव\nपारनेर ः सद्या कांदा चांलगाच लाच होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दीड महिन्यानंतर तब्बल सहापटीने कांद्याच्या बाजार भावात वाढ झाली. काल (ता. 9 ) पारनेर बाजार समिती आवारात एक नंबर कांद्यास तब्बल तीन हजार रूपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला.\nअद्यापही शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने कांदा उत्पदक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nबाजार समितीच्या आवारात तब्बल सुमारे 13 हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. मोठ्या प्रमाणात कांदा आवक होऊनही चांगल्या प्रतीच्या प्रथम क्रमांकाच्या कांद्यास 30 रूपये प्रती किलोचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे कां���ा उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत.\nअद्यापही तालुक्यातील शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा शिल्लक आहे. तसेच सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडही सुरू आहे. त्यामुळे तेही शेतकरी समाधानी झाले आहेत.\nहेही वाचा - तलाठी भरतीला मिळाला ग्रीन सिग्नल\nकोरोनाच्या महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बाजार समित्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार तब्बल अडीच महिने बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर बाजार समितीत कांद्याच्या जाहीर लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे बाजारभाव थेट पाच ते सात रूपये प्रतिकिलो इतके घसरले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्या मध्ये शेतक-यांचा लागवडीचा खर्चही वसुल होत नव्हता.\nआता मात्र कांद्याचे बाजार हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. कारण सध्या इतर कोणतेच पीक शेतक-यांच्या हातात नाही.\nमध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात बाजार भाव कमी झाले होते. त्या वेळी बाजार समित्या बंद होत्या. कांद्याचा मोठा ग्राहक हा हॉटेल व्यावसायीक आहे. हॉटेल बंद असल्याने हॉटेल व्यावसायीकांची मागणीही पुर्णपणे थांबली होती. त्या मुळे कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती.\nकांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो ती निर्यात सुद्धा मध्यंतरी बंद होती. त्यामुळे बाजारभाव एकदम कमी झाले होते. अाता सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे कांद्यास पुन्हा एकदा चांगले बाजार मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.\nपारनेर बाजार समितीमधील कांद्यास कर्नाटक व इतर राज्यातूनही व्यापा-यांची मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सध्या बाहेरील राज्यातील व्यापारीही कमी प्रमाणात कांदा मागणी करीत आहेत. लवकरच ही मागणी सुरळीत होऊन बाजारभाव अाणखी वाढतीलय शेतक-यांनी घाई करू नये. शेतात परस्पर कांदा विक्री करू नये. फसवणुक होण्याची शक्यता असते.\n-प्रशांत गायकवाड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना क���न्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जा��ा\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्���ा रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/mumbai-news-manoj-panchal-story-91961", "date_download": "2021-09-22T23:31:15Z", "digest": "sha1:CUNE5HQ3WW7WS6ZWLQIDZNEUFHFQU7BK", "length": 25352, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रेरणादायी मनोजची सामाजिक \"जाणीव'", "raw_content": "\nप्रेरणादायी मनोजची सामाजिक \"जाणीव'\nमुंबई - स्वतः अनाथाश्रमात वाढलेल्या मनोज पांचाळचा आजवरचा प्रवास आणि अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. तरुण वयात वेगळे काही करण्याची ऊर्मी असते. नेमक्या याच वळणावर मनोजने आगळीवेगळी सामाजिक \"जाणीव' निर्माण करून माणुसकीची हाक दिली आणि हातही. अलीकडे आपल्या नात्याच्या, जवळच्या माणसांना अनाथाश्रमात किंवा स्मशानात सोडून येणारी माणसे पाहिली की मनोजसारखे काम करणाऱ्या अनेक हातांची गरज आहे, याची खात्री मनोमन पटते.\nमूळचा नांदेडमधील छोट्याशा गावातील असलेला मनोज मुंबईत नोकरीसाठी आला; पण त्याची वाट इतरांसारखी सरधोपट नव्हती. मनोज ऑफिसला जाताना आजूबाजूला जेव्हा म्हातारी, आजारांनी ग्रासलेली, रस्त्यावर बेवारशासारखी हिंडणारी, कुठेतरी नजर लावून आडोशा कोपऱ्यात खितपत पडलेली ज्येष्ठ मंडळी दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि अशा माणसांना घरातून जेवण नेऊन द्यायला मनोजने सुरवात केली. काही काळानंतर त्याने आपल्या या समाजकार्यात मित्रपरिवार जोडला. \"जाणीव' नावाचा आश्रम सुरू केला आणि माणुसकीची जाणीव करून देणाऱ्या समाजकार्याला सुरवात केली.\nडोंबिवलीतील पूर्वेला मानपाडा महामार्गाजवळ सोनारपाडा भागातील माळरानावरील जागेत \"जाणीव' आश्रम वसला आहे. ही जागा आता ज्येष्ठांचे आपुलकीचे घर झाली आहे. मनोजची पत्नी आणि दोन मुलेही याच आश्रमात आजी-आजोबांसोबत राहून त्यांची सेवाशुश्रुषा करतात. त्यांना जशी गरज असेल तशी आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना वाचायला पुस्तके, वर्तमानपत्रे दिली जातात. सकाळी नियमित योग करवून घेतला जातो. त्यांच्यासाठी आश्रमाच्या बाजूला मोकळी जागासुद्धा फेरफटका मारण्यासाठी राखून ठेवली आहे. इथे राहणाऱ्या आजी-आजोबांची मोफत सोय केली जाते.\nआश्रयदाता आणि प्रेरक वक्ता\nमनोजने \"जाणीव आश्रमा'सोबतच अचिव्हर्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना करून समाजकार्यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. डॉक्टर, पोलिस, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक व्याख्याने तो देतो. जीवन किती सुंदर आहे, हे तो त्यांना पटवून देतो. समुपदेशन करतो. वंचित घटकांच्या मुलांसाठी तो शैक्षणिक उपक्रम राबवतो. निराधार वृद्ध, आदिवासी, तृतीयपंथी, विनाकारण कारागृहात कैद असलेल्या व्यक्तींसाठी तो गेले पाच वर्षे निष्ठापूर्वक सामाजिक कार्य करीत आहे. या कामासाठी त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत. मनोजचे कार्य फक्त मुंबईपुरते मर्यादित नसून महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यभर पसरले आहे.\nलहान असता���ा रस्त्यावर, बसस्थानकात आजी-आजोबांचे होणारे हाल मी पाहिले होते. मला त्या वेळेस त्यांच्यासाठी खूप काही करायचे होते; पण ते जमले नाही. कारण मी शाळेत होतो. पण त्या वेळेस ठरवले की जेव्हा मी माझ्या दोन वेळच्या भाकरीची सोय करीन, तेव्हा अशा आजी-आजोबांसाठी काम करीन, ज्यांच्या आयुष्याची फरपट होत आहे त्यांच्यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून मी हे सामाजिक कार्य करत आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल��याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/ruler-are-on-the-top-in-leave-taking-97436/", "date_download": "2021-09-23T00:25:04Z", "digest": "sha1:VPPLDFYRDCE4O22TFUO6I6RHYUQOIKAQ", "length": 13128, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दांडीबहाद्दरांमध्ये सत्ताधारीच आघाडीवर! – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nयुवक काँग्रेसच्या जडणघडणीत खासदार राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे आवर्जून सांगणारे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव विधिमंडळाच्या कामकाजात मात्र सहभागीच होत नसल्याचे विधिमंडळ संक्षिप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे.\nयुवक काँग्रेसच्या जडणघडणीत खासदार राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे आवर्जून सांगणारे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव विधिमंडळाच्या कामकाजात मात्र सहभागीच होत नसल्याचे विधिमंडळ संक्षिप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कळमनुरीचे आमदार राजीव सातव केवळ दोन दिवस उपस्थित होते, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील केवळ तीन दिवसच हजेरी लावली. अधिवेशनादरम्यान एवढी अनुपस्थिती का, असा प्रश्न सातव यांना विचारला असता या अधिवेशनात मी निश्चितपणे उपस्थित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. अर्थात, हे सर्व चित्र हिवाळी अधिवेशनाचे असले, तरी विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात तरी यात सुधारणा होणार काय, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.\nमराठवाडय़ातील बहुतांश आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्यांची उपस्थितीही चांगली होती. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची मागील अधिवेशनातील उपस्थिती ३३ टक्के होती. हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी ९ दिवस हजेरी लावली. त्यांची उपस्थिती ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचली. नेहमीप्रमाणे अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांनी १०० टक्के हजेरी लावली.\nया अधिवेशनादरम्यान उस्मानाबादचे आमदार ओम राजेनिंबाळकर, रावसाहेब अंतापूरकर, सुधाकर भालेराव, संजय जाधव, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही १० दिवस पूर्ण वेळ कामकाजात सहभाग नोंदविला. सिंचन घोटाळा व मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीवर डिसेंबरच्या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली होती. त्यातही या सदस्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, सत्ताधारी गटातील बहुतांश आमदारांनी काही दिवस दांडय़ा मारणेच पसंत केले.\nलातूरचे आमदार अमित देशमुख ४ दिवस गैरहजर होते, तर कन्नडचे हर्षवर्धन जाधव केवळ ३ दिवसच अधिवेशनादरम्यान उपस्थित राहिले. ज्या सत्ताधारी नेत्यांचे नाव मोठे, त्यांनी अधिवेशनादरम्यान दांडय़ा मारल्याचेच चित्र उपस्थिती अहवालावरून दिसून येत आहे. केंद्रातील युवक काँग्रेसच्या कामात व्यस्त असल्याने काही वेळा अनुपस्थित राहावे लागते. मात्र, चालू अधिवेशनात सहभागी झालो असल्याचे आमदार सातव यांनी आवर्जून सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/26/3-years-ago-it-could-barely-walk-now-humanoid-robot-atlas-is-doing-gymnastics/", "date_download": "2021-09-23T00:01:35Z", "digest": "sha1:WDMNWWH55SPJ5B6JKK56FG3P2DR4WF4F", "length": 6613, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हा रोबाट पाहून बसणार ���ाही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास - Majha Paper", "raw_content": "\nहा रोबाट पाहून बसणार नाही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास\nतंत्र - विज्ञान, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अमेरिका, जिम्नॅस्टिक्स, बॉस्टन डायनामिक्स, रोबोट / September 26, 2019 September 26, 2019\nअमेरिकेची इंजिनिअरिंग आणि रोबोटिक्स डिझाईन करणारी कंपनी बॉस्टन डायनामिक्स ही वेगवेगळे रोबोट तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. आता या कंपनीने एटलास रोबोट तयार केला आहे. या एटलास रोबोटचे वैशिष्ट्य म्हणजे हा मनुष्याप्रमाणे चालतो, धावतो आणि पायऱ्या चढता. एवढेच नाही तर हा एटलास रोबोट जिम्नॅस्टिक्स देखील करतो. कंपनीने युट्यूबवर अपलोड केलेल्या 38 सेंकदाच्या व्हिडीओमध्ये हा एटलास रोबोट प्रोफेशनल जिम्नॅस्टिक्सप्रमाणे कलाबाजी करताना दिसत आहे. या रोबोटची उंची 4 फुट 9 इंच आहे तर वजन 176 पाउंड्स आहे. ज्याप्रमाणे हा रोबोट जिम्नॅस्टिक करतो, ते शिकायला एखाद्या मनुष्याला कितीतरी वर्ष ट्रेनिंग घ्यावी लागेल.\nकंपनीने या एटलासमध्ये नवीन ऑप्टिमायजेशन एल्गोरिद्मचा वापर केला आहे, ज्याच्या मदतीने रोबोट अशाप्रकारची अवघड कामे करू शकतो. कंपनीनुसार, या एटलास रोबोटचा सक्सेस रेट 80 टक्के आहे.\nयुट्यूबवर या रोबोटचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही तासातच 1.5 मिलियन लोकांनी बघितला आहे, तर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. युजर्सनी लिहिले की, आता मानवाचा काळ संपत आला असून, रोबोट आणि मशिन्सचा काळ सुरू झाला आहे.\n2017 मध्ये अल्फाबेटकडून जापानच्या सॉफ्टबँकने बॉस्टन डायनामिक्स कंपनी खरेदी केली आहे. या कंपनीने याआधी स्पॉट, वाइल्डकॅट आणि बिगडॉग नाव असलेले चार पायांचे रोबोट्स देखील बनवले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/06/bjp-faces-new-controversy-by-distributing-anti-coronary-literature/", "date_download": "2021-09-22T23:05:59Z", "digest": "sha1:WAY3UZVB7V5BLZGV4TD5J65E3QEIRZHY", "length": 8779, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनारोधक साहित्य वाटप करुन भाजपने फोडले नव्या वादाला तोंड - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनारोधक साहित्य वाटप करुन भाजपने फोडले नव्या वादाला तोंड\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, भाजप / April 6, 2020 April 6, 2020\nमुंबई : देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना देखील भाजपने आपल्या प्रचाराची संधी गमावलेली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईतील रिक्षाचालकांना भाजपच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत भाजपप्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर वाटण्यात आले. या वस्तूंचे वाटप भाजपचे आमदार आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि रिक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफात शेख यांच्या हस्ते करण्यात आले. आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांची नावे देखील या मास्कवर आहेत. त्यामुळे यावर आता राजकीय क्षेत्रात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nमास्क लावणे, ग्लोव्हज घालणे आणि सॅनिटायझरचा वापर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे. याचे पालन मुख्यतः जे इतर नागरिकांच्या जास्त संपर्कात येत आहेत, त्यांनी करणे अत्यावश्यक आहे. मुंबईमधील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यांना आज भाजपप्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.\nआज भाजपचा 40 वा स्थापना दिवस आहे. याच निमित्ताने भाजपचे आमदार आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांच्या हस्ते मुंबईतील गरीब रिक्षाचालकांना मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वस्तूंचे वाटप करणे एकप्रकारे चांगली गोष्ट असली तरी यातून भाजपने प्रचार केल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा सर्वोतोपरी मदत करत असताना, भाजपने या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही.\nयाआधी देखील असाच प्रकार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीच्या वेळीही घडला होता. भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांचा फोटो या मदतीची पाकिटांवर छापण्यात आला हो��ा.\nकोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. गरीबांना मास्क किंवा ग्लोव्हज सारख्या वस्तूही विकत घेता येत नसल्यामुळे रिक्षाचालकांना या वस्तूंचे वाटप करुन हा सामाजिक कार्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसेच केंद्राच्या जीआरप्रमाणे रिक्षाचालकांना राज्याने देखील पाच किलो धान्य द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/will-raj-thackeray-and-bjp-turn-allies-read-inside-story-502340.html", "date_download": "2021-09-23T00:21:35Z", "digest": "sha1:CRKOZIKO7JAH3W75LDJOAOHQWJQU6A75", "length": 24841, "nlines": 304, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय युती होणार की नाही युती होणार की नाही मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतच्या त्यांच्या भूमिकांचे व्हिडीओ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे-भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. पण, त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, तरीही भाजप-मनसे युती होणार की नाही झाली तर ती केवळ मुंबईपुरतीच असेल की नाशिक आणि पुण्यातही होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. (Will Raj Thackeray and BJP turn allies झाली तर ती केवळ मुंबईपुरतीच असेल की नाशिक आणि पुण्यातही होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. (Will Raj Thackeray and BJP turn allies\nराज यांच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाटलांकडे\nराज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी र���ज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं. मनसेसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मनसे आमचा शत्रू पक्ष नाही. पण त्यांचे विचार आणि भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं पाटील म्हणाले होते. भाजपला भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव मान्य नाही. मनसेने त्यांची भूमिका बदलायला हवी. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदुत्वाद स्विकारला आहे. पण त्यांनी मूळ भूमिका बदलली असती तर विचार केला असता. पण आज युतीची कोणतीही चर्चा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याच्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यातच आता भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे. भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असं मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.\nमुंबईत ताकद, पण नगरसेवक एकच\nमुंबईत मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या लाखालाखाच्या सभा होतात. मात्र, गेल्या दोन पालिका निवडणुकांपासून मनसेचा मतदानाचा टक्का कमी झाला आहे. तसेच त्यांची नगरसेवकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. या महापालिकेत मनसेचे एकूण 7 नगरसेवक होते. मात्र, ���्यातील सहा नगरसेवकांचा एक गट शिवसेनेला जाऊन मिळाला. या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेत मनसेचा एकच नगरसेवक आहे. भाजपचे 83 नगरसेवक आहेत. त्यामुळे युती झाल्यास जागा वाटपात मनसेच्या वाट्याला अत्यल्प जागा येऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.\nमुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल\nसमाजवादी पक्ष – 6\nनाशिक महापालिकेत महापौर बसविणाऱ्या मनसेची सध्या नाशिकमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. नाशिकमध्ये सध्या मनसेचे फक्त सहा नगरसेवक आहेत. पालिकेत भाजपची सत्ता असून भाजपचे 65 नगरसेवक आहेत. मनसे आणि भाजपची नाशिक महापालिकेत यापूर्वी युती झाली होती. त्यावेळीही मनसेचा परप्रांतियांचा मुद्दा होताच. तरीही भाजप-मनसेची युती झाल्यानंतर त्याचं भाजपला राजकीय नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे यावेळी मनसे-भाजप नाशिकमध्ये पुन्हा एकत्र येणार का याबाबतची सर्वांचीच उत्सुकता लागली आहे.\nनाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल\nपुणे पालिकेत एकूण 164 सदस्य आहेत. पुणे पालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता आहे. पालिकेत भाजपचे 99 तर मनसेचे फक्त 2 नगरसेवक आहे. म्हणजे पालिकेत मनसेचं अस्तित्व जवळ जवळ नसल्या सारखं आहे. मात्र, पुण्यात मनसेची व्होटबँक मोठी आहे. ही व्होटबँक विखूरलेली आहे. त्यामुळे भाजप-मनसेची युती झाल्यास त्यांचं राष्ट्रवादीला सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.\nपुणे महापालिका पक्षीय बलाबल\nठाण्यात एकही नगरसेवक नाही\nठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्षात आहे. तर, 131 सदस्य संख्या असलेल्या पालिकेत भाजपचे 23 नगरसेवक आहेत. मात्र, ठाण्यात ताकद असूनही पालिका निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. ठाणे पालिकेत मनसे आणि भाजपची युती झाल्यास पालिकेची सत्ता खेचून आणण्यात या युतीला यश येऊ शकते, असं जाणकार सांगतात.\nराज ठाकरेंचा मलाही फोन, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा\nउर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला…\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटील���\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराष्ट्रीय 7 hours ago\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSpecial Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा\nनाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nSpecial Report | महंत गिरींच्या मृत्यूमागे आनंद गिरीचा हात\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्ह���तंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-22T22:58:25Z", "digest": "sha1:7QIF72EIPAQJ7LPL3PIYKRA6V6W5P2GS", "length": 9889, "nlines": 114, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग - DNA | मराठी", "raw_content": "\nसिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग\nसिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग\nपुणे – भारतात कोरोनापासून वाचवण्यासाठी निर्माण केली जाणारी लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड लस सुरुक्षित आहे.\nज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. तर कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.\nकोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. दरम्यान लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे.\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nमिळालेल्या माहितीनुसार ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.\nतसंच सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सुद्धा माहिती समोर आली आहे.\nरोहित पवार यांनी दिला राज्य सरकारला घरचा आहेर\n23 एप्रिल पासून राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा\nरेखा जरे हत्याक��ंड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/01/13/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE/", "date_download": "2021-09-22T23:09:17Z", "digest": "sha1:3X3LBB2G5HBBHVRLUB26AKHJNSP5H3GW", "length": 7631, "nlines": 132, "source_domain": "konkantoday.com", "title": "इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याचीऊर्जा मंत्र्यांची कबुली – Konkan Today", "raw_content": "\nHome राष्ट्रीय बातम्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याचीऊर्जा मंत्र्यांची कबुली\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याचीऊर्जा मंत्र्यांची कबुली\nकृषीपंपासह इतर वीजग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठी सुमारे ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार औद्योगिक-व्यावसायिक वीज ग्राहकांवर पडतो. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याची कबुली देत राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास हे दर कमी होणे शक्य आहे. त्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाईंसह राज्य मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.\nPrevious articleराज्यात गेल्या पाच दिवसांपासून १८३९ पक्ष्यांचा मृत्यू\nNext articleफेसबुकवरून मैत्री करून विदेशी महिलेने दापोलीतील एकाला घातला ११लाख६० हजार रुपयांचा गंडा\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशरद पवार हे देशाचे नेते -खासदार संजय राऊत\nगीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे\nहसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या\nसंजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/heatlh/know-some-food-items-to-avoid-tiredness-after-workout-mham-584349.html", "date_download": "2021-09-23T00:25:37Z", "digest": "sha1:6FZIO6OVO3E5PXWFTGUM2VXQJAJLP7UP", "length": 17173, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Workout नंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो? 'या' पदार्थांचं सेवन करा आणि थकवा दूर करा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपा��\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nWorkout नंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो 'या' पदार्थांचं सेवन करा आणि थकवा दूर करा\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले होते 'हे' तीन शब्द\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\n PMC बँकेसह महाराष्ट्रातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर पोलिसांच्या जाळ्यात\nWorkout नंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो 'या' पदार्थांचं सेवन करा आणि थकवा दूर करा\nआज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं सेवन करून तुम्ही फिट राहू शकता\nमुंबई, 25 जुलै : जगभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव असल्यामुळे सध्या अनेकजण घरूनच काम करत आहेत. मात्र घरून काम करताना काही आजार होऊ नये म्हणून अनेकजण फिटनेस (Fitness) फ्रिक बनून जिम (Gym) आणि वर्कआउट (Workout) करत आहेत. मात्र वर्कआउट केल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो किंवा अशक्तपणा जाणवतो. यामागे अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं सेवन करून तुम्ही फिट राहू शकता आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.\nचॉकोलेट आवडत नाही अशी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर जर कोणी चॉकलेट खाण्यास सांगितलं तर आपण नक्कीच खाऊ. पण हॉट चॉकलेटमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. दररोज वर्काउटनंतर हॉट चॉकलेटचं सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो. तसंच चॉकलेटमुळे ताण कमी होण्यास मदत होते.\nतुळशीच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, मँगनीज, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला वर्काउटनंतर शक्ती मिळते. तसंच यामुळे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते.\nजर का तुम्ही वजन कमी करण्यासोबतच अनेक प्रकारचे गंभीर आणि तीव्र आजारांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर तुम्हाला आपल्या डाएटमध्ये भाताऐवजी ब्लॅक क्विनोआ जरूर समाविष्ठ करणं आवश्यक आहे. क्विनोआ हे केवळ चवीचा नाहीतर आरोग्याचा खजिना आहे. जे शाकाहारी लोकं चवदार आणि निरोगी अन्नासाठी तळमळत असतात. त्यांच्यासाठी ब्लॅक क्विनोआ सर्वांत चांगला पर्याय आहे.\nतयार करण्यासाठी सोपं आणि सर्वात हेल्दी असा कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे सूप. वर्कआउटनंतर कुठलाही सूप पिणं महत्वाचं आहे. सूपमध्ये असलेल्या भाज्यांमुळे आणि यातील गुणधर्मांमुळे शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. तसंच सर्दीपासून बचाव करण्यासाठीही सूप पिणं फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर सूप नक्की प्या.\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\nIPL 2021, MI vs KKR : रोहित-हार्दिक कोलकात्याविरुद्ध खेळणार का नाही\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\n'सर्व धर्म सम भाव'चा संदेश देत Sara Ali Khanने काश्मिरमधून शेअर केले PHOTO\nविंडिजला 2 T20 World Cup जिंकवून देणारा खेळाडू भ्रष्टाचारात अडकला, ICC ची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5736", "date_download": "2021-09-23T00:37:50Z", "digest": "sha1:I4SBT2N7PAMRNQWODBMI2VQ3MEBCJ532", "length": 7479, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "मंत्री व त्य���ंचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप.. दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करावे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदची मागणी", "raw_content": "\nमंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप.. दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करावे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदची मागणी\nरांझा पाटील प्रवृत्तीच्या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यावा लागणार -अॅड. गवळी\nअहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असून, त्यांच्यावर दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.\nमहाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायदा 1988 चा भंग करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गहिनीनाथ गड या दोन्ही ठिकाणी दोन मंत्र्यांनी मोठ्या संख्येने अनुयायी जमा करून मत गंगोत्री प्रदूषित केली. या मंत्र्याविरोधात महिलांवर अन्याय, अत्याचार केल्याचा आरोप आहे. अशा मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची व या मंत्र्यांनी देखील न्यायालयाच्या चौकशीला तोंड देण्याची गरज होती. न्याय मंदिरात निर्दोष असल्याचे सिध्द होणे जनतेला अपेक्षित होते. मात्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव एकत्र करून बडवे-पुजारी यांच्या मदतीने स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा घाट या मंत्र्यांनी घातला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.कौरव सभेत द्रोपदीचे वस्त्रहरण झाले. सध्या लोकशाहीत अनेक महिलांचे प्राणहरण होत आहे. अशा वेळी रांझा पाटील प्रवृत्तीच्या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अशा मंत्र्यांमुळे लोकशाहीची मत गंगोत्री प्रदूषित होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर देखील लोकशाही वांझोटी ठरत असून, सर्वसामान्य जनता न्याय, हक्क व विकासापासून वंचित राहत असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.\nसाई ���ंस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.creativosonline.org/mr/25-jquery-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%B0.html", "date_download": "2021-09-22T23:06:45Z", "digest": "sha1:SAAZYMPYLFY4GBHBR7A3CVM42VRKRNYU", "length": 10891, "nlines": 150, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "25 jQuery स्लाइडर्स | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nजेक्यूरीचा सर्वात नेत्रदीपक उपयोग आणि स्त्रोत निर्माते त्यांचे प्लगइन आणि ट्यूटोरियल तयार करण्यासाठी या लायब्ररीचा पूर्ण फायदा घेतात यात काही शंका नाही, जे सहसा उच्च प्रतीचे असतात आणि ते आम्हाला आमच्या वेबसाइटवर साधे रुपांतर करण्याची परवानगी देतात.\nउडीनंतर, jQuery वर आधारित 25 ट्यूटोरियल आणि प्लगइन आहेत जे आम्हाला आमच्या वेबसाइटवर एक असामान्य सहजतेने स्लाइडर तयार करण्यास अनुमती देतील, दोन वेळा कोडच्या ओळींसह आणि बर्याच वेळा.\nसीएसएस आणि jQuery सह सुंदर Appleपल-शैली स्लाइडशो गॅलरी\nसीएसएस आणि jQuery सह स्वयंचलित प्रतिमा स्लायडर\nJQuery सह पॅनिंग स्लाइडशो सजीव करा\nएक स्लीक ऑटो-प्लेइंग वैशिष्ट्यीकृत सामग्री स्लायडर तयार करणे\nथ्रेडलेस शैलीची टी-शर्ट गॅलरी कशी तयार करावी\nएक साधी आयट्यून्स-सारखी स्लायडर कशी तयार करावी\nJQuery UI सह सामग्री स्लाइडर बनवित आहे\nJQuery UI वापरून वैशिष्ट्यीकृत सामग्री स्लायडर तयार करा\nवंडरफुल जेफ्लो प्लगइन वापरणे\nJQuery सह सामग्री स्लायडर तयार करा\nJQuery सह आकार बदलणारा प्रतिमा ग्रिड तयार करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » तंत्रज्ञान » Javascript » 25 jQuery स्लाइडर\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n4 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nते माझ्यासाठी उत्कृष्ट आहेत, विशेषत: स्वयंचलित आहेत. ब्लॉग मनापासून घ्या.\nछान संकलन, आम्ही ते आमच्या आवडीमध्ये जोडले. धन्यवाद\nडिजिटल प्रिंटिंगला प्रतिसाद द्या\nखूप चांगले स्लाइडर परंतु माझ्या मते सर्वोत्तम म्हणजे निव्हो आणि ऑटोमॅटिक इमेजेन रोटेटर आहेत, अनेकांशी विवादास्पद विवाद आहेत परंतु त्रासदायक आयई 6 मध्ये देखील दुसरा रन परिपूर्ण आहे\nजेव्हियर व्लास्क्झ यांना प्रत्युत्तर द्या\nमला अनीथिंगस्लाइडरचा प्रयत्न करायचा होता पण मला ते खूपच गुंतागुंतीचे वाटले आणि मुख्य मुद्दा म्हणजे तो ie6, ie7 वर खूपच चालतो आणि कधीकधी ie8 वर क्रॅश होतो\nजेव्हियर व्लास्क्झ यांना प्रत्युत्तर द्या\n40 ट्रेंडेन्स रेस्टॉरंट वेबसाइट्स\nवर्डप्रेससाठी 40 भव्य प्रीमियम थीम्स\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/srigonda-police-now-keep-a-close-watch-on-wedding-ceremonies/", "date_download": "2021-09-22T23:25:50Z", "digest": "sha1:GERVOKH6IGW5O3HCMJIHNBJDRGCLBMMP", "length": 13146, "nlines": 117, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "लग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजर", "raw_content": "\nलग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजर\nलग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजर\nश्रीग��ंदा :- राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शासनाने बऱ्याचदा नियमावली जाहीर केली आहे. परंतु लोक सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ हे करोना विषाणुच्या प्रसाराची मुख्य ठिकाणे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.त्यामुळे लग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजरआहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.\nकोरोना उर्फ कोविड -१९ रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक नियम जाहीर केल्या असून यामध्ये लग्न मंडपांमध्ये दिवसभरासाठी पोलिस कर्मचारी तैनात करणे व कार्यक्रमास ५० पेक्षा जास्त अतिथी आढळल्यास आयोजकांविरूद्ध घटनास्थळीच कारवाईचा समावेश आहे.अहमदनगर जिल्ह्याला तसेच श्रीगोंदा तालुक्याला लागून असलेल्या पुणे व सोलापूर तसेच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही आठवड्यांत कोविड -१९ प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे आणि कडक निर्बंध जाहीर करण्यात आला आहे.\nविधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र …\nदररोज, ३५ हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासन लोकांच्या हालचालींवर बंधने आणेल किंवा अंशत: लॉकडाउन लागू करेल अशी चर्चा सुरू झाली होती. तरी सोमवारी जिल्हाधिकार्यांनी सांगितले की आता नव्याने आळा घातला जाणार नाही परंतु आधीच अस्तित्त्वात असलेले निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे सांगितले.भोसले म्हणाले की, लग्न समारंभात काळजी घेणे गरजेचे आहे तालुक्यातील काही लग्न कार्यालयात गेल्या आठवड्यात ४४ विवाह समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे, याठिकाणी स्थानिक पोलिस बारीक लक्ष ठेवतील.\nशिवसेना राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरून नाना पटोले झाले नाराज \nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nतालुक्यातील सर्व कार्यालयाची पोलिसांकड��न तपासणी\nअहमदनगर जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक अंमलबजावणीचे आदेश जारी केले असून याच माध्यमातून श्रीगोंदा पोलिसांनी तालुक्यातील विविध मंगल कार्यालय हॉल आदींची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरु केली आहे ज्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक आढळतील त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे.\nअशोक चव्हाण यांनी त्यांचा अभ्यास किती कच्चा आहे, हेच दाखवून दिले – प्रवीण दरेकर\nकोरोनामुळे शनिअमावस्या यात्रा रद्द शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला निर्णय\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या गाडीला अपघात\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/ncp-many-will-kneel-post-rural-district-president-nanded-news-362812", "date_download": "2021-09-22T23:35:03Z", "digest": "sha1:TBRHNPBU33VXVI7OMGO562N6WRXCYCM7", "length": 28961, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्हामध्ये आशादायी चित्र आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, पक्षासाठी वेळ देणारा, प्रत्येक निवडणुक ही अस्त्विाची निवडणुक आहे, हे समजून पुढे जाणारा व राजकीय क्षमता असलेल्या सर्वसमावेशक अशा निष्ठावान व्यक्तीमत्वाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nराष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय\nनांदेड : मागील तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता प्रत्येक तालुकानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात आपले म्हणणे मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये प्रमुख आठ जण इच्छुक आहेत. या आठ इच्छुकांचा अहवाल पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी यावर अंतिम निर्णय घेतील.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्हामध्ये आशादायी चित्र आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, पक्षासाठी वेळ देणारा, प्रत्येक निवडणुक ही अस्त्विाची निवडणुक आहे, हे समजून पुढे जाणारा व राजकीय क्षमता असलेल्या सर्वसमावेशक अशा निष्ठावान व्यक्तीमत्वाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस प��्षाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nशरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता नांदेड जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक अविनाश आदिक आणि रविंद्र तौर यांनी दि. 20, 21 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयामध्ये तालुकास्तरावर जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकून घेतले. तर दि. 22 ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकून लेखी स्वरूपात मागण्या स्वीकारल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षनिरीक्षक अविनाश आदिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे. त्यादृष्टीने आगामी काळात या जिल्ह्यामध्ये निर्णय घेतले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम आणि नांदेड जिल्ह्याचे पक्षाचे प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर या ज्येष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील संपुर्ण अहवाल सुपूर्द केला जाईल. त्यानंतर संघटनात्मक पदासंदर्भात निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. तर पक्षनिरीक्षक रविंद्र तौर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. ग्राऊंड लेव्हलपर्यंत पक्षाचे संघटन वाढविले जाईल, असेही त्यांनी सांगितले\n.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारी निरीक्षक जयप्रकाश दांडेगावकर, पक्ष निरीक्षक रविंद्र तौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा नांदेड ग्रामीण प्रभारी अध्यक्ष डॉ. सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील यांची उपस्थिती होती.\nनांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नांदेडला विधीमंडळामध्ये, शासकीय समित्यामध्ये स्थान दिले जाईल. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेतली जाईल, असेही पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी सांगितले.\nयापुर्वी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभव होते\nनांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात होत्या. आमदार व पक्षाची ताकद वेगळी होती. सध्याही स्थानिक संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी पुढील काळामध्ये योग्य पद्धतीचे नियोजन केले जाईल, यापुर्वी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभव होते. ते परत मिळवण्यासाठी व योग्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निर्णय घेतले जातील, आम्ही कमी आहोत म्हणणार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास तपासावा असे एका प्रश्नाला उत्तर देताना नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्ष���केने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केले��्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/wedding-was-built-bridge-waingange-river-295761", "date_download": "2021-09-23T00:02:10Z", "digest": "sha1:C32WD4DHGURBTGU632RA4S6K7X2ZE3X2", "length": 26260, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video दोन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या एका लग्नाची अनोखी गोष्ट... वाचाच", "raw_content": "\nदोन्ही कुटुंबीयांनी 19 मे रोजी वधू गीतांजलीच्या घरी लिखितवाडा घोट येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधूकडील मंडळीनी लग्नाची परवानगीदेखील घेतली होती. पण, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याकरिता वराकडील मंडळींना परवानगी मिळाली नाही.\nVideo दोन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या एका लग्नाची अनोखी गोष्ट... वाचाच\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : 29 मार्च रोजी त्यांचे लग्न होणार होते. पत्रिका छापून आल्या. सारी तयारीही झाली. पण, कोरोना आला अन् सरकारने टाळेबंदी लावली. स्थिती सामान्य होईल. त्यानंतर लग्न करू, असे ठरले. मात्र, टाळेबंदीचा चौथा टप्पा लागू झाला. त्यामुळे आहे, त्या परिस्थितीत विवाहबंधनात अडकण्याचे ठरविले. काल मंगळवारी (ता. 19) लग्न झाले. वधूच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून लग्नासाठी परवानगी मिळाली. वराला मिळाली नाही. मग काय वर-वधू आपापल्या पाच नातेवाइकांना घेऊन आंतरजिल्हा सीमेवर पोहचले आणि वैनगंगा नदीच्या पुलावरच लग्नगाठ बांधली.\nचंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर येथील रसिकांत नेवारे वनविभागात रोजंदारीवर काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. घरी तो आणि त्यांचे वडील. वडील शेती करतात तर रसिकांत वनविभागाच्या कामावर. घर सांभाळणार कुणी नाही. त्यामुळे यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट लिखितवाडा येथील गीतांजली राऊत हिच्याशी त्याचा विवाह ठरले.\n29 मार्च रोजी होणाऱ्या या लग्नाची तयारी पूर्ण झाली. पत्रिकाही वाटून झ��ल्या. पण, या शुभकार्यात कोरोनाचे विघ्न आले. आज-उद्या कोरोनाचे वादळ शांत होईल यानंतर लग्न करू असा त्यांचा विचार झाला. दुसरीकडे टाळेबंदीचे टप्पे वाढतच गेले. शेवटी दोन्ही कुटुंबीयांनी 19 मे रोजी वधू गीतांजलीच्या घरी लिखितवाडा घोट येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधूकडील मंडळीनी लग्नाची परवानगीदेखील घेतली होती. पण, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याकरिता वराकडील मंडळींना परवानगी मिळाली नाही.\nगावाकडे जायला निघाले होते आजोबा, वाटेत घडले असे काही की...\nपरंतु यावर मार्गही निघाला. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर लग्न करण्याबाबत दोन्ही कुटुंबीयांचे एकमत झाले. वर आणि त्याचे पाच नातेवाईक गणपूरवरून वैनगंगा नदीपुलावर पोहचले. हा नदीपूल जिल्हासीमेवर आहे. गावात लग्नाची तर परवानगी घेतली होती. परंतु जिल्ह्याची सीमा गाठण्यासाठी होणारा अळथळा लक्षात घेता गीतांजलीने तीही परवानगी जिल्हा प्रशासनाकडून मिळविली. त्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकासह गडचिरोली जिल्ह्यातून सीमेवर पोहचली.\nवैनगंगा नदीपुलालगत शिवमंदिर आहे. याच ठिकाणी हे दोघेही सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे विवाहाबंधनात अडकले. मोबाईलवर मंगलाष्टके वाजविण्यात आली आणि उपस्थितांनी अक्षतांचा वर्षाव केला. सकाळी अकरा वाजता वधूच्या घरी होणारा हा विवाह सायंकाळी साडेसहा वाजता गडचिरोली-चंद्रपूर आंतरजिल्हा सीमेवर पार पडला. विवाहासाठी मोजकीच मंडळी असल्याने सामाजिक अंतरही राखण्यात आले. विवाहानंतर रसिकांत गीतांजलीला घेऊन गणपूरला पोहचला. वधूचे नातेवाईक घोट लिखितवाड्याला रवाना झाले.\nपरिस्थितीवर मात करीत पुढे निघायचे\nकोरोनाने समाजात झालेले बदल भीतीदायक आहेत. मात्र, परिस्थितीवर मात करीत पुढे निघायचे हा संदेश आम्ही या विवाहाद्वारे दिला आहे.\n- रसिकांत नेवारे, नवरदेव, गणपूर\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनव��भागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दा���िन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार�� (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/bjp-mla-ashish-shelar-criticized-mahavikas-aghadi-government-over-electricity-bills-decision-news-updates/", "date_download": "2021-09-23T00:05:05Z", "digest": "sha1:XYOEMQP25BYUZ7JEXIWXZPP4PARGCIT5", "length": 24424, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "…तशीच बनवाबनवी ‘सरासरी राज्य सरकारने’ वीज ग्राहकांसोबत ही केली – आ. आशिष शेलार | ...तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली - आ. आशिष शेलार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Mumbai » …तशीच बनवाबनवी ‘सरासरी राज्य सरकारने’ वीज ग्राहकांसोबत ही केली – आ. आशिष शेलार\n...तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली - आ. आशिष शेलार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 10 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १८ नोव्हेंबर: वीज बिलाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून सूट किंवा वीजबिल माफी मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.\nदरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत आणि थेट उर्जामंत्र्यांवर निशाणा साधत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. ठाकरे सरकारच्या काही निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, “सरासरी” विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी “सरासरी राज्य सरकारने” वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल\n“सरासरी” विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली\nतशीच बनवाबनवी “सरासरी राज्य सरकारने” वीज ग्राहकांसोबत ही केली.\nवाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..\nअनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल\nमागील बातमी पुढील ब��तमी\nअवास्तव वीज बील आकारणीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा वीज कंपन्यांना झटका देणार\nराज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.\nगेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यायला तयार नाही\nरयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत प्रहार केला आहे.करोना संकटाच्या काळात शेतकरी आणि कामगारांचे कंबरडेच मोडले. गेले काही महिने अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात असलेल्या या वर्गाला १०० टक्के वीजबिलमाफी देऊन खरंतर आधार देण्याची गरज होती मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या राज्यातील महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, असे नमूद करत विरोधात असताना वीजबिल माफ करा, असे म्हणत शेतकरी व कामगारांबाबत कळवळा दाखवत होता मग आता सत्तेत आल्यावर काय झाले, असा सवालच खोत यांनी केला.\nठाकरे सरकारकडून ग्राहकांना शॉक | कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही\nराज्यातील तमाम ग्राहकांना भरमसाट वीज बिलावरून मोठा शॉक लागला आहे. कारण अनेक आंदोलनं होऊन देखील महाविकास आघाडी सरकारने सामान्य ग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत वीजबिल भरा असंच म्हटलं आहे. कारण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच याबाबत माहिती दिली आहे.\nमनसे कार्यकर्ते वीज कंपन्यांविरोधात हात सोडण्याच्या आधीच मंत्रालयात तातडीची बैठक\nराज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.\nमनसेने अवाजवी वीज बिलं माफ करण्याची मागणी केंद्राकडे करावी - ऊर्जामंत्री नितीन राऊत\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.\nमहावितरणला मनसे झटका | मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले\nमहावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टे��स\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/akashwani-pune-kendra/?vpage=4", "date_download": "2021-09-23T01:26:13Z", "digest": "sha1:F6WIUSFVZFTYC6SBJZTSGPGVV7DJOWNI", "length": 17687, "nlines": 189, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आकाशवाणी पुणे केंद्र – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 22, 2021 ] जैसे ज्याचे कर्म तैसे\tकथा\n[ September 22, 2021 ] मज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 22, 2021 ] ब्रह्म मुहूर्त\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] जागतिक अल्झायमर दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] आंतरराष्ट्रीय शांतता दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\tललित लेखन\n[ September 21, 2021 ] गायक पं. जितेंद्र अभिषेकी\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] ज्योतिषी शरद उपाध्ये\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] दुःख स्वीकारावे स्वानंदे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 20, 2021 ] गाळलेल्या जागा\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 20, 2021 ] मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)\tअध्यात्मिक / धार्मिक\nOctober 2, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\n२ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.\nगेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे… \nसुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली.\nआकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक पुणे आकाशवाणीवर वर्षी येत असतात.\nमराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते,पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहास���वरील कार्यक्रम, असे वैविध्य असते.\nसामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत,पालखीवर दरवर्षी “पायी वारी पंढरीची “ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.\nया वर्षी पुणे आकाशवाणीने “निवेदक आपल्या भेटीला” या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते.\nयात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.पुणे आकाशवाणीचा ब्लॉगदेखील आहे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\n2 Comments on आकाशवाणी पुणे केंद्र\n6-1-2021 रोजी प्रसारित नाती जोपासताना या विषयावर डॉ प्रतिभा देशपांडे आणि डॉ संजीवनी रहाणे यांचा कार्यक्रम झाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का\n22-2-2021 रोजी यांची मुलाखत झाली “जयश्री देशपांडे” कोरोना काळात बंद असतांना वृद्ध मंडळींना डबे पोहचवून त्यांची काळजी घेणे,,, हवं नको ते पाहणे तर यांचा पण फोन नंबर मिळावा ही अपेक्षा\nआकाशवाणी च्या नंबरवर कॉल केला होता पण अजून काही रिप्लाय नाही मिळाला…\nआकाशवाणी पुणे केंद्रावरून सादर झालेली पु.लं. च्या भाषणाच्या pen drive मिळतात काय\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली ���ेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nपुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\nगायक पं. जितेंद्र अभिषेकी\nअमर चित्रकथाकार अंकल पै\nज्येष्ठ कवी वसंत बापट\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-11-january/", "date_download": "2021-09-23T00:21:53Z", "digest": "sha1:MN6X3SEKTYAFYGEKDSTPJT4ROJ4FYFHK", "length": 12265, "nlines": 181, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "११ जानेवारी दिनविशेष - 11 January in History - MPSC Today", "raw_content": "\n११ जानेवारी दिनविशेष – 11 January in History\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 11 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही ११ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n२००१ : एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n२००० : छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना\n१९९९ : ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी\n१९८० : बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.\n१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.\n१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.\n१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले\n१९२२ : मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.\n१७८७ : विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९५५ : आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका\n१९४४ : शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार\n२००८ : य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)\n२००८ : सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)\n१९९७ : भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)\n१९८३ : घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)\n१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)\n१९५४ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)\n१९२८ : थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)\n१८५९ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५)१८५८ : श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)\n१८१५ : जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन\n२००८ : य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)\n२००८ : सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)\n१९९७ : भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)\nभबतोष दत्ता – अर्थतज्ञ\n१९८३ : घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)\n१९६६ : स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर ���ास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)\n१९५४ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)\n१९२८ : थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)\n< 10 जानेवारी दिनविशेष\n12 जानेवारी दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\n१५ फेब्रुवारी दिनविशेष – 15 February in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.the-marathi.com/realme-has-announced-the-launch-date-of-its-realme-x7-in-marathi/", "date_download": "2021-09-23T00:55:48Z", "digest": "sha1:ZIVYPANQVHSW5XXX4ZNDEA64CNLRRZDI", "length": 7634, "nlines": 97, "source_domain": "www.the-marathi.com", "title": "Realme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच.. - THE मराठी", "raw_content": "\nRealme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच..\nRealme ने आपल्या Realme X7 series स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे. ही series लाँच करण्यासाठी कंपनी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.\nयासंदर्भांत Realme ने एक teaser विडिओ Youttube वर पोस्ट केला आहे, या मालिकेत दोन फोन असतील Realme X7 आणि Realme X7 Pro, हे दोन्ही हँडसेट 5G असतील.\nई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर आगामी series ची ऍड आधीपासूनच टाकण्यात आली आहे. फ्लिपकार्ट पेज म्हणते की ही जोडी Flipkart-exclusive असेल कारण त्यांना ‘Flipkart Unique’असे बोले जाईल.\nरियलमीच्या अधिकृत वेबसाइटसह ई-कॉमर्स साइटद्वारे डिव्हाइसची खरेदी करता येईल आणि त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली गेली आहे.\nरिअलमीने आधीपासूनच सांगितले आहे की ते कमीतकमी एका हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 1200 series chipset वापरणार आहे.\nRealme X7 आणि Realme X7 Pro चीनमध्ये गेल्या वर्षी लाँच केले गेले होते.\nरियलमी X7 चा चिनी व्हेरियंट MediaTek Dimensity 800U SoC वर चालतो तर दुसरीकडे रीअलमे X7 Pro हा MediaTek Dimensity 1000+ चिपसेटवर चालतो.\nX7 ची बॅटरी 4,300mAh आहे, तर ‘प्रो’ मॉडेलमध्ये 4500 mAh बॅटरी आहे. दोन्ही स्मार्टफोन 65W अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंगसह आहेत.\nकॅमेर्यावर बोलायचे झाले तर, हँडसेट मागच्या बाजूला quad-camera सेटअप आहे आणि स्मार्टफोनच्या समोरच्या बाजूस sport punch-hole display आहे.\nचीनमधील Realme X7 ची किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी सुमारे 20,400 रुपये पासून सुरू होते.\nतर हा��-एंड 8 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत अंदाजे 27,100 रुपये आहे.\nह्यावरून असा अंदाज निघतो की भारतात Realme X7 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षाही कमी पासून सुरू होईल, जेव्हा फोन लाँच होईल तेव्हा सर्वात प्रथम आम्ही आपणास कळवू त्यासाठी आमच्या सोबत कायम राहा.\nफोनच्या अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा –\nआपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,\nआपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.\nआपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.\nआणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.\nवाचा आणि आनंदी रहा \nबिटकॉइनला अधिक सुरक्षित करणारी टेक्नॉलॉजी कोणती\nजगात याठिकाणी आहेत १०० पेक्षा जास्त जुळी मुले (Twins) ..\nशाकाहारी दूध म्हणजे काय ते कसे बनते\nक्रिप्टोकरन्सी इतकी ऊर्जा का वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/notice_category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-23T00:01:51Z", "digest": "sha1:4XCE5KBDQWDNZMO247ICM4XYOEGAO6UH", "length": 3929, "nlines": 93, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "जाहिरात | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nएआरटी विभागात कंत्राटी तत्वावर वैदयकीय अधिकारी भरती\nविभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक या संस्थेतील रिक्त पदे भरण्याबाबत\nविभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक या संस्थेतील रिक्त पदे भरण्याबाबत\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/home-remedies-dandruff-solution-use-neem-in-ways-to-keep-dandruff-away-from-hair-tp-583054.html", "date_download": "2021-09-22T23:26:37Z", "digest": "sha1:BHFGJMEAMF4UZESEDTNSTGT4WMUI7ORT", "length": 7367, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय – News18 Lokmat", "raw_content": "\n‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय\n‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय\nकडुलिंबाचा वापर करून देखील डोक्यातील कोंडा घालवात येतो.\nआयुर्वेदानुसार कडूलिंबाच्या पानांना (Neem Leaves) खूप महत्त्व आहे. केस आणि त्वचेच्या समस्या संपवण्यासाठी वापर करता येतो.\nदिल्ली, 24 जुलै : आयुर्वेदात कडुनिंबाच्या पानांचं (Neem Leaves) महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्वचेसाठीच नाही तर केसांच्या अनेक समस्या दूर (Reduce Skin & Hair Problem) ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. आजकाल डोक्यातील कोंडा (Dandruff Problem) केसांची सर्वात मोठी समस्या बनली आहे. जेव्हा स्कॅल्प खुप तेलकट बनतं (Oily Scalp) आणि त्वचेचे पापुद्रे निघू लागतात. तेव्हा केसात कोंडा वाढलेला असतो यामुळे केसांचं बरंच नुकसान होतं. केस चांगले दितन नाहीत आणि त्यामुळे केसांच्या मुळांना खाज सुटायला लागते.केसात कोंडा झाला की आपण कितीतरी उपाय करतो. कडुलिंबाचा वापर करून देखील डोक्यातील कोंडा घालवात येतो. वापराची पद्धत सर्वात आधी गॅसवर 1 लिटर पाणी उकळत ठेवा. पाणी गरम झालं की कडुनलिंबाची पानं घाला आणि गॅस बंद करा. रात्रभर असेच राहूद्या. सकाळी आंघोळ करताना या पाण्याने आपले केस धुवा. याचा नियमित वापर केल्याने कोंड्यामुळे येणारी खाज कमी होईल. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापर केल्यास काही आठवड्यात डोक्यातील कोंडाची समस्या पूर्णपणे नष्ट होईल. (हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे) हेयर पॅक कोंड्यासाठी कडूलिंबाचा पॅक खुप फायदेशीर ठरतो. पाणी गरम करून त्यात कडुलिंबाची पानं घाला आणि गॅस बंद करा. रात्रभर असंच राहूद्या. (मीरा कपूरचा आणखी एक व्हीडिओ Viral; योगा करताना स्वत:चीच केली पोलखोल) सकाळी या पानांची पेस्ट बनवून घ्या आणि या पेस्टमध्ये मध घालून आपल्या केसांच्या मुळांवर आणि केसांवर चांगलं लावा. 20-25 मिनिटांनी पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरा. कोंडीतून निघून जाईल. (या शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर) कडुलिंब आणि नारळाचं तेल ���ारळाचं तेल गरम करून त्यात कडुलिंबाची पानं घाला. मंद आचेवर 10-15 मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर त्यात एरंडेल तेल आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरू ठेवा. आठवड्यातून दोनदा आपल्या केसांवर आणि त्यांच्या मुळांवर चांगलं लावा आणि एका तासानंतर धुवा.\n‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5737", "date_download": "2021-09-22T22:43:30Z", "digest": "sha1:JGSJHTADVVKGMOV6RA2BD2MF4EJHZAFH", "length": 5966, "nlines": 27, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "श्रीगोंदा | जुगार अड्ड्यावर छापा", "raw_content": "\nश्रीगोंदा | जुगार अड्ड्यावर छापा\nश्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे, तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडुन ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली.\nबेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदीराचे बाजुस वडाचे झाडाखाली उघडयावर जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने छापा टाकला असता तेथे ५ जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८ हजार ७२० रुपये रोख रक्कम, जुगार साहित्य, तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पो. काँ. विकास कारखिले यांच्या फिर्यादीवरून रामनाथ कचरु मगर (वय २८) , भिवसेन दिलीप मगर (वय ३२), संतोष सुदाम मगर (वय ३८) वर्ष, उमेश दत्तात्रय गोंठे (वय ४३), राजु सर्जेराव साळवे (वय ३६) रा.कोडेगव्हाण यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पो.ना.संतोष गोमसाळे,पठारे ज्ञानेश्वर, पो.कॉ.रामदास भांडवलकर, गोरख गायकवाड,विकास कारखिले, विकास सोनवणे यांनी केली आहे .\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपि��परीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/story-corona-virus-prevent-possibility-spreading-delhi-primary-school-will-be-closed-till-31st-march-says-deputy-chief-minister-manish-sisodia/", "date_download": "2021-09-22T23:05:52Z", "digest": "sha1:RRR63Q4VCWOTHU2E22WVMCAZDYZ7XLOG", "length": 24204, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया | Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » India » Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया\nCorona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 व��्षांपूर्वी | By अमोल परब\nनवी दिल्ली: मनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, “31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत.”\nतत्पूर्वी इटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.\nदुसरीकडे, जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणूने भारतामध्येही शिरकाव केलाय. बुधवारी गुडगावमधील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप पेटीएम कंपनीचा एक कर्मचारी कोराना बाधित असल्याची पुष्टी झाली. कंपनीने एका परिपत्रकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची कोराना टेस्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. या प्रकारानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी दिली असून त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nCorona Virus: दिल्लीत सर्दीची तपासणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले...पण\nचीनमधील कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत या आजारामुळे तब्बल १५०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि हजारोंच्या संख्येने लोक पीडित आहेत. हुबेई प्रांतातील वुहान या भागात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील एक व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेजवळ केवळ १५ सेंकद उभा होता. आणि केवळ १५ सेंकदात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.\nCoronaVirus: घाबरून जाऊ नका...अफवा पसरवू नका\n‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर ��िश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना निर्धास्त राहण्याचं आवाहन केलं आहे.\nPaytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय\nइटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.\nVIDEO- चीन'मध्ये कोरोना बाधित किंवा संशयित नागरिकांना असं ताब्यात घेतलं जातं आहे\nचीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये याचा वेगाने प्रसार होतं असून चीन’मधील सरकारने बाधित किंवा संशयित नागरिकांना अक्षरशः रस्त्यावरून आणि घरातून खुचून घेऊन जाण्याचे प्रकार सुरु केले आहेत.\nइटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी करोनाची चाचणी केली का\nइटलीहून परत आल्यावर राहुल गांधींवर यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी काल म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे.\nकरोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल\nभारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्र���टिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/07/australia-players-sucked-up-to-virat-kohli-indian-cricketers-to-protect-ipl-deals-michael-clarke/", "date_download": "2021-09-22T23:09:26Z", "digest": "sha1:55KR4ARPT3QUXMECWFOPN5RHI4JAOCBA", "length": 7027, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "... म्हणून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू करतात कोहलीची चापलूसी - क्लार्क - Majha Paper", "raw_content": "\n… म्हणून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू करतात कोहलीची चापलूसी – क्लार्क\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / ऑस्ट्रेलियन क्रिकेट, भारतीय क्रिकेट संघ, मायकल क्लार्क, विराट कोहली / April 7, 2020 April 7, 2020\nऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आपल्या आयपीएलचा आकर्षक करार कायम ठेवण्यासाठी एवढे उत्सुक असायचे की, यामुळे ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघातील खेळाडूंना स्लेजिंग करणे टाळत असे व त्यांची चापलूसी करतात, असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केला आहे.\nक्लार्कच्या मते, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये अनेक अविस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. मात्र जेव्हाही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतात, तेव्हा त्यांचे लक्ष दरवर्षी होणाऱ्या आयपीएलवर असते.\nक्लार्कने बि�� स्पोर्ट्स ब्रेकफास्टला सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा स्थानिक पातळीवर आयपीएलच्या बाबतीत भारत आर्थिक बाजूने किती मजबूत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.\nमला असे वाटते की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि संभाव्यता इतर सर्वच संघ विरुद्ध वागले व भारताची चापलूसी केली. ते कोहली आणि इतर भारतीय संघातील खेळाडूंवर स्लेजिंग करण्यास घाबरत असे कारण त्यांना एप्रिलमध्ये त्यांच्यासोबत खेळायचे असते, असे मत क्लार्कने मांडले.\nक्लार्कच्या मते काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सने आपल्या मैदानावर असलेल्या व्यक्तीमत्वाशी तडजोड केली, जेणेकरून आयपीएल लिलावात टॉप-10 मध्ये आल्यानंतर ते कोहलीला स्लेजिंग करू शकत नाहीत.\nखेळाडूंचा व्यवहार असा असतो की, मी कोहलीला स्लेज करणार नाही. मला वाटते की माझी बंगळुरूच्या संघात निवड व्हावी. जेणेकरून मी सहा आठवड्यात 1 मिलियन डॉलर कमू शकतो, असे क्लार्क म्हणाला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/2-players-denied-to-play-against-israel-player-due-topalestine-israel-conflict-gh-584857.html", "date_download": "2021-09-23T00:23:00Z", "digest": "sha1:R3MI55JMEZMHGIXILDYA4QJDZQISUYQD", "length": 9135, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार – News18 Lokmat", "raw_content": "\nइस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार\nइस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार\nएका आठवड्याच्या कालावधीमध्येच दोन खेळाडूंनी इस्रायलचा ज्युडो खेळाडू टोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे.\nसध्या टोकियोमध्ये समर ऑलिम्पिक (Tokyo Summer Olympics 2020) स्पर्धा सुरू आहेत. ���धीच कोरोनामुळे उशिरा सुरू झालेल्या या स्पर्धांचं सुरळीतपणे आयोजन करणं हे जपानसमोरील मोठं आव्हान आहे. त्यातच, इस्रायल-पॅलेस्टाईनमधील राजकीय वादाचे (Palestine Israel conflict) पडसाद या खेळांदरम्यान दिसून लागले आहेत. एका आठवड्याच्या कालावधीमध्येच दोन खेळाडूंनी इस्रायलचा ज्युडो खेळाडू टोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्या आठवड्यामध्ये अल्जेरियाचा खेळाडू फेथी नौरीनने (Fethi Nourine) 73 किलो वजनी गटातील ज्युडो सामन्यांमधून (Olympic Judo matches) माघार घेतली होती. इस्रायलच्या टोहारसोबत त्याची मॅच असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. इस्रायल-पॅलेस्टाईन राजकीय वादामध्ये पॅलेस्टाईनला पाठिंबा (Palestine support) देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे नौरीनने त्यानंतर स्पष्ट केले होते. नौरीन म्हणाला होता, “मी ऑलिम्पिकसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. याठिकाणी येणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसंच माझंही आहे. मात्र, पॅलेस्टाईनचा प्रश्न ऑलिम्पिकच्या तुलनेत खूप मोठा आहे. मी नेहमीच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठामपणे उभा राहिलो आहे, आणि पुढेही राहीन. इस्रायल करत असलेल्या अत्याचारांविरोधात मी इथेही (ऑलिम्पिकमध्ये) बोलणार आहे. यामुळे मला ऑलिम्पिकमधून बाहेर काढलं तरीही चालेल. शेवटी देव सगळं पाहत आहे, आणि तो याची भरपाई नक्कीच करेल.” हे वाचा - विचित्र विकेटचं विचित्र सेलिब्रेशन, क्रिकेट मॅचचा असा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल नौरीनने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 साली टोकियोमध्येच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही (Tokyo world championship) टोहारविरद्ध होणाऱ्या सामन्यातून नौरीनने माघार घेतली होती. यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही नौरीन आपल्या मतांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने या प्रकरणाबाबत नौरीन आणि त्याच्या प्रशिक्षकाला निलंबित (Nourine suspended) केले आहे. यानंतर अल्जेरियाच्या ऑलिम्पिक समितीने त्यांना मायदेशी परत पाठवले आहे. गेल्या आठवड्यात नौरीनने सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर; आता या आठवड्यात सुदान देशाचा खेळाडू मोहम्मद अब्दुल रसूलनेही (Sudan Judo Player) टोहारविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. त्याने हा निर्णय का घेतला याबाबत मात्र अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेल�� नाही. तर दुसरीकडे, राऊंड ऑफ 16 मध्ये टोहार बुटबुलचा सामना कॅनडाच्या आर्थर मार्गेलिडन याच्यासोबत झाला होता. मात्र, यात टोहारला पराभव स्वीकारावा लागला. राजकीय गोष्टींचे पडसाद या आधीही खेळांवर पडले आहेत. ऑलिंपिकमध्ये पडलेल्या या पडसादांमुळे इतर खेळाडूही कदाचित माघार घेऊ शकतात.\nइस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास दोघांचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5738", "date_download": "2021-09-22T22:59:53Z", "digest": "sha1:NQ2OMPUXH2WN7NIOQDJUIU6MB3URINPF", "length": 4943, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "गरीब कष्टकरी महिलांना रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मोफत औषधांचे वाटप", "raw_content": "\nगरीब कष्टकरी महिलांना रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मोफत औषधांचे वाटप\nपुणे - रुग्ण हक्क परिषदेच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत महिलांची नियमित तपासणी करण्यात येते. शिवजयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट आणि ताडीवाला रस्ता भागातील महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये खूप हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपा अमोल देवळेकर यांनी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर पथकाने सर्व महिलांची आरोग्य तपासणी केली.\nया उपक्रमा अंतर्गत ज्या गरीब महिलांनी तपासण्या करून घेतल्या, त्यांच्यासाठी आज रक्त वाढीसाठीच्या, हिमोग्लोबिन वाढीसाठीच्या, कॅल्शियम आणि विटामिन ची एक महिना पुरतील अशी औषधे आज त्या भागात काम करणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या पदाधिकारी अनुप्रिता दीक्षित यांच्याकडे आज परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द केली. आम्हाला आशा आहे की पुढील काळात येथील सर्व माता भगिनींचे आरोग्य सुधारलेले असेल.\n- उमेश चव्हाण, संस्थापक - अध्यक्ष, रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-18-august/", "date_download": "2021-09-22T23:57:37Z", "digest": "sha1:6IRI453VRXNXTFRPPTOLWW2NMOGNZOC3", "length": 10046, "nlines": 175, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१८ ऑगस्ट दिनविशेष - 18 August in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 18 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १८ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n२००८ : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.\n२००५ : ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात\n१९९९ : कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\n१९४२ : शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.\n१९२० : अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१८४१ : जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nप्रीती जंघियानी – अभिनेत्री\n१९८० : प्रीती जंघियानी – अभिनेत्री\n१९६७ : दलेर मेहंदी – भांगडा गायक\n१९५६ : संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज\n१९३६ : रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर\n१९३४ : संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक\n१९२३ : सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)\nदलेर मेहंदी – भांगडा गायक\n१९०० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)\n१८८६ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)\n१८७२ : ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)\n१७३४ : रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)\n१७०० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२००८ : नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)\n१९७९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)\n१९९८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)\n१९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)\n१९४० : वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)\n< 17 ऑगस्ट दिनविशेष\n19 ऑगस्ट दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/drug-control-department-raids-in-mumbai-thane-4-arrested-a-minor-girl-was-also-taken-into-custody-128368901.html", "date_download": "2021-09-23T00:47:54Z", "digest": "sha1:INF74TYSF6EH7RFELYDFXUFRFGD2YEF3", "length": 4457, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Drug Control Department raids in Mumbai-Thane; 4 arrested, a minor girl was also taken into custody | अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई-ठाण्यात छापे; 4 अटकेत, एका अल्पवयीन मुलीलाही घेतले ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nछापे:अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई-ठाण्यात छापे; 4 अटकेत, एका अल्पवयीन मुलीलाही घेतले ताब्यात\nएनसीबीने शनिवारी सायंकाळी सुरू केलेली ही छाप्यांची कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरूच होती.\nअमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि ठाणे येथे तीन ठिकाणी छापे टाकून विविध अमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.\nएनसीबीन�� शनिवारी सायंकाळी सुरू केलेली ही छाप्यांची कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरूच होती. या कारवाईत एनसीबीने १६५ ग्रॅम मेफेड्रोन, एलसएडीचे २० ब्लाॅटस, एमडीएमए/एक्टॅसीच्या ८ ग्रॅमच्या गोळ्या हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबईतील माहीम आणि अंधेरी तसेच शेजारच्या ठाणे येथे ही कारवाई करण्यात आली. मार्क डिकोस्टा, अब्दुल कादीर, नाझिया शेख, इम्रान शेख अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. काही जणांकडे अमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीने आता नवी मोडस ऑपरेंडी तयार केली असून त्यात तस्करीसाठी अल्पवयीन मुलींचा वापर केला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5739", "date_download": "2021-09-22T23:18:32Z", "digest": "sha1:PLVKMKGB3EO64AOYSZNRZLLZIVZV74KA", "length": 6214, "nlines": 33, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "मराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी!", "raw_content": "\nमराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी\nमराठी मायबोली लाभल्याचे भाग्य आपण अगदी अभिमानाने जगभर मिरवत असतो. आज मराठी माणूस देशाच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी चे नाव गाजवत आहे.\nआज मराठी भाषेच्या गौरव दिनी मराठी लोक आणि भाषा जगभरात आपला डंका कसा गाजवत आहे, हे आपण जाणून घेऊ\nपाकिस्तानमध्ये कराची शहरात असलेली प्रतिष्ठित एन जे व्ही हायस्कूलचं पूर्ण नाव नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे. मराठमोळ्या नारायण जगन्नाथ यांनी 1855 साली ही शाळा स्थापन केली होती.\nस्वातंत्र्याआधी मुंबई आणि कराची ही दोन्ही शहरं एकाच प्रांतात येत असल्याने अनेक मराठी भाषिकांची कराचीमध्ये ये-जा होती.\nमराठीभाषिक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगढ आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्येच नाही तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये लाखोंच्या संख्येने मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक आहेत.\nमराठी भाषा आणि महाराष्ट्राशी नाळ असणारे समाज पाकिस्तान आणि थेट अफगाणिस्तानात आजही आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पाक आणि अफगाणिस्तानातल्या बुगती, मारी तसंच बलोच समाजाची मुळं महाराष्ट्रातली आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे.\nपानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर विखुरलेल्या मराठा सैन्यातले अनेक गट वेगवगळ्या प्रांतात स्थिरावले. आता नव्या नावांनी ओळखले जाणारे हे समाज अशाप्रकारे महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत.\nआपली भाषा, आपली संस्कृती हा आपला अभिमान आहे आणि म्हणूनच, मराठी भाषा गौरव दिनी प्रत्येकाने ती जपण्याचा निर्धार करायला हवा\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4", "date_download": "2021-09-22T23:59:51Z", "digest": "sha1:UIHDT6TFOVG4MROOI3G7Z2NS33ZXDC5R", "length": 10749, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पानिपत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे भारतीय इतिहासाला प्रत्येक वेळी वेगळे वळण लागले.\nया शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणीमध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मिती केली. त्यांपैकी एक शहर होते पांडुप्रस्थ. तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.\nइतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. असे म्हटले जाते की ही युद्धे झाली नसती, अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा लागला असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.\nपानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा त्याने लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला.\nपानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झाली व भारतातील मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.\nपानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे \"भाऊ\" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीही मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-\"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रुस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य\". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपुष्टात आले. याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफावण्यास झाला.\nपानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उत्तर व ७६.९७° पूर्व आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.\n...आणि पानिपत (कादंबरी, लेखक - संजय सोनवणी)\nनवरत्ने हरपली रणांगणी (दत्ताजी शिंदे यांच्यावरील कादंबरी, लेखक - वासुदेव बेलवलकर)\nपाणिपतची बखर (रघुनाथ यादव)\nपानिपत (लेखक - विश्वास पाटील). या कादंबरीची गुजराथी-कानडी-हिंदी वगैरे भाषांत अनुवाद झाले आहेत.\nपानिपत (सचित्र आवृत्ती, लेखक - विश्वास पाटील)\nपानिपतचा अखेरचा रणसंग्राम (लेखक - राजा लिमये)\nपानिपत असे घडले...(लेखक - संजय क्षीरसागर)\nपानिपतचा रणसंग्राम (लेखक - दुर्गेश परुळकर, डॉ. सच्चिदानन्द शेवडे)\nपानिपतचा विजय (लेखक - प्रा. नामदेवराव जाधव)\nपानिपत १७६१ (लेखक - त्र्यं शं. शेजवलकर)\nपानिपतावरील संकल्पित महाकाव्याचा भाग (कवी - वि.दा. सावरकर)\nप्रतिशोध ..पानिपतचा (कादंबरी, लेखक - कौस्तुभ कस्तुरे)\nSolstice at Panipat (डॉ. उदय स. कुलकर्णी) मराठी अनुवादक - विजय बापये\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०२० रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-09-23T00:52:04Z", "digest": "sha1:B7FSI4COWIYFF6ZMGKXDN7XFD7RBVQ56", "length": 6205, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अबाकान - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६७५\nअबाकान येथील व्लादिमिर लेनिनचा पुतळा\nअबाकान (रशियन: Абакан; खाकास: Ағбан) हे रशिया देशाच्या खाकाशिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. अबाकान शहर रशियाच्या दक्षिण भागात येनिसे व अबाकान नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या १.६५ लाख होती.\nविकिव्हॉयेज वरील अबाकान पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क���रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://thanelive.in/?paged=42&cat=13", "date_download": "2021-09-23T00:26:05Z", "digest": "sha1:J7I3YBDYSZ6UZ4HMUW75FQXWJPD4G5DU", "length": 4046, "nlines": 69, "source_domain": "thanelive.in", "title": "बातम्या Archives - Page 42 of 42 -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nराज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे.\nनाशिकला असताना मी म्हणलं होतं की १८ तारखेच्या सभेच्या वेळेला वीज, केबल बंद केल्या जातील, नेमकं तसंच घडलंय. अनेक ठिकाणच्या...\nगोर-गरीब जनतेचा पैसा परत करा नाहीतर बडौदा बँकेचे नाव दरोडा बँक करा – खासदार राजन विचारे यांचा बँक प्रशासनाला धक्का.\nप्रतिनिधी - रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी बँक ऑफ बडौदा जुईनगर शाखेवर पडलेल्या भीषण दरोड्याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या...\nकाँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरावर आणि ऑफिस वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा.\nकाँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकल्याचं सांगितलं जातं. सूरज परमार आत्महत्या...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/welcome-to-the-health-addition-to-the-budget-and-also-giving-priority-to-agriculture-ajit-navale/", "date_download": "2021-09-22T22:51:41Z", "digest": "sha1:NMYTF62TD7FTOHSJPDAT5RVXF7N4ETYU", "length": 12021, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "अर्थसंकल्पात आरोग्याच्या जोडीने शेतीलाही प्राधान्य दिले याबद्दल स्वागत - अजित नवले", "raw_content": "\nअर्थसंकल्पात आरोग्याच्या जोडीने शेतीलाही प्राधान्य दिले याबद्दल स्वागत – अजित नवले\nअर्थसंकल्पात आरोग्याच्या जोडीने शेतीलाही प्राधान्य दिले याबद्दल स्वागत – अजित नवले\nअहमदनगर – अर्थमंत्री ना.श्री.अजित पवार यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात, आरोग्य क्षेत्राच्या बरोबरीने शेती क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने केलेल्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी 3 कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार करत, बाजार समित्यांच्या बळकटीकरणास प्राधान्य देण्याची स्वागतार्ह भूमिका घेतली. बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली. विकेल ते पिकेल या धोरणानुसार राज्यात पिकनिहाय मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2100 कोटी रुपयांची तरतूद केली. कृषी संशोधनासाठी कृषी विद्यापीठांना प्रतिवर्ष 200 कोटी याप्रमाणे 3 वर्षासाठी 600 कोटींची तरतूद केली. वीज जोडणी व सिंचनालाही प्राधान्य दिले. कृषी क्षेत्राला उभारी देणाऱ्या या घोषणांचे स्वागत.\nजाणून घ्या आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा\nमात्र या जोडीला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी व विस्तार होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. अर्थमंत्र्यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख केला, मात्र 2 लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत मौन बाळगले. शिवाय यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या अंमलबजावणी बाबतही निराशाजनक मौन बाळगले.\nशेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट – अजित पवार\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nकोरोना काळात उत्पन्न बुडल्यामुळे या काळात थकलेले शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने यात अंशतः व सशर्त दिलासा दिला मात्र वीजबिल संपूर्णपणे माफ करण्याबाबतही शेतकऱ्यांची निराशा केली आहे.\nतर या विध��नसभेचा अर्थ उरणार नाही ….. – देवेंद्र फडणवीस\nजाणून घ्या आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा\nमहिला, मुलींना त्रास दिल्यास कडक कारवाई – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.watersourcechem.com/2-furaldehyde-2-product/", "date_download": "2021-09-22T23:41:31Z", "digest": "sha1:DWIDUMFCNI5363K5PE7WHTNYLRTUODBA", "length": 7596, "nlines": 211, "source_domain": "mr.watersourcechem.com", "title": "चीन 2-फुरालहाइड उत्पादन आणि फॅक्टरी | शुईयुआन नवीन ऊर्जा तंत्रज्ञान", "raw_content": "\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nउत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पूर्व युरोप, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका, ओशिनिया, मध्य पूर्व, पूर्व आशिया, पश्चिम युरोप\n२-फोरमायलोफुरन; २-फुरानॅल्डेहाइड; २-फुरानकार्डोनल; २-फुरानकारबॉक्सहाइड (फुरफुरल); २-फुरानकरबाल्डहाइड; २-फुरफुरल; २-फुरफुरल्डिहाइड; २-फुरिल-मेटानाले\nइंटरमीडिएट्स; एपीआय इंटरमीडिएट्स; फ्युरन्स\n−−° डिग्री सेल्सियस (लि.)\n25 डिग्री सेल्सिअस तापमानात 1.16 ग्रॅम / एमएल (लि.)\n13.5 मिमी एचजी (55 डिग्री सेल्सियस)\nरंगहीन ते हलका पिवळा रंग, पारदर्शक द्रव\n8.3 ग्रॅम / 100 एमएल\nस्थिर. टाळल्या जाणार्या पदार्थांमध्ये मजबूत तळ, मजबूत ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि मजबूत अॅसिडचा समावेश आहे. ज्वलनशील.\n98-01-1 (सीएएस डेटाबेस संदर्भ)\nईपीए सबस्टन्स रेजिस्ट्री सिस्टम\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nशेन्क्सियन शुयुआन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कं, लि\nआपल्याला आवडीची उत्पादने आहेत का\nआपल्या गरजेनुसार, सानुकूलित करा आणि आपल्याला अधिक मौल्यवान उत्पादने प्रदान करा.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-plastic-bags-on-ban-from-january-5190081-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:10:42Z", "digest": "sha1:562URGQLIN2CVMRW2Q3VWFN7HQPMDWWU", "length": 6467, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "plastic bags on ban from January | प्लास्टिक पिशव्यांवर जानेवारीपासून बंदी, आढळल्यास गुन्हा नोंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्लास्टिक पिशव्यांवर जानेवारीपासून बंदी, आढळल्यास गुन्हा नोंद\nऔरंगाबाद- पन्नास मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या बंद करा. एक जानेवारीपासून एकही पिशवी दिसता कामा नये. नसता गुन्हे दाखल करू असे ठणकावत मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कचरामुक्त औरंगाबादच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले.\nऔरंगाबाद मनपाचे कोलमडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आल्यापासून प्रय���्न सुरू केले आहेत. यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी शिवाजी झनझन यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर त्यांनी कचरा वेचक त्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही त्यात सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता त्यांनी प्लास्टिकवर मोहरा वळवला आहे.\nशहराच्या कचऱ्यातील नष्ट होणारा घातक कचरा प्लास्टिकचा असून त्याने पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातही शहरात सर्रास दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याने सगळीकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचेच राज्य दिसत आहे. त्यामुळे आता याला रोखण्यासाठी आज आयुक्तांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात त्यांनी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर तातडीने बंद करण्याच्या सूचना केल्या. एक जानेवारीपासून शहरात प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या तर गुन्हे दाखल करू असेही ते म्हणाले.\nघनकचराव्यवस्थापनाची यंत्रणा बळकट करण्यासाठी मनपा शासनाकडे १२५ वाहनांच्या खरेदीसाठी निधी मागण्याच्या विचारात आहे. कचरा संकलन वाहतुकीसाठी टाटा एस विथ क्लोज बिन प्रकारच्या गाड्या खरेदी करण्याचा मनपाचा मानस आहे. प्रत्येक वाॅर्डासाठी एक या प्रमाणे ११५ १० राखीव अशा १२५ गाड्या तीन काॅम्पॅक्टर खरेदी करण्यासाठी मनपाला निधी हवा आहे. राज्य शासनाने १४ व्या वित्त अायोगाच्या माध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वर्ग मनपा नगर परिषदांना निधी वितरित केला. औरंगाबाद मनपा वर्गातून वर्गातून गेल्याने मनपाला हा निधी मिळू शकला नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून हा निधी द्यावा अशी मनपा शासनाकडे मागणी करणार आहे. या आशयाचा प्रस्ताव १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ठेवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-bus-truck-accident-in-amravati-16-injured-5386943-PHO.html", "date_download": "2021-09-23T01:09:14Z", "digest": "sha1:6GA6TPAOJP2QJQ3SAAZ7JN733F3ACFP5", "length": 8492, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bus-truck Accident in amravati 16 injured | एसटी बस-टिप्पर अपघातात १६ जखमी, जखमींवर इर्विनमध्ये उपचार सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएसटी बस-टिप्पर अपघातात १६ जखमी, जखमींवर इर्विनमध्ये उपचार सुरू\nअमरावती- अमरावतीवरून चा���दूर रेल्वेच्या दिशेने जाणारी अहेरी आगाराची भरधाव बस विरुद्ध दिशेने वाळू घेऊन येणारा टिप्पर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटीच्या चालक, वाहकांसह १६ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी आठ जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर इर्विनमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (दि. १) चांदूर रेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ घडला.\nगंभीर जखमींमध्ये बसचालक बालाजी लक्ष्मण सोयाम (३५, रा. अहेरी),बसचे वाहक गंगाधर सुखदेवराव लाड (३०, रा. अहेरी), उषा राजू शिरसाठ (३५, प्रबुद्धनगर, वडाळी), प्रदीप महादेव शिंदे (३२, रा. तिवरा), सुंदरबाई महादेवराव शिंदे (६२, रा. तिवरा),नितेश कन्हैय्यालाल वादवानी (३५, रा. नानकनगर, अमरावती), उत्तम जयरामजी ठाकरे (६०, रा. चांदूर रेल्वे) आणि संध्या भीमरावजी इंगोले (४५, रा. वरोरा) या आठ जणांचा समावेश असून,अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले आहे.\nअहेरी आगाराची एम. एच. ४० एक्यू ६२४२ क्रमांकाची बस अहेरीवरून अमरावतीला आली होती. अमरावतीवरून चांदूर रेल्वे मार्गाने परत अहेरीला जात असताना चांदूररेल्वेच्या किलोमीटर अलीकडे बासलापूर गावाजवळील चमकुरा हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परसोबत बसची समाेरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, बसचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. बसचे चालक सोयाम यांचे पाय त्यामध्ये फसले होते. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना कसेबसे बाहेर काढले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास १६ प्रवाशांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीला रवाना केले. तर किरकोळ जखमींना चांदूर रेल्वे येथील शासकीय खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनीसुद्धा घटनास्थळ गाठले होते. मात्र पोलिस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच टिप्परचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. बस टिप्पर या दोन्ही वाहनांची गती सुसाट असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी बसमधील प्रवासी सांगत होते.\nएसटीकडूनजखमींना आर्थिक मदत : अपघातझाल्याची माहिती मिळताच एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया अन्य अधिकारी, कर्मचारी तातडीने इर्विनमध्ये दाखल होऊन त्यांनी सर्व जखमींची विचारपूस करून त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. जखमी बसचालक आणि वाहक हे अहेरी येथील असल्याने त्यांचे नातेवाईक वृत्त लिहिस्तोवर शहरात पोहोचले नव्हते.\nसुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण अलीकडे वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.\nभरधाव टिप्पर चालकांचा शोध सुरू\n^अमरावतीतेचांदूर रेल्वे मार्गावरील चमकुरा हॉटेलजवळ बस टिप्पर यांच्यामध्ये अपघात झाला.यामध्ये जवळपास १५ ते १६ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुतांश जखमींना अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले तर एका महिलेवर चांदूर रेल्वेच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. टिप्पर चालक घटनास्थळावरून निघून गेला होता. त्याचा शोध सुरू आहे. गिरीषबोबडे, ठाणेदार, चांदूर रेल्वे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-cricketer-harbhajan-singhs-wife-shares-first-photo-of-daughter-5389238-PHO.html", "date_download": "2021-09-23T01:06:41Z", "digest": "sha1:MNXFPM7HWQRBKRKAA6BSVNOAZPS46H67", "length": 4419, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cricketer Harbhajan Singh's Wife Shares First Photo Of Daughter | भज्जीच्या पत्नीने शेअर केला मुलीचा पहिला PHOTO, मानले सर्वांचे आभार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभज्जीच्या पत्नीने शेअर केला मुलीचा पहिला PHOTO, मानले सर्वांचे आभार\nगीता बसराने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.\nस्पोर्ट्स डेस्क- 27 जुलै रोजी आई बनलेली क्रिकेटर हरभजन सिंगची आई मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो पोस्ट करताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्याला माहित असेलच की, गीताने मागील आठवड्यात लंडनमध्ये मुलीला जन्म दिला आहे. भज्जीही सध्या गीतासमवेत लंडनमध्ये आहे. साक्षी धोनीने सुद्धा असेच केले होते काहीसे...\n- गीता बसराने जो फोटो शेयर केला आहे त्यात तिच्या मुलीने तिची करंगळी पकडलेली दिसत आहे.\n- भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीने जिवाला जेव्हा जन्म दिला होता त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारचा फोटो शेअर केला होता.\n- साक्षी धोनीने मुलगी जिवाच्या हाताचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता.\n- या वर्षी 15 मे रोजी सुरेश रैना सुद्धा मुलीचा पिता बनला आहे.\n- त्याने तर मुलगी जन्माला येताच तिचे अनेक फोटोज सोशल मीडियात शेयर केले होते.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भज्जी, रैना आ���ि धोनी यांच्या मुलींची पहिली झलक...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/this-zodiac-are-loyal-in-love/", "date_download": "2021-09-22T23:37:27Z", "digest": "sha1:WLL43W66XXGIV4OQRYCE3QSL7I7QIPC6", "length": 12005, "nlines": 143, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "या ४ राशींचे लोक असतात प्रेम करण्यासाठी परफेक्ट, कधीही सोडत नाहीत जोडीदाराची साथ..! - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome ज्योतिष राशी भाविष्य या ४ राशींचे लोक असतात प्रेम करण्यासाठी परफेक्ट, कधीही सोडत नाहीत...\nया ४ राशींचे लोक असतात प्रेम करण्यासाठी परफेक्ट, कधीही सोडत नाहीत जोडीदाराची साथ..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nया ४ राशींचे लोक असतात प्रेम करण्यासाठी परफेक्ट, कधीही सोडत नाहीत जोडीदाराची साथ..\nअसे काही लोक आहेत ज्यांना अनेक गुंतागुंत आणि हँग-अप आहेत. ते कधीही तडजोड करायला तयार नसतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या मार्गाने जावी अशी त्यांची इच्छा असते. अशा लोकांसोबत हँग आउट करणे किंवा अशा लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे खूप कठीण असू शकते कारण त्यांना कधीही जुळवून घ्यायचे नसते.\nदुसरीकडे, असे काही लोक आहेत जे स्वभावाने साधे आहेत आणि ग्राउंड आहेत. अशा लोकांना नेहमी गोष्टी योग्य पद्धतीने करायला आवडतात. पण ते इतरांचा आदर करतात आणि तडजोड करण्यास तयार असतात. आपले व्यक्तिमत्त्व राशीप्रमाणेच आहे. ज्योतिषांच्या मते, या 4 राशीच्या लोकांमध्ये समायोजित, प्रेमळ आणि काळजी घेण्याचे गुण असतात. म्हणूनच या राशीच्या लोकांशी डेट करणे चांगले आहे. ते त्यांचे नाते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.\nमिथुन:मिथुन राशीचे लोक खूप लवकर मैत्री करतात. याचे कारण असे की त्यांच्यात एक मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व आहे. लोक त्याला आवडतात कारण मिथुन लोक कोणत्याही प्रकारचे मनाचे खेळ खेळण्यावर विश्वास ठेवत नाहीत. ते प्रामाणिक, साधे आणि स्वच्छ हृदय आहेत.\nकर्क: या राशीचे लोक दयाळू आणि समजूतदार असतात. हे लोक इतरांच्या गरजा स्वतःच्या आधी ठेवणे पसंत करतात आणि त्यांच्या प्रेमाबद्दल खूप प्रा��ाणिक असतात. इतरांना आनंदी कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहित आहे.\nतुला:तुला राशीचे लोक कोणत्याही प्रकारच्या भावनिक समस्येपासून दूर राहतात. हे लोक इतरांशी सहजपणे जुळतात. त्यांना त्यांच्या नातेसंबंधांबद्दल फारसा त्रास होत नाही. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. ते लोकांशी मैत्रीपूर्ण आहेत.\nधनु: धनु राशीचे लोक प्रेमळ आणि दयाळू म्हणून ओळखले जातात. हे लोक गुंतागुंतीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना फक्त मजा करायची आहे आणि चांगल्या आठवणी बनवायच्या आहेत.\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nPrevious articleOlympic 2020: नीरज चोप्राने रचला ईतिहास, भालाफेकमध्ये जिंकले सुवर्ण पदक\nNext articleआचार्य चाणक्य यांच्यानुसार या व्यक्तींवर कधीही होत नाही माता लक्ष्मीची कृपा, नेहमीच तरसतात पैस्यांना..\nया 3 राशींच्या लोकांचे येणार चांगले दिवस, शनीच्या साडेसातीपासून मिळेल मुक्तता…\nया ४ राशींच्या पोरी असतात भलत्याच रागीट, लग्न करतांना विचारपूर्वक घ्या निर्णय…\nकोणत्याही अडचणीत सापडायचे नसेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे 3 नियम नेहमी ध्यानात ठेवा..\nकॅटरिना कैफने सलमान खानला एक एसएमएस पाठवून केला होता ब्रेकअप, हे...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== कॅटरिना कैफने सलमान खानला एक एसएमएस पाठवून केला होता ब्रेकअप, हे होते कारण.. शुक्रवारी कॅटरिना कैफने आपला...\nआरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी...\nवर्क फ्रॉम होम करत असाल तर या टिप्स अवश्य वापरा ज्यामुळे...\nकिस्सा: काजोल म्हणाली की तनुजा खूप कडक आई होती, या गोष्टीं...\n#ThankYouModijiChallenge ट्रेंडवर,पंतप्रधानांच्या पंपावरील फोटोला लोकांचे साष्टांग दंडवत..\nअधुरी प्रेमकहाणी: दिलीपकुमार मधुबालाच्या गोड स्मित हस्यावर झाले वेडे, या कारणामुळे...\nशिल्पा शेट्टीच्या बहिणीला या अभिनेत्याने केले चारचौघात कीस,व्हिडीओ व्हायरल..\nसोनू सूदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांच्या रांगा; सेल्फी काढून जिंकली सर्वांची...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/to-make-your-home-pollution-free-in-summer-season-follow-these-tips-tp-583399.html", "date_download": "2021-09-23T00:11:49Z", "digest": "sha1:AYSHQFFXOXENRIPCR3NULR3C25SJ4Y26", "length": 5602, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घरातील हवा हेल्दी आणि पॉल्यूशन फ्री ठेवायची असेल तर, या 10 गोष्टी लक्षात ठेवा – News18 Lokmat", "raw_content": "\nघरातील हवा हेल्दी आणि पॉल्यूशन फ्री ठेवायची असेल तर, या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nघरातील हवा हेल्दी आणि पॉल्यूशन फ्री(Pollution Free Air) ठेवयची असेल तर, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.\nआपल्या काही सवयींमुळे घरातली हवाही प्रदूषित होऊ शकते. याशिवाय अनेक घटक ‘इंनडोअर एयर’वर परिणाम करता. घरातील हवा हेल्दी आणि पॉल्यूशन फ्री(Pollution Free Air) ठेवयची असेल तर, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.\nआपल्या कुटूंबाची काळजी असेल तर, घरात कधीही धूम्रपान करू नका.\nस्वयंपाकघरात व्हेंटीलेशनची खास काळजी घ्या. गॅस सिलिंडर्समधून निघणारे वायू काही प्रमाणात बाहेरील हवेमध्ये विरघळतात. ज्यामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकते.\nघरात कार्पेट वापरत असाल तर शक्य असेल तेव्हा काढून ठेवा. दररोज वापरायचं असेल तर, दररोज स्वच्छ करा आणि काही महिन्यांनंतर ड्राय क्लीन करा.\nशक्य असल्यास घरी डेह्युमिडीफायर वापरा. ज्यामुळे घरातला ओलावा निघून जातो.\nघरात डस्टबीन नेहमी झाकून ठेवा,कारण त्यातील बॅक्टेरिया किंवा जंतू घरातल्या वातापरणावर आणि स्वच्छतेवर परिणाम करतात.\nघराबाहेर चप्पल शूज काढून ठेवण्याची सवय लावा. बाहेरून आलात लगेच घरात चप्पल आणू नका.\nएअर फ्रेशनर्स हवेला प्रदूषित करतात त्यामुळे वापरणं टाळा. घरी कार्बन मोनोऑक्साइड मॉनिटर ठेवू शकता.\nघरात कोणत्याही भागात पाणी लिकेज होत असेल तर, त्वरित दुरुस्त करा. त्यामुळे हवेत जीवाणू वाढू शकतात.\nघर स्वच्छ करण्याची,झाडण्याची सवय लावा आणि धूळ दिसली तर साफ करा. इनडोअर झाडे घरात लावण्यापेक्षा बाल्कनीमध्येच ठेवा.\nआठवड्यातून एकदा सोफा कव्हर,पडदे,बेडशीट,उशांचे कव्हर स्वच्छ करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.dw-inductionheater.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC", "date_download": "2021-09-23T00:37:52Z", "digest": "sha1:DAJGQSQDPAIK53VB3MXGY2XBJH6TZD5T", "length": 15577, "nlines": 228, "source_domain": "mr.dw-inductionheater.com", "title": "हँडहेल्ड ब्रेझिंग स्टील ट्यूब - इंडक्शन हीटिंग मशीन निर्माता | इंडक्शन हीटिंग सोल्यूशन्स", "raw_content": "\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\nहँडहेल्ड ब्रेझींग स्टील ट्यूब\nस्टील ट्यूबमध्ये इंडक्शन हँडहेल्ड ब्रेझिंग कॉपर\nडीव्हीडब्ल्यू-यूएचएफ -20 केडब्ल्यू- III हँडहेल्ड इंडक्शन हीटिंग सिस्टमचा वापर करून इंडक्शन हँडहेल्ड ब्रेझींग कॉपर टू ऑब्जेक्टिव ब्राझ कॉपर सिलेंडर्स, कॉपर वायर्स आणि स्टील ट्यूब. उपकरणे डीडब्ल्यू-यूएचएफ -6 केडब्ल्यू-III हँडहेल्ड इंडक्शन हीटिंग सिस्टम टेस्ट 6 सामग्री copper तांबे वायरपासून कॉपर सिलेंडर. उर्जा: 1 केडब्ल्यू तापमान: 6.6 डिग्री सेल्सियस (871 ° फॅ) वेळः 1600 सेकंद चाचणी 20 साहित्य •… अधिक वाचा\nश्रेणी तंत्रज्ञान टॅग्ज ब्राझिंग कॉपर, ब्रेझिंग स्टील ट्यूब, ब्रेझिंग नळ्या, हँडहेल्ड ब्रेझिंग, हँडहेल्ड ब्रेझींग तांबे, हँडहेल्ड ब्रेझींग स्टील ट्यूब, प्रतिष्ठापना बिरझिंग, प्रेरण ब्राझिंग तांबे ट्यूब, प्रेरण हँडहेल्ड ब्रेझिंग\nइंडक्शन वायर हीटिंग प्रक्रिया अनुप्रयोग\nप्रेरण preheating तांबे बार\nस्टीलच्या पृष्ठभागावर शमन करण्यासाठी इंडक्शन हीटिंग\nप्रेरण alल्युमिनियम वितळणाace्या भट्टीचा वापर\nप्रेरण preheating तांबे रॉड\nरोलिंगसाठी इंडक्शन प्रीहिटिंग टायटॅनियम बिलेट\nप्रेरण हीटिंग नॅनो पार्टिकल सोल्यूशन\nजड वायू आणि व्हॅक्यूम तंत्रज्ञानासह इंडक्शन हीटिंग प्रक्रिया\nप्रेरणा सतत वाढत जाणारी प्रक्रिया\nसपाट रिक्त स्थान काढून टाकण्याचा ताण\nशाफ्ट प्रेरण सतत वाढत जाणारी उपकरणे\nशाफ्ट प्रेरण हार्डनिंग मशीन\nप्रेरणासह सँडविच कुकवेअर ��ळाशी ब्रेझिंग मशीन\nकूकवेअर तळ प्रेरण ब्रेझिंग मशीन\nएमएफएस मध्यम वारंवारता हीटिंग सिस्टम\nरेल उच्च वारंवारता प्रेरण हार्डनिंग मशीन\n2021 XNUMX एचएलक्यू इंडस्ट्री हीटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्टर\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2021-09-23T00:26:21Z", "digest": "sha1:H32Y7XYLQIZWNCYTSXBIJBOSNHFLI4GE", "length": 9965, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्वामी रामानंद तीर्थ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंन्यासी व हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते\nस्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) (ऑक्टोबर ३, १९०३ हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. [१]\nहैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्याचे योगदान\nहैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.\n‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.\nतत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.\nलोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.\nएस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.\nस्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथील विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले आहे.\nव्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे अंबाजोगाई येथे चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असे नाव दिले आहे.\nउस्मानाबाद येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ\" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n^ \"स्वामी रामानंद तीर्थ यांची दैनंदिनी\" (PDF). महाराष्ट्राचे शिल्पकार – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/02/corona-death-sentence-over-47000-victims-worldwide/", "date_download": "2021-09-22T22:57:42Z", "digest": "sha1:I2KBCUAXRX4XZJ4ONHAKJPAMPPQHD36G", "length": 6084, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनाचे मृत्युतांडव; जगभरातील 47 हजारांहून अधिक लोकांचा बळी - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाचे मृत्युतांडव; जगभरातील 47 हजारांहून अधिक लोकांचा बळी\nदेश, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा / April 2, 2020 April 2, 2020\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर जगभरातील बहुतांश देशामध्ये वाढतच चालला आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, जगभरातील 9 लाख 35 हजार 571 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 47 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये झाले आहेत. दरम्यान, जगभरात 1 लाख 94 हजार 260 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.\nकोरोनाने इटलीमध्ये तर अक्षरशः हैदोस घातला आहे. तेथे जवळपास 13,155 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त तेथे 110574 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, येथे 16847 लोक या महामारीमुळे रिकव्हर झाले आहेत. परंतु, जगभरात 47 हजारपेक्षा अधिक मृत्यूंमुळे सर्वाधिक आकडा इटलीमध्ये आहे.\nतर या महामारीमुळे अमेरिकेमध्ये 5109 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,15,071 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 5005 गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे स्पेनमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती झाली आहे. आतापर्यंत येथे 1,10,574 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे कोरोनामुळे एकूण 9387 लोकांचा मृत्यू झाला आहे. 22 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-affect-many-state-on-india-508453.html", "date_download": "2021-09-22T23:47:12Z", "digest": "sha1:JQCVDLMLO5XRJJ4H3PU7DCNOZBBSGA4G", "length": 13084, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | महापुरातील थरकाप उडवणारी दृश्यं\nदेशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक लोकांना पुराचा सामना करावा लागतोय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक लोकांना पुराचा सामना करावा लागतोय. निसर्गाच्या या कहरामुळे लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी दरड कोसळी तर काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे वाळवंटासारख्या भागातील रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलं आहे. निसर्गाच्या या प्रकोपाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट \nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nपळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला\nमहाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत, संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेखची चौकशी करणार\nटॅक्सी चालक जान मोहम्मद दाऊद गँगच्या संपर्कात कसा तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान\nSpecial Report | भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानी कट\nमुंबईसह देशात पुन्हा घातपात घडवण्याचा कट, देशातील शांतता उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न पाहणारा अनिस नेमका आहे तरी कोण\nसंशयित दहशतवादी जानचे 20 वर्षांपासूनचे दाऊदच्या कंपनीसोबत संबंध, तो आमच्या नजरेत होता : महाराष्ट्र एटीएस\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येचा 186 दिवसांतील नीचांक\n1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटचा नियम बदलणार, भुर्दंड बसण्याआधी बँकांचा नवा नियम समजून घ्या\nआता OBC आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी रोखल्याची चर्चा, कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा आमने-सामने\nHair Oil Benefits : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ‘हे’ तेल नियमितपणे लावा\n Zee एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार, मंडळाने दिली मान्यता\nElectric Vehicles : 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार ‘ही’ कंपनी, तुम्हीही चार्जिंग स्टेशन उघडून करू शकता चांगली कमाई\nचर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; प���्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत\nAurangabad Top 5: औरंगाबाद शहरामधील महत्त्वाच्या पाच बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात\nMumbai Car Fire | मुंबईच्या फ्रीवेवर रात्री अचानक धावत्या कारला आग\nकल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nआता OBC आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी रोखल्याची चर्चा, कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा आमने-सामने\nचर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत\n उरलं-सुरलं खरीपही पाण्यात, मराठवाड्यात पावसाची अवकृपा कायम\nवॉर्ड-प्रभागांची कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच : देवेंद्र फडणवीस\nकल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी\n Zee एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार, मंडळाने दिली मान्यता\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येचा 186 दिवसांतील नीचांक\nElectric Vehicles : 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार ‘ही’ कंपनी, तुम्हीही चार्जिंग स्टेशन उघडून करू शकता चांगली कमाई\nMaharashtra News LIVE Update | नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो आणि अजनीतील इंटर मॉडेल स्टेशनचा प्रश्न मार्गी लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/author/author/", "date_download": "2021-09-23T00:19:55Z", "digest": "sha1:AT635X45EX3ZWMPLV5R4QIU2UE7TXKTX", "length": 5433, "nlines": 124, "source_domain": "konkantoday.com", "title": "author – Konkan Today", "raw_content": "\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण...\nसिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी. ची मान्यता, खा. विनायक...\nशासनाने रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा वर्षभरात महामार्ग पूर्ण...\nपाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रत्नागिरीतील रस्ते चकाचक केले जातील,-मंत्री उदय सामंत यांचे...\nरत्नागिरी येथे जनआशीर्वाद यात्रेवेळी झालेली चोरी शहर पोलिसांकडून उघडकीस, सात जणांच्या...\nवार्याचा वेग वाढल्यामुळे समुद्र खवळला, मच्छीमारीला ब्रेक,उलाढाल ठप्प\nबसणी येथील हातिसकर बंधूंनी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आकर्षक पद्धतीने केली काेराेनाविषयीची...\nसंगमेश्वर मापारी मोहल्ल्याची पोरं हुशार… अखेर सोनवी पूल केला खड्डे मुक्त…\nरत्नागिरी शहरातील मांडवी व भाट्ये स��ुद्रकिनारी गणपती विसर्जन करणार्यासाठी येणार्या लोकांव्यतिरिक्त...\nरत्नागिरी शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी भाज्यांची आवक\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/photocopy-answer-sheet-students-receive-after-result-266268", "date_download": "2021-09-23T00:27:49Z", "digest": "sha1:NI5TO5HOO47AZ7AFT35ZSPFQJ2I4OJKO", "length": 10986, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नापासांची पंचाईत ! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी", "raw_content": "\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निकालात तांत्रिक चुका\n17 मार्चपासून अंतिम परीक्षा, तरीही निकालपत्र अन् फोटोकॉपीचा पत्ता नाही\nगैरहजर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांकडून मिळेना अहवाल : निकाल राखला\nपरीक्षा विभागाच्या वारंवारच्या चुका : कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर\n निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी\nसोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएस्सी अभ्यासक्रमांचा निकाल 25 दिवसांपूर्वीच जाहीर केला. यातील नापास विद्यार्थ्यांना अद्याप उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली नसल्याने त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता आलेला नाही. अपुरे मनुष्यबळ अन् परीक्षा विभागातील तांत्रिक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांचा राखून ठेवलेला निकालही अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, आता अंतिम परीक्षा 17 मार्चपासून सुरू होणार आहे.\nहेही नक्की वाचा : असाही निर्णय प्रवासी नसल्यास जागेवरच थांबणार लालपरी\nजिल्ह्यापुरताचा विस्तार असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून मागील 15 वर्षांत परीक्षा विभागाचा दर्जा सुधारलेला नाही. एकाच ठिकाणी खुर्चीला चिकटून बसलेले परीक्षा विभागातील कर्मचारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साटेलोटे अन् नापास विद्यार्थ्यांना पास करण्याची रूढ झालेली पद्धत थांबलेली नाही. त्यातच निकालास विलंब तथा निकाल लागूनही फोटोकॉपीसाठी होणाऱ्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. आता पदवी अभ्यासक्रमांचा निकाल 25 दिवसांपूर्वी लागला, तरीही विद्यार्थ्यांना निक���लपत्रासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दरम्यान, काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास उत्तरपत्रिकेची फोटोकॉपीच मिळालेली नाही. त्यामुळे परीक्षा फार्म भरताना विद्यार्थ्यांना पाच दिवसांची सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारू नये, असे निर्देश परीक्षा विभागाने दिले आहेत.\nहेही नक्की वाचा : अवकाळीच्या मदतीपासून बळीराजाचा दूरच नऊशे कोटींचे वापटच नाही\n10 मार्चपर्यंत निकाल जाहीर होईल\nबीए, बीकॉम, बीएस्सीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 20 दिवसांपूर्वी लागला. अभियांत्रिकीचा निकालही आता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना फोटोकॉपी उपलब्ध करून दिली जाईल. 10 मार्चपर्यंत पुनर्मूल्यांकनाचा निकालही जाहीर केला जाईल. पुनर्मूल्यांकनास विलंब झाल्यास परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना पाच दिवसांची सवलत दिली जाणार आहे.\n- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nहेही नक्की वाचा : गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता\nराखीव निकालाबाबत विद्यापीठाने घेतला निर्णय\nपरीक्षेला गैरहजर राहिलेल्या अथवा परीक्षेला हजर असतानाही गैरहजेरी लागलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जातो. त्यावर उपाय म्हणून आता विद्यापीठाने ठोस पर्याय निवडला आहे. परीक्षा घेताना त्या वर्गावरील ज्युनिअर सुपरवायझरने दिलेला हजेरी रिपोर्ट सिनिअर सुपरवायझरने पडताळून थेट विद्यापीठालाच सादर करावयाचा आहे. परीक्षा विभागातील संगणक विभागाने त्याची नियमित नोंद करून निकालात तसे नमूद करावयाचे, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या विलंबाने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल, असा विश्वास विद्यापीठाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6300", "date_download": "2021-09-22T23:53:40Z", "digest": "sha1:HR6RK7KE6DD7TYQDC4OF7UCGNUUV4Q4C", "length": 18891, "nlines": 223, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "राजकीय रंगमंचावरची नवी भूमिका 'नानां'ना पेलेल काय? - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome मुंबई राजकीय रंगमंचावरची नवी भूमिका ‘नानां’ना पेलेल काय\nराजकीय रंगमंचावरची नवी भूमिका ‘नानां’ना पेलेल काय\nकाँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधीयांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.\nपक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक 1 चा पक्ष बनवू…\nश्रीधर ढगे पाटील / द रिपब्लिक महाराष्ट्र\nकाँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला नंबर वनचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. विदर्भातील आक्रमक आणि अभ्यासू चेहरा असलेले नाना पटोले हे भाजपमधून खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि आता थेट प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक 1 चा पक्ष बनवू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nविधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली होती. 4 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. निवडीनंतर पटोले यांनी दिल्लीत जावून राहुल गांधीसह नेत्यांची भेट घेतली.\nनाना पटोले संघर्षमय नेते\nकाँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि राज्यात नवे मोठे नेतृत्व उदयास आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते देशात चर्चेत आले त्यांच्या नेतृत्वाची दखल दिल्लीने घेतली. मोदी सरकारविरोधात बंडाचे निशाण रोवून राजीनामा देणारे ते देशातील पहिले भाजप खासदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हा त्यांच्या राजकारणाचा स्थायीभाव. काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. नाना पटोले 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, तर एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच अनेक वर्षांपासून त्यांना सभागृहातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. चारवेळा आमदार, एकव���ळ खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे अनुभवी नेतृत्व आक्रमक कार्यशैली विधानसभा अध्यक्ष असताना दिसून आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा चांगलीच गाजली.\nमागील लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली व ते आमदार बनले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.\nकाँग्रेसला राज्यात नंबर वन करू असा निश्चय नाना पटोले यांनी व्यक्त केला असला तरी हे मोठं आव्हान राहणार आहे. त्यासाठी पटोले यांना लोकसभा, विधानसभा व जिल्हा पातळीवर नेतृत्व बदल, संघटन बांधणी साठी कठोर, धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. ज्या मतदार संघात काँग्रेसचे बळ कमी आहे, किंवा काँग्रेसचा प्रभावच नाही, अशा ठिकाणी पक्ष वाढीवर काँग्रेसला भर द्यावा लागणार आहे. पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम करताना तरुणांना संधी देण्याबरोबरच महिलांचाही सहभाग वाढवावा लागणार आहे.\n( आपलं मत अवश्य अवश्य नोंदवा: 9423237001)\nPrevious articleराणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील ‘दबंग’ नेते\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nलॉकडाऊन मध्ये सर्व सामान्य जनता उपाशी मरेल…\nपोलिस कर्मचाऱ्याने का केली आत्महत्या \nआजची धक्कादायक कोरोना रूग्ण संख्या वाचून तुम्हीच ठरवा कसं जगायचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/editorial-27-march-2021-divyamarathi-128363842.html", "date_download": "2021-09-23T01:15:54Z", "digest": "sha1:YWOZN5W7GXHLTBGPFWLYGT6JTSGBPKC3", "length": 6180, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial 27 March 2021 divyamarathi | बहुस्वरधारिणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान जाहीर करून राज्य शासनाने एका ‘बहुस्वरधारिणी’ व्यक्तिमत्त्वाचा उचित गौरव केला आहे. गेली सुमारे सहा दशके अविरतपणे आपल्या उत्फुल्ल, चैतन्यमयी आणि ऊर्जायुक्त स्वरांच्या वर्षावाने आशाताईंनी रसिकांना आनंद दिला आहे. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर अनेक भारतीय भाषांत आणि काही विदेशी भाषांमध्येही आशाताईंनी गाणी गाऊन आपला गायनपट वर्धिष्णू ठेवला आहे. मा. दीनानाथांकडून संगीताचा वारसा लाभलेल्या आशाताईंनी अनेक संगीतगुरूंकडून मार्गदर्शन घेत, स्वत:ची एकमेवाद्वितीय अशी गायनशैली विकसित केली. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोलाचे योगदान दिले आहे. केवळ मराठी चित्रपटगीतेच नव्हे, तर भावगीते, भक्तिगीते, संतरचना आणि नाट्यसंगीतातही त्यांनी वेगळा ठसा उमटवला. दुडदुडत्या बाळपावलांपासून ते डुगडुगत्या मानेच्या बुजुर्गांपर्यंतच्या सर्व पिढ्या त्यांनी आपल्या स्वरांनी एका धाग्यात गुंफल्या आहेत. चुनरिया (१९४८) या चित्रपटापासून सुरू झालेला आशाताईंचा पार्श्वगायनाचा प्रवास सांप्रत काळच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत अविरत सुरू आहे. मानवी जीवनातील प्रत्येक भावनेला आशाताईंचा उत्कट स्वर लाभला आहे.\nज्या वयात माणसे निवृत्त होतात, त्या साठीच्या टप्प्यावर आशाताईंनी ‘जानम समझा करो’ या पाॅप अल्बमच्या रूपाने नवी वाट चोखाळली. पुढच्या टप्प्यावर तर त्या ‘राहुल अँड आय’ या अल्बमच्या माध्यमातून चक्क रिमिक्स चळवळीत उतरल्या. त्यांची सारी वाटचाल दर्जा राखूनही सतत कालसुसंगत राहिली, हे लक्षणीय आहे. करिअरच्या दृष्टीने विचार करता, एकाच क्षेत्रात, मोठ्या बहिणीचे कलाकर्तृत्व आभाळभर विस्तारले असताना त्याच क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र आभाळ निर्माण करण्याची किमया आशाताईंनी घडवली. अनेक भाषा आणि त्यातील विविध भावस्थिती आपल्या स्वरांतून व्यक्त करताना या चैतन्याने रसरसलेल्या, भावपूर्ण, लयदार, पल्लेदार, नाट्यात्म परिणाम साधणाऱ्या स्वराने मनामनाशी सुरेल नाते जोडत रसिकांचे प्रेम मिळवले. पुरस्कारालाही भूषण वाटावे, अशा आशाताईंचे अभिनंदन करताना त्यांच्याच गीताचा आधार घेऊन ‘राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते’ असे म्हणावेसे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/bhatora-wooden-bridge-flows-with-river-water-live-video-howrah-west-bengal-rm-586669.html", "date_download": "2021-09-22T23:16:55Z", "digest": "sha1:D6NUW235DQBJHCHNAN5YD3FEL7OXNUIJ", "length": 7001, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO – News18 Lokmat", "raw_content": "\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO\nLive Video: दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे भटोरा गावातील नागरिकांचा संपर्काचा एकमेव आधार हिरावला आहे. दोन आठवड्यांपूर्वी बांधलेला लाकडी पूल वाहून गेला आहे.\nहावडा, 01 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील अनेक पूल वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीची ही घटना ताजी असताना, आता उत्तर भारतासह पूर्व भारतात पावसाचा जोर वाढत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पण दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे भटोरा गावातील नागरिकांचा संपर्काचा एकमेव आधार हिरावला आहे. खरंतर, पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील भटोरा नावाचं एक छोटसं गाव आहे. नदीने वेढलेल्या या गावात प्रवेश करण्यासाठी एकमेव लाकडी पूल बांधण्यात आला आहे. पण काल रात्री नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गावकऱ्यांच्या एकमेव आधार असलेला लाकडी पूल प्रवाहासोबत वाहून गेला आहे. हा पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.\nदोन आठवड्यांपूर्वी बांधलेला लाकडी पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. pic.twitter.com/HKMImYzBNA\nहेही वाचा-दरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच हा लाकडी पूल बनवला होता. बांबूचा वापर करत हा लाकडी पूल बनवण्यात आला होता. पण काल रात्री साडेनऊच्या सुमारास हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे भटोरा गावचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावकरी अडकून पडले आहेत. त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला असून स���शल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून, घटनेचा LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/dont-hate-individuals-while-cultivating-social-interest-guardian-minister-no-gulabrao-patil/", "date_download": "2021-09-22T23:39:55Z", "digest": "sha1:X4LBU3FQMIPRPEGTKBE3DTGLXBL4BQHF", "length": 16131, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "सामाजिकहित जोपासताना व्यक्ती द्वेष नको: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nसामाजिकहित जोपासताना व्यक्ती द्वेष नको: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील\nसामाजिकहित जोपासताना व्यक्ती द्वेष नको: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील\nयावल (सुरेश पाटील): राजकारणात पक्षीय वाद वेगळी बाब आहे मात्र समाज उपयोगी हित जोपासताना व्यक्तिगत द्वेष करता कामा नये असे मनोगत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या चाळण व प्रतवारी यंत्रणेच्या लोकापर्ण व नामकरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून व्यक्त केले,\nयावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारण्यात आली या प्रकल्पाला माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की,स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू होते शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे नामदार पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांचे समवेत विधानसभेत घालविलेल्या ���्षणानाही या कार्यक्रमाप्रसंगी उजाळा दिला स्वर्गीय हरीभाऊ जावळे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांची एक आठवण म्हणून बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला त्यांचे नामकरण दिल्याबद्दल त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कौतुक करून त्यांच्या या कार्याचे समाधान व्यक्त केले\nतालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रित यावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले व्यासपीठावर भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे, हे असतांना त्यांनी भाजप आणि सेनेची जुनी मैत्री असल्याची आठवण करून देत वर्षभरापुर्वीच आपली मैत्री तुटल्याचे सांगून राज्यात आमची तर केंद्रात तुमची सत्ता असल्याचे म्हणत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही केंद्रातून निधी आणा आम्ही राज्यातून आणतो असे म्हणून त्यांनी सभागृहाला हसवलं,बाजार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास काँग्रेस व राष्ट्रवादी भाजपासह सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते मात्र या कार्यक्रमास सेना व भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे हा कार्यक्रम केवळ भाजपा-सेनेचा असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.\nयाप्रसंगी खासदार रक्षा खडसे आमदार राजू भोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर म.सा.का.चेअरमन शरद महाजन यावलच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी,माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी,जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल गोवींदा पाटील,जळगाव जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहते,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,शहर अध्यक्ष डॉ.निलेश गडे,शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार,भुसावळ नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील,संतोष खर्चे/धोबी, पप्पू जोशी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (उर्फमुन्ना)पाटील,उपसभापती उमेश पाटील,संचालीका कांचन फालक,भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील आदींची उपस्थित होती कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.\nप्रास्ताविक तुषार उर्फ मुन्ना पाटील तर सूत्रसंचालन प्राध्यापक जतिन मेढे यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील यांनी व्यक्त केले.\nयावल तालुक्यात सहकारात विकासाच्या नावाखाली राजकीय चौफेर वादळ\nबऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पुन्हा पकडला अवैध गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती\nअनिलभाऊ समर्थक ठेकेदारावर राजकीय दबाव आणि प्रभाव\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड केअर सॉप्टवेअरचे प्रकाशन\nयावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/30-crore-indian-will-first-gate-corona-vaccine-369610", "date_download": "2021-09-23T00:18:43Z", "digest": "sha1:45OM3J7MVJVV2ZN7UEIRLETSDI6USQOF", "length": 24328, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 30 कोटी भारतीयांना अगोदर मिळणार लस; वाचा कोणाला मिळेल?", "raw_content": "\nभारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला कोरोना महामारीवरील लस उपलब्ध होण्याची दाट चिन्हे आहेत.\n30 कोटी भारतीयांना अगोदर मिळणार लस; वाचा कोणाला मिळेल\nनवी दिल्ली- भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला कोरोना महामारीवरील लस उपलब्ध होण्याची दाट चिन्हे आहेत. भारत बायोटेक व आयसीएमआरतर्फे विकसित होणाऱ्या कोव्हॅक्सीनकडे देशाचे लक्ष लागून आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीच्या वितरणाची व्यापक तयारी गतिमान केली असून पहिल्या टप्प्यातील ३० कोटी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, ५० च्या पुढचे व ज्येष्ठ नागरिक, कोरोनायोद्ध्याची यासाठी निवड केली जाईल. त्यानंतर इतर जनतेला लसीकरणाबाबत राज्यांच्या फीडबॅकनुसार काम होईल.\nलसीकरणाच्या प्रगतीबाबत केंद्रीय यंत्रणेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अद्ययावत नोंदी ठेवल्या जातील. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कमध्ये (ईविन) आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले. लसीकरणासाठी आधारची सक्ती नसेल. फोटो असलेले वैध सरकारी ओळखपत्रही चालेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही प्रस्तावित कोरोना लस भारतीयांना शक्यतो मोफत देण्याची तयारी सरकारच्या पातळीवर सुरू आहे. नागरिकांना लसीकरणासाठी एक क्यूआर कोड क्रमांक देण्यात येईल. भारताची लसीकरण मोहीम जागतिक लसीकरण अभियानाशी (यूआयपी) समांतर राबविण्यात येईल. शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदा कार्यालये व सार्वजनिक ठिकाणांवर लसीकरण मोहीम राबविली जाईल.\nBihar Election : तिसऱ्या टप्प्यात झाले 55.22 टक्के मतदान\nसर्व भारतीयांना एकदा लसीकरण करण्यासाठी एक वर्ष लागेल, असा अंदाज वर्तविला आहे. पहिल्या टप्प्यातील ३० कोटी लोकांना लसीकरणाचे परिणाम आल्यावर कोरोना रुग्णांना, ज्येष्ठ नागरिक, मुले व अन्य कोरोना योध्यांना लसीकरणास सुरवात होईल. पल्स पोलिओ मोहिमेची सुरवात दिल्लीत ज्यांच्या काळात झाली व नंतर देशभरात ही मोहीम राबविली जात आहे ते डॉ. हर्षवर्धन सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत त्यांचेही अशा व्यापक लसीकरणाबाबतचे अनुभव पीएमओने लक्षात घेतले आहेत.\nया ४ गटांत प्रथम होणार लसीकरण\n- १ कोटी आरोग्य सेवक (डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका)\n- २ कोटी कोरोना योद्ध्ये (पोलिस, निमलष्करी दलाचे कर्मचारी, स्थानिक पालिकांचे कर्मचारी, प्रसारमाध्यम कर्मचारी आदी)\n- २६ कोटी- (५० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिक)\n- १ कोटींचा विशेष गट (आधीपासून काही आजार असलेले)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/29/the-us-treated-india-like-pakistan-north-korea-and-syria/", "date_download": "2021-09-22T22:52:39Z", "digest": "sha1:S67RH6ASWZGOCQEMMMBECQLSWIPJDPM3", "length": 8247, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारताला अमेरिकेने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारखी वागणूक दिली - Majha Paper", "raw_content": "\nभारताला अमेरिकेने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारखी वागणूक दिली\nमुख्य, देश / By माझा पेपर / अमेरिका, असुउद्दीन ओवेसी, नरेंद्र मोदी, युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडम / April 29, 2020 April 29, 2020\nहैदराबाद – भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतलेली गळाभेट कामी आली नाही, असेच सध्यातरी वाटत आहे. म्हणूनच अमेरिकेतील संस्था युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने (USCIRF) धार्मिक स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासोबत भारताला यादीत ठेवल्याचे ओवेसी म्हणाले आहेत.\nभारतावर बंधने घालण्याची शिफारस युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने केल्याचे ओवेसी म्हणाले. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आयोजित केल्यानंतरही भारताला युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमच्या अहवालाने पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया या देशांसोबत उभे केले आहे. त्यांनी याव्यतिरिक्त भारतावर बंधन घालण्याची शिफारसही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट कामी आली नसल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे ओवेसी म्हणाले.\nयासंदर्भात युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने सर्वाधिक धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे. त्या संस्थेच्या ट्विटचा एक स्क्रिनशॉट ओवेसी यांनी शेअर केला आहे. ओवेसींनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या भारत सरकारच्या काही संस्था आणि त्यांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात यावी, तसेच त्यांची संपत्ती सीज करण्यात यावी आणि त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात यावी असे या अहवालात म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपात���ल आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/nandurbar-lions-club-tarfe-district-rugnalayas-kovid-testing-cabin-bhent/", "date_download": "2021-09-22T23:21:27Z", "digest": "sha1:FJD33ZFKQFUPSO2QPDXENI45PEDHGBSM", "length": 11883, "nlines": 128, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "नंदुरबार लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयास कोविड टेस्टिंग केबिन भेट |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nनंदुरबार लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयास कोविड टेस्टिंग केबिन भेट\nनंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोरोना आपत्तीमध्ये संशयित रुग्णाचे तपासणीसाठी नमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात येतात. हे नमुने घश्यातून घेताना डॉक्टर मंडळींना सुद्धा संसर्गाचा धोका असतो ही बाब डॉ.राजेश कोळी यांनी लायन्स क्लबला निदर्शनास आणून दिली व त्यावर उपाय सुद्धा सुचवला. त्यानुसार जळगाव येथील आर्या फाऊंडेशन येथून कोविड टेस्टिंग केबिन मागावण्याचे ठरले. क्लबच्या सदस्यांनी निधी संकलन केला व सदर केबिन मागवण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयास सदर केबिन सोपवण्यात आली.\nयावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, डिस्ट्रिक जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र माहेश्वरी, डॉ.देवेंद्र लांबोळे यांची विशेष उपस्थिती होती. हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, सिव्हिल हॉस्पिटलचे कोविड नोडल ऑफिसर डॉ.राजेश वसावे, आयएमएचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य डॉ.राजेश ���ळवी यांचे सहकार्य लाभले. ही केबिन जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार पर्यंत आणण्यासाठी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. या केबिनरुपी सुरक्षा कवचामुळे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची सुरक्षा जपली जाणार आहे. याबद्दल रुग्णालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले व लायन्स परिवाराचे आभार मानले. हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेयेरमन डॉ.राजेश कोळी, अध्यक्ष समिरभाई शहा, सचिव सतीश चौधरी, ट्रेझरर नितीन जैन यांनी परिश्रम घेतले तसेच लायन्स परिवाराने सहकार्य केले. सद्याच्या कोरोना आपत्ती वातावरणात असा उपयुक्त प्रोजेक्ट घेऊन लायन्स परिवाराने पुन्हा एकदा जेथे कमी तेथे आम्ही हे सिद्ध केले आहे. या प्रकल्पबद्दल समाजातून लायन परिवाराचे अभिनंदन होत आहे.\nधुळ्यात 2 मृतदेहांच्या अदलाबदलीने खळबळ\nजळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना बाधित रूग्ण आढळले\nधुळे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांना नाकाबंदी तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धुळे शहरात विविध उपाययोजना करा… आमदार डॉ. फारूक शाह यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..\nशिरपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनाची माहिती जनतेने जाणुन घ्यावी : आ. काशिराम पावरा\nशासकीय कर्तव्यनिष्ठ खऱ्या कोरोना योद्धाचा ( पो.नि.धनवडे ) रिपोर्ट पॉझिटिव्ह\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/gangrape-case-on-minor-in-rajasthan/", "date_download": "2021-09-22T23:03:12Z", "digest": "sha1:X5422JUPVS4VWVMULGV3ESUVNJV3DQVL", "length": 19444, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "gangrape case on minor in rajasthan | राजस्थानात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ शूट : संतापाची लाट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nराजस्थानात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ शूट : संतापाची लाट\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nराजस्थान : विकृती थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आधीच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असताना आता राजस्थानमध्ये सुद्धा एका तरुणीवर तीन तरुणांनी बलात्कार करत त्याचा व्हिडियो शूट करून तो सर्वत्र व्हायरल केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nजम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव मधील सामूहिक बलात्काराची प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश भरात आधीच संतापाची लाट उसळली आहे. त्यातच अजून एक भयंकर घटना राजस्थानात घडली आहे. भरतपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आणि बलात्कार करतानाचे व्हिडीओ शूट करत ते व्हायरल केल्याचे समोर आलं आहे.\nविकृत बल��त्कारी इतके निर्धास्त झाले आहेत की, सामूहिक बलात्कार करतात आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा बिनदिक्कत समाजमाध्यमांवर व्हायरल करत आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी हलैना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशाला रवाना झालं आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता\nनीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.\nBLOG - 'अक्षय' राजकारणाचा डाव\nअक्षय कुमार हा तसा माणूस म्हणून चांगला त्यात काहीच वाद नाही. किंबहुना त्याने केलेलं सामाजिक काम सुद्धा उत्तमच होतं यात कोणताच वाद नाही. परंतु अक्षय कुमार हा कोणी राजकारणी किंव्हा मुरलेला राजकारणी माणूस नव्हता, त्यामुळे आपल्याबरोबर नक्की काय शिस्तबद्ध शिजतंय याची त्याला कल्पनाच नसावी.\nउन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का \nनिर्भया बलात्कार प्रकरणी २०१२ मध्ये लोकसभा हलवून सोडणाऱ्या आणि बलात्काऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज गप्प का आहेत असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहे.\nशिवसेना खासदार पुणे-पिंपरीकरांचे आणि उत्तर भारतीयांसाठी रेल्वे फेऱ्या वाढवा\nशिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ज्या मूळ पिंपरीकरांनी निवडून दिले, त्यांच्या प्रवासाच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेण्यापेक्षा पिंपरीत राहणाऱ्या ‘उत्तर भारतीयांच्या’ प्रवासाच्या समस्या अधिक महत्वाच्या वाटू लागल्या आहेत.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nनाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे\nनाणार प्रकल्पावरून शिवसेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/politics/ekanath-khadse-not-happy-in-bjp/", "date_download": "2021-09-22T23:47:33Z", "digest": "sha1:JLZJC57LRAWE442NNQ734JE6HOZZIK37", "length": 17599, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Ekanath Khadse Not Happy in BJP | ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nजळगाव : ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्हातील बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.\nज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर लाठ्या – काठ्या खाल्या आणि राज्यात भाजपचा वटवृक्ष केला त्यांनाच आज उन्हात केलं आहे. जर माझ्यावरच्या आरोपांवर सरकारकडे सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावे असे ही ते उपस्थितांना संबोधताना म्हणाले.\nकाही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी ही एकनाथ खडसे यांनी अशीच खदखद व्यक्तं केली होती.\nमागील बातमी पुढील बातमी\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nयाला बातमीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.\nतर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.\nमहसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच कन्नड प्रेम: बेळगांव मराठी भाषिकांमध्ये नाराजी\nमहाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगांव मधील गोकाक तालुक्यातील तवग गावच्या एका मंदिराच्या उद्धघाटनाला हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी ते कन्नड गीतांच्या ओळी ही गायले. यावेळी त्यांच्या सोबत बेळगांव चे पालक मंत्री रमेश जारकिहोळी ही उपस्थित होते. या घटनेनंतर बेळगांव मराठी भाषिकांमध्ये प्रचंड चीड पहायला मिळत आहे.\nरामदास कदमांना खासदार खैरेंशी असलेले मतभेद पडले महागात.\nखासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.\n'एनी टाईम मिल्क' एटीएम मशिन लोकार्पण : नाशिक\nया ‘एनी टाईम मिल्क’ एटीएम मशिन मुळे ग्राहकांचा थेट फायदा होणार असून, दलालांच्या नफ्याला ही चाप लावण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.\nविदर्भातून शिवसेनेनला हद्दपार करा : आशिष देशमुख\nआपल्याच पक्षविरोधात जाऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी विदर्भात शिवसेनेविरोध दंड थोपटले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक ��रोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक ��ोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/government-jobs-2021-know-the-departments-available-vacancies-gst-97-2546672/", "date_download": "2021-09-22T23:22:50Z", "digest": "sha1:WEBWINF6QWZN57VBCFD2VOKAI7X5BH4Q", "length": 25994, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Government jobs 2021 know the departments available vacancies | १० - १२ वी उत्तीर्णांपासून अभियंत्यांपर्यंत सर्वांसाठी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध, जाणून घ्या विभाग", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nदहावी-बारावीपासून अभियंत्यांपर्यंत…सर्वांसाठी सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या विभागवार माहिती\nदहावी-बारावीपासून अभियंत्यांपर्यंत…सर्वांसाठी सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या विभागवार माहिती\nएअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, इंडिया पोस्ट, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), RITES यांसह अनेक विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरु आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक संचालक, रिसर्च ऑफिसर्स आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार १३ ऑगस्ट २०२१पर्यंत अर्ज करू शकतात. (Photo : Indian Express)\n१० वी आणि १२ वी उत्तीर्णांपासून अगदी ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्सपर्यंत सर्वांसाठी सरकारी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. सध्या विविध विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरु आहे. आम्ही तुम्हाला याच विविध विभागांतील सरकारी नोकऱ्यांविषयी सांगणार आहोत. एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड, इंडिया पोस्ट, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), RITES यांसह अनेक विभागांतील रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामधील (UPSC) अनेक पदं रिक्त\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सहाय्यक संचालक, रिसर्च ऑफिसर्स आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.\nइच्छुक उमेदवार १३ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीद्वारे या पदासाठी अर्ज करू शकतात.\nसहाय्यक संचालक, रिसर्च ऑफिसर्स व इतर अशा एकूण ४६ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.\nएअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमध्ये पदभरती\nएअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडने (AIEL) airindia.in या आपल्या अधिकृत वेबसाईटवर बीपीओ टीम लीडर, मॅनेजर- ट्रेड सेल्स, ऑफिसर/एएम, असिस्टंट मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/मॅनेजर, स्टेशन मॅनेजर, एजीएम, हेड, आयटी, सिनिअर सुपरवायझर आणि ग्राउंड इंस्ट्रक्टर या पदांकरिता अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने एअर इंडिया भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात.\nएअर इंडिया भरती २०२१ साठी इच्छुक उमेदवार सीव्ही आणि अर्ज दाखल करू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपली जन्मतारीख, जात, पात्रता, अनुभव, पगार इत्यादींची माहिती असलेल्या कागदपत्रांचा फोटो कॉपीचा एक संच पुढील पत्त्यावर पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवता येईल.\nपत्ता : एलायन्स एअर कार्मिक विभाग युती भवन, डोमेस्टिक टर्मिनल -१, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली -११०३७३७ या पत्त्यावर उमेदवार १७ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करू शकतात.\nबीपीओ टीम लीडर, हेड अँड ग्राऊंड इन्स्ट्रक्टर: ५५ वर्षे\nऑफिसर / एएम : ५० वर्षे\nएजीएम : ५५ वर्षे / ५९ वर्षे\nसुपरवायझर : ३५ वर्षे\nइतर पदे: ४० वर्षे\nबीपीओ टीम लीडर आणि एजीएम पदासाठी पात्रता काय\nबीपीओ टीम लीडर – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदवीधर. टीम लीडर म्हणून किमान १ वर्षाचा अनुभव, एअर लाइन्सच्या कॉल सेंटर / बीपीओमध्ये काम करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव.\nएजीएम – किमान १० वर्षांच्या कामाचा अनुभव असलेले पदवीधर\nइंडिया पोस्टमध्ये नोकरीची संधी\nइंडिया पोस्टने पंजाब पोस्टल सर्कलमधील पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफच्या केडरमधील गुणवंत खेळाडूंच्या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली आहे.\nसर्व इच्छुक उमेदवार १८ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.\nएकूण ५७ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार पोस्टल असिस्टंटची ४५ पदं, सॉर्टिंग असिस्टंटची ९ पदं आणि मल्टी-टास्किंग स्टाफची ३ पदं रिक्त आहेत.\nइंडिया पोस्ट नोकरीसाठी पात्रता\nपोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य असणं आवश्यक.\nउमेदवारांना केंद्र सरकार / राज्य सरकार / विद्यापीठ / बोर्ड इत्यादींकडून मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्रातून मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक\nमल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं आवश्यक\nसंबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेचं ज्ञान. उमेदवारानं किमान १० वीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा.\nइंडिया पोस्टसाठी असा करा अर्ज\nइच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीडपोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टाद्वारे आपला अर्ज दाखल करावा.\nपत्ता : सहाय्यक संचालक डाक सेवा (भरती), मुख्य पोस्टमास्टर जनरलचे कार्यालय, पंजाब सर्कल, सेक्टर – १७, संदेश भवन, चंदीगड – १६००१७\nअर्ज केलेल्या पदाचे नाव पाकिटाच्या वरच्या बाजूला लिहिणं आवश्यक आहे.\nखासगी कुरिअर, नोंदणी नसलेले पोस्ट, सामान्य पोस्ट, अन्य माध्यमांद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ह्याची नोंद घ्यावी.\nस्टाफ सिलेक्शन कमिशनकडूनही (SSC) भरतीची अधिसूचना जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) आपल्या अधिकृत वेबसाइटवर कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) आणि रायफलमन (जनरल ड्यूटी) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी आयोगाद्वारे मोठ्या प्रमाणात रिक्त जागांवर पद भरतीची घोषणा केली आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल नोंदणी १७ जुलै २०२१ पासून सुरू झाली आहे. SSC कॉन्स्टेबल भरती २०२१ अर्ज लिंक SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध असेल.\nइंडो-तिबेट सीमा पोलीस दल आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ साठी नोंदणी ५ जुलै २०२१ पासून सुरू करेल. ही भरती खेळाडूंसाठी आहे आणि पदासाठी पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in वर ITBP च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१ आहे.\nछत्तीसगड लोक सेवा आयोगातील पदभरतीला सुरुवा��\nछत्तीसगड लोक सेवा आयोगाने (सीजीपीएससी) पशुवैद्यकीय सहाय्यक शल्य चिकित्सक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार २ रिक्त जागांसाठी अधिकृत वेबसाइट psc.cg.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पदांवर अर्ज करू शकतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपेल.\nAPSWREIS च्या भरती प्रक्रियेलाही सुरुवात\nआंध्र प्रदेश सोशल वेल्फेअर रेसिडेन्शिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल सोसायटीने (APSWREIS) आयआयटी मेडिकल अकॅडमीसाठी (IIT-Medical Academy) गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या वरिष्ठ विद्याशाखा पदांच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितलं आहे. सर्व इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.\nRITES अभियंता भरती २०२१\nRITES Limited ने परिवहन, पायाभूत सुविधा आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार २५ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी rites.com या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० जुलै २०२१ पासून सुरू होईल.\nअभियंता (सिव्हिल) – २५ पदं\nअभियंता (मेकॅनिकल) – १५ पदं\nअभियंता (इलेक्ट्रिकल) – ८ पदं\nपात्रता / शैक्षणिक पात्रता\nमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीई /बी.टेक/बी.एससी (अभियांत्रिकी) पदवी.\nवेतन- रु. ४०,००० ते १, ४०,०००/-\nपात्र उमेदवारांना लेखी परीक्षेला (ऑफलाइन/ऑनलाईन) उपस्थित राहावे लागेल.\nलेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर उमेदवार निवडले जाऊ शकतात.\nपात्र उमेदवार ३० जून ते २५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदाची आवश्यक अटी आणि आवश्यकता पूर्ण करणे अनिवार्य आहे.\nसामान्य/ओबीसी उमेदवार रु. ६००/- अधिक लागू असलेला कर\nईडब्ल्यूएस/ एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवार रु. ३००/- अधिक लागू असलेला कर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nतांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अनेक आजार राहतात दूर, जाणून घ्या फायदे\nपाळीव प्राण्यांना ट्रेनिंग देण्यासाठी खास टीप्स; जाणून घ्या बॉण्डींग वाढवण्याच्या काही खास पद्धती\nतणाव कमी करण्यासाठी ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स\nशॅम्पू योग्यप्रकारे कसा वापरायचा जाणून घ्या ‘या’ पाच उपयुक्त टिप्स\nआधार कार्ड क्रमांक आणि नावनोंदणी आयडी हरवलाय काळजी नको,’या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो\nतजेलदार आणि चमकदार चेहरा मिळवण्यासाठी मलायका अरोराने शेअर केले ‘हे’ स्किनकेअर टिप्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2021-09-22T23:06:15Z", "digest": "sha1:722Z6ZTCWH4VXUMRLHVDF4U2QUCJOS2Q", "length": 5569, "nlines": 96, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "निवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा) | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nशासकीय विश्राम गृह,क्रमांक १,जयकीसनवाडी,नेहरु चौक,जळगाव\nशासकीय विश्राम गृह,क्रमांक २,जिल्हाधिकारी बंगल्या समोर जळगाव जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,रेल्वे स्टेशन रोड,चाळीसगाव जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,भडगाव रोड,पाचोरा,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,एस.टी.स्टँड समोर पारोळा,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,एस.टी.स्टँड समोर,पहुर ता.जामनेर जिल्हा ���ळगाव\nशासकीय विश्राम गृह,एरंडोल जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,नेरी,ता.जामनेर,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,भुसावळ जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,बोदवड रोड,वरणगाव ता.भुसावळ जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,बोदवड ता.बोदवड जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,मुक्ताईनगर,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,रावेर स्टेशन रोड,ता.रावेर,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,सावदा,ता.रावेर,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,यावल,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,चोपडा,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,धानोरा,ता.चोपडा,जिल्हा जळगाव\nशासकीय विश्राम गृह,म्हसाळा,ता.पारोळा,जिल्हा जळगाव\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/7039-2/", "date_download": "2021-09-22T23:08:37Z", "digest": "sha1:VU6CZQBA7YBZXWJWUQ47SM7KWXBFSJVY", "length": 19489, "nlines": 120, "source_domain": "mediawatch.info", "title": "सातपुडा पर्वतरांगेतील ऐतिहासिक मैलगड किल्ला - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी सातपुडा पर्वतरांगेतील ऐतिहासिक मैलगड किल्ला\nसातपुडा पर्वतरांगेतील ऐतिहासिक मैलगड किल्ला\nसातपुडा पर्वतरांगेवरील एका डोंगरावर मध्यप्रदेश आणि महाराष्टाच्या सीमेवर मैलगड किल्ला आहे. डोंगर एवढा उंच की पायथ्याहून वर नजर टाकल्यास अवसान गळते. डोंगरावर गेल्यावर येथे काहीच नसल्याचे निदर्शनास येते. मात्र, दगडांमध्ये कोरलेल्या भुयारासारख्या खोल्यांकडे बघितल्यावर अदभूत व विशेष पद्धतीने बांधकाम केलेल्या या किल्ल्याची महती पटायला लागते. विदर्भातील अन्य कोणत्याही किल्ल्यामध्ये अशाप्रकारचे बांधकाम दिसत नाही. अन्य कोणत्याही किल्ल्यावर न दिसणारी एक विशेष बाब येथे दिसते, ती म्हणजे किल्ल्याच्या सुरुवातीलाच एका किल्ल्याचा संपूर्ण नकाशा दगडावर कोरलेला आहे. या नकाशावरुनच किल्ल्याच्या भव्यतेचा परिचय येतो.\nमैलगडपासून जवळच असलेल्या जामोद या गावाला प्राचीन इतिहास लाभला आहे. उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्यासाठी पूर्वी पायनघाट हा मार्ग होता. या मार्गावर जामोद व मैलगड किल्ला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणा-या प्रवाशी, व्यापारी किंवा राजे, महा��ाजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत होता. मैलगड हा महाराष्ट व मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. बुलडाणा जिल्यातील जळगाव जामोद तालुका ठिकाणापासून १५ किमी आणि ब-हाणपूरवरुन ५० किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले व कुणी केले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, किल्ल्याच्या बांधकामावरुन किल्ला प्राचीन असल्याचे निदर्शनास येते.\nएक चौरस मैल असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. आम्ही यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळयात किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हाही तेथे पाणी होते. येथे एक सासू-सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे. दगडांमध्ये कोरुन हे जलकुंभ बांधण्यात आले आहे. येथे एका कपारीतील पाणी गरम तर दुस-या कपारीतील पाणी थंड असते, असे पायथ्याशी राहणारे आदिवासी सांगतात. आता मात्र, दोन खोल्यांमधील भिंत पडल्यामुळे पाणी थंड आहे. तसेच येथील पाण्याचा एक उपसर्गही आहे. गडावरुन १४ ते १५ किमी असलेल्या मोहिदपूर गावात या गडावरील पााण्याचा आउटलेट आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथे लिंबू टाकले तर मोहिदपूर येथे निघत होते, असे नागरिक सांगतात. सध्याही येथे पाण्यात निळ टाकली तर मोहिदपूर येथे निळे पाणी निघते. डोंगराच्या कडा समोरील बाजूने दगडांनी बांधल्या आहेत. मध्यप्रदेशच्या बाजूने डोंगरावर एक बुरुज आहे. हा बुरुज खालून दिसतो. सर्व बांधकाम हे दगडांमध्येच आहे. याचे बांधकाम दगडांमध्ये असून, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी छिद्र आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेकडून एक अष्टकोनी विहीर व मंदिर आहे.\nकिल्ल्याचे फार थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. किल्ल्याचा भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो. शासनाने याकडे लक्ष दिले नाही तर ते अवशेषही नष्ट होतील, अशी स्थिती आहे . सातपुडा पर्वतरांगेत असे अनेक किल्ले आहेत, ज्याची माहिती अजूनही कुणाला नाही. कालांतराने ते नामशेष होतील. इ. स. १८०१ च्या सुमारास व-हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती. त्यामुळे व्दितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानीशंकर काळू यांना पाच हजार सैन्य देवून पाठविले होते. गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला. किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला.\nसोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्राहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते ब-हाणपूरवरुन मैलगडावर आले होते. येथे ते वास्तव्यास राहणार होते. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणा-याला मोठे बक्षिस जाहीर केले होते. त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले. त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले. त्याने सैनिकांसोबत केलेला वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशांमध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली. त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले. असे या भागातील नागरिक सांगतात. पुस्तकांमध्ये मात्र असा उल्लेख सापडत नाही.\nमंगळवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा संघटक किशोर वाघ, चिखली येथील इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर सर,सवडतकर सर आम्ही मैलगड व अशीरगड किल्ला बघायला गेलो.हिरव्यागार पर्वतावर असलेल्या मैलगडवर जाताना मनोहारी निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद मिळाला. मैलगडावरून खाली नजर टाकल्यास सर्वत्र हिरवळ दिसते. हिरवेगार जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटले. मैलगडावर मी यापूर्वीही गेलो आहे. मात्र प्रत्येकवेळी एक नवा अनुभव या किल्ल्यावर जाताना येतो. त्यातच सवडतकर सरांनी दिलेली सप्तरूषींची नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.\n(लेखक ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासक आहेत. त्यांचे ‘उध्वस्त वास्तू..समृध्द इतिहास’ हे पुस्तक मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे.)\nPrevious articleसितारमेकर बशीरसाहेब मुल्ला\nNext articleमनातल्या पूर्वग्रहांतूनच जगाकडं पाहायला लोकांना आवडतं…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी द���निकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nए इंजिनीअर.. तुझे सलाम\n‘पुरुष समजून घेताना….’ पुस्तकानिमित्त -डॉ. प्रज्ञा दया पवार\nसोनाली हा एका वट्ट कादंबरीचा विषय आहे, राव\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/category/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-09-23T00:07:32Z", "digest": "sha1:IZTO7352JDFWER52DPD32LHU53IRGABK", "length": 11889, "nlines": 251, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "अकोला- शेगाव दिंडी मार्ग - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nअकोला- शेगाव दिंडी मार्ग\nखामगाव - जालना रेल्वे\nबुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट\nशेगाव – नागझरी – अकोला मार्ग दुरुस्तीकडे का होतंय दुर्लक्ष\nअकोला- शेगाव दिंडी मार्ग\nHome अकोला- शेगाव दिंडी मार्ग\nव्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती\nसुसंस्कारीत व आदर्श विद्यार्थी घडविणे असे शिक्षकांचे अतुलनीय कार्य – अशोकराव तायडे,गटविकास अधिकारी\nचिमुकल्या मुलांचा असाही जीवन संघर्ष; दर १५ दिवसाला लागते रक्त थॅलेसिमीया ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान...\nराज्याला सव्वा दोन कोटी लसी द्या: ना. टोपे यांची केंद्राकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/technology/youtube-became-most-download-and-used-app-on-google-play-store-reason-know-behind-the-youtube-popularity-mhkb-584044.html", "date_download": "2021-09-22T23:21:06Z", "digest": "sha1:LV6IQN2IWPBKNBDM656EP66XMLJE5EJT", "length": 8221, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं – News18 Lokmat", "raw_content": "\nजगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं\nजगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं\nFake Apps डाउनलोड केल्याने युजर्स पूर्णपणे हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे उगाच कोणतेही अॅप्स डाउनलोड करणं टाळा. तसंच कोणत्याही अनोळखी SMS किंवा Link वरही क्लिक करू नका.\nगुगलचं व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅप (Video Streaming App) यूट्यूब (YouTube) गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) 10 बिलियन म्हणजेच 1000 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे.\nनवी दिल्ली, 25 जुलै: सध्याच्या काळात इंटरनेट (Internet), स्मार्टफोनचा (Smartphone) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात तर या वापरात अधिकच वाढ झाली आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), यूट्यूब (YouTube), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इन्स्टाग्राम (Instagram) आणि इतरही अनेक सोशल मीडियाचा युजर्सकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु यापैकी Google चं एक अॅप मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात आलं आहे. गुगलचं व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅप (Video Streaming App) यूट्यूब (YouTube) गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) 10 बिलियन म्हणजेच 1000 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे यूट्यूबच्या डाउनलोड्सनी (YouTube Downloads) जगातील एकूण लोकसंख्येचा आकडा ओलांडला आहे. सध्या जगाची एकूण लोकसंखा 7.88 बिलियन 788 कोटी आहे. इतके डाउनलोड्स केवळ गुगल प्ले स्टोरचे आहेत. यात अॅपल अॅप स्टोर (Apple App Store) सामिल नाही. यूट्यूबनंतर फेसबुक सर्वाधिक डाउनलोड केलं जाणार अॅप आहे. फेसबुकला गुगल प्ले स्टोरवर 7 बिलियन अर्थात 700 कोटी डाउनलोड्स मिळाले आहेत. सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अॅप्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर व्हॉट्सअॅप आणि चौथ्या क्रमांकावर फेसबुक मेसेंजरचा नंबर आहे. व्हॉट्सअॅप 600 कोटी आणि फेसबुक मेसेंजर 500 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे. त्यानंतर पाचव्���ा क्रमांकावर इन्स्टाग्राम असून एकूण 3 बिलियन अर्थात 300 कोटी डाउनलोड्स झाले आहेत.\n(वाचा - गाड्यांच्या इन्शोरन्सबाबत कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, अपघात झाल्यास नुकसान भरपाईबाबत मोठा निर्णय)\nयूट्यूब इतकं प्रसिद्ध होण्यामागे नेमकं कारण काय 9to5Google रिपोर्टनुसार, इंटरनेट स्पीड वाढल्याने आणि इंटरनेट डेटाच्या किंमतीही कमी असल्याने यूट्यूब मागील दशकात संपूर्ण जगात सर्वाधिक डाउनलोड आणि वापर केलं जाणारं अॅप ठरलं आहे. तसचं कोरोना काळात अनेकांनी यूट्यूब क्रिएटर बनूनही याचा वापर सुरू केला आणि आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब महत्त्वाचं माध्यमं ठरलं. तसंच भारतात 2020 मध्ये शॉर्ट व्हिडीओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) बंद झाल्याने यूट्यूबवर टिकटॉक सारखंचं हे फीचर सुरू करण्यात आलं. त्यामुळेही यूट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.\nजगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ournagpur.com/covid19-in-nagpur-29-coaches-with-oxygen-beds-have-fallen-out-of-use/", "date_download": "2021-09-23T00:22:35Z", "digest": "sha1:6TMDA44C5FYCTWHR5VJRBMAFQMM5KCN4", "length": 8825, "nlines": 149, "source_domain": "ournagpur.com", "title": "Covid19 ; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना पडले आहे.", "raw_content": "\nHome Breaking Covid19 ; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना पडले आहे.\nCovid19 ; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना पडले आहे.\nCovid19 नागपूर : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेमध्ये ‘ऑक्सिजन’ची सुविधा असलेल्या ‘बेड्स’साठी रुग्णांना अक्षरश: हातात जीव घेऊन वणवण भटकावे लागत आहे. अशास्थितीत नागपूर महानगरपालिकेचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. रेल्वेने २९ ‘कोच’मध्ये ‘ऑक्सिजन बेड’ची व्यवस्था केली होती. मात्र हे ‘कोच’ वापराविना पडले असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे रेल्वेला संपर्क करण्यात आला नाही. यासंदर्भात तातडीने मनपाने रेल्वेशी समन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशांचे तर मनपा प्रशासन वेळेत पालन करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nउपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता २९ रेल्वे कोचला ‘क्वारंटाइन’ केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे. तेथे ‘ऑक्सिजन बेड’देखील आहेत. राज्य शासन व महानगरपालिकेच्या विनंतीवर ‘क्वारंटाइन’ केंद्र सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, असे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी ९ एप्रिल रोजीच स्पष्ट केले होते. मात्र मनपाकडून रेल्वेकडे पाठपुरावाच करण्यात आला नाही.\nCovid19 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मनपाचा फोलपणा उघड पडला. अजनी रेल्वे यार्डात २९ कोच उभे आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी ते पूर्णत: सज्ज आहेत, अशी रेल्वेच्या अधिवक्त्यांकडून माहिती देण्यात आली. याचाच अर्थ दहा दिवसांत मनपाने रेल्वेकडे यासंदर्भात ठोस पाठपुरावा केलाच नाही. अन्यथा हे ‘कोच’ रिकामे यार्डात उभे राहण्याची वेळच आली नसती.\nआज अहवाल द्यावा लागणार\nया ‘कोच’चा योग्य उपयोग व्हावा यासाठी मनपा आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी तात्काळ समन्वय साधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nPrevious articleCovid19 उपराजधानीत १६ वर्षांखालील शेकडो मुले ‘पॉझिटिव्ह’\nNext articlecovid19: नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या\nकरिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…\nगणरायाचे आज आगमन; सगळीकडे तयारीची लगबग\nकरिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-23T00:08:55Z", "digest": "sha1:2DE5MSWMFQSU6T7DA4KDKV67F53DIDDJ", "length": 11980, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "घोडचे आवर्तन दोन दिवसांत न सोडल्यास रास्ता रोको..........", "raw_content": "\nघोडचे आवर्तन दोन दिवसांत न सोडल्यास रास्ता रोको……….\nघोडचे आवर्तन दोन दिवसांत न सोडल्यास रास्ता रोको……….\nश्रीगोंदा – या वर्षी घोड धरण समाधानकारक पावसामुळे पूर्णपणे भरले होते. धरण पुर्ण भरल्यानंतर सर्वसाधारणपणे रब्बीसाठी दोन व उन्हाळ्यासाठी दोन आवर्तने सोडली जातात. तथापी चालू वर्षी अद्यापपावेतो रब्बी पिकांसाठी एकही आवर्तन घेण्यात आलेले नाही. सध्या आवर्तन लांबल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गहु, कांदा, हरबरा, फळबागा, हिरव्या चाऱ्याची पिके तसेच उसाचे पिक संपुर्णपणे धोक्यात आलेले आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी मोडून पडला असताना आता हे पिकही गेल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे जमलेल्या पाणीवापर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआता राणेंना सुखाने झोप लागेल – शरद पवार\nयावेळी सर्व पाणीवापर संस्थांचे चेअरमन व घोड डावा कालवा लाभधारक शेतकऱ्यांनी दि. २५-०१-२०२१ पर्यंत आवर्तन न सोडले गेल्यास आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता हक्काचे पाणी वेळेत मिळणेसाठी ढोकराई फाटा नगर दौंड रोड येथे रास्तारोको आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहोत अशा आशयाचे निवेदन मा.ना. जयंत पाटील साहेब यांच्याकडे पाठवले आहे. शासनाच्या वतीने मा. तहसीलदार पवार साहेब यांच्याकडे हे निवेदन देण्यातयावेळी श्रीगोंदा तालुका भाजपा अध्यक्ष संदीप नागवडे, निळकंठ जंगले, नानासाहेब ससाणे, संदीप कोकाटे, नंदकुमार थोमस्कर, महेश जंगले यांसह सर्व पाणीवापर संस्थांचे चेअरमन व घोड डावा कालवा लाभधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.\nपेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nआम्ही याबाबत अधिक माहिती घेतली असता घोड धरणामधून दि.२४-०१-२०२१ पासुन आवर्तन सोड्नेबाबत मा.आ. बबनराव पाचपुते साहेब यांनीही मा.ना. जयंत पाटील साहेब, यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच सध्या घोड धरणामध्ये ४३६१.२२,एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा असुन रब्बीसाठी ११०० एमसीएफटी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. व उर्वरित शिल्लक पाण्यामधुन उन्हाळ्यामध्ये दोन आवर्तने दिली जावू शकतात, अशी माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.\nमाझा विजय पक्का – शिवाजी कर्डीले\nपेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nकुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये करोनानंतर ‘बर्ड फ्लू’ची भीती ,कोंबडय़ांच्या मागणीत घट\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/10/what-is-death-race-70-years-old-mirtha-munoz-won-the-cycling-race-on-death-road/", "date_download": "2021-09-23T00:06:55Z", "digest": "sha1:X2XOGXLBRCCWMABU3BUOOO5P4U2SZXYN", "length": 7912, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डेथ रेस म्हणजे काय, जी धोकादायक स्पर्धा 70 वर्षांच्या महिलेने जिंकली - Majha Paper", "raw_content": "\nडेथ रेस म्हणजे काय, जी धोकादायक स्पर्धा 70 वर्ष��ंच्या महिलेने जिंकली\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अमेरिका, डेथ रेस, वयोवृद्ध, सायकलिंग / October 10, 2019 October 10, 2019\nवय आपली कमजोरी असू शकत नाही किंवा ते आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यापासून रोखू शकत नाही. या गोष्टी 70 वर्षांच्या मिर्था मुनोझने सिद्ध केल्या आहेत. मिर्थाने डेथ रेस जिंकली आहे. इतकेच नाही तर या शर्यतीची तयारी करण्यासाठी आणि त्यात विजय मिळवण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमान आणि उत्साह संचारले अशी गोष्ट आहे. आम्ही आज तुम्हाला मिर्थाची कहाणी आणि डेथ रेस काय आहे ते सांगणार आहोत.\nमिर्थाच्या मुलाचे सुमारे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. या घटनेने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्या नैराश्यात जाऊ लागल्या. मिर्थाची प्रकृती इतकी बिकट झाली होती की तिला मानसोपचार तज्ज्ञाचा आसरा घ्यावा लागला.\nतिच्या शेजारच्या कुटूंबाकडून सायकल चालवण्याची कल्पना तिला मिळाली, तेव्हा मिर्थाला एक नवीन आयुष्य लाभले. वयाच्या 65 व्या वर्षी मिर्था सायकलिंग शिकू लागली. या नवीन उत्कटतेने कारण तिला नवजीवन मिळाले होते.\nकाही वर्षांतच मिर्थाचा स्वतःवरचा आत्मविश्वास इतका वाढला की तिने डेथ रेसमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सतत मेहनत व सराव केला. शेवटी, मिर्थाने केवळ या शर्यतीत भाग घेतला नाही तर ती जिंकली सुद्धा.\nडेश रेस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आयोजित केल्या जातात. मिर्थाने दक्षिण अमेरिका आणि बोलिव्हियातील सायकल शर्यतीत भाग घेतला. ही शर्यत तिथे होते ज्याला डेथ रोड असे म्हटले जाते.\nहा डेथ रोड सुमारे 11 हजार फूट उंचीवर बनविला गेला आहे. हा जगातील सर्वात धोकादायक रस्ता असल्याचे म्हटले जाते. रस्ता अरुंद आणि सरळ सरळ सरळ घनदाट जंगलासह आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला रेलिंग नाही. मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान दरडी कोसळण्याचा धोका देखील असतो.\nहा रस्ता 1930 मध्ये बांधला गेला. त्यानंतर अनेक अपघातात हजारो लोकांनी येथे प्राण गमावले आहेत. पण मिर्थाने या धोकादायक रस्त्यावर 60 किमी सायकल चालवून सर्वांना चकित केले. मिर्था स्वतः बोलिव्हियाची रहिवासी आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/12/31/expiry-date-for-linking-aadhaar-pan-card/", "date_download": "2021-09-22T23:40:28Z", "digest": "sha1:3UJMCJFC6EDQFQLJAO3JO63QM4Q46M3K", "length": 5554, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आधार-पॅनकार्ड लिंक करण्याला मुदतवाढ - Majha Paper", "raw_content": "\nआधार-पॅनकार्ड लिंक करण्याला मुदतवाढ\nमुख्य, अर्थ / By माझा पेपर / आधार कार्ड, आयकर विभाग, केंद्रीय अर्थमंत्रालय, पॅन कार्ड, लिक / December 31, 2019 December 31, 2019\nनवी दिल्ली – तुम्ही अद्याप आधारकार्डसोबत पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधार पॅन कार्ड लिंक करण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. आता नागरिकांना ३१ मार्च २०२० पर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.\nआत्तापर्यंत आठ वेळा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. कर विभागाने यासंबधीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आधार कार्ड योजना संवैधानिक दृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. आधार बायोमॅट्रिक आयडी प्राप्तिकर भरताना आणि पॅनकार्ड देताना अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/15/this-is-why-jitendra-awhad-had-to-share-his-report/", "date_download": "2021-09-22T23:10:09Z", "digest": "sha1:HF3U7XSUD4OVDBN4OFJIR5KTPICT3Z2A", "length": 7240, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यामुळे जितेंद्र आव्हाडांना शेअर करावा लागला आपला रिपोर्ट - Majha Paper", "raw_content": "\nयामुळे जितेंद्र आव्हाडांना शेअर करावा लागला आपला रिपोर्ट\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कॅबिनेट मंत्री, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र सरकार / April 15, 2020 April 15, 2020\nमुंबई – कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाची आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला कोरोना झाल्याने कोरोना चाचणी घेण्यात आली. आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाला कोरोना झालेला नसल्याचे त्यामध्ये सिद्ध झाले. पण असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. पण त्यानंतरही काही प्रसार माध्यमांनी आव्हाड यांना कोरोना झाल्याचे वृत्त दिले. यावरच संतापलेल्या आव्हाड यांनी आपल्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट आता ट्विटवर पोस्ट केला आहे.\nआव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण ठणठणीत असून रस्त्यावर उतरुन मी काम करत आहे. पण माझ्या नावाचा वापर काही वृत्तवाहिन्यांनी टीआरपीसाठी केला आहे. लोक त्यांच्याकडील अशा बातम्या बघतात असे त्यांना वाटते, असा टोला वृत्तांकन करणाऱ्या काही वाहिन्यांना आव्हाड यांनी ट्विटवरुन लगावला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये आपल्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टचा फोटो पोस्ट केला आहे. एएनआय आणि पीटीआय या दोन प्रमुख वृत्तसंस्थांना त्यांनी टॅग केले आहे. एका महिन्यापासून मी बराच भटकत होतो. पण इतरांबरोबर जो चांगला वागतो देव त्याचे भले करतो, असे देखील आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-HDLN-dr-5862316-PHO.html", "date_download": "2021-09-23T00:39:58Z", "digest": "sha1:2UAKYPBHB7JPOSCMD3M4XYOOK4BEYP7W", "length": 13757, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. G. B. Deglurkar writes article about Sculpture on temple | पार्वतीच्या सख्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाणसाचं मन रूढी-परंपरांत रुळते. साहजिकच या परंपरांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो, पुराणकाळापासून आजवर या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिल्पकलेने, त्यातही मंदिरांवरील शिल्पकलेने केले. त्याच प्रभावाचे हे निरूपण...\nही प्रसंग असे असतात की, त्यांचे प्रतिसाद किंवा पडसाद आपल्या जीवनावर उमटतात. हेच शिल्पांतून जेव्हा प्रत्ययास येते तेव्हा मौज वाटते. प्राचीनांनी मूर्ती घडवल्या, त्यांची उपासना होऊ लागली. त्या मूर्ती देवादिकांच्या असतात. त्यांचा उद्देश, त्यांच्यापासून व्हावयाचा बोध याकडे भक्तांचे लक्ष गेले तर उत्तमच. किंबहुना, भक्तांकडे लक्ष जावे यासाठीच तर असते, त्यांचे प्रयोजन. पण त्या मनात रुजाव्यात, अगदी आपल्यासारखेच त्यांचे व्यवहार असतात असे वाटावे, म्हणून त्या वेळच्या कलावंतांनी व विचारवंतांनी काही उपाययोजनाही केलेल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मानवी मनाचा एवढा असा अभ्यास दिसतो, तो विविध प्रसंगांत दिसणाऱ्या मूर्तींतून.\nप्रत्यक्ष पार्वती म्हणजे उमा, हिने शिवाची प्राप्ती व्हावी म्हणून केलेली घोर तपश्चर्या आपणा सगळ्यांना अवगत आहेच. पण शिवाशी विवाह झाल्यानंतरही तिने आणखी एकदा तपश्चर्या केली होती, हे सामान्य भक्ताला साधारणत: माहिती नसते. पती-पत्नीमधील चेष्टामस्करी आपल्याला नवीन नसते, पण ती उमा-महेश्वरातही होती, असे पाहिले की आपल्यासारखेच हे आहेत, असे वाटून त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायला लागतो.\nत्याचे असे झाले : एकदा पार्वतीने म्हणजे, उमाने शिवाला मिठी मारली, तर चेष्टेने शिव म्हणाले, काळ्या नागिणीने चंदनाच्या झाडाला विळखा घालावा, असेच वाटते आहे.\nशरीरे मम तन्वंगी सिते भास्यासित द्युति:\nभुजङ्गीवासिता शुद्धा संश्लिष्टा चन्दने तरौ\n(येथे गोरी बायको असावी असे वाटणाऱ्यांच्या मनातले भाव पुराणकारांनी टिपले आहेत) तेव्हा पार्वती रुष्ट झाली. शिवाला तिने ‘सुनावले’. ���वढ्यावर शिवाने चूप बसावे की नाही पण तसे झाले नाही. शिव म्हणाले, ‘तू तुझ्या वडिलांसारखी (पर्वतासारखी) कठोर आहेस. उमा चिडली, ‘मी नाही जा’, असे म्हणून ती तपश्चर्येला निघून गेली. असो. शिव-पार्वतीच्या दांपत्य जीवनाबद्दल अशा अनेक कथा सांगता येतील. पण आपल्याला पार्वतीच्या सख्यांबद्दल माहिती करून घ्यायची आहे. शिल्पातून त्या कशा प्रगट होताहेत, ते पाहायचे आहे. तर उल्लेख झालेल्या पार्वतीच्या पहिल्या तपाशी, संबंधित एक आहे, तर दुसरी आहे तिच्या विवाह प्रसंगात दिसणारी. सामान्यत: स्त्रिया एकट्या-दुकट्या सहसा कोठे न जाण्याचा प्रघात आहे. त्यातल्या त्यात शाळेत जाताना, खरेदीला जाताना त्यांच्यासवे दोन-तीन मैत्रिणी असणारच. आणि विशेष म्हणजे, एखादीला सहानुभूतीची किंवा साहाय्याची आवश्यकता असेल, तर मैत्रिणीच्या अवती भोवती त्या असतातच. पार्वती जेव्हा तपस्या करण्यास प्रवृत्त झाली - शिवाच्या प्राप्तीसाठी, तेव्हा तिच्या सोबत जया आणि विजया या तिच्या दोन सख्या होत्या, असा उल्लेख येतो. स्कंदपुराणानुसार त्या वेळी तिच्या सोबतीला १३ सख्या होत्या. पद्मपुराणकर्त्याला ही संख्या कमी वाटली असणार, त्याच्या म्हणण्यानुसार त्या एकूण २५ जणी होत्या. यापैकी जया आणि विजया यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. यांच्याशिवाय जयंती आणि अपराजिता याही नावाने माहिती आहेत. या पार्वतीच्या सख्ख्या मैत्रिणी होत्या. मात्र तिच्या अगदी जिवाभावाच्या होत्या, त्या म्हणजे सोमप्रभा आणि मालिनी. या सगळ्या समवयस्क असल्यामुळे शिल्पातून कोण कोणती हे ओळखले जाणे अगदी अशक्य. मात्र सोमप्रभा आणि मालिनी यांची गोष्ट वेगळी आहे. त्या ओळखू येतात, ते त्यांनी बजावलेल्या भूमिकामुळे.\nवर तपस्विनी पार्वतीचा उल्लेख झालेलाच आहे. त्या वेळी, एक विशेष घटना घडल्याचे पुराणे सांगतात. त्याचे असे झाले - पार्वती घोर तपस्या करत असता, तिची परीक्षा पाहाण्यासाठी स्वत: शिव एका बटूच्या वेशात तेथे अवतरतात. पार्वती पाहतेय तो जवळच्या सरोवरातील मगरीने त्याचा पाय कराल दाढेत पकडलाय आणि तो बटू साहाय्यासाठी आक्रोश करत आहे. तेव्हा सख्यांच्या घोळक्यातून तपश्चर्या व्रत बाजूला ठेवून कनवाळू, दयार्द्र पार्वती त्याच्या साहाय्याला धावून जाते. तिच्या साऱ्या तपस्येचे पुण्य मगरीला अर्पण करण्याची अट ती मानते आणि बटूची सुटका करवते आणि हा बटू शिव स्वत:च असतात. (ब्रह्मपुराण ३५.१७ - ६३) या वेळी पार्वतीच्या निकट असते, ती ही सोमप्रभा. वेरूळ येथील क्र. २१च्या रामेश्वर लेणीत हा प्रसंग तपशिलाने कोरलेला आहे. त्यात सोमप्रभा ही पार्वतीची खास सखी आपणास भेटते, परिचयाची होते.\nपार्वतीची दुसरी, अगदी जवळची तिचे सदोदित भलं चिंतणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी, धडपड करणारी सखी म्हणजे, मालिनी. शिव-पार्वतीच्या विवाहाच्या धांदलीतही ती आपणास भेटते. तिची ओळख तर लगेच पटते. आणि आपण उत्तर भारतातील लग्न सोहळ्यातील नित्यश: घडणारी घटनाच अनुभवतो आहोत, अशी अनुभूती आपणास येते. वामनपुराण (५३.५१_५३) हिची ओळख आपणास करून देते. शिव-पार्वतीचा विवाहात ब्रह्मा पौरोहित्य करत असतो, तर विष्णू-लक्ष्मी कन्यादान करतात. विवाहसोहळा संपन्न होतो आणि तेवढ्यात पार्वतीची सखी मालिनी हिने शिवाच्या डाव्या पायाला विळखा घातलेला असतो. शिवाने तिच्या सखीला म्हणजे, पार्वतीला ‘शिवगोत्रोत्पन्न सौभाग्य’ प्राप्त करून द्यावे अशी तिची मागणी असते. अशी शिल्पे उत्तर भारतात आढळतात. विशेष म्हणजे, अशी परंपरा उत्तर भारतात अजूनही आढळते. तेथे नवऱ्याचे बूट (पायाचे प्रतीक) लपवून ठेवून, त्याच्याकडे काही मागणी करणे, ही ती प्रथा यथा देहे तथा देवे. समाजात कालानुरूप, प्रांतश: ज्या प्रथा चालू असतात, त्यांचे प्रतिबिंब मूर्तींमध्ये पाहायला मिळत असते.\n- डॉ. जी. बी. देगलूरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/corona-patient-should-not-ignore-this-2-covid-symptoms-international-studies-warned-gh-585330.html", "date_download": "2021-09-22T22:56:59Z", "digest": "sha1:ZU7LIYKTBWYBVNR4APEFCEVCWH56SDVV", "length": 8990, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर – News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर\nकोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर\nकाही गंभीर लक्षणं अशी असतात, जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं.\nमुंबई, 28 जुलै : कोरोना विषाणूचा (Corona Infection) संसर्ग झाल्यानंतर बाधित व्यक्तीला अनेक लक्षणं (Corona symptoms) जाणवतात. चव आणि वास न येणं, दमल्यासारखं वाटणं, ताप, थंडी वाजणं, अॅसिडिटी किंवा गॅस होणं, घशात खवखवणं अशा लक्षणांचा (Symptoms of Corona) त्यात समावेश असतो. काही गंभीर लक्षणं अशी असतात, की जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं. खासकरून घरी उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे अधिक महत्त्वाचं ठरतं आणि अशा दोन लक्षणांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-19चा संसर्ग झालेल्या बऱ्याच जणांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसतात. मात्र शरीरातला संसर्ग वाढत गेला तर आजाराचं रूप गंभीर होऊ शकतं आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं. कोरोना रुग्णांची प्रकृती कधी गंभीर/अत्यवस्थ होऊ शकते, याची दोन लक्षणं (2 Major Symptoms) अमेरिकेत झालेल्या अभ्यासातून पुढे आली आहेत. पहिलं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं (Short of Breath) आणि त्यानंतर सातत्याने छातीत (Chest Pain) दुखणं, ही ती दोन लक्षणं आहेत. कोरोनाबाधित झालेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर रूप धारण करत असल्याची ही दोन लक्षणं आहेत. या दोन लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं आणि त्यावर योग्य ते उपचार केले, तर कोरोना रुग्णांचे प्राण वाचू शकतात. हे वाचा - महत्त्वाची बातमी: कोरोनापासून बचावासाठी Covishield लस किती प्रभावशाली एन्फ्लुएंझा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरसेस जर्नलमध्ये (Enfluenza & Other Respiratory Viruses Journal) या नव्या अभ्यासाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ही दोन लक्षणं दिसली, तर आजाराचं स्वरूप घातक असल्याचं समजावं, असं त्यात म्हटलं आहे. श्वासोच्छ्वासाला त्रास होत असला, तर त्याचा वेग कमी होतो. त्यामुळे पर्यायाने रक्तातली ऑक्सिजनची पातळीही (Blood Oxygen Level) कमी होते. योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही, तर ही दोन्हीही लक्षणं घातक ठरू शकतात. खासकरून ज्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार सुरू आहेत, त्यांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. छातीत सतत दुखत असेल, तर याचा अर्थ असा, की विषाणूचा संसर्ग फुप्फुसांत (Lungs) पोहोचला आहे. वयोवृद्ध व्यक्ती आणि लठ्ठ व्यक्तींना असा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे, असं त्या अभ्यासात म्हटलं आहे. हे वाचा - सावध व्हा एन्फ्लुएंझा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरसेस जर्नलमध्ये (Enfluenza & Other Respiratory Viruses Journal) या नव्या अभ्यासाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ही दोन लक्षणं दिसली, तर आजाराचं स्वरूप घातक असल्याचं समजावं, असं त्यात म्हटलं आहे. श्वासोच्छ्वासाला त्रास होत असला, तर त्याचा वेग कमी होतो. त्यामुळे पर्यायाने रक्तातली ऑक्सिजनची पातळीही (Blood Oxygen Level) कमी होते. योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही, तर ही दोन्हीही लक्षणं घातक ठरू शकतात. खासकरून ज्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार सुरू आहेत, त्यांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. छातीत सतत दुखत असेल, तर याचा अर्थ असा, की विषाणूचा संसर्ग फुप्फुसांत (Lungs) पोहोचला आहे. वयोवृद्ध व्यक्ती आणि लठ्ठ व्यक्तींना असा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे, असं त्या अभ्यासात म्हटलं आहे. हे वाचा - सावध व्हा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट निश्चित, हे आकडे देताहेत संकेत तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19मध्ये (Covid-19) सायकोटाइन हॅपी हायपॉक्सिया (Happy Hypoxia) यामुळेही कमी कालावधीत रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग झाल्याची शंका आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काळजी घेणं, लक्षणांवर आणि त्यातल्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यावश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.\nकोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T23:21:58Z", "digest": "sha1:UHXXITPUQJRCL4WSDUSGI6JOL73YIGNP", "length": 15460, "nlines": 130, "source_domain": "mediawatch.info", "title": "न जाने क्यूँ...अधूरी ही मुझे तस्वीर जचती है! - Media Watch", "raw_content": "\nHome featured न जाने क्यूँ…अधूरी ही मुझे तस्वीर जचती है\nन जाने क्यूँ…अधूरी ही मुझे तस्वीर जचती है\n“प्रत्येक गोष्टीला शेवट हवाच का” हा तिचा प्रश्न त्याला एकदम अनपेक्षित होता.. म्हणजे त्याने असा विचारच केला नव्हता.\nतो पटकन म्हणाला “गोष्ट म्हटली की शेवट हवाच.. नाहीतर मग अर्थ काय गोष्टीला”\n“अच्छा म्हणजे शेवटामुळे गोष्ट अर्थपूर्ण होते तर”.. तिने एक मिश्किल कटाक्ष टाकला त्याच्याकडे.\nतो गडबडून गेला.. लेखणी सावरत तिला म्हणाला ” हो तर.. काहीतरी पक्कं आपल्या सगळ्यांनाच हवं असतं ना.. अधांतरी, त्रोटक, अर्धवट गोष्ट कोणाला आवडेल, कोण वाचेल\nयावर आधीच काहीसे मोठे असलेले डोळे अधिकच मोठ्ठाले करून ती म्हणाली, ” मी वाचेन अर्धवट, धूसर.. सगळं दिसायला हवं, कळायला हवं असा अट्टहास नाहीचे माझा.. मला आवडेल अशी गो��्ट वाचायला.. शेवट नसलेली गोष्ट”…\nआता तो वैतागला.. तो म्हणाला ” वेडी आहेस तू.. लोक गोष्ट वाचतात कशासाठी.. त्यांना काँक्रीट असा शेवट हवा असतो.. आता हेच बघ.. मी लिहितो आहे एक लव्ह स्टोरी.. मग त्याला दोन शेवट असणार … एकतर प्रेम सफल होतं आणि ते कायमचे गुण्या गोविंदाने एकत्र राहतात नाहीतर मग प्रेम पूर्ण होत नाही आणि त्यांचे मार्ग वेगळे होतात नेहेमीसाठी .. काहीही असो.. शेवट हवाच..”\nयावर ती हसते. म्हणते… “प्रेम पूर्ण असूनही अपूर्ण राहीलं तर… किंवा ते आले एकत्र पण नाही देऊ शकले साथ तर… किंवा झाले वेगळे पण राहिले एकत्र तरीही तर.. “\nत्याने लिखाण थांबवलं.. त्याच्या कपाळावर आता आठ्या पडल्या होत्या.. ” असं असलं तरीही शेवट काहीतरी होणारच.. म्हणजे एकत्र राहणं किंवा न राहणं.. शेवट नसलेली कथा.. याला काहीही अर्थ नाही.. कायमचं काहीतरी हवं.. उगाच काय फॉरमॅट आहेत साहित्यात.. तुला काय कळतं गं यातलं… “\nतिच्या काळ्याशार डोळ्यात टचकन पाणी आलं.. “मला नसेल कळत फॉरमॅट पण कायमचं असं काहीही नसतं.. एकत्र असणं, एकत्र नसणं.. शेवट सुद्धा कायमचा नसतो.. गोष्टीच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट असते.. ती लिहिलेली नसली तरी असते”..\nआता यावर काय बोलावं त्याला कळत नाही.. ती काय म्हणते आहे ते त्याला समजत नाही आणि त्याला उमजणार नाही हे तिला माहीत असतंच..मग ती लिहायला घेते..\nस्टोरी विदाऊट एंडिंग.. अपूर्ण गोष्टी..\n गोष्टीचा, पिक्चरचा.. या शेवटात का अडकून बसलेलो असतो आपण शेवट सापडत नाही म्हणून कित्येक गोष्टी अधुऱ्या राहतात.. त्या मग कधी ऐकवल्या जात नाहीत, पोहोचत नाहीत.. त्या तशाच पडून राहतात.. निपचित.. आणि शेवट जो आपल्याला वाटत असतो तो असतो का खरंच शेवट सापडत नाही म्हणून कित्येक गोष्टी अधुऱ्या राहतात.. त्या मग कधी ऐकवल्या जात नाहीत, पोहोचत नाहीत.. त्या तशाच पडून राहतात.. निपचित.. आणि शेवट जो आपल्याला वाटत असतो तो असतो का खरंच रडणाऱ्या बाळाला दोन मिनिटं बरं वाटावं म्हणून हातात खुळखुळा द्यावा तसं काहीसं आहे, हे शेवटाचा अट्टहास म्हणजे.. शेवटाच्या नादात जे अनुभवलं आहे ते डायल्युट होऊन जातं का रडणाऱ्या बाळाला दोन मिनिटं बरं वाटावं म्हणून हातात खुळखुळा द्यावा तसं काहीसं आहे, हे शेवटाचा अट्टहास म्हणजे.. शेवटाच्या नादात जे अनुभवलं आहे ते डायल्युट होऊन जातं का फक्त शेवट लक्षात राहतो का मग फक्त शेवट लक्षात राहतो का मग ��ाकीची गोष्ट विरून जाते का. बाकीची गोष्ट विरून जाते का.\nपण सोपं नाहीये हं बिना शेवटाची गोष्ट लिहिणं.. ती वाचणं सुद्धा सोपं नाहीये.. आपल्यावर किती जबरदस्त कंडीशनींग झालेलं असतं याची प्रचिती येते अशा वेळी.. कधी कधी वाटतं आपण जगत असतो ते शेवट नीट व्हावा म्हणून.. शेवटाला साथ हवी, अमुक एक हवं, ढमुक एक हवं.. मग जुंपा स्वतःला बैलासारखं.. कशा कशाच्या मागे.. आणि मग या सगळ्यात आपली गोष्ट.. सुरवात आणि शेवटामधली.. तिचं काय होतं.. ती जगतो का आपण अनुभवतो की होते ती सुद्धा पूफ्फफ्फ… ती ठरवते आहे आता की लिहायच्या गोष्टी आपण .. अर्धवट, शेवट नसलेल्या, अपूर्ण.. कोणी वाचो न वाचो.. अधुऱ्या गोष्टींना तसाही हव्यास नसतो.. ना पूर्णत्वाचा, ना कोणापर्यंत पोहोचण्याचा.. ती घेते लिहायला… शेवट नसलेली गोष्ट….\nन जाने क्यूँ …अधूरी ही मुझे तस्वीर जचती है\nमैं काग़ज़ हाथ में लेकर फ़क़त चेहरा बनाता हूँ\n(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे .)\nNext articleस्वातंत्र्याची पहाट दाखवणारं नवं ‘बायबल’ \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/ganesh-idol/", "date_download": "2021-09-23T00:08:39Z", "digest": "sha1:F3KZDL2RUPIYZBCGRONZDEI5YBMJTQ4Q", "length": 14973, "nlines": 303, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganesh-idol Archives - Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nमंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा\nMaharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021: राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून काही मर्यादा घालून देण्यात आल्या…\nसार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची ठरली\nठाकरे सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nगणेशमूर्तीच्या उंचीवरील मर्यादेसाठी चळवळ\nसमन्वय समितीने गणेशमूर्तीवर उंचीची मर्यादा घालण्याची चळवळ पुन्हा एकदा हाती घेतली आहे\nगणेशमूर्ती घडविणाऱ्या ‘दारावे’ला १०० वर्षांची परंपरा\nदारावे गावात भोईर व नाईक कुटुंबात वंशपरंपरेने गणेशमूर्ती घडविण्याचा व्यवसाय केला जातो.\nयंदा गणेश मूर्तीची ‘व्हिडीओ कॉलिंग’द्वारे निवड\nगणेश मूर्तीचे प्रदर्शन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आ\nमूर्तीची किंमत गेल्या वर्षी १७०० रुपये होती ती यंदा २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.\nगणपती बाप्पांनाही जीएसटीची झळ\nकापडावर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीसाठी लागणारे वस्त्र महागले आहे.\nशहर बकाल करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवू नका – अजित पवार\nहौदात विसर्जन झालेल्या मूर्ती पुन्हा नदीत विसर्जित करीत शहर बकाल करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवू नका\nनिरोपानंतरही घरात पाचशे गणेशमूर्तीचे वास्तव्य\nपाचशेहून अधिक मूर्तीचा संग्रह करून श्रद्धेची अनोखी वाट अनुसरली आहे\nयंदा गणेश मूर्तीच्या संख्येत ३४ हजारांनी वाढ\nयंदा घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या संख्येत तब्बल ३४ हजारांची भर पडली आहे.\nसर्जेपुरा भागात गणेशमूर्तीची विटंबना\nसार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची विटंबना झाल्याने निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निवळला\nगणेशोत्सवात पर्यावरणवाद्यांचे प्रेम बेगडी ठरले\nगणेशोत्सवादरम्यान गणपतीमूर्ती प्रति���्ठापनेपासून तर विसर्जनापर्यंत पर्यावरणवाद्यांची मोठी फौज तयार होते,\nपर्यावरणपूरक उत्सवासाठी पंचधातूची गणेशमूर्ती\nबदलापूर व अंबरनाथमध्येही अनेक ठिकाणी या पंचधातूच्या मूर्ती सध्या बघावयास मिळत आहेत.\nघरगुती गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश..\nगणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सुजाण नागरिकांसाठी घातवारच ठरत आहे.\nउरणमध्ये साडेबारा हजार घरांत गणेशमूर्तीची स्थापना\nसार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाची परंपरा अधिक आहे.\nमहाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला राज्यभरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.\nपाणीटंचाईमुळे विसर्जनाऐवजी मूर्तिदान करावे\nजलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशातून गणपतींचे विसर्जन करण्याऐवजी गणेशाची मूर्ती दान करावी\nगणेशमूर्ती कारखान्यांवर थकबाकीचे विघ्न\nगणपतीचे गाव म्हणून पेण तालुका व त्यातील हमरापूर परिसर जगात प्रसिद्ध आहे.\nजितक्या दूरवरचं दिसेल तितकं दूर पाहून थांबणारी नजर डोळ्यांची.\nगणपतीपुढे जमा होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन केले आहे.\nमुर्तीकार गणेश मुर्तींवर शेवटचा हात फिरवताना…\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/pune/ncp-womens-leader-from-pune-rupali-chakankar-appointed-as-ncp-woman-president-of-maharashtra/", "date_download": "2021-09-23T00:03:48Z", "digest": "sha1:KAYA23OY2FYTLDW55QC7VA4JXHXW6DJC", "length": 22978, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड | रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Maharashtra » रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड\nरुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nपुणे : शुक्रवारी एनसीपी’च्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे. त्याला अनुसरून चित्र वाघ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यासंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं होतं.\nदरम्यान, एनसीपीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात घोषणा केली आहे. चित्रा वाघ यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.\nआज पुण्यात प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil, खा. @vandanahchavan यांच्या प्रमुख उपस्थितीत @NCPspeaks च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी म्हणून सौ. रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. रुपालीताईंचे हार्दिक अभिनंदन \nतत्पूर्वी, रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहून त्यांना बढती देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर वैभव पिचड भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.\nआगामी विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर असताना राष्ट्रवादीला धक्के बसले आहेत. यावर राष्ट्रवादी कशी सावरते तसंच चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nआज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर भुजबळांची तोफ धडाडणार\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ जवळजवळ दोन वर्षानंतर जामिनावर बाहेर आल्यावर ते नक्की काय भूमिका घेणार किंव्हा राष्ट्रवादीतच राहणार की दुसरा विचार करणार असे एक ना अनेक राजकीय तर्क राजकीय विश्लेषक लढवत होते. त्या तर्कवितर्कांना अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिल आहे.\nपुणे: नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या थोबाडीत दिली\nपुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या देखतच चोप देण्यात आला आहे. नगरसेवकांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात सदर घटना घडल्याचे वृत्त आहे. प्रभागातील जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना संबंधित घटना घडल्याचे समजते. दरम्यान यावेळी स्वतः पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक देखील हजर होत्या. पुणे महापालिके’मध्ये भर दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात देखील मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात यते आहे.\nभंडारा-गोंदिया मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धोबीपछाड\nभंडारा-गोंदिया मतमोजणीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. परंतु अखेर राष्ट्रवादीने भाजपला या लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजप उमेदवारावर विजय संपादन केला आहे.\nधनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण\nधनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण\nछगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा : अजित पवार\nमहाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फ���यदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/07/corona-affected-52-employees-at-wockhardt-hospital/", "date_download": "2021-09-23T00:04:18Z", "digest": "sha1:JC64WJFFDHQWALCS3ZZ2RB7KDGX62B26", "length": 6719, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा - Majha Paper", "raw_content": "\nव्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा\nमुख्य, कोरोना, मुंबई / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, व्होकहार्ट / April 7, 2020 April 7, 2020\nमुंबई: मुंबईतील प्रसिध्द अशा मुंबई सेंट्रल स्थित व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले असून मुंबई महानगरपालिकेकडून कालच व्होकहार्ट रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला होता. आता कंटेनमेंट झोनचे फलकही याठिकाणी लावण्यात आले होते.\nया सर्वांना कोरोनाची लागण कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे झाल्याचे सांगितले जाते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले होते. तर हे सर्व आरोप व्होकहार्ट रुग्णालयाकडून फेटाळण्यात आले आहेत.\nयानंतर रुग्णालयातच या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्णालय सील करण्यात आल्यामुळे ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक रुग्णांना घरी पाठवण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले आणि संशयित असे कस्तुरबा रुग्णालयातून जवळपास २० रुग्ण व्होकहार्टमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पण, संशयितांना अन्य रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याने इतरांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्संना एन ९५ मास्क, कोरोनाप्रतिबंधक पोशाख अशी कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4/5fc10e9764ea5fe3bd91ea4d?language=mr", "date_download": "2021-09-23T00:34:05Z", "digest": "sha1:AW6N4CUXETYSIGOK4F5DCOTNOD5N2NOT", "length": 2573, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घेऊया 'रमाई आवास योजने' बाबत! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घेऊया 'रमाई आवास योजने' बाबत\nमित्रांनो, राज्यातील राबवि���्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे. जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nयोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nरब्बी बियाणे अनुदान लॉटरी लागली\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ\nआता रेशन कार्डशी संबंधित काम कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये(CSC) होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/vikas-gupta-career-horoscope.asp", "date_download": "2021-09-23T00:44:42Z", "digest": "sha1:E4JW2SJZ6OUH7N3T5LFVE7DALYIQMNBA", "length": 12546, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "विकास गुप्ता करिअर कुंडली | विकास गुप्ता व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » विकास गुप्ता 2021 जन्मपत्रिका\nविकास गुप्ता 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 78 E 3\nज्योतिष अक्षांश: 30 N 19\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nविकास गुप्ता प्रेम जन्मपत्रिका\nविकास गुप्ता व्यवसाय जन्मपत्रिका\nविकास गुप्ता जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nविकास गुप्ता 2021 जन्मपत्रिका\nविकास गुप्ता ज्योतिष अहवाल\nविकास गुप्ता फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nविकास गुप्ताच्या करिअरची कुंडली\nएखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.\nविकास गुप्ताच्या व्यवसायाची कुंडली\nतुमची उर्जा लाभदायी ठरेल अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत. योजना आखण्यात तुमचे कौशल्य उत्तम आहे. या प्रकारची क्षमता व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये लागते. तिथे नवनिर्मितीला वाव असतो आणि गरजेची असते आणि हा घटक पुरुष आणि महिलांना लागू होतो. इतर बाबतीत प्रशिक्षण झाले तरी हेच गुण व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना दिशा देण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य व्य��्ती आहात. ज्या कामांमध्ये एकसूरीपणा आहे, तोच तोच पणा आहे ते काम तुम्ही टाळावे. दैनंदिन नोकरी तुमच्यासाठी नाही.\nविकास गुप्ताची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही अनेक चढउतार पाहाल. पण याला कारणीभूत तुम्ही स्वतःच असाल आणि तुमच्या आवाक्याबाहेरचे उद्योग केल्यामुळे तुम्हाला ते पाहावे लागतील. तुम्ही चांगले संस्थापक, सल्लागार, वक्ते आणि आयोजक होऊ शकता. तुमच्या पैसे कमविण्याची क्षमता आहे परंतु असे करत असताना तुमचे शत्रूही निर्माण होऊ शकतात. अनुकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसायामधून संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या दुराग्रहावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अर्थार्जनाच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या या दूराग्रहामुळे तुमच्या मार्गात अनेक कट्टर शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींना हाताळण्याची आणि वाद टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/vineyards-in-kadwanchi-nandapur-dharkalyan-horizontal-due-to-heavy-rains-farmers-are-worried-about-the-loss-of-crops-on-three-and-a-half-hundred-hectares-news-and-updates-128360626.html", "date_download": "2021-09-23T01:16:00Z", "digest": "sha1:XZUHFLOSMT6JALVNS5AJSFKZNRMCNIDG", "length": 7244, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vineyards in Kadwanchi, Nandapur, Dharkalyan horizontal due to heavy rains; Farmers are worried about the loss of crops on three and a half hundred hectares news and updates | पाऊस अन् गारपिटीने कडवंची, नंदापूर, धारकल्याणमध्ये द्राक्षबागा आडव्या; शेतकरी हवालदिल, साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजालना:पाऊस अन् गारपिटीने कडवंची, नंदापूर, धारकल्याणमध्ये द्राक्षबागा आडव्या; शेतकरी हवालदिल, साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज\nजालना तालुक्यातील कडवंची शिवारात द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहणी करताना तलाठी भास्कर मोरे व अन्य.\nतालुक्यातील कडवंची, धारकल्याण, नंदापूर, वरुड, नाव्हा शिवारात बुधवारी रात्री १० वाजेदरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीने द्राक्षबागा आडव्या झाल्या तर गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिकांची नासाडी झाली. एकीकडे काेरोनामुळे बाजार बंद असल्याने द्राक्षांची बेभाव विक्री करावी लागत आहे. यातच आलेल्या या अस्मानी संकटाने हाताताेंडाशी आलेला घासही हिरावून गेला असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साधारणत: साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून याचा अहवाल शुक्रवारी वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनेहमीप्रमाणे तलाठी, कृषी सहायकांनी गुरुवारी शिवारात पाहणी करून नुकसानीच्या नोंदी घेत सरकारी सोपस्कार पूर्ण केले. या वेळी शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसह इतर रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरक्ष: पाणी आले होते. काल-परवापर्यंत द्राक्षांनी लगडलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याचे पाहताना शेतकरी नि:शब्द होत. अगदी पोटच्या लेकराप्रमाणे दिवस-रात्र घाम गाळून जगवलेल्या या बागांची अवस्था बघून काहींच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. मात्र, हे संकट असून यातून आपण मार्ग काढू असे म्हणत शेतकरी एकमेकांना धीर देत एकेक पाऊल पुढे टाकत होते.\nस्वत:च उभ्या कराव्या लागतील बागा : नुकसानीचा अहवाल सरकार दरबारी जाईल मात्र पूर्वानुभव लक्षात घेता मदत कधी मिळेल हे निश्चित नाही. यामुळे शेतकऱ्यांनाच पदरमोड करूनच बागा पुन्हा उभ्या कराव्या लागणार असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठीही काहींना उसनवारी तर काहींना बँक किंवा खासगी सावकाराकडे कर्जासाठी खेटे घालावे लागणार आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अतिवृष्टी, पूर, गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले.\nपिकांच्या नुकसानीची माहिती मागवली\nजालना तालुक्यातील गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बुधवारी रात्री झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठ्यांना पाठवले होते, त्यांच्याकडून सविस्तर माहिती मागवली आहे. - श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/devmanus-fame-doctor-and-dimpals-funny-reel-viral-on-social-media-see-video-mhad-585646.html", "date_download": "2021-09-22T23:53:31Z", "digest": "sha1:L55R2IBN2V6NLATZF5ZVIN64DL2IA4BG", "length": 8266, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू – News18 Lokmat", "raw_content": "\n'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू\n'देवमाणूस',डॉक्टर आणि ड��ंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू\nझी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे.\nमुंबई, 29 जुलै- ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने बघता बघता चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचबरोबर मालिकेतील कलाकारांनासुद्धा प्रसिद्धी मिळाली आहे. खासकरून डॉक्टर आणि डिंपल. तसं पाहायला गेलं तर मालिकेतील सर्वचं कलाकरांना एक नवी ओळख मिळाली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक होतं असतं. हे कलाकार सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रीय असतात. नुकताच डॉक्टर (Doctor) आणि डिंपलचा (Dimpal)एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.\nझी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. मालिकेत मुख्य कलाकार नकारात्मक भूमिकेत असले तरी, त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. त्यामुळेच डॉक्टर आणि डिंपलची नकारात्मक भूमिकासुद्धा चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहे. डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड आणि डिंपल म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख या दोघांनी ही भूमिका साकारली आहे. (हे वाचा: तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण) हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. सतत हे कलाकार आपल्या पोस्ट शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. तसेच या कलाकरांची ऑफस्क्रीम मस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू असते. नुकताच किरणने म्हणजेच डॉक्टरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ एक मजेशीर इन्स्टाग्राम रील आहे. डॉक्टर आणि डिंपलने सोशल मीडियावरील प्रसिद्ध ‘डायलॉग छ्पो’ या व्हिडीओवर रील बनवला आहे. चाहत्यांना या दोघांचा हा मजेशीर अंदाज फारचं पसंत पडत आहे. चाहते मोठ्या प्रमणात या दोघांच्या व्हिडीओला पसंत करत आहेत. तसेच मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत. (हे वाचा: 'बसपन का प्यार' गाण्याने उडवली अनुष्का शर्माची झोप; पोस्ट शेयर करत म्हणाली...) सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. लवकरच डॉक्टरचं भिंग सर्व कुटुंबांसमोर आणि गावकऱ्यांसमोर येणार आहे. आणि यासोबतचं मालिका आपला निरोप घेणार आहे. सध्या मालिकेत चंदा डॉक्टरला जेरीस आणत आहे. तिचं डॉक्टरचं सत्य जगासमोर आणण्यास पोलिसांना मदत करेल असं दिसत आहे. चाहत्यांना या सर्वाची मोठी उत्सुकता लागली आहे.\n'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/according-samudrik-shastra-know-from-the-eyes-person-temperament-and-character-by-their-eye-colour-tp-584692.html", "date_download": "2021-09-22T23:29:54Z", "digest": "sha1:IKZVIDCCJ3V74TDHB5JKYAO6LGFQWEKO", "length": 8354, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे – News18 Lokmat", "raw_content": "\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\nहिरव्या रंगाचे डोळे फार कमी लोकांचे असतात.\nडोळ्यांच्या रंगावरून (Eyes Colour) त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वृत्ती ओळखता येते. सहजपणे त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेता येतं.\nनवी दिल्ली, 27 जुलै : असं म्हणतात की डोळे (Eyes) हा मनाचा आरसा असतो. आपल्या मनातले भाव हे डोळ्यांमध्ये प्रकट होत असतात. मात्र, काही जणांना आपल्या डोळ्यांचा वापर प्रभावीपणे करता येतो आणि त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावना आपल्याला सहजपणे समजू शकत नाहीत. मात्र ज्योतिष शास्त्र (Astrology) आणि समुद्र शास्त्रानुसार (Samudrik Shastra) व्यक्तीच्या डोळ्यांच्या रंगावरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतो काळे डोळे फार कमी लोकांचे डोळे काळेभोर असतात. ज्यांचे डोळे पूर्ण काळेभोर असतात. ते लोक अतिशय विश्वासू असतात. या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. ते कधीच फसवत नाहीत मात्र, या रंगाच्या डोळे असलेले लोक फार गूढ व्यक्तिमत्वाचे असतात. त्यामुळेच त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच ओळखता येत नाहीत. (ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS) तपकिरी डोळे तपकिरी रंगाचे डोळे असलेले लोक अतिशय आकर्षक दिसतात. बऱ्याच लोकांचे या रंगाचे डोळे असतात. या लोकांचं वागणं आत्मविश्वासपूर्ण असतं. हे लोक दृढनिश्चयी असतात. मात्र, योग्य वेळी आपला स्टॅंड घेताना त्यांना थोड्या अडचणी येतात. (पावसाळ्यात तांदळांना किड लागत असेल तर‘ हे’ उपाय करुन पाहा) हिरवे डोळे हिरव्या रंगाचे डोळे फार कमी लोकांचे असतात. त्यामुळे अशा रंगाचे डोळे असलेले लोक अतिशय आकर्षक दिसतात. हे लोक प्रचंड बुद्धिमान असतात. मात्र इतरांबद्दल यांच्या मनामध्ये आकस असतो. त्यामुळे या डोळ्यांना घातक मानलं जातं. (5 राशींना आवडतं आपलं कौतुक; चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा बिघडतील संबंध) निळे डोळे सर्वांना निळे डोळे प्रचंड आवडतात. या रंगाचे डोळे देखील फार कमी पाहायला मिळतात. या डोळ्यांमुळे हे लोक अतिशय आकर्षक दिसतात. निळ्या रंगाचे डोळे असलेल्या लोकांचं मन आणि विचार स्थिर असतात. नातेसंबंध प्रचंड प्रेमाने निभावतात. कोणालाही दुखवायला त्यांना आवडत नाही शिवाय आहे हे लोक दयाळू आणि गंभीर स्वभावाचे असतात. (पत्नीला सोडून विवाहितेच्या प्रेमात पडला युवक; प्रेग्नन्सीमुळे कथेत मोठा ट्विस्ट) राखाडी रंगाचे डोळे राखाडी रंगाचे डोळे असलेल्या लोकांचा स्वभाव रोमांटिक असतो. या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत नाही आणि त्यामुळेच त्यांची लवकर मैत्री होते. हे लोक विनम्र स्वभावाचे असतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)\nडोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/young-woman-stabbed-to-death-during-treatment/", "date_download": "2021-09-22T23:07:48Z", "digest": "sha1:6MMOAGJKLBZ2E5PMTULW6FNT2XNSBTV7", "length": 11159, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू", "raw_content": "\nएकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू\nएकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू\nचंद्रपूर – एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने अखेर सोमवारी जीव सोडला. प्रफुल्ल प्रकाश आत्राम (३२) याने अल्पवयीन युवतीला रस्त्यात गाठून प्रेमाची गळ घातली. मात्र त्याच्यावर प्रेमच नसल्याने तिने त्याला नकार दिला. काही कळायच्या आतच त्याने तिच्या पोटात चाकू भोसकला. ९ सप्टेंबर रोजी रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. (Young woman stabbed to death during treatment)\nती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला लगेच रुग्णाल��ात दाखल करण्यात आले. जखम खोलवर असल्याने नागपूरला हलविले. ती मृत्यूशी झुंज देत होती. पाचव्या दिवशी तिची झुंज अपयशी ठरली. तिने नागपुरातच उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. प्रफुल्लविरुद्ध कलम ३०२ दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वनश्री ही चंद्रपूर येथील जटपुरा गेटजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करीत होती. तिच्या घराचे काम सुरू असताना प्रफुल्ल त्या कामावर होता. एवढीच त्यांची ओळख होती. प्रफुल्ल वनश्रीवर एकतर्फी प्रेम करू लागला. तो अनेकदा तिचा पाठलाग करीत होता.\nहे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\n१ सप्टेंबरला रात्री त्याने तिला व तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. वनश्रीने रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून दुर्लक्ष केले. ९ सप्टेंबरला प्रफुल्लने तिला एकांतात गाठले व चाकू काढून वनश्रीच्या पोटावर एकापाठोपाठ तीन घाव घातले. (Young woman stabbed to death during treatment)\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार\n….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्ण���ंची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/garbage-dumped-nagpur-nevasa-taluka-366231", "date_download": "2021-09-22T22:58:05Z", "digest": "sha1:5EWF5NQ6NRHP3B5MDX3PSHGRQKRN7WT7", "length": 23692, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जंगल की डम्पिंग ग्राऊंड?; नागापूर जंगल परिसर कचऱ्यामुळे बकाल", "raw_content": "\nनेवासे- शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता. नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे.\nजंगल की डम्पिंग ग्राऊंड; नागापूर जंगल परिसर कचऱ्यामुळे बकाल\nनेवासे (अहमदनगर) : नेवासे- शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता. नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरास बकालपणा येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. घनदाट वनराई नटलेल्या या जंगलाला व परिसराला आता 'डंपिंग ग्राऊंड' म्हणून ओळखले जात आहे.\nनेवासे-शेवगाव मार्गावर भानसहिवरे- सौंदळे शिवारा लागत असलेले नागापूर फाटा येथे परिसरात असलेल्या उजाड माळरानावर वन विभागाने 1985 साली 73 हेक्टर परिसरात वृक्षारोपण करून ती झाडे मोठ्या प्रयत���नांनी जागविली आज पस्तीस वर्षात या माळरान हजारो हिरवीगार वृक्षराजांनी व्यापले आहे.\nयेथील जंगलात हरणांचे कळप, कोल्हे, लांडगे, ससे, मोरांसह अन्य वन्यपशु-पक्षी आहेत. या परिसरात मुबलक गावात, पाला असल्याने या भागात जनावरे, शेळ्या-मेंढया चराई साठी मोठ्या प्रमाणात असतात . दरम्यान गेल्या पाच-सहा वर्षांपासून या जंगलासह परिसराला अज्ञातांची नजर लागली असून येथे वृक्षतोड, गौंनखनिज चोरीचे प्रमाण तर वाढलेच आहे. मात्र यापरिसरात आता अज्ञातांकडून कचरा टाकला जात असल्याने येथे कचरा डेपो निर्माण झाला आहे.\nअनेकजण रात्रीच्या सुमारास याठिकाणी कागद, कागदाचे पुट्टे, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, लहान फरशीचे तुकडे, जुनी कपडे, काचांचे तुकडे आदीसह इतर टाकावू वस्तू व मृत जनावरे येथे मोठ्या प्रमाणावर टाकल्या जाता असल्याने येथे काचाऱ्यासह दुर्गधीचे साम्राज्य पसरत आहे.\nया जंगल परिसरात नेवासे-शेवगाव रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्यांना दुर्गधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शेतक-यांची जनावरे, याठिकाणी चरायला सोडली जातात. त्यामुळे जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो.\nअज्ञातांकडून रात्रीअपरात्री याठिकाणी कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणार्यांवर पाळत ठेवण्यात येत असून दिसताक्षणी कारवाई करण्यात येणार आहे.\n- मुश्ताक सय्यद, प्रभारी वनपाल, नेवासे\nसंपादन : अशोक मुरुमकर\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील ��ेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसा���च्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर���षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2021-09-22T23:45:39Z", "digest": "sha1:LFXIAHA25ZPTPJB7LODGYFSOHC7SCSQ2", "length": 11370, "nlines": 118, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "आई | आईचा लाघवी लेक | श्री रामदास स्वामी | समर्थ स्मरण ४ | कालनिर्णय ब्लॉग", "raw_content": "\nआईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण : ४)\nPublished by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on February 23, 2017 in समर्थ स्मरण\nपरिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले.\nसाधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय असे आनंदाने आई विचारीत असतानाच समर्थांनी आत येऊन तिच्या पायावर आपले मस्तक ठेवून ‘ होय आई, मी नारायण आलो आहे, ’ असे उत्तर दिले.\nमाय-लेकरांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या साहाय्याने मोकळीक दिली. काही वेळाने भानावर येऊन आई आपल्या लेकराला हाताने चाचपडून पाहू लागली. कारण लेकाच्या वियोगाने रडून रडून तिची दृष्टी गेली होती. समर्थांचा वज्रदेह हातानेच अनुभवून आई हताशपणे म्हणाली, ‘ नारायणा, तुझे हे रूप बघू तरी कसे डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा ही भूतचेष्टा कुठे शिकलास ही भूतचेष्टा कुठे शिकलास’ त्यावर समर्थ उत्तरले,\n तेंचि भूत गे माये \nहे भूत म्हणजे प्रत्यक्ष रामराजाच बरं का आई\n तें चि भूत गे माये \nत्यानंतर समर्थ काही काळ घरी राहून सर्वांना वीस वर्षांचे स्वत चे अनुभव कथन करून आईची, वडीलबंधूंची परवानगी घेऊन, गावकऱ्यांचा निरोप घेऊन लोककल्याणार्थ पुन्हा भ्रमंतीस निघाले. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यानंतर पुढे पुन्हा एकदा ते जांब गावी आले होते. जांब येथे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्याच ठिकाणी १८५४ च्या चैत्र शुद्ध नवमीला भव्य मंदिर उभारून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.\nसमर्थांचे एकूण चरित्र बघता राणूबाईच्या या लाघवी लेकराने केवळ आपल्या आईलाच पुनर्दृष्टी प्राप्त करून दिली असे नव्हे तर महाराष्ट्र-मातेच्या लेकरांनाही नवी दृष्टी प्राप्त व्हावी, स्वत्व विसरलेल्या त्यांच्या डोळ्यांवरचे ‘ मळभ ’ दूर व्हावे म्हणून भीम-प्रयत्न केले.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या\nज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/category/health-mantra/yoga-excercise/", "date_download": "2021-09-22T23:59:34Z", "digest": "sha1:ZCRKJYXJI5BPWZQ36KORLSOQQFAGCHVC", "length": 5455, "nlines": 119, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Yoga Excercise Archives - Kalnirnay", "raw_content": "\nताणतणावांचे जीवन आणि योग\nआजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प��रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी\nपतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास\nयोगाभ्यासाचा ‘श्रीगणेश’ करताना….लक्षात ठेवा – योगाभ्यासाचा ‘प्रारंभ’ शक्यतो प्रत्यक्ष गुरुकडून शिकण्याने व्हावा हा उत्तम मार्ग. पण ते शक्य नसल्यास लेख चांगला वाचून, समजून-उमजून योगाभ्यास सुरु करण्यास हरकत नाही. पण हा दुय्यम मार्ग आहे हे विसरू नये. काही श्वसन संबंधित प्रकार व प्राणायाम सोडून इतर सर्व प्रकारांत श्वसन सामान्य (नॉर्मल) व नैसर्गिक ठेवावे. यौगिक प्रकार साधताना,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/congress-called-all-state-leaders-at-delhi-for-important-meeting-over-govt-formation/", "date_download": "2021-09-22T23:59:57Z", "digest": "sha1:Z4DZCWWFCP3JCDE3OMELVIV6CUXPMWUP", "length": 26963, "nlines": 158, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक | सेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » India » सेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक\nसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nपुणे : राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे.\nशरद पवार यांनी दोन्ही काॅंग्रेस एकत्रित निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप काहीच ठरले नसल्याचे सांगत पटेल यांनी याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय़ होणार असल्याचे नमूद केले. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासमोर कोणत्याही अटी ठेवण्यात आल्या नव्हत्या, असेही स्पष्ट केले.\nनिवडणुकीच्या निकालातून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. पण आता उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा करू. चर्चेनंतर निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलंय. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी खर्गे बोलत होते.\nदुसरीकडे राऊत म्हणाले, की आम्हाला जनतेचा अपमान केला म्हणणाऱ्यांचा काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याशी काय लव्ह जिहाद होता काँग्रेस, राष्ट्रवादी या मातीतले पक्ष आहेत ते काय पाकिस्तानचे नाहीत. हे महाराष्ट्र राज्य आमचे आहे. या राज्यात कुठ्लही आस्थिरता येता कामा नये. राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाली कोणही सत्ता आपल्या ताब्यात ठेवू पाहत असेल तर त्याला तिन्ही पक्षाचा विरोध राहील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या हव्यासापोटी एकत्र आलेलो नाही. शरद पवार आणि काँग्रेस नेते या सर्वांची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सगळ्याच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाने संवाद सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी कसोटीचा क्षण आहे. या दोन्ही पक्षांशी संवाद सुरु आहे.\nराज्यपालांनी आम्हाला कमी वेळ दिला आहे. तरीही आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. शिक्षण, आरोग्य, शेती या आधारे सरकार निर्माण होत असेल तर सरकार बनविण्यास तयार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.\nमागील बातमी पुढील बातमी\nएनसीपीच्या बैठकीत असताना अजित पवारांना संजय राऊत यांचा एसएमएस\nकेंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.\nकाँग्रेस सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता; दोन्ही बाजूंनी अप्रत्यक्ष वक्तव्य\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.\nखासदार संजय राऊत काय ऐकत नाहीत; सकाळ होताच भाजपाची 'शायराना' खिल्ली\nमागील काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत आहेत. समाज माध्यमांवर, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. ‘तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,’ असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे.\nराज्यपालांकडून दुजाभाव; भाजपाला ७२ तासांचा तर सेनेला २४ तासांचा अवधी दिला: संजय राऊत\nशिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पक्षाला ७२ तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ २४ तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.\nराष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर ठाम; शिवसेनेची कोंडी, संजय राऊतांची पंचायत\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. “ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत\nमोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव म��ाठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6307", "date_download": "2021-09-22T22:53:57Z", "digest": "sha1:P4F7RMXXF7RJWTSMJQMMKOY2EXQ2FAE4", "length": 12855, "nlines": 215, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "BREAKING NEWS FOR PARENTS,पालकांना दिलासा देणारी बातमी ! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nBREAKING NEWS FOR PARENTS,पालकांना दिलासा देणारी बातमी \nखामगाव : लाॅकडाऊन कालावधीत शाळांना फी घेण्यास परवानगी देवू नये अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्रसह आठ राज्यातील पालक संघटनांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.\nयाचिकेत राज्य सरकारांनी प्रायव्हेट शाळांकरीता फी नियामक मंडळ स्थापन करावे, फी न भरल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित ठेवू नये तसेच शाळांच्या आॅनलाईन क्लासेसवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका उत्तराखंड, राजस्थान, हरीयाना, पंजाब, गुजरात,ओरिसा, महाराष्ट्र या राज्यातील पालक संघटनांनी एकत्रित येवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पालकांनी शाळेची फी भरु नये, फी न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास ‘पा’ अॅक्शन कमिटीला संपर्क करावा.\nपा- पेरेन्ट्स अॅक्शन कमिटी महाराष्ट्र\nPrevious articleराजकीय रंगमंचावरची नवी भूमिका ‘नानां’ना पेलेल काय\nNext articleवाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज\nवाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनिर्दयी पित्याने केलं पोटच्या मुलास ठार\nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nगुंजकर एज्युकेशन येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंदजी जयंती साजरी\nशेतकर्यांची तूर शासकीय हमीभावाने करणार खरेदी : तेजेंद्रसिंह चौहाण\nआ. कुटे यांची गाडी अडविल्या प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/corona_patient-jpg/", "date_download": "2021-09-22T23:48:15Z", "digest": "sha1:ADGP4MSWWQSROGCFI3PDCQ4RLDB3GP4R", "length": 7005, "nlines": 123, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "Corona_Patient.jpg |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nयापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता डॉ. रामानंद\nनंदुरबार: जिल्ह्यात शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू\nअर्णव गोस्वामींच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात हायकोर्टाने कसूर केली\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://suhas.online/2010/05/16/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/?replytocom=1066", "date_download": "2021-09-22T23:01:19Z", "digest": "sha1:6BVCEMYCAI2AZ2RW5HWQAIIOQLVE5RV7", "length": 30498, "nlines": 350, "source_domain": "suhas.online", "title": "अडोबी- शेवटच��� दिवस – मन उधाण वार्याचे…", "raw_content": "\nआज १५ मे २००९, अडोबी (Adobe) सपोर्ट चा शेवटाच दिवस. ऑफीसमध्ये जाऊच नये अस वाटत होत, पण जाव लागणारच होत. बोरीवलीला पिकमध्ये १२ जण अडोबीचेच. सगळयांचे चेहरे पडले होते. मी पण गपचुप शेवटच्या सीटवर जाउन बसलो होतो. क्लाइंट ने इतका तडकाफडकी निर्णय घेतला होता की कोणाला सावरायला वेळच नाही मिळाला. रिसेशनमुळे आणि ओबामाच्या पॉलिसीमुळे अडोबीने मुंबई सपोर्ट कांट्रॅक्ट काढून घेतला.\n१२ फेब्रुवारी २००७ ला अडोबी जॉइन केलं होत, नाइट शिफ्ट, रात्री उशिरा होणार जेवण, मग गाडीत डुलक्या काढत घरी पोचायच आणि झोपून जायच. मस्त शनिवार-रविवार सुट्टी. एक फिक्स शिफ्ट, क्लाइंट पण मस्त. पहिल्यांदाच मुंबईकडे त्यानी सपोर्ट आउटसोर्स्ड केला होता. लॉंच झाल तेव्हा पासून ह्या कंपनीशी एक नात जूळलं होत, पण जेव्हा ही गोष्ट एक महिन्यापुर्वी कळली होती की क्लाइंटने बॅक्कआउट केलंय प्रॉजेक्टवरुन, तेव्हा खूप राग आला होता. पण नंतर लक्षात आल, की बिडिंग प्रोसेसमध्ये आमच्या कंपनीने हाइ बीड प्लेस केली आणि त्याना जर आम्ही देत असलेला सपोर्ट कमी पैशात मिळत असेल तर का नाही घेणार ते\nसगळा विचारसत्र गाडीत गाणी ऐकत, तोंडावर एक प्लास्टिक स्माइल देत चालू होत. एव्हाना गाडी ऑफीसच्या गेट जवळ आली, मी उतरलो आणि सेक्यूरिटी गार्डला हाथ दाखवून आत शिरलो. फ्लोर वर आलो. माझ लॉगिन सगळ्यांच्या आधीच २ तास असायच. क्लाइंट रिक्वेस्ट होती. मी ६:३० ची शिफ्ट करायचो आणि बाकी सगळे ८:३० ला यायचे. त्यामुळे फ्लोर वर फक्त मी होतो माझ्या क्यू मधून. व्होईसची मंडळी कॉल्स घेत होती, मी बघत होतो कुठला एसॅकलेशन आलंय का ते. जास्त काम नव्हत, कारण अडोबीने सगळ्या केसेस आणि कॉल्स नोएडामधील एका कंपनीकडे वळवलले होते. तरी थोड काम होत, ते करत होतो. जुने फोटो बघत होतो.\nमन नव्हत, तरी कस्टमर्सचे प्रॉब्लेम अटेंड करत होतो. ८:३० वाजले सगळे आले, मग सगळ्याना एक एक करून रूम मध्ये बोलावून फाइनल इंटरव्यू सुरू केले, एफन्एफचे (फुल्ल अँड फाइनल). फ्लोरवर बाकी कोणीच काम करत नव्हते, मीच आपला कोपर्यात शेवटच्या पॉड वर कस्टमर्सना मदत करत होतो. सगळे मला म्हणाले छोड शॉन झी (Shaun Z.) बहोत काम किया, मरने दे वो कस्टमर्स आणि सगळे एकत्र जेवायला जाऊ म्हणून खाली उतरले. मी बसूनच होतो फ्लोरवर काम करत. आमचा टीम मॅनेजरपण म्हणाला जा रे काही खाउन ये, पण कसा सांगू आतून किती रडत होतो मी. मी एमोशोनली खूप गुंतून गेलो होतो सगळ्यात. ज्या मित्रांसोबत ईस्टरच्या मासला गेलो, ईद मध्ये काही दिवस रोजे ठेवले, गणपतीला मिळून पूजा आणि आरती केली. ज्यांच्यासाठी दिवाळीला माझ्या घरून एक-एक डबा बेसनचे लाडू, चिवडा, चकली असे घेऊन जायचो, मग सगळे हल्लाबोल करायचे त्यावर. सगळ सगळ कस आठवत होत. डेस्कच्या बाजूने केतकी गेली की उगाच तिची छेड काढ, मग तिची समजूत काढणे, मग तिला चॉकलेट देणे. सगळ्या फ्लोरवर कोणाला मदत लागली की दुरून ओरडायचे सुहास बिज़ी है क्या देख ना ये इश्यू, दिमाग खराब कर रहा है यार ये कस्टमर.\nसगळ सगळ त्या पॉडवर बसून आठवत होत. २ वाजले सगळे आपआपला नंबर, ईमेल आइडी देऊ लागले. माझ्याकडे शेवटचा कस्टमर आला, त्याचा प्रॉब्लेम लगेच रिसॉल्व केला, त्याने खुश होऊन अश्याच गप्पा सुरू केल्या..की बाबा “यू आर सो प्रोफेशनल्स इन दिस सपोर्ट, आइ लव्ड इट, होप टू सी यू अगेन म्हणून जाउ लागला, मीच त्याला समोरून म्हणालो नो सर दिस इंटरॅक्षन विल बी द लास्ट, दिस ईज़ माय लास्ट डे विथ अडोबी…तो म्हणाला व्हॉट व्हेयर आर यू मूविंग व्हेयर आर यू मूविंग..मी काहीच नाही बोललो….”\nमला खूप रडावसं वाटत होत त्याक्षणी. निघायची वेळ होत होती माझी. ३ वाजले होते. सगळ्यांना भेटायाचं होत मला जायच्या आधी. मग मायक्रोसॉफ्ट, सायबेस, एचपी मध्ये जाऊन, मग अडोबीच्या फ्लोरकडे वळलो. सगळ्याना गळाभेट देताना अश्रू थोपवत होतो मी. केतकी ने मला पिंग करून बाय म्हटलं, तस मी तिला भेटायला जाणार तेव्हा ती माझ्याकडे आली आणि हाथ मिळवून निघून गेली तिचे पाणावलेले डोळे बघून मलापण अचानक भरून आलं आणि मी वॉशरूम मध्ये गेलो. तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आलो. सगळे आज लॉग आउट नंतर थांबणार होते, मी पण हो सांगितलं होत, पण मला वाटत नव्हत मला ते शक्य होईल म्हणून मी नाही थांबणार सांगून सगळ्यांना भेटून निघालो. सगळे बघत राहीले माझ्याकडे मला काय झालं आणि मी आपला पाठ फिरवून डोळे पुसत बाहेर पडलो फ्लॉर वरुन…\nत्या दिवशी ह्याच वेळी मी तो फ्लोर सोडून निघून आलो होतो. मी खूप ईमोशनल झालो होतो, कदाचित पहिला जॉब सुटायची, ईतकी नाती तुटायाची भीती म्हणा….शॉन त्या दिवशी खूप खूप रडला, पण ती नाती आजतागायत टिकून आहेत भक्कम.. 🙂\nचला माझा शेवटचा ट्रान्सपोर्ट सुटतोय अडोबीचा ४ वाजले…..घाई करायला हवी….टाटा\n(एक आठवण आजच्या द���वसाची, अशीच )\nआनंद सोहळा, दासावा मुंबई ९ मे २०१०\nवो तो है अलबेला हजारों में अकेला…\n22 thoughts on “अडोबी- शेवटचा दिवस”\nखरंय सुहास.. कधी कधी professional relations ही personal relations पेक्षा जवळची वाटतात आणि साईट बदलताना खूप त्रास होतो. मीही गेलोय यातून. समजू शकतो मी..\nहो रे हेरंब, अगदी मनातल बोललास..खूप कठीण गेल मला सावरायला 😦\nखूप सही लिहल आहेस सुहास…सर्व डोळ्यासमोर उभ राहील…नाती अजून आहेत न…मग त्यात सर्व आल…\nकाय करू रे, एक एक क्षण डोळ्यासमोर तसाच आहे अजुन…\nहो रे ग्रोथ होते तर थांबू नयेच…तू घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे…\nफ्रीक्वेन्सी वाढव म्हणतोस… विषयच नाही लिहायला..सुचव की एखादा 🙂\nशुक्रवारीच दोन जणांना निरोप दिलाय आम्ही.. जड होतेच… पण प्रोफेशनल रिलेशन मध्ये जीवाभावाचा मित्र मिळाला तर प्रोफेशन बदलल्यावर देखील नाती तुटत नाहीत.. तेच पर्सनल रिलेशन्स मध्ये दूर गेल्यानंतर नाती तुटू शकतात…\nकाही नाती अजाणतेपणे जुळतात आणि कधी कधी नाही तुटत…\nभलताच भावूक दिसतोस तू सुहास. केवळ २ वर्षांच्या नोकरीत इतका गुंतलास\nमी तर ३१ वर्षांनंतर नोकरी सोडली(सेवानिवृत्ती घेतली) तेव्हा तर माझे किती तरी जीवाभावाचे मित्र झाले होते…पण त्यांना सोडतांना वाईट वाटलं तरी ते अपरिहार्य आहे हे जाणून फारसे काही दडपण नाही आले…आपण इतकं गुंतून राहिलो एखाद्या ठिकाणी तर जगणं कठीण हॊऊन जाईल…तेव्हा काळजी घे.\nनवा डाव नवा विटी-दांडू…हेच लक्षात ठेव….\nआयुष्यात लोक येतात-जातात, काही संबंध टिकतात,काही तुटतात…हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..तो स्वीकारायचा आणि पुढे चालत राहायचे…\nजीवन गाणे गातच राहावे,झाले गेले[झेले नाही ;)]विसरून जावे,पुढे पुढे चालावे\nहो रे देवा, खूपच काय करू. गुंतून जातो एकदम, तोच एक वीक पॉइण्ट आहे आपला 😦\nजीवन गाणे गातच राहावे,झाले गेले विसरून जावे,पुढे पुढे चालावे..अगदी खर..झेले नाही 🙂 हे हे हे\nमला तरी अजून असा अनुभव आलेला नाही. पण खूपच सेन्सिटीव्ह दिसतोय तू. एकाच कंपनीत नुसतं डिपार्टमेंट जरी बदललं तरी अनिझी होतं.. इथे तर सगळ्ंच बदलणार. नविन प्रोजेक्ट मिळेलच .. त्यासाठी सिनेमा.\nहो काका, सगळा जग बदलणार ते पण एका फटक्यात खूप तुटलो होतो आतून..पण आता सावरलोय\nखूप इमोशनल आहेस तू सुहास. हल्ली अशी माणसं विरळाच. एखादी गोष्ट सुटताना खूप त्रास होतो आणि इमोशनल लोकांना तर भलताच. त्यातून तुझं दोन वर्षांचं नातं. पण चालायचंच. रिलॅक्स. तुला पुढच्या सगळ्यासाठी शुभेच्छा\nहो रे, आता सगळा ठीक…विभि\nहम्म.. काही वर्षांपुर्वी आमच्या कंपनीमधुन पण एकदम २१ लोकं काढले होते, त्यातील काही अत्यंत जिवाभावाचे होते. त्यांना निरोप देताना काय वाटलं ते माझं मला माहीत. त्यांच्याकडे त्या क्षणी दुसरी नोकरी नसुनही ते खंबीर होते आणि मी मात्र रडवेला झालो होतो.\nहो रे, ते जमण खूप कठीण आहे रे..जमवतोय बघू कधी यश मिळत ते\nखुपच सेंटी..वाचता वाचताच मी भावुक झालो..असे ऋणानुबंध जुळल्यावर ताटातुट होतांना दु:ख होणारच…\nहो रे परिस्थिती आपल्याला अश्या वळणावर आणून सोडते काय करणार…This is life\nसुहास नाती कशी जुळतात ते कळतच नाही. जोडलेली नाती हि सख्या नात्यापेक्षाही अधिक भक्कम पणे टिकतात. तू जिथे जाशील तिथे अशीच नाती जोडशील हे मात्र नक्की. नात्यांची हि गुंफण मला आवडली.\nमी प्रयत्न करतोच नाती जपायाचा आणि कधी न तुटू देण्याचा निदान माझ्याकडून तरी नाही…\nचलता है दोस्त… दुनिया झुकती है… झुकाने वाला चाहिये.\nहा रे प्रयत्न चालू आहेत 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स - मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\nमहाराजांचा दक्षिण दिग्विजय ...\n\"आजच्या\" गणेश मंडळाची सभा....\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रका��रान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/mahatma-gandhis-assassin-nathuram-godse-was-nationalist-bjp-mla-usha-thakur-1902953/", "date_download": "2021-09-23T00:07:28Z", "digest": "sha1:SMMOSKOLAOB6T7PEMFDSHJCQJN5ZHGHD", "length": 11422, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mahatma Gandhis assassin Nathuram Godse was nationalist BJP MLA Usha Thakur | नथुराम गोडसे राष्ट्रप्रेमीच; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nनथुराम गोडसे राष्ट्रप्रेमीच; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान\nनथुराम गोडसे राष्ट्रप्रेमीच; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान\n“त्याने कोणत्या परिस्थितीत महात्मा गांधींजीची हत्या करण्याचा निर्णय घेतला हे आपल्याला माहित नाही”\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nभाजपाच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त असा केल्यानंतर मध्य प्रदेशमधील भाजपाच्या महिला आमदारानेही नथुराम गोडसेचे कौतुक केले आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रप्रेमीच होता आणि त्याने नेहमी देशाचाच विचार केला, असे भाजपाच्या इंदूरमधील आमदार उषा ठाकूर यांनी म्हटले आहे.\nआमदार उषा ठाकूर यांना इंदूरमधील पत्रकार परिषदेत गोडसेविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ठाकूर म्हणाल्या, नथुराम गोडसे राष्ट्रप्रेमीच होता. त्याने आयुष्यभर देशाचा विचार केला आणि त्याने कोणत्या परिस्थितीत महात्मा गांधींजीची हत्या करण्याचा निर्णय घेतला हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपण यावर भाष्य न करणे चांगले, असे त्यांनी सांगितले. उषा ठाकूर या दोन वेळा भाजपाच्या आमदार राहिल्या आहेत.\nउषा ठाकूर यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला असून भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते हितेश वाजपेयी यांनी ही भाजपाची भूमिका नाही, असे स्पष्ट केले. उषा ठाकूर यांचे विधान निषेधार्ह असून त्यांनी हे विधान मागे घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.\nयापूर्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाने निर्माण झाला होता\nमहात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील, असे वादग्रस्त विधान प्रज्ञासिंह यांनी केले होते. यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रज्ञासिंह यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. या विधानासाठी प्रज्ञासिंह यांना कधीही माफ करु शकणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपहिल्या मजल्यावरील झोपडीधारक अपात्रच\nगजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास\nरविवारी दहा तासांचा मेगाब्लॉक\nबीडीडीतील नव्या घरांची ऑनलाइन नोंदणी\n‘चोर गाडय़ां’च्या निविदेत अटींचा गोलमाल\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ\nमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nवाडा, विक्रमगडमध्ये शेतीचे नुकसान\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकरोनाबळींच्या वारसांना ५० हजार\nभारतीय लस प्रमाणपत्रावर ब्रिटनचा आक्षेप\nअमेरिका भेटीत धोरणात्मक संबंध दृढ\nमहिलांचा ‘एनडीए’ प्रवेश लांबणीवर टाकण्यास न्यायालयाचा नकार\nछत्तीसगड सरकारचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले\nलसनिर्यात सुरू केल्याबाबत आरोग्य संघटनेकडून भारताचे आभार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2021-09-23T00:50:23Z", "digest": "sha1:OJKCJCARHKED7V3UUPUZGPWBF4LXSQIJ", "length": 2639, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १४ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १४ वे शतक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\n१३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thanelive.in/?cat=80", "date_download": "2021-09-23T00:27:51Z", "digest": "sha1:4AZT4YA536ZSTUY32WOQXHVESUD57PRF", "length": 4438, "nlines": 80, "source_domain": "thanelive.in", "title": "दीड दिवसाचे गणपती Archives -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nभाजपच्या इंडिया शायनिंग संकल्पनेवर आधारित सजावट \nघोडबंदर येथील पाटील कुटुंबियांची राजकीय तोऱ्यात मोहक सजावट घोडबंदर रोड येथील पाटील परिवाराने कलेचा एक अविस्मरणीय असा नजारा सादर...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nगडकिल्ल्यांच्या देखाव्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांवरील प्रेम प्रकट करून गणरायाला वंदना \nठाणे :- हावरे सिटी मधील \" साखरे\" कुटुंबीयांनी सुंदर असा किल्लाचा देखावा केला आहे. या देखाव्यासाठी कागद , पुठ्ठा, ब्लॅक...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nनारळातून प्रकट झाला गणराया\nठाण्यातील सुमंत जाधव (शिवाईनगर ठाणे) यांच्या घरी नारळातून खुद्द गणराया प्रकट झाला असे बोलले तर वावगे ठरणार नाही , कारण...\nकोणीही चकित होईल अशी काही खास हि खजिन्याची इको फ्रेंडली सजावट केली आहे समतानगर मधील जोशी कुटुंबीयांनी \nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिं��े यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/tag/dna-marathi/", "date_download": "2021-09-22T22:52:24Z", "digest": "sha1:IX6C7MWEUCG4AXTEKMVG5NUWDGKVDRY6", "length": 25098, "nlines": 179, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "dna marathi Archives - DNA | मराठी", "raw_content": "\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याचा जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nअहमदनगर - भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पूर्ण बांधणीच्या मागणीसाठी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(Chief Executive Officer) विद्याधर पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी शहर संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पक्षाचे प्रकाश…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका – नितीन भुतारे\nअहमदनगर - मागच्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम (Public Works Department) खात्यामार्फत विविध कामांच्या निविदेची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे सदर प्रक्रियेमध्ये प्रचंड अनियमितता करण्यात येऊन शासनाचा महसूल खूप प्रमाणात वाढलेला आहे…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..\nअहमदनगर - जिल्ह्यात आज 848 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि पारनेर तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 175 तर पारनेर तालुक्यात 90 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nअहमदनगर - मागील १२ वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे (Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई करत अटक (Arrested ) केली आहे. या कारवाईत अशोक सदाशिव वनवे या आरोपीला अटक करण्यात आली आहे .…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी\nनवी मुंबई - माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात 'सांगता येत नाही, सहन होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यां���ी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना टोला म्हणाले…\nनवी मुंबई - मुंबईमधील साकीनाका (Sakinaka) परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर राज्याचे राज्यपाल ( Governor ) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यातील महिला सुरक्षा…\nअसदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड, पहा हा व्हिडिओ\nनवी दिल्ली - हैदराबाद(Hyderabad) चे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्ली (Delhi) येथील खासदार निवासस्थानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली…\nजिल्ह्यात महिला तलाठ्यास शिवीगाळ, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nराहुरी - राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाला का याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका कामगार तलाठी महिलेस ( Talathi woman )…\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – बाळासाहेब…\nअहमदनगर - सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी (Farmers) आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील…\nराहाता न्यायालयात 25 सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन\nशिर्डी - कोपरगांव अंतर्गत असलेल्या राहाता तालुका दिवाणी न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे (National Lok Adalat ) आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी…\nसमाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित – अजित पवार\nनवी मुंबई - राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ही परंपरा महाराष्ट्रात यापुढेही अबाधित राहील, जपली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार…\nअवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई\nअहमदनगर - Dy.s.p संदी��� मिटके (Sandeep Mitke) व त्यांचे पथकाने कारवाई करत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले आहे. या कारवाईत २ लाख ११ हजार ५०० रुपये जप्त करून पाच आरोपीविरोधात गुन्हा दाखल…\n पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न\nपाटणा - बिहारमधील मुजफ्फरपूरच्या सिकंदरपूरनगर पोलीस ठाण्यात परिसरात महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहावर…\n १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त, पहा ते थरारक १८ सेकंद\nजळगाव - जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील व्ही.पी.रोड (VP Road) वरील ३ मजली इमारत (Building ) सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. इमारत अगोदरच रिकामी करून नगर…\nहे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात – शिवसेना\nनवी मुंबई - भाजपा (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट…\nलोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा\nश्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणी व्यंकनाथ (Loni Venkanath) येथील ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) सन २०१८ ते २० या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातील शासकीय निधीचा गैरवापर करत विकास कामात अनियमितता,…\n“त्या” घटनेमध्ये बनावट तृतीयपंथी, केसमधून तृतीयपंथीय शब्द वगळावा – काजल गुरु\nअहमदनगर - राहाता पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खुन्ह्यातील आरोपी म्हणून तृतीयपंथीयांची नावे आली आहेत. पोलिसांनी (Police) शहानिशा न करता ते आरोपी तृतीयपंथीय म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे तृतीयपंथी समाजाला कलंक लागला आहे व आम्हाल…\nचंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील\nनवी मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी ���ेलेल्या त्या विधानाचा…\nगुलामगिरी सोडून, कर्मकांडाला फाटा देऊन सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न\nश्रीगोंदा :- शहरातील उद्योजक व सैनिक सहकारी बँकेचे संचालक (Director of Sainik Sahakari Bank) सुदाम कोथिंबिरे यांचे वडील गणपत पर्वती कोथींबीरे यांचा दशक्रिया विधी सोमवार दि 20.09.2021रोजी अनिष्ट रूढी, विधी परंपरागत पद्धती याला फाटा…\nतहसील कार्यालय पटांगण मोकाट जनावराच्या घाणीचे साम्राज्य\nश्रीगोंदा ;- श्रीगोंदा तहसीलदार( Tehsil Office) कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे सौचास करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.…\nविवाहितेला मारहाण ,शिवीगाळ करत विनयभंग.., गुन्हा दाखल\nजळगाव - एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहिते (married woman)चा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Assaulting a married woman, abusing and molesting her .., filing a case) या…\n किरकोळ वादातून एकाची हत्या.., गुन्हा दाखल\nपुणे - पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात पाच जणांनी धारधार शस्त्राने (sharp weapon) किरकोळ वादातून एकाची हत्या (One killed in a minor altercation with a sharp weapon) केली आहे. आज दीं. 20 सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे.संपत…\nहा फार मोठं षडयंत्र , खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील – हसन मुश्रीफ\nनवी मुंबई - भारतीय जनता पक्षा (BJP)चे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन परत एखदा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत…\nशेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अटक\nअहमदनगर - बेलवंडी येथील शेतकरी (farmer) अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे(Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई कारत आरोपीला अटक केली आहे . या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय सोनवणे या फरार…\nउद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट सोमय्या\nनवी मुंबई - माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन…\nआठवड्यात पाच च्या जागी चार दिवस काम केंद्र सरकार लागु करणार नवीन निय��\nनवी दिल्ली - केंद्र सरकार पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाला एक मोठी खुशखबरी देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) एक ऑक्टोंबर पासून लेबर कोडचे नियम लागू करण्याचे तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या नियमांनुसार नोकरदार…\nजिल्हयात भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला\nकर्जत - तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सक्रिय सदस्याचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे…\nअखेर श्रीगोंदयाला मिळाले मिलिंद कुलथे तहसीलदार ….\nश्रीगोंदा :- श्रीगोंदयाचे (Shrigonda) तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदलीपासूनच चर्चेत आलेले व श्रीगोंदा तहसीलदार म्हणून बदलून येण्यासाठी इच्छुक असणारे मिलिंद शालीग्राम कुलथे यांची अखेर श्रीगोंदा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.…\nशेवगाव तालुक्यातील मिशन वात्सल्य बैठक तहसिल कार्यालय येथे संपन्न\nप्रतिनिधी - बाबा पालवे शेवगाव - शेवगाव तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांचे अध्यक्षतेखाली शेवगाव (Shevgaon taluka) तहसिल सभागृहात दि.17 रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/east-ladakh-protection-arrangements-feedback-ministry-of-external-affairs-akp-94-2510471/", "date_download": "2021-09-22T23:13:53Z", "digest": "sha1:7WN422ITYFHXYTJURLFWPV2B54LKBLGN", "length": 13810, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "East Ladakh Protection arrangements Feedback Ministry of External Affairs akp 94 | चीनच्या कृतींमुळे सीमेवरील शांतता भंग, भारताचा दावा", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nचीनच्या कृतींमुळे सीमेवरील शांतता भंग, भारताचा दावा\nचीनच्या कृतींमुळे सीमेवरील शांतता भंग, भारताचा दावा\nचीनच्या कृती १९९३ व १९९६ सालच्या करारांसह द्विपक्षीय करारांचा भंग करणाऱ्या आहेत.\nWritten By लोकसत्ता टीम\nचीनने गेल्या वर्षी सीमेजवळ सैन्याची मोठ्या प्रमाणात केलेली जमवाजमव आणि जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलण्याचे केलेले प्रयत्न यामुळे या भागातील शांतता व स्थैर्य यांचा भंग झाला, असे भारताने गुरुवारी सांगितले.\nपूर्व लडाखमधील आपली सैन्य तैनाती ही ‘संबंधित’ देशाच्या कारवायांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने केलेली सामान्य ‘संरक्षणविषयक व्यवस्था’ असल्याचे चीनने म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ही प्रतिक्रिया दिली.\nपूर्व लडाखमधील तिढ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, प्रत्यक्षात चीनच्या गेल्या वर्षीच्या कारवायांमुळेच या भागातील शांतता धोक्यात आली. चीनच्या कृती १९९३ व १९९६ सालच्या करारांसह द्विपक्षीय करारांचा भंग करणाऱ्या आहेत. दोन्ही बाजू प्रत्यक्ष ताबा रेषेचा आदर राखतील आणि या रेषेलगतच्या भागात आपली लष्करी दले कमीतकमी पातळीवर तैनात करतील, असे या करारांद्वारे ठरले होते, मात्र चीनने त्याचे उल्लंघन केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\n‘जीएसएल’ येथे दुसऱ्या युद्धनौकातल बांधणीचा प्रारंभ\nपणजी : भारतीय नौदलासाठी दुसऱ्या युद्ध नौकातल (कील) बांधणीचा प्रारंभ नुकताच नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल जी अशोक कुमार यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पार पडला. नौदलाचे आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अनेक वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.\nगोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे दोन प्रगत युद्धनौकांची बांधणी केली जात आहे. त्यातील पहिल्या युद्ध नौकातल बांधणीला २९ जानेवारी २०२१ मध्ये प्रारंभ करण्यात आला. पहिली युद्धनौका २०२६ मध्ये नौदलाला सुपूर्द करण्यात येईल. तर दुसरी त्यानंतर सहा महिन्यांनी सुपूर्द करण्यात येणार आहे.\nगोवा शिपयार्डमध्ये बांधण्यात येणाऱ्या युद्धनौका या रशियाबरोबर केलेल्या करारा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वदेशी जहाज बांधणी कार्यक्रमाचा एक भाग आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात या संदर्भात करार झाला होता.\nकरोना काळातही अनेक अडचणींचा सामना करत शिपयार्डने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रमुख पाहुणे व्हाइस अॅडमिरल जी अशोक कुमार यांनी कौतुक केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/bjp-mp-narayan-rane-criticized-mahavikas-aghadi-government-over-shifting-arnab-goswami-to-taloja-jail-news-updates/", "date_download": "2021-09-22T23:16:18Z", "digest": "sha1:MGZHGQBGU6EKI3BXHGPIASA5TYKBSNTM", "length": 26064, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल | अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर ���्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Mumbai » अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल\nअर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nरायगड, ८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.\nत्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून आता तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते. तिथे कोर्टात हजर केले असतान त्यांना १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना कोरोना अडचणीच्या अनुषंगाने अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते.\nदरम्यान, यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जवाबदार असेल असं म्हटलं.\nअर्णब गोस्वामी यांचं प्रकरण हायकोर्टात असून देखील वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.\n#ArnabGoswami यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूूूूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल. pic.twitter.com/BSH79hpNOh\nमागील बातमी पुढील बातमी\nFIR मध्ये इंडिया टुडेचा उल्लेख | आरोपींनी विशेषत: Republic TV वाहिनीचं नाव घेतलं\nअधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.\nTRP साठी घरांमध्ये पैसे वाटप | रिपब्लिक TV रडारवर | दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत\nचुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीच्या रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.\nTRP Scam | रिपब्लिक टीव्हीसाठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.\nVIDEO | अर्नबने योगींना अशिक्षित-पागल म्हटलेले | पण योगींकडून अर्नबची स्तुती\nयुपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका जाहीर सभेत, अर्णब गोस्वामी हे एक प्रसिद्ध आणि मोठे पत्रकार आहेत, असे म्हटले आहे. परंतु, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका LIVE टीव्ही शोदरम्यान आदित्��नाथ यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. मात्र त्यानंतर विरोधकांनी त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. सपाचे प्रवक्ते पवन पांडे यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे. पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.\nअन्वय नाईक आत्महत्या प्रकरण | रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक\nरिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.\nअन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली - निलेश राणे\nप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केलं होतं. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील आणि राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कालच्या घटनेचा संबंध भारतीय जनता पक्षाने थेट आणीबाणीशी जोडला तर, आता दुसरीकडे भारतीय जाताना पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांभोवतीच वेगळा संशय व्यक्त केला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच ��िकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/cinema-photos/malaika-arora-glamorous-pictures-of-malaika-arora-soon-to-be-seen-in-super-model-of-the-year-season-2-505271.html", "date_download": "2021-09-22T22:44:39Z", "digest": "sha1:RPZ65OFGWFOXAOGQD5EU5TGIB4EE6XTB", "length": 14865, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमलायका अरोरा लवकरच एका रिअॅलिटी शोचा भाग बनणार आहे. या शोचं नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2' आहे. मलायकाचा या शोमधून लूक समोर आला आहे, जो की प्रचंड किलर आहे.\nमलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरी ती अनेकदा टीव्ही शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसते. मलायका अरोरा आता पुन्हा एकदा एका शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहे आणि त्या शोचं नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर 2'.\nमलायका अरोरानं या शोच्या सुरुवातीला स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. आता मलायकाच्या या जबरदस्त लूकचे फोटो व्हायरल होत आहेत.\nमलायका अरोरा स्वतः एक मॉडेल आहे आणि तिनं 'सुपर मॉडेल ऑफ द इयर 2' साठी एक मॉडेल लूक देखील दिला आहे.\nसुपरमॉडेल ऑफ द इयरचा दुसरा सीझन 22 ऑगस्टपासून एमटीव्हीवर रिलीज होणार आहे. मलायका अरोरा व्यतिरिक्त, शोमध्ये मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर देखील जज असणार आहेत.\nमलायका अरोरानं तिच्या खास गाण्यांद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.\nMulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची होणार एंट्री\nRaj Kundra : 2 महिने तुरुंगात काढल्यानंतर राज कुंद्रा कसे दिसतात, फोटोंमध्ये पाहा बदललेला लुक\nKajal Aggarwal : प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस फोटो\nHappy Birthday: ‘त्या’ चुंबन प्रकरणाने वादग्रस्त ठरली, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्येही चर्चेत; कोण आहे अभिनेत्री रिद्धि डोगरा\nDeepika Padukone : दीपिका पदुकोण आणि पीव्ही सिंधूमध्ये रंगला बॅडमिंटनचा खेळ, अभिनयाबरोबरच खेळातही आहे अव्वल\nRanveer Singh : हँडसम हंक रणवीर सिंगचा टफ लूक, शर्टलेस फोटो शेअर\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मो���ी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-aap-victory-celebration-in-mumbai-4900530-NOR.html", "date_download": "2021-09-22T23:04:01Z", "digest": "sha1:DG2NN3SXIXIJ2X5IOCULLDOG5ARCJWJL", "length": 3949, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aap Victory Celebration In Mumbai | दिल्ली तो झांकी है...! आपच्या विजयानंतर मुंबईत जल्लोष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्ली तो झांकी है... आपच्या विजयानंतर मुंबईत जल्लोष\nछायाचित्र: आम आदमी पक्षाच्या विजयानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत, गिटार वाजवत जल्लोष साजरा केला. अंजली दमानियाही त्यात मागे नव्हत्या.\nमुंबई - आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे मंगळवारी मुंबईत दणकेबाज सेलिब्रेशन झाले. दादरमधील पद्मशाली सभागृह भाड्याने घेऊन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ढोलताशांच्या गजरात बेधुंद नृत्य केले. मिठाई, गांधी टोप्यांचे वाटपही उत्साहात करण्यात आले. हॉलमधील स्क्रीनवर ‘आप’ची संख्या जशीजशी वाढत होती तसतसे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. ‘दिल्ली तो झांकी है, पुरा देश बाकी है’ अशी घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.\nशाजिया इल्मींच्या बधाईच्या ट्विटवर सर्वात जास्त चित्कार उमटले. तर किरण बेदी यांचा पराभव झाल्याची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी बेंबीच्या देठापासून घोषणा देत केजरींचे अभिनंदन केले.\nराज्यातील ‘आप’चे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे जल्लोष नेत्याविनाच झाला. नाही म्हणायला अंजली दमानिया होत्या. त्यांनी मध्यंतरी कार्यकारिणीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची आज कोणी विशेष दखल घेताना दिसत नव्हते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-promise-day-briskness-in-nashik-4901656-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:16:58Z", "digest": "sha1:3FG3REDZ3JMUZB5A2RSJDRPTGZ5SEIQS", "length": 9726, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Promise Day' briskness in Nashik | प्रेमबंधाला वचनांची ग्वाही, प्राॅमिस डेला उत्साह; गिफ्ट्स, ग्रीटिंगसह घेतल्या अनेकांनी आणाभाका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेमबंधाला वचनांची ग्वाही, प्राॅमिस डेला उत्साह; गिफ्ट्स, ग्रीटिंगसह घेतल्या अनेकांनी आणाभाका\nनाशिक- \"व्हॅलेंटाइन्सवीक'मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. अर्थात आणाभाकांचा दिवस. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण्यासाठी आणाभाका घेण्याचा, वचन देण्याचा, आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याची ग्वाही देण्याचा हा दिवस बुधवारी शहरात साजरा झाला. नव-नव्या जोडप्यांसह प्रेमबंधनात अडकलेल्या सर्वांनीच एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याची आणि प्रेम करणाऱ्यांना सदैव मदत करण्याची वचने घेतली.\n\"प्रॉमिस डे' साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. काहींनी खूप दिवसांपासून दडवून ठेवलेल्या आपल्या प्रेमाची ग्वाही \"प्रॉमिस डे'च्या निमित्ताने दिली. प्रेमाच्या नात्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा एकमेकांसमोर आणाभाका घेत अनेकांनी पार केला. त्यांच्या नात्याला पूर्णत्वास नेण्याची महत्त्वाची कामगिरी वचनांमधून पूर्ण झाली. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. रात्री उशिरापासून कॉलेज कॅम्पसपासून आइस्क्रीम पार्लर्सपर्यंत सर्वत्र याचं सेलिब्रेशन सुरू होतं.\nव्हॅलेंटाइनदरम्यान असलेल्या लग्नतिथींमध्येही वचनांचा वर्षाव झाला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हिंदू विवाह संस्कृतींमध्ये या वचनांना सप्तपदीच्या नावाने ओळखतात. ख्रिश्चन विवाह पद्धतीत यांना वाऊज म्हटलं जातं. तर, मुस्लिम विवाह संस्कारातही प्रेमाची कबुली देऊन \"तुला दिलेल्या सगळ्या वचनांची मी पूर्तता करेन' असं महत्त्वाचं वचन या सर्व पद्धतींमध्ये घेतलं जातं. विवाह सोहळ्यात आपल्या प्रेमाची कबुली या पद्धतीने देतानाच, काही नवविवाहितांनी मात्र सरप्राइज प्रपोजलचा फंडा वापरूनही \"प्रॉमिस डे' साजरा केला.\nसोशल मिडियावरही वचनांची बरसात\nकेवळग्रिटींग्ज अाणि गिफ्ट्स देऊनच नाही तर इंटनेटवरही या डेचा उत्साह दिसून अाला. इंटरनेटच्या माध्यमातून प्रेमाच्या व्यक्तीला आपला संदेश देणं खूप सोपं झालंय. \"प्रॉमिस डे'संदर्भातील वेगवेगळ्या इमेजेस, मेसेजेस पाठवुन बुधवारी दिवसभर तरुणाईने अापल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे फेसबूकच्या वॉलपासून ते व्हॉट्सअॅपच्या स्टेटसपर्यंत सर्वत्र वचनांचे बंध दिसून आले.\nसर्व परिस्थितीत तुझी काळजी घेईन. तुझ्यावर नेहमी प्रेम करेन.\nतुझ्या आरोग्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.\nतुझ्या सुख-दु:खात सहभागी होईन.\nतुला कधीही काहीही कमी पडणार नाही, याची मी काळजी घेईन.\nमी केलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करेन. तुझी आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतो.\nमाझ्या प्रत्येक वस्तू, अन्न, संपत्तीचा वापर तुझ्या सहभागाने करेन, प्रत्येक कृतीमध्ये माझ्याइतकाच सहभाग देईन.\nदु:खात धैर्याने आणि सुखामध्ये अधिकाराची भावना ठेवता प्रत्येक प्रसंगी सगळ्यांशी मिळून मिसळून, गर्व बाळगता वागेन.\nएकमेकांशी एकरूप राहण्यासाठी प्रयत्नशील असेन, सर्वार्थी एकनिष्ठ वागेन.\nतुझ्या आनंदासाठी योग्य असणारे प्रत्येक वर्तन आवडीने आणि माझे कर्तव्य समजून करेन.\nतुझ्या सुख-दु:खात मी सामील होईन, सर्व प्रयत्नांनी तुझी दु:ख वाटून घेईन.\nसामाजिक कार्यात विनाअडथळा, तुझा विरोध करता मी सामील होईन, तुला संपूर्ण सहकार्य करेन.\nवरील सर्व सहा वचने मी मनापासून दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे मनोभावे पालन करेन.\nमुस्लिमविवाह पद्धतीत घेतल्या जाणाऱ्या वचनाचं स्वरूप सोपं आणि साधं असतं. समोरच्या व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधली जात असताना, तिच्या स्वभावातील गुणदोषांसह त्या व्यक्तीला स्वीकारून साथ देण्याची तयारी दोन्ही व्यक्तींची असल्यास, त्यांना कुबुल है.. म्हणून एकमेकांना स्वीकारल्याचं वचन घेतलं जातं. या वचनांची पूर्तता करण्याचं वचन एकमेकांना कुबुल करून घेतलं जातं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-hinduism-is-not-a-sect-but-a-lifestyle-5576016-NOR.html", "date_download": "2021-09-23T00:03:57Z", "digest": "sha1:ONYWJVO6R3FYVAVLZ7MN6K73NGIEUHFW", "length": 8356, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hinduism is not a sect but a lifestyle | हिंदू धर्म हा पंथ - सांप्रदाय नव्हे तर ही जीवनशैली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंदू धर्म हा पंथ - सांप्रदाय नव्हे तर ही जीवनशैली\nसोलापूर- आज केवळ भारतातच नाही तर सगळ्या जगभर हिंदू, हिंदुत्व, हिंदूवाद, हिंदूविचार, हिंदूधर्म या सगळ्या संकल्पनांच्या अनुषंगाने अनुकूल आणि प्रतिकूल अशी चर्चा होते. हिंदूधर्म, हिंदुत्व यांच्या यांच्या बाजूने बोलणारे अाणि विरोधात बोलणारे यापैकी किती जणांनी मुळातून हिंदू धर्म ही संकल्पना समजावून घेतली असेल, याबाबत माझ्या मनात शंका आहे. हिंदू धर्म ही केवळ उपासना, एखादा संप्रदाय किंवा एखादा धार्मिक पंथ ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचा संप्रदाय किंवा पंथ नाही. हिंदू धर्म ही एक जीवनशैली आहे, असे जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ तरी नेमका काय होतो आज आपल्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट घडते आहे, की हिंदू धर्म मूलत: जो वेद आणि उपनिषदांपासून सुरू झालेला आहे. त्याच धर्माच्या सर्व अंगांची (त्यातील कर्मकांड, तत्त्वज्ञान सर्व आलं) अशा सर्व विषयांना समग्रपणाने स्पर्श करणारा असा ग्रंथ हातात येतो अाहे.\n‘हिंदू धर्म’ असे त्याचे नाव अाह��. हा ग्रंथ मुळात कांचीचे परमपूज्य परमाचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी तमीळ भाषेत लिहिला. त्यांचे इंग्रजीत भाषांतरण झाले. हे घेऊन सोलापूरचे उद्योजक सत्यराम म्याकल माझ्याकडे आले. ग्रंथ माझ्या हाती दिला. म्हणाले, ‘माझी इच्छा आहे, की हा ग्रंथ मराठीतून यावा.’ मला आश्चर्य वाटले की, एक तेलुगु भाषिक एवढा मोठा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ मराठी भाषकांच्या हाती जावा, या तळमळीने येतो. माझ्या मनात प्रश्नही होता, की एवढ्या मोठ्या ग्रंथाचे इतक्या समर्थपणाने भाषांतर करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण म्याकल यांची कांची कामकोटी पीठाशी असलेली श्रद्धा पाहिली, धडपड पाहिली. क्षणभर विचार केला. आपल्याकडून तर त्यांना भाषांतराचा विचार नाही ना.. पण मी माझ्या मर्यादा आेळखत होतो, वेळेची अनुपलब्धी, सततचा प्रवास यामुळे अशक्यच होतं.\nक्षणात माझ्या डोळ्यासमाेर नारायणकाका कुलकर्णींचे नाव आले. त्यांना आपण सर्वजण आेळखतोच. ‘ज्ञानेश्वरी’चे अभ्यासक म्हणूनही पाहतो. त्यांनी आेवीबद्ध केलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चे भाषांतर आपण वाचलेले आहात. हा साहित्यिक खरोखर या ग्रंथाला न्याय देईल, असे मला वाटले. मी म्याकल यांना म्हणालो, ‘काका कुलकर्णींना भेटा. माझी इच्छा सांगा.’ हे सगळं सांगताना, मला नारायण काकांची तब्येत, त्यांची प्रकृती या विषयी एक प्रश्नचिन्ह माझ्या मनात होतं. तरीही ते करू शकतात, याची खात्री होती. काकांनी हे काम समर्थपणे पेलले. दुसरीकडे एक तेलुगु भाषक, मराठी ग्रंथासाठी धडपड करतो आहे. त्यांचीही गुरूनिष्ठा सफल झाली. काकांनी भाषांतर करताना अनेक प्रकारच्या ग्रंथांचा आधार घेतला. तत्त्वज्ञान नीट समजावून घेतले. त्यामुळेच हा समग्र ग्रंथ मराठी वाचकांच्या हाती येतो आहे.\nकांची कामकोटी पीठाचे ६८ वे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी मूळ तमीळ भाषेत ‘हिंदू धर्म’ या ग्रंथ लिहिला. त्याचे इंग्रजीत भाषांतर झाले. त्यानंतर साेलापूरच्या नारायणकाका कुलकर्णी यांनी त्याचा मराठी अनुवाद केला. उद्योजक सत्यराम म्याकल यांच्या प्रयत्नांनी रविवारी त्याचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त ख्यातनाम निरूपणकार विवेक घळसासी यांनी पाठवलेला हा संदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-infog-these-5-rashi-people-in-most-intelligent-5857895-PHO.html", "date_download": "2021-09-22T23:43:23Z", "digest": "sha1:2E3PMTUGUP6FI3JEYQJXIQJFHKTN3NYF", "length": 5539, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these 5 rashi people in most intelligent | या 5 राशींच्या लोकांची बुद्धी चालते फास्ट, लगेच समजून घेतात इतरांच्या मनातील गोष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 5 राशींच्या लोकांची बुद्धी चालते फास्ट, लगेच समजून घेतात इतरांच्या मनातील गोष्ट\nकाही लोकांना इतरांच्या मनातील गोष्ट लगेच समजते. हा गुण काही खास राशीच्या लोकांमध्ये असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून सर्व राशीचे गुण वेगवेगळे आहेत. काही लोक जास्त भाग्यशाली राहतात तर काही धाडसी असतात. 12 पैकी 5 राशीच्या लोकांची बुद्धी इतर राशीपेक्षा जास्त चालते. या पाच राशीच्या लोकांना इतरांच्या मनात काय चालू आहे याविषयी लगेच समजते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या पाच राशी कोणकोणत्या आहेत. येथे बुद्धिमानच्या स्तरानुसार राशींचा क्रम सांगण्यात आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात जास्त बुद्धिमान राशी वृश्चिक आहे.\nया राशीचे लोक सर्वात जास्त बुद्धिमान असतात. यांची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी असते. हे लोक खूप चतुरही असतात. सहजपणे इतरांच्या मनातील गोष्ट जाणून घेतात.\nबुद्धिमानच्या बाबतीत या राशीचे लोक दुसऱ्या क्रमांकावर राहतात. हे नेहमी सतर्क असतात आणि प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन करण्याचा विचारात राहतात.\nया राशीचे लोक मोठ्यातील मोठ्या अडचणीतूनही सहज मार्ग काढतात. यांच्याकडे प्रत्येक समस्येचे समाधान राहते. आपल्या बुद्धीच्या बळावर हे लोक स्वतःच्या आणि इतरांच्या अडचणी दूर करण्यास समर्थ असतात.\nया राशीचे लोक बुद्धिमानच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर येतात. हे लोक सकारात्मक विचारांचे असतात. कठीण परिस्थितीमध्येही धैर्य बाळगून योग्य योजना आखतात. इतरांची मदत करण्यासाठी नेहमी पुढे राहतात.\nया राशीचे लोक स्वभावाने गंभीर परंतु खूप बुद्धिमान असतात. हे लोक बुद्धिमानच्या बाबतीत 54 व्या क्रमांकावर येतात. या राशींच्या लोकांमध्ये इतरांच्या मनात काय विचार चालू आहेत हे जाणून घेण्याची क्षमता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/top-10-big-collective-hollywood-movies-in-2018-6001497.html", "date_download": "2021-09-23T00:06:56Z", "digest": "sha1:A7KKYC6AI4LPSZBCCPEZVGJ6BBND74EC", "length": 2725, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "top 10 big collective hollywood movies in 2018 | फ्लॅशबॅक 2018 : 'अॅवेंजर्स इनफिनिटी वॉर'पासून ते 'डेडपूल-2' पर्यंत, हे आहेत हॉलिवूडचे 10 सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफ्लॅशबॅक 2018 : 'अॅवेंजर्स इनफिनिटी वॉर'पासून ते 'डेडपूल-2' पर्यंत, हे आहेत हॉलिवूडचे 10 सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट\nएंटरटेन्मेंट डेस्क : याचवर्षी हॉलिवूडच्या चित्रपटांचीही इंटरनेटसोबतच बॉक्स ऑफिसचेही रिकॉर्ड तोडले. 2018 मध्ये सुपरहीरो आणि फिक्शन चित्रपटांना सर्वात जास्त पसंती दिली गेली. जिथे बॉलिवूडच्या काही मोठ्या बजेटच्या आणि मोठ्या स्टार्सच्याही चित्रपटांना अपयश आले, तिथे हॉलिवूडमध्ये मात्र मार्वल कॉमिक्स भूमिकांचा जलवा कायम राहिला.\nपुढे पहा 2018 चे सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:39:20Z", "digest": "sha1:ATNFDKE5HADY5H2VJHSGUJ4GCF6J2HSH", "length": 8468, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "खरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का ? - Khaas Re", "raw_content": "\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nदीपक शुक्ला नावाचे दरभंगा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शेजारच्या घरात एक सात वर्षांचा मुलगा होता. महिनाभरापूर्वी तो मुलगा खेळत असताना त्याच्याकडचा बॉल कुत्र्याला लागला आणि कुत्रा त्या मुलाला चावला. त्या कुत्र्याला रेबीज झाला होता. ते कुत्रं पिसाळलेलं होत. घरातील लोकांनी मुलाची मलमपट्टी केली. पण काहीच वेळातच त्या मुलाची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. अचानक तो मुलगा पाण्याला घाबरायला लागला. त्याच्या अंगातील ताप आणि अशक्तपणा वाढत गेला आणि महिन्याभरातच त्याचा मृत्यू झाला. भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टलनुसार दरवर्षी २०००० लोक रेबीजमुळे मृत्यूमुखी पडतात. आज आपण त्या रेबीजबद्दलच वाचणार आहोत.\nरेबीज म्हणजे काय असतं \nरेबीज हा एक असा आजार आहे जो आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थावर परिणाम करतो. आजारी प्राण्यापासून तो माणसाला होतो. रॅप्टो नावाच्या व्हायरसमुळे होते हा आजार होतो. या आजारावर कुठलाही उपचार नाही. हा आजार १००% प्राणघातक आहे. परंतु चांगली गोष्ट म्हणजे या आजारापासून वाचणं देखील तितकंच सोपं आहे.\nजास्तकरुन रेबीज झालेल्या कुत्र्यांच्या चावण्यामुळेच माणसाला रेबीज होतो. पण माकड, घोडा, जंगली उंदीर, वटवाघूळ, गाढव, इत्यादि सारख्या इतर रेबीज झालेल्या प्राण्यांच्या चावण्याने, ओरबडण्याने, त्याला गोंजरण्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने देखील रेबीज होऊ शकतो. केवळ माणसांनाच नाही तर गाईम्हशींना देखील रेबीजग्रस्त जनावराने चावा घेतल्यास या रोगाचा संसर्ग होतो.\nपिसाळलेलं कुत्र चावल्यावर काय होते \nसाधारणपणे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावण्याने चाव्याच्या ठिकाणी खाज सुटते. ताप येतो. माणसाला पाण्याची भीती वाटायला लागते. त्याला प्रकाश नकोसा होतो. जोरदार वारे किंवा आवाज याविषयी त्याच्या मनात एकप्रकारची भीती तयार होते.\nकुत्रा चावल्यावर काय करावे \nपिसाळलेले कुत्रे चावल्यावर जखम साबणाने १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. ७०% अल्कोहोल निर्जंतुकाने जखम स्वच्छ करावी. त्यानंतर दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यावे. जखमेवर मिरची पावडर वापरु नये. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्याच्यासारखाच वागतो ही अफवा आहे.\nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nघरात कुणाचे निधन झाल्यास त्यांच्या मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्डचे काय करायचे \nघरात कुणाचे निधन झाल्यास त्यांच्या मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्डचे काय करायचे \nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-09-23T00:48:04Z", "digest": "sha1:FMFHMVIKWGLBLNMFEEFOJFZ5MHPTRZAI", "length": 45441, "nlines": 314, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारताच्या पंतप्रधानांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nनरेन्द्र मोदी, भारताचे वर्तमान (१५वे) पन्तप्रधान, २६ मे २०१४ पासुन\nभारताचे पन्तप्रधान हे भारत प्रजासत्ताकाचे प्रमुख आहेत. भारताचे पन्तप्रधान हे पद भारताच्या शासनप्रमुखाचे आहे.घटनेनुसार ते भारत शासनाचे प्रमुख, भारताच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य सल्लागार, मन्त्री परिषदेचे प्रमुख आणि लोकसभेतील बहुसंख्य पक्षाचे नेते असतात. ते भारत सरकारच्या कार्यकारीमण्डळचे प्रमुख असतात . भारताच्या राजकीय व्यवस्थेत पन्तप्रधान कॅबिनेटचे ज्येष्ठ सदस्य असतात.\n१ भारताच्या पन्तप्रधानांची यादी\n२ कालखंडानुसार पंतप्रधानांचा इतिहास\n०१ जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रयागराज, उत्तर प्रदेश हैरो स्कूल;\nट्रीनीटी कॉलेज, कैम्ब्रीज इलाहाबाद,उत्तर प्रदेश;\n०२ गुलजारीलाल नन्दा* २७ मे १९६४ ९ जुन१९६४\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस सियालकोट, पंजाब प्रयागराज विश्वविद्यालय, प्रयागराज मुम्बई, महाराष्ट्र\n०३ लालबहादुर शास्त्री ९ जुन१९६४\n११ जानेवारी,१९६६ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मुगलसराय, उत्तर प्रदेश काशी विद्यापीठ, वाराणसी इलाहाबाद, उत्तर प्रदेश\n०२ गुलजारीलाल नन्दा ११\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस सियालकोट, पंजाब प्रयागराज विश्वविद्यालय, प्रयागराज मुम्बई, महाराष्ट्र\n०४ इन्दिरा गान्धी २४ जानेवारी\n२४ मार्च १९७७ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रयागराज, उत्तर प्रदेश शान्तिनिकेतन, पश्चिम बंगाल;\nऑक्सफोर्ड विश्वविद्यालय, इंग्लण्ड रायबरेली, उत्तर प्रदेश;\n०५ मोरारजी देसाई २४ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष भदेली, गुजरात (अज्ञात) सूरत, गुजरात\n०६ चौधरी चरणसिंह २८ जुलै १९७९ १४ जानेवारी\nजनता पक्ष मेरठ, उत्तर प्रदेश आगरा विश्वविद्यालय, आगरा [१] बागपत, उत्तर प्रदेश\n०४ इन्दिरा गान्धी १४ जानेवारी\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रयागराज, उत्तर प्रदेश शान्तिनिकेतन, पश्चिम बंगाल;\nऑक्सफोर्ड विश्वविद्यालय, इंग्लण्ड रायबरेली, उत्तर प्रदेश;\n०७ राजीव गान्धी ३१\nकाँग्रेस आली मुम्बई, महाराष्ट्र प्रयागराज;\nकैम्ब्रिज विश्वविद्यालय, इंग्लण्ड अमेठी, उत्तर प्रदेश\n०८ विश्वनाथ प्रताप सिंह २\nजनता दल प्रयागराज, उत्तर प्रदेश प्रयागराज विश्वविद्यालय;\nपुणे विश्वविद्यालय फतेहपुर, उत्तर प्रदेश\nजनता दल इब्राहिमपट्टी, बलिया, उत्तर प्रदेश प्रयागराज विश्वविद्यालय, प्रयागराज बलिया, उत्तर प्रदेश\n१० नरसिंह राव २१\n१६ मे १९९६ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस करीमनगर, आन्ध्रप्रदेश उस्मानिया विश्वविद्यालय, हैद्राबाद;\nनागपुर विश्वविद्यालय नण्डयाल, आन्ध्रप्रदेश\n११ अटल बिहारी वाजपेयी १६ मे १९९६ १\nभारतीय जनता पक्ष ग्वालियर, मध्य प्रदेश लक्ष्मीबाई कॉलेज, ग्वालियर;\nडीएवी कॉलेज, कानपुर लखनऊ, उत्तर प्रदेश\n१२ एच डी देवगौडा १\nजनता दल हरदानाहल्ली, कर्नाटक हसन, कर्नाटक कनकपुरा; हसन, कर्नाटक\n१३ इन्द्रकुमार गुजराल २१\nडीएवी कॉलेज, हैली वाणिज्य कॉलेज, लाहौर जलन्धर, पंजाब\n११ अटल बिहारी वाजपेयी १९\nभारतीय जनता पक्ष ग्वालियर, मध्य प्रदेश लक्ष्मीबाई कॉलेज, ग्वालियर;\nडीएवी कॉलेज, कानपुर लखनऊ, उत्तर प्रदेश\n११ अटल बिहारी वाजपेयी १९\nभारतीय जनता पक्ष ग्वालियर, मध्य प्रदेश लक्ष्मीबाई कॉलेज, ग्वालियर;\nडीएवी कॉलेज, कानपुर लखनऊ, उत्तर प्रदेश\n१४ मनमोहन सिंह २२\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस पंजाब मधिल एका गावात\nऑक्सफोर्ड विश्वविद्यालय असम राज्यसभा\n१४ मनमोहन सिंह २२\nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस पंजाब मधिल एका गावात\nऑक्सफोर्ड विश्वविद्यालय असम राज्यसभा\n१५ नरेन्द्र मोदी** २६\nभारतीय जनता पक्ष वडनगर, गुजरात, भारत गुजरात विश्वविद्यालय,\nगुजरात वाराणसी, उत्तर प्रदेश,\n१५ नरेन्द्र मोदी** ३०\nपदस्थ भारतीय जनता पक्ष वडनगर, गुजरात, भारत गुजरात विश्वविद्यालय,\nगुजरात वाराणसी, उत्तर प्रदेश,\n*** भारतीय राष्ट्रीयकाँग्रेस( काँग्रेस आली )(आल्या, इन्दिराजींसाठी)\nपन्तप्रधान जवाहरलाल नेहरू (उजवीकडे) आणि पुढचे पन्तप्रधान लाल बहादुर शास्त्री (डावे), के कामराज (मध्यम), १९५५ पूर्वीचे फोटो\nसन १९४७ ते२०२० पर्यन्त एकूण १४ पदाधिकार्यांनी पन्तप्रधानपदावर काम केले आहे. आणि जर गुलजारीलाल नन्दा यांनाही मोजणीत समाविष्ट केले गेले,[२] ज्यांनी दोनदा पन्तप्रधान म्हणून अल्प कालावधीसाठी काम केले, तर ही संख्या १५ वर पोहोचते. १९४७ च्या नन्तर, काही दशकांकरिता. भारतीय राजकीय नकाशावर, काँग्रेस पक्षाकडे जवळजवळ आव्हानमुक्त, अविरत सत्ता होती. या काळात, काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक मज़बूत सरकारांचे शासन भारताला दिसले, ज्यांचे नेतृत्व अनेक सामर्थ्यवान व्यक्तींनी केले. भारताचे 'पहिले पन्तप्रधान, जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट १९४७, भारताच्या स्वाधीनतासमारोहा मधे, पन्तप्रधान म्हणून शप��� घेतली होती. त्यांनी सतत १८ वर्षे सेवा भारताला सेवा दिली. ते या पदावर 3 पूर्ण आणि विभाजित मुदतीसाठी बसले. मे मध्ये त्यांच्या निधनाने त्यांचा कार्यकाळ सम्पला. ते आत्तापर्यन्त प्रदीर्घ काळ सेवा देणारे पन्तप्रधान होते.[३] जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानन्तर त्यांच्या पक्षाचे लाल बहादूर शास्त्री हे कार्यभार साम्भाळत होते. त्यांच्या या १९ महिन्यांच्या कार्यकाळात भारताने १९६५ चे काश्मीर युद्ध आणि त्यात पाकिस्तानचा पराभव पाहिला. ताश्कन्द शान्तता करारावर स्वाक्षर्र्या झाल्यानन्तर, युद्धानन्तर ताश्कन्द येथे त्यांचा अव अकारण आणि अपघाती मृत्यू झाला.[४][५][६] शास्त्री नन्तर पन्तप्रधानपदी जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इन्दिरा गान्धी यांची देशाच्या पहिल्या महिला पन्तप्रधानपदी निवड झाली. इन्दिराजींचे पहिले दोन कार्यकाळ ११ वर्षे चालले, ज्यात त्यांनी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पूर्वीच्या राजपरिवरांना शाहि भत्ते आणि राज पदवी रद्द करणे यासारख्या कठोर उपाययोजना केल्या. याबरोबरच १९७१च्या पाकिस्तानशी युद्ध , बांगलादेशची स्थापना, जनमत करून सिक्कीमचा भारत प्रवेश करणे, पोखरणमधील भारताची पहिली अणुचाचणी इन्दिरा गान्धींच्या कारकीर्दीतही यासारख्या ऐतिहासिक घटना घडल्या. परन्तु या सर्व कामगिरी असूनही इन्दिरा गान्धीनी १९७५ ते १९७९ पर्यंत कुप्रसिद्ध आणीबाणी लागू केली. अन्तर्गत गडबड आणि अराजक्यावर नियन्त्रण ठेवण्यासाठी सरकारने लोकशाही नागरी अधिकारांंचे उच्चाटन केले. 'राजकीय विरोधाचे दमन केल्यामुळे\nहा काळ कुविख्यत् राहिला [७][८][९][१०]\n\"दिल्ली फ्रॉड\" च्या मसुद्यावर पन्तप्रधान मोरारजी देसाई\nपन्तप्रधान इन्दिरा गान्धी, सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस, सूरबस्की, १९८२\nआणिबाणी कोणत्याही लोकशाही असलेल्या राष्ट्रास लाजवेल अशी घटना होती.\nया आणीबाणीमुळे इन्दिराजींच्या विरोधात जनमत बनले. विरोधाच्या लहरीमुळे आणीबाणीच्या समाप्तीनन्तर १९७७ च्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसविरोधात जनता पक्षाच्या नेतृत्वामधे लढा दिला आणि काँग्रेसला पराभवी करण्यात ते यशस्वी झाले. जनता पक्ष युतीच्या वतीने मोरारजी देसाई हे देशातील पहिले - बिगरकाँग्रेसी पंतप्रधान झाले. पन्तप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकार मधे बर्यापैकी परस्परविरोधी मताचे राजकीय होते. विविध राजकीय निर्णयांवर समन्वय साधणे, ऐक्य करणे आणि एकसन्ध करणे फारच अवघड होते. अडीच वर्षांच्या राजवटीनन्तर त्यांचे शासन २६ जुलै १९७९ रोजी मोरारजींच्या राजीनाम्याने पडले.[११] त्यानन्तर, थोड्या काळासाठी मोरारजींच्या सरकारमधील उपपन्तप्रधान असलेले चौधरी चरण सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिम्ब्याने बहुमत सिद्ध केले व आणि पन्तप्रधानांची शपथ घेतली.पण या सरकारमधेही परस्परविरोधी मतांमुळे अवघ्या ५ महिन्यांनी ( ५ जुलै 1979) शासन पडले, त्यांनादेखील घटकांसमवेत समन्वय साधणे अवघड झाले आणि शेवटी काँग्रेसने पाठिम्बा काढून घेतल्याने बहुमत गमावले गेले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.[१२] ३ वर्ष काँग्रेस सत्तेतुन बाहेर होती व् पुन्हा पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत आलीआणि इन्दिरा गान्धी त्यांच्या दुसर्या कार्यकाळात निवडून आल्या [१३]. त्यांनी घेतलेला सर्वात कठोर आणि विवादास्पद निर्णय म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार, जो अमृतसरच्या हरिमन्दिर साहिबमध्ये लपलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरूद्ध घेतला गेला. दरम्यान सुवर्णमन्दीरात बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमन्दीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली, हिंसाचाराची मालिका येथेच न सम्पता याचीच परिणिती पुढे पन्तप्रधान इन्दिरा गान्धींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानन्तर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले. त्याचा कार्यकाळ ३१ डिसेंबर १९८९ रोजी त्याच्या हत्येनन्तर सम्पला[१४].\nपन्तप्रधान राजीव गान्धी, वर्ष १९८९\nइन्दिराजीनन्तर त्यांचा थोरला मुलगा राजीव गान्धी भारताचे पन्तप्रधान झाले, त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सन्ध्याकाळी शपथ घेतली. ते पुन्हा निवडून आले आणि यावेळी काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळाले. १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेत ४०१ खासदारांचे प्रचण्ड बहुमत मिळाले होते, ही कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या बहुमतां पैकी सर्वोच्च संख्या आहे.वयाच्या ४० व्या वर्षी पन्तप्रधानपदाची शपथ घेतली. राजीव गान्धी हे सर्वात तरुण पन्तप्रधान आहेत.[१५]\nप्रधानमन्त्री विश्वनाथ प्रताप सिंह\nराजीव गान्धीच्या हत्तेनंतर विश्वनाथ प्रताप सिंह यांनी पंतप्रधानाच कारभार पहिला.\nविश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेम्बर १९९० या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा साम्भाळली. सिंह यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला सम्पविण्याचा निर्णय घेतला जे राजीव गान्धींनी तामिळ फुटीरतावादी चळवळीचा मुकाबला करण्यासाठी पाठविले होते. काश्मिरी अतिरेक्यांनी तेव्हा गृहमन्त्री मुफ्ती मोहम्मद सईद (जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमन्त्री) यांच्या मुलीचे अपहरण केले. त्याच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली; त्यानन्तर झालेल्या टीकेचे वादळ सम्पवण्यासाठी त्यांनी लवकरच भारतीय जनता पक्षाच्या आग्रहावरून जगमोहन मल्होत्रा या माजी नोकरशहाची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.\nसिंह यांनी स्वतः सामाजिक न्यायाशी सम्बन्धित मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मण्डल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. या मण्डल आयोगाने सुचविले की सार्वजनिक क्षेत्रातील सर्व नोकऱ्यांचा निश्चित कोटा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या सदस्यांसाठी राखीव असावा. या निर्णयामुळे उत्तर भारतातील शहरी भागातील उच्चवर्णीय तरुणांमध्ये व्यापक निषेधाचे वातावरण निर्माण झाले. २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवले होते. परंतु \"कारसेवे\"स चाललेल्या लालकृष्ण आडवाणी च्या रथ यात्रेस बन्दी व त्यांच्या अटकेनंतर भाजपा ने पाठिम्बा काढुन घेतला.[१६][१६][१७] १० नोव्हेम्बर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पन्तप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिम्ब्याने. सार्वत्रिक निवडणुका लाम्बणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पन्तप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही शासकिय कार्यालय साम्भाळलेले नाही. त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक \"कठपुतळी\" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते. मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कम्पनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती ते���्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बॅंकेने भारतास आर्थीक मदत बन्द केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चन्द्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली. १९९१चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गान्धी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[१८]\nपन्तप्रधान नरसिंहराव (मध्यभागी) यांचा फोटो\nराष्ट्रिय विज्ञान केन्द्रात पन्तप्रधान नरसिंह राव\nनरसिंह राव यांनी पंतप्रधान उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पन्तप्रधानपदाचे उमेदवार राजीव गान्धी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केन्द्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पन्तप्रधान म्हणून शपथ घेतली.\nनरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती साम्भाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंह या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमन्त्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती साम्भाळण्यासाठी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.\nनरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानन्तर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानन्तर बियन्त सिंह यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शान्तता निर्माण केली.\nतसेच अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुन्तवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानन्तर उद्योगात आणि शेअर बाजारात मन्दीचे वातावरण निर्माण झाले.१९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचण्ड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पन्तप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमन्त्री बनले. परन्तु अन्तर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पक्ष सरकार १९८० साली कोसळले व जनता पक्षाचे विघटन झाले.[१९]\nअमेरिकेचे राष्ट्रपति जॉर्ज बुश सोबत पन्तप्रधान वाजपेयी\nमे १९९८मध्ये वाजपेयी शासनाने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.[ संदर्भ हवा ] पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शान्ततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लण्ड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बन्ध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.\n१७ एप्रिल १९९९ जयललिता यांच्या पक्षाने (आल इण्डिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळगम)समर्थन काढुन घेतले. पुन्हा ते निवडुन आले. २००४ पर्यन्त त्यांनी कर्यकाळ साभाळला, व ते पहिले बिगरकाँग्रेसी] ]५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधान होते.\n२००४ मधे परत काँग्रेस सत्तारुढ झाली. देशास मनमोहन सिंह पन्तप्रधान लाभले. यांनी १० वर्ष आपली सेवा देशास दिली. यांच्या कळात विकासाची गती मन्दावली नाही. २६ नोव्हेम्बर २००८ रोजी झालेल्या आतंकवादी हल्यानन्तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केेली गेली.\n२०१४ मधे नरेन्द्र मोदी भारताचे १५ वे पंतप्रधान बनले. नरेन्द्र मोदी पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते ज्यांनी पूर्ण बहुमताने शासन बनवले. पुन्हा २०१९ नरेन्द्र मोदींनी शासन स्थापन केले आहे. हे पहिले पन्तप्रधान आहेत जे स्वतन्त्र भारतात जन्मले आहेत.\n^ गुलज़ारीलाल नंद की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट )\n^ जवाहरलाल नेहरू की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ प्रधानमन्त्री शास्त्री-प्रध��नमन्त्री वीडियो सीरीज, यूट्यूब (वीडियो)\n^ प्रधानमन्त्री शास्त्री के मृत्यु के बाद-प्रधानमन्त्री, यूट्यूब वीडियो सीरियस\n^ की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ इंदिरा गांधी की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ आपात्काल, काशी हिन्दू विश्वविद्यालय और स्मृतियां – भाग-१\n^ इमरजेंसी: लोकतंत्र का काला अध्याय (राजस्थान पत्रिका)\n^ आपातकाल और लोकतंत्र (प्रवक्ता डॉट कॉम)\n^ मोरारजी देसाई की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ चरण सिंह की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ \"भारतीय आम चुनाव, १९८०\". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-03-06.\n^ \"ऑपरेशन ब्लू स्टार\". विकिपीडिया. 2018-03-10.\n^ राजीव गांधी की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ a b मंडल कमीशन और वी पी सिंह का अंत-प्रधानमन्त्री वीडियो सीरीज, यूट्यूब\n^ वी पी सिंह की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट\n^ देश की आर्थिक आजादी के मसीहा: नरसिंह राव, बिज़नस-स्टॅण्डर्ड\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी ००:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://thanelive.in/?cat=81", "date_download": "2021-09-23T00:19:59Z", "digest": "sha1:AE4NGJCW625GPNJLB4NWKULDG3JGVWAX", "length": 5123, "nlines": 92, "source_domain": "thanelive.in", "title": "पाच - दहा दिवसाचे गणपती Archives -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nठाणे (राजन सावंत) :- गणपतीच्या विविध रूपातील देखण्या मूर्ती असतात. सिंहासनारूढ, कमळ, उंदरावर बसलेला गणपती तसेच विविध भावमुद्रांमध्ये गणेशाच्या मूर्ती...\nगणप��ी सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nबाप्पा आत्महत्या थांबव रे\nठाणे (राजन सावंत) विनोदकुमार जाजू यांनी यावर्षी आत्महत्या हा विषय घेऊन जनजागृती केली आहे. वेगवगळ्या कारणांतुन होणारी आत्महत्या ही कशी...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nनिसर्गाचे रक्षण म्हणजेच स्वतःचे रक्षण :- नितीन लांडगे\nठाणे (राजन सावंत) :- मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला कसे काय जगता येईल\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nनवसाला पावणारा परदेशींचा बाप्पा\nठाणे (राजन सावंत) :- गणपती बाप्पा एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nठाणे :- ठाण्यातील बागुल कुटुंबीयाने आजची गणेशोत्सवाची आणि समाजाची परिस्थिती बघता गणपती बाप्पाला काय वाटत असेल आणि तो काय मागत...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/metro-car-shed-at-aarey-to-be-relocated-to-kanjurmarg-cm-uddhav-thackeray-big-announcement-marathi-news-live-latest-updates/", "date_download": "2021-09-23T00:02:33Z", "digest": "sha1:5EMQXLXORLROET4VBWUNDDFPCMZ7HGVS", "length": 23937, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला | फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Mumbai » फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला\nफडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 12 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ११ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.\nउद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. ‘आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nयापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, ‘हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हला नको आहे. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.’\nमागील बातमी पुढील बातमी\n#SaveAarey: 'फिंच' या एका दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियन अदाणी कोळसा खाण विरोधात\nमुंबई शहरात सध्या #SaveAarey अभियानाने जोर धरला असून मुंबईकर देखील सरकारच्या पर्यावरण धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी संस्था, सामान्य मुंबईकर, प्राणी मित्रं ते शाळेतील विद्यार्थी देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम सुरु असून त्यासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही.\n#SaveAarey: मुंबईकरांची भिस्त आता केवळ सर्वोच्च न्यायालयावरच\nआरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.\nSaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर\nमेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.\n'आरे'मध्ये दंडुकेशाही; कलम १४४ लागू, पत्रकारांना देखील ताब्यात घेतलं\nआरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nVIDEO: आरे'तील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन; पुढे या व्यक्त व्हा\nमेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यासाठी मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत मनसेने मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.\nअश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान\nकोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5419", "date_download": "2021-09-22T23:59:43Z", "digest": "sha1:Q4LBBDC44FPONSPTFVMEQFKKECRETKJU", "length": 24052, "nlines": 220, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "संवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..? - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome आरोग्य संवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nकोरोना रुग्ण म्हणजे जणू एक समाजातील वेगळी जमात निर्माण होतेय का असं वाटायला लागलंय. खरं तर जेव्हा तुम्हाला कोरोना होतो तेव्हा तुमच्या आजू बाजूला कुणी येत नाही. तुम्हाला कुणी हाथ देखील लावत नाही. तुमच्या कुटुंबाला खूप वेगळ्या नजरेने बघितल्या जाते. एकप्रकारे तुम्ही मानवी मनातून समाजाच्या दृष्टिकोनातुन #बहिष्कृत झालेले असता. अशा वेळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भावनिक आणि स��माजिक साथ मिळाली पाहिजे. याचीच खूप जास्त नितांत गरज रुग्ण व त्याच्या कुटुंबाला असते. अशा वेळी रुग्णांचे मनोबल खूप जास्त खचतांना मी बघितले आहे.\nकोरोना झाल्यानंतर जवळचे लोकं, नातेवाईक, मित्र सुद्धा इच्छा असून देखील तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत. पण ओळख नसलेले हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि त्याच्या सोबत असलेले #स्टाफ_नर्स, #ब्रदर, #वॉर्ड_बॉय हे तुम्हाला हाथ लावतात. औषध देतात. तूमच्या सेवेत 24 तास असतात. पण कधी त्याच्या आपण विचार केलाय का ते कश्या प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून रोज जगतायत. असंख्य posotive रुग्णांच्या गराड्यात रोज स्वतःला झोकून देऊन दिवसरात्र जागून धावपळ करत असतात. सरकारी दवाखान्यात कमी मनुष्यबळ असताना देखील कमी लोकांना मध्ये आज वाढत असलेल्या रुग्णाना सेवा देण्याचे काम हा स्टाफ करतोय.\n#राज्यसरकारने नुकतंच कोविड वार्डात काम करण्यासाठी नव्याने भरती केली आहे. या नवीन परिचारिका जॉईन तर झाल्या आहेत. याच्या 3/3 महिन्यासाठी #ऑर्डर काढण्यात आलेल्या आहेत. 2015 पासून सुद्धा काही स्टाफ नर्स, ब्रदर यांना सुद्धा #कॉन्ट्रॅक्ट_बेसिकवर घेण्यात आलंय. अद्याप पर्यंत यांना कायमस्वरूपी #शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतल्या गेलेलं नाही आहे. खरं तर सरकारने अशा बाबतीत तात्काळ निर्णय घेऊन यांना संपूर्ण सुविधा देऊन याच्या कायमस्वरूपी ऑर्डर काढायला पाहिजे होत्या.\nसर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेली 3 महिने झाले या लोकांना अजून #पगारचं दिल्या गेलेले नाही. कोरोनाच्या काळात नव्याने भरती केलेल्या या परिचारिका वेगवेगळ्या जिल्हयातील तालुक्यातील आहेत. बाहेरगावावरून नोकरी करायला आलेले हे कर्मचारी भाड्याने घर करून स्थानिक सरकारी दवाखान्याच्या हॉस्पिटल जवळ कुठे कुठे राहतायत. मेस लावून जेवण करतात. पण 3 महिने पगार नसल्यामुळे यांना आता मेसचे पैसे, घर भाडे कसं द्यायचं हां मोठा प्रश्न यांच्या समोर उभा आहे. रुग्णांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे #मानसिक_स्वास्थ्य जर ठीक नसेल तर ते रुग्णांना कशी काय नीट सेवा देऊ शकतील हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतंय.\nज्या महिला परिचारिका आहेत त्याचे हाल विचारूच नका. मी स्वतः कोरोना पॉसिटीव्ह असल्यामुळे मला यांचे सर्व हालअपेष्टा जवळून बघत आलोय. पीपीटी किट घालून दिवसभर त्या घामाने परेशान होतात. शरीरातील पाणी कमी ���ोते. बऱ्याच वेळा मी स्वता बघितले या महिला परिचारिका चक्कर येउन खाली पडतात. आणि विशेष म्हणजे यांच्या हार्मोन्स मधे खूप मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा त्यांना जाणवतं आहेत. असं मला काही डॉक्टरांनी बोलताना सांगितले. आशा विचित्र परिस्तिथी मध्ये हे काम करणारे परिचारिका खरंच आज एका देवदूता पेक्षा कमी नाही. पण सरकारला या गोष्टी व यांचं दुःख कळतं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किव्हा आरोयमंत्री राजेश टोपे तुम्ही आणि इतर राज्यसरकारचे मंत्री आमदार खासदार यांना याचं दुःख का दिसतं नाही आहे. आज आशा जीवघेण्या परिस्तिथी मध्ये या आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. यांच्या साधा पगाराचा प्रश्न हे सोडवू शकत नाही. खरंच आपल्या लाज वाटायला पाहिजे आंदोलन करून किव्हा संघर्ष करून जर यांना न्याय देणार असाल तर मग मला असं वाटतंय खरं तर आपली माणुसकी संपली आहे. कारण कोणतेही आंदोलन किव्हा संघर्ष न करता यांच्या समस्या जर सरकारनं सोडवल्या तर तो या परिचरिकांचा खरा सन्मान असेल. पण मुर्दाड सरकारला जनाची नाहींतर मनाची तरी लाज वाटली पाहिजे असं या निमत्ताने ठाकरे सरकारला ठणकावून सांगायची वेळ आता आली आहे.\nमुख्यमंत्री साहेब तुम्ही टीव्ही वरून फक्त आवाहन करताय. मोठं मोठ्या गप्पां करता, माझा असा दावा नाही आहे सरकारने काहीच काम नाही केलंय पण मग लाखो करोडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या या मुक्या परिचारिकांचा दबलेला आवाज तुमच्या कानात घुमतांना का दिसत नाही पण मग लाखो करोडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या या मुक्या परिचारिकांचा दबलेला आवाज तुमच्या कानात घुमतांना का दिसत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. आज राज्यातील या परिचारिकांचे हे वास्तव कुणी मांडताना दिसत नाही, ना यावर कुणी बोलताना दिसत आहे. जर उद्या यांनी कामावर येणं बंद केलं तर रुग्णांचा कुणी वाली राहणार नाही. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही तात्काळ यांचे पगार आणि त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी ऑर्डर देऊन त्याचा सन्मान केला तर दुबळी आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. आणि राज्यातील हजारो लाखो परिचरिकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.\nआजच्या कोरोनच्या काळात लढणारे खरे सैनिक म्हणजे या परिचारिका आहेत. या योध्याना बळ देण्याऐवजी तुम्ही त्यांना दुर्बळ करून कुपोषित ���्हणून वागणूक देत आहात. अजून तरी राज्यातील जनता तुमच्या कडे संवेदनशील मुख्यमंत्री म्ह्णून बघतेय. मुख्यमंत्री साहेब तुमच्या संवेदनशील असलेल्या मनाला एकदा प्रश्न विचारा या परिचारिका म्हणजे तुमच्या आरोग्य यंत्रणेचे नाक आहे. एकीकडे कोविडमुळे लोक गुदमरून मरतायत, तर दुसरीकडे तुम्ही रुग्णांना सेवा देणाऱ्या या परिचरिकांना जिवंतपणी गुदमरून गुदमरून त्यांच्या श्वासाचा कोंडमारा करताय. ही एकप्रकारे शासकीय हत्या आहे.\nया निमित्ताने एकच म्हणावं वाटतंय संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून तुमची ख्याती आहे. पण तुमच्या दुर्लक्षित धोरणामुळे तुमची वाटचाल असंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून होताना दिसतेय हेच दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल.\n(लेखक मुबई येथे टिव्ही माध्यमात वरीष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत)\nPrevious article‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nNext articleआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nगरीब स्वयंपाकीला मारहाण ही तर बच्चू कडू यांची दादागिरी\nआ. डॉ. कुटे यांच्या नेतृत्वात वीज कार्यलयाला ताला ठोको आंदोलन\nकाँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार\nआ. फुंडकर यांनी अशी मांडली ‘कोरोना मुक्त गाव’ संकल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/07/28/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-2/", "date_download": "2021-09-22T22:49:38Z", "digest": "sha1:TEW6HVFOZGRKQHFQSMHLZDLYPBKHC2JX", "length": 8199, "nlines": 134, "source_domain": "konkantoday.com", "title": "अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी , केंद्राची फक्त ७०१ कोटी रुपयांची मदत – Konkan Today", "raw_content": "\nHome राष्ट्रीय बातम्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी...\nअतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी , केंद्राची फक्त ७०��� कोटी रुपयांची मदत\nराज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी के ली असताना केंद्रातील मोदी सरकारने मात्र मंगळवारी के वळ ७०१ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती\nPrevious articleचिपळूणातीलअग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी\nNext articleचिपळूण वासियांच्या मदतीसाठी रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील तरूण आले धावून\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशरद पवार हे देशाचे नेते -खासदार संजय राऊत\nगीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे\nहसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या\nसंजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/another-8-crore-positive-was-found-in-dhule-district-2/", "date_download": "2021-09-22T22:43:27Z", "digest": "sha1:NJO2PPGQHQ22ZGY3OXJ6G44HRODLNG56", "length": 9523, "nlines": 137, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे जिल्ह्यात आणखी 14 करोना पॉझिटिव्ह आढळले |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nधुळे जिल्ह्यात आणखी 14 करोना पॉझिटिव्ह आढळले\nधुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. – जिल्हा करोना नोडल अधिकारी, धुळे डॉ. विशाल पाटील यानी जाहिर केलेल्या अहवालानुसार\nधुळे जिल्हा रुग्णालय येथील प्राप्त १९ अहवालात 8 नवीन रुग्ण आढळून आले.\n३८ वर्ष पुरुष ४० गाव रोड व भोई गल्ली जुने धुळे येथील 7 नविन रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत.\nउपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६ अहवालांपैकी ५ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.\n1. महिला ३१ वर्ष योगेश्वर कॉलनी\n2. २७ वर्ष पुरुष गोविंद नगर\n3. 45 वर्ष पुरुष प्रोफेसर कॉलनी\n4. ५२ वर्ष पुरुष प्रोफेसर कॉलनी\n5. २२ वर्ष महिला गणेश कॉलनी\nउपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ५ अहवालांपैकी 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहेत.\n1. ४२ वर्ष पुरुष राणीपूरा\nधुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या 373\nशिरपूर ब्रेकिंग : आणखी 5 कोरोना बाधित आढळले\nयावल शहरात कोरोनामुळे एकूण 707 जणांना आर्थिक फटका- 3 लाख 53 हजार 500 दंड वसूल\nवनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा\nकोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार-डॉक्टरवर कारवाई\nरस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले\nJuly 30, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/reading-the-variety-of-subjects-should-expand-the-experience-of-world-291718/", "date_download": "2021-09-22T23:53:05Z", "digest": "sha1:5B7IMVXMBS6PGD44HXI74T5TCGH4C5HY", "length": 11759, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अनुभव विश्व विस्तारण्यासाठी विविध विषयांचे वाचन हवे’ – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\n‘अनुभव विश्व विस्तारण्यासाठी विविध विषयांचे वाचन हवे’\n‘अनुभव विश्व विस्तारण्यासाठी विविध विषयांचे वाचन हवे’\nअनुभव विश्व विस्तारण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करावे,\nअनुभव विश्व विस्तारण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी मंगळवारी मुंबईत केले.\nमुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमय्या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलनप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे, उपाध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे, महाविद्यालयाच्या विश्वस्त नीलाबेन कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी इनामदार यांनी ‘मराठी अभिमान गीत’ कसे तयार झाले त्याची पाश्र्वभूमी सांगितली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी-गीतकार गुरू ठाकूर यांची विद��यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. कविता आणि गाणे कसे सुचते या विषयावर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य संमेलन आणि तरुण पिढी’ हा परिसंवाद झाला. ‘भाषा’ या माध्यमातून उत्तम करिअर होऊ शकते, असे त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनात अनेक विद्यार्थी कवी सहभागी झाले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-april/", "date_download": "2021-09-23T00:03:45Z", "digest": "sha1:EBZ2CHWOIAWLZOI4HBKOSFC33EIKFHOO", "length": 9005, "nlines": 181, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ एप्रिल दिनविशेष - 25 April in History - MPSC Today", "raw_content": "\n२५ एप्रिल दिनविशेष – 25 April in History\nथोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nऍन्झाक दिन : ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.\nक्रांती दिन : पोर्तुगाल.\nफेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) : इटली.\nध्वज दिन : फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.\n१६०७ : ८० वर्षांचे युद्ध – नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.\n१७९२ : क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.\n१८२९ : चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.\n१८४६ : मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.\n१८५९ : प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.\n१८६२ : अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.\n१८९८ : अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९०१ : अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.\n१९१५ : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.\n१९२६ : ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.\n१९४५ : दुसरे महायुद्ध – मिलानमधून नाझींची हकालपट्टी.\n१९७४ : पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.\n१९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.\n१९८३ : अंतराळयान पायोनियर १०सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.\n१९८६ : म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.\n२००५ : जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n३२ : मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.\n१२१४ : लुई नववा, फ्रांसचा राजा.\n१२२८ : कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.\n१२८४ : एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१५४५ : यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.\n१५९९ : ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.\n१८७४ : गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n११८५ : अंतोकु, जपानी सम्राट.\n१२९५ : सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.\n१६०५ : नरेस्वान, सयामचा राजा.\n१६४४ : चॉँगझेंग, चीनी सम्राट.\n१७४० : थोरले बाजीराव पेशवे, मराठा ��ाम्राज्याचे पेशवे.\n१८४० : सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.\n२००५ : स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.\n< 24 एप्रिल दिनविशेष\n26 एप्रिल दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6905", "date_download": "2021-09-23T00:35:52Z", "digest": "sha1:UBMVBV3XCC5IEONR4E4OPWKNTPRZ4XPB", "length": 13422, "nlines": 209, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "शेगाव न प उपाध्यक्षा पदी आयु सुषमा नितिन शेगोकार - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome खामगाव विशेष शेगाव न प उपाध्यक्षा पदी आयु सुषमा नितिन शेगोकार\nशेगाव न प उपाध्यक्षा पदी आयु सुषमा नितिन शेगोकार\nशेगाव : येथील नगर परिषद उपाध्यक्षा म्हणून भाजपाच्या सौ सुषमा नितिन शेगोकार यांची बहुमताने निवड झाली.\nठरल्याप्रमाणे सौ ज्योतीताई संजय कलोरे यांनी राजीनामा दिला.त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होवून भाजपाच्या सौ सुषमा नितिन शेगोकार यांच्या बाजूने 19 तर काॅग्रेस उमेदवार शे नईम यांना 7 मते मिळाली.एमआयएम चे वसीम पटेल तटस्थ राहिले.पीठासीन अधिकारी म्हणून सौ शकुंतलाबाई बुच यांनी तर सहाय्यक म्हणून प्रशासन अधिकारी ठाकरे यांनी काम पाहिले.\nभाजपा गटनेते शरदसेठ अग्रवाल, पांडुरंग बुच, विजयबाप्पू देशमुख, प्रदिप सांगळे,गजानन जवंजाळ,दिपक ढमाळ, पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, आरोग्य सभापती सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र कलोरे,महिला बाल कल्याण सभापती सौ मंगलाताई देशमुख,शिक्षण सभापती शैलेष डाबेराव,सौ वर्षाताई ढमाळ, ज्योतीताई चांडक,रत्नमाला ठवे,रजनीताई पहूरकर,ज्योतीताई कचरे,\nमाजी न प उपाध्यक्ष नारायण शेगोकार, माजी सैनिक भास्कर शेगोकार, आशा सुरवाडे,उषा संजय सोनोने,जयदेव सिरसाट, बाळासाहेब सिरसाट,आतिष सुरवाडे आदींनी नवनिर्वाचित उपाध्यक्षा सुषमा नितिन शेगोकार यांचा सत्कार केला.\nPrevious articleना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना डिस्चार्ज\nNext articleबुलडाणा जिल्ह्यातील पाच नगर परिषदा प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत\nनकारात्मक विचार व वाईट सवयींचे विसर्जन करा : आमदार राणा दिलीपकुमार सानंदा\nगुंजकर ज्यु अँड सीनिअर कॉलेज मध्ये गणपती विसर्जन सोहळा उत्साहात\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nअकोला येथे उच्चभ्रू वस्तीत चालत होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश\nसुरेश नागेश्वर यांच्या शेतातील जुगारावर छापा; बडे जुगारी गळाला\nअंबाबरवात खामगावच्या पर्यटकांना वाघोबाचे दर्शन\nबापरे चोवीस तासात 12 मृत्यू : खामगावमध्ये 7 दगावले ;आज 858 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/100-super-fast-news-28-july-2021-8-am-morning-bulletin-503273.html", "date_download": "2021-09-23T00:03:09Z", "digest": "sha1:OKYN2Q4OI25CGYRSUVN7YY3R5PPTRL32", "length": 12708, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांच या पुरामुळे अतोनात नुकसान झालं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nचिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्र���कडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-teacher-arrested-for-iiligel-mariege-in-pune-area-5857942-PHO.html", "date_download": "2021-09-23T00:36:46Z", "digest": "sha1:FV7SCA66ADZ5BRNHYIOSDIPPFHJI3DOM", "length": 5853, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "teacher arrested for iiligel mariege in pune area | वंशाच्या दिव्यासाठी 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, आरोपी पतीसह 7 जणांना अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवंशाच्या दिव्यासाठी 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, आरोपी पतीसह 7 जणांना अटक\nआरोपी उत्तम काळे याने आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न केल्याने लोकांमधून संताप व्यकत् केला जात आहे.\nपुणे- पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथे 19 वर्षीय युवतीचा उस्मानाबादमधील 46 वर्षीय शिक्षकासोबत जबरदस्तीने विवाह लावण्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकासह 7 जणांना अटक केली आहे. पीडित तरुणीने आई वडिलांसह सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली त्यांनतर तिच्या आईवडिलांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला होता.\nडीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी सांगवी परिसरात राहणा-या एका 19 वर्षीय युवतीच्या आईवडिलांनी तिचे लग्न उस्माबाद जिल्हापरिषेदत श��क्षक असलेल्या उत्तम विठ्ठल काळे याच्याशी जमवले होते. पण पीडित युवतीचा या विवाहास विरोध होता. उत्तमने पीडितेच्या आईवडिलांना पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे तसेच कर्ज फेडण्याचे आमिष दाखवले होते. उत्तमला 14 वर्षांची एक मुलगी असून, त्याला मुलगा हवा होता त्यासाठी तो दुसरे लग्न करणार होता. पीडितेच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचे जबरदस्तीने 22 मार्च रोजी उत्तमशी लग्न लावून दिले. आईवडिलांच्या धमकीमुळे ती शांत होती. पीडितेने उस्मानाबादला नांदायला गेल्यानंतर तेथील पोलिसांनी सोशल मीडिया द्वारा व्हिडिओ पाठवून आणि आपली करुण कहाणी सांगितली. उस्मानाबाद पोलिसांनी तिला सांगवी येथे आई वडिलांकडे सोडले मात्र त्यांनी देखील तुला नांदावच लागेल अशी धमकी दिली शिवाय तिला काही दिवस खोलीत बंद करुन ठेवले. यानंतर पीडितेने एका मैत्रिणीच्या मदतीने थेट सांगवी पोलीस ठाणे गाठत आई वडिलांसह सासरच्या 15 जणाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर उस्मानबाद जिलहा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षक उत्तम काळे याला आणि लग्नासाठी मध्यस्थी करणा-या 6 जणांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://script.spoken-tutorial.org/index.php/LibreOffice-Suite-Base/C2/Modify-a-Report_/Marathi", "date_download": "2021-09-23T00:13:17Z", "digest": "sha1:5XHA3VXNTRESMPGFJ2BBLDKRORM7LOXB", "length": 12276, "nlines": 124, "source_domain": "script.spoken-tutorial.org", "title": "LibreOffice-Suite-Base/C2/Modify-a-Report/Marathi - Script | Spoken-Tutorial", "raw_content": "\n00:02 बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.\n00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.\n00:09 Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे.\n00:16 त्यासाठी आपण आपले Library database चे उदाहरण वापरू या.\n00:23 मागील ट्युटोरियलमध्ये आपण Report कसा बनवायचा ते शिकलो.\n00:28 आपण Books Issued to Members: Report History शीर्षक असलेला Report बनवला आहे. आता त्यामध्ये बदल कसे करायचे ते शिकू या.\n00:42 डाव्या पॅनेलवरील Report या आयकॉनवर क्लिक करा.\n00:57 या Reportमध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून मग Edit वर क्लिक करून तो उघडा.\n01:08 आता आपल्याला Report Builder विंडो ही नवी विंडो दिसेल.\n01:14 हा स्क्रीन तीन मुख्य भागांनी बनलेला आहे.\n01:19 वरच्या आणि खालच्या भागातील Page Header आणि Footer\n01:34 याशिवाय आपण record header आणि footer हा भाग देखील रिपोर्टमधे समाविष्ट करू शकतो.\n01:40 त्यासाठी मुख्य स्क्रीनवरील पांढ-या भागात राईट क्लिक करा. आणि Insert Report Header/Footer वर क्लिक करा.\n01:51 स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या orange भागावर डबल क्लिक करून या भागांचे आकार कमी जास्त करता येतात.\n02:00 पुढे जाण्यापूर्वी येथे Report design विंडोचा screenshot बघा.\n02:06 आपला Report अशा प्रकारचा बनवण्यासाठी आपण त्यात बदल करू या.\n02:11 आपण विविध विभागांमध्ये text labels घालू या. तसेच fonts, formatting आणि spacing आपल्याला हवे तसे करून घेऊ.\n02:20 प्रथम काही report headers आणि footers समाविष्ट करू या.\n02:27 त्यासाठी Label field च्या आयकॉनवर क्लिक करा.\n02:31 हा आयकॉन report मध्ये मेनूबारखालील Controls toolbar मध्ये दिसेल.\n02:40 आधी दाखवल्याप्रमाणे हे Report Header भागात draw करा.\n02:48 आणि त्यावर डबल क्लिक करा ज्यामुळे उजवीकडे प्रॉपर्टीज विंडो उघडेल.\n03:00 आणि एंटर दाबा.\n03:07 तसेच आपण याची font style बदलू या. आणि Arial Black, Bold आणि आकार12 निवडा.\n03:17 आणि Ok बटणावर क्लिक करा.\n03:21 पुढे स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे report Header मध्ये अजून एक लेबल समाविष्ट करा.\n03:51 Report Footer च्या भागात लेबल समाविष्ट करण्यासाठी या सर्वsteps पुन्हा करा.\n04:20 आता आपण spacing मध्ये थोडे बदल करा.\n04:24 प्रथम Page Headerआणि Report Header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करून Page Header चा भाग लहान करा.\n04:37 आणि click, drag आणि drop पध्दतीचा वापर करून हे वरच्या बाजूला न्या.\n04:47 पुढे Report header च्या भागाचा आकार लहान करा.\n04:52 त्यासाठी report header आणि header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करा.\n05:13 पुढे Header labels मध्यभागी आणू या.\n05:18 त्यासाठी सर्व लेबल्स सिलेक्ट करताना प्रथम बुक टायटलवर क्लिक करा.\n05:26 आणि मग Shift चे बटण दाबा आणि दाखवल्याप्रमाणे उरलेल्या लेबल्सवर क्लिक करा.\n05:35 आता ते मध्यभागी आणण्यासाठी up arrow बटणाचा वापर करा.\n05:41 आता आपण header ची background फिकट निळी करू या.\n05:47 त्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जा. आणि background transparent बदलून No करा.\n05:55 आणि नंतर background कलरच्या सूचीतूनBlue 8 निवडा.\n06:03 Detail या भागासाठी आपण हेच करणार आहोत.\n06:09 त्यासाठी प्रथम आपणDetail चा भाग आणि report footer भाग यामधील spacing वाढवू या.\n06:20 आणि नंतर fields मध्यभागी आणू या.\n06:24 दाखविल्याप्रमाणे Detail या भागाच्या background साठी आपण फिकटgray रंग निवडू या.\n06:39 ह्याची एक किंवा शून्य ही Boolean value असल्यामुळे ते आपल्याला True किंवा False ही किंमत दाखवते.\n06:47 आपण ते बदलून Yes किंवा No असे पर्याय दाखवू.\n06:53 त्यासाठी Detail sectionमध्ये उजवीकडे असलेल्या CheckedIn field वर डबल क्लिक करा.\n07:01 आता उजवीकडे असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये Data tab वर प्रथम क्लिक करा.\n07:08 Data field च्या पुढील CheckedIn च्या बटणावर क्लिक करा.\n07:20 येथे ���्रथम उजवीकडे खाली असलेल्या Formula text box रिकामा करा.\n07:27 नंतर Category च्या dropdownवर क्लिक करा. आणि नंतरIFवर डबल क्लिक करा.\n07:35 आता उजवीकडे आपल्याला नवे controls दिसतील.\n07:40 पहिल्या text boxच्या पुढे उजवीकडील Select आयकॉनवर क्लिक करा.\n07:49 येथे CheckIn डबल क्लिक करा.\n07:53 पुढे दुस-या text boxमध्ये आपण double-quotes मध्ये Yes टाईप करा.\n08:01 आणि नंतर तिस-या text box मध्ये No टाईप करा.\n08:12 आता आपण प्रॉपर्टीज मधील General tab वर जाणार आहोत.\n08:18 खाली Formatting समोरील बटणावर क्लिक करा.\n08:28 आणि मग OK बटणावर क्लिक करा.\n08:32 आता report सेव्ह करा.\n08:36 आता आपण बदल केलेला हा report उघडून बघा.\n08:41 त्यासाठी वरील Edit मेनूवर क्लिक करून मग Execute Report वर क्लिक करा.\n08:50 आणि हा आपला लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दाखविणारा report आहे.\n09:01 तसेच Yes किंवा No सांगणा-या CheckedIn field कडे लक्ष द्या.\n09:06 आता आपल्या report मध्ये बदल झाला आहे.\n09:11 अशा प्रकारे आपण Modifying a Report वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.\n09:17 आपण काय शिकलो ते थोडक्यात.\n09:20 Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे.\n09:26 *\"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट\" हे \"टॉक टू टीचर\" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.\n09:48 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-17-november/", "date_download": "2021-09-22T23:47:07Z", "digest": "sha1:NQ7DPY2FT2WKB7USBXUDUD6NX3C6KOWY", "length": 11160, "nlines": 169, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१७ नोव्हेंबर दिनविशेष - 17 November in History - MPSC Today", "raw_content": "\n१७ नोव्हेंबर दिनविशेष – 17 November in History\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 17 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\nजागतिक अपस्मार जागरुकता दिन\n१९९६ : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड\n१९९४ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.\n१९९२ : देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड\n१९९२ : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर\n१९३३ : अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.\n१९३२ : तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.\n१८६९ : भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.\n१८३१ : ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nरत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते\n१९३८ : रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते\n१९३२ : शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)\n१९२५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: २ आक्टोबर १९८५)\n१७५५ : लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)\n०००९ : व्हेस्पासियन – रोमन सम्राट (मृत्यू: २३ जून ००७९)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी\n२०१२ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)\n१९६१ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १��०४)\n१९३५ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)\n१९३१ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (जन्म: ६ डिसेंबर १८५३)\n१९२८ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)\n< 16 नोव्हेंबर दिनविशेष\n18 नोव्हेंबर दिनविशेष >\n१७ फेब्रूवारी दिनविशेष – 17 February in History\n२१ नोव्हेंबर दिनविशेष – 21 November in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/cinema-photos/birthday-special-salman-and-iulia-vanturs-first-meet-now-fan-are-talking-about-their-marriage-500609.html", "date_download": "2021-09-22T23:29:32Z", "digest": "sha1:ATGIBVRUNQ76ANAI6L3TBXF7NI772VYG", "length": 16205, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBirthday Special : सलमान आणि यूलिया वंतूरची अशी झाली पहिली भेट, आता लग्नाच्या चर्चेला उधाण\nयूलिया वंतूर ही पेशाने एक मॉडेल आहे. यूलियाचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी जोडलं जातं. (Birthday Special: Salman and Iulia Vantur's first meet, now fan are talking about their marriage )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nयूलिया वंतूर आज म्हणजेच 24 जुलैला आपला वाढदिवस साजरा करतेय. यूलिया वंतूर ही पेशाने एक मॉडेल आहे. यूलियाचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी जोडलं जातं. सलमान खाननं यूलिया वंतूरला डेट केलं आहे. मात्र आता या दोघांची जोडी कुठेही एकत्र दिसत नाही. यूलिया वंतूर आता भारतात राहत नाही.\nसलमान खान आणि यूलिया वंतूरची पहिली भेट 2010 ला डब्लिनमध्ये झाली होती, तेव्हा सलमान खाननं तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सांगितलं. काही महिन्यांनंतर यूलिया आपल्या प्रियकरासोबत मुंबईला आली. मात्र काही महिन्यांनंतर तिनं प्रियकराशी ब्रेकअप झालं आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत आपल्या देशात परतली.\n2012 मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली. असं म्हणतात की सलमान खाननं त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर ती सलमान खानच्या फिल्म ‘ओ तेरी’ मध्ये आयटम साँग करताना दिसली.\nही जोडी एकत्र काम करत असताना, या दोघांमध्ये जवळीक वाढली, त्यानंतर ही जोडी देखील सार्वजनिकपणे एकत्र दिसली. सर्वांना वाटलं की आ��ा भाईजान या अभिनेत्रीशी लग्न करेल.\nपण जेव्हा सलमान खान यांना विचारण्यात आलं तेव्हा त्याने या बातम्यांचं स्पष्टपणे खंडन केलं, तो म्हणाला की लग्न करेन तेव्हा सर्वांसमोर करेन.\nगेल्या वर्षी कोरोना काळात यूलिया वंतूर सलमानसोबत राहत होती. सलमान आणि यूलिया त्यांच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये एकत्र होते. तिथून दोघांची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.\nयुलिया वंतूर कोरोनानंतर भारतात परत येऊ शकते.\nसलमान खानबरोबर यूलिया वंतूरची जोडी सलमानच्या चाहत्यांनी चांगलीच पसंत केली.\nMulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची होणार एंट्री\nRaj Kundra : 2 महिने तुरुंगात काढल्यानंतर राज कुंद्रा कसे दिसतात, फोटोंमध्ये पाहा बदललेला लुक\nचालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याचा दोन वेळा बलात्कार, महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट\nअन्य जिल्हे 14 hours ago\nKajal Aggarwal : प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस फोटो\nHappy Birthday: ‘त्या’ चुंबन प्रकरणाने वादग्रस्त ठरली, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्येही चर्चेत; कोण आहे अभिनेत्री रिद्धि डोगरा\nDeepika Padukone : दीपिका पदुकोण आणि पीव्ही सिंधूमध्ये रंगला बॅडमिंटनचा खेळ, अभिनयाबरोबरच खेळातही आहे अव्वल\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्��ा\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/dhule-forgive-the-domestic-electricity-bill-from-march-2020-till-the-end-of-the-lock-down-period-mla-dr-farooq-shah/", "date_download": "2021-09-22T22:48:33Z", "digest": "sha1:CUOOOW5ZCYCADNF6LZAWGOOG6R2I5JRU", "length": 10872, "nlines": 127, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे: मार्च २०२० ते लॉक डाऊन अखेरपर्यंत काळातील घरगुती वीज बिल माफ करा- आमदार डॉ. फारूक शाह |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nधुळे: मार्च २०२० ते लॉक डाऊन अखेरपर्यंत काळातील घरगुती वीज बिल माफ करा- आमदार डॉ. फारूक शाह\nधुळे: मार्च २०२० ते लॉक डाऊन अखेरपर्यंत काळातील घरगुती वीज बिल माफ करा- आमदार डॉ. फारूक शाह\nधुळे: (तेज समाचार प्रतिनिधि): मंगळवार दि. ३१ मे २०२० केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात देखील दिनाक २४ मार्च २०२० पासून पहिला लॉक डाऊन करण्यात आला. ��ाज्यातील बहुतांशी जिल्ह्यात लॉकडाऊन-४.० चौथा टप्पा मे २०२० अखेरपर्यंत तर जून चा पंधरवाडा देखील कायम राहण्यासारखी अवस्था आहे. लॉक डाऊन काळात सर्वसामान्यांची उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने तसेच शासकीय निर्देशांप्रमाणे घरात राहण्याच्या सूचना असल्याने उन्हाळ्यात सर्वसामन्य नागरिक घरात बसून होते. साहजिकच विजेचा वापर देखील बहुतांशी घरामध्ये सरासरीपेक्षा जास्त झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉक डाऊन मुले हातावर पोट असणाऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद असल्याने आपणास विनंती करण्यात येते कि, घरगुती वीज वापराचे विद्युत देयके माहे मार्च २०२० ते लॉक डाऊन संपेपर्यंत अथवा लॉक डाऊन संपल्यानंतर १ महिना या कालावधीसाठी पूर्णपणे माफ करण्याबाबात सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन वीज बिल वसुली न करण्याबाबत सकारात्मक योग्य तो निर्णय घेण्यात येऊन वीज बिल वसुली न करण्याबाबत सूचना शासन निर्णयान्वये / परिपत्रकाद्द्वारे जारी करण्यात यावा या आशयाचे निवेदन आमदार डॉ. फारूक शाह यांनी उर्जा मंत्री नामदार नितीन राऊत साहेबांना इमेल द्वारे दिले आहे.\nमहाराष्ट्रात येत्या 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता\nशिरपूर ब्रेकिंग : आणखी 3 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nलॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड\nजळगाव जिल्ह्यात आणखी 10 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या झाली 124\nमहाराष्ट्रात येत्या 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकड���न निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/rope-mallakhamb-and-ariel-silk-sports-competition-for-world-womens-day/", "date_download": "2021-09-22T23:35:51Z", "digest": "sha1:THNQIP6UNRLMZUMP3NVRQ3IIJH7HKHVZ", "length": 10298, "nlines": 126, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जागतिक महिला दिनानिमित्त रोप मल्लखांब व एरियल सिल्क क्रीडा स्पर्धा |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nजागतिक महिला दिनानिमित्त रोप मल्लखांब व एरियल सिल्क क्रीडा स्पर्धा\nधुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने खानदेश प्रबोधिनी अंतर्गत खानदेश जिमखाना च्या वतीने मुली व महिलांसाठी रोप मल्लखांब व एरियल सिल्क या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सत्तर महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून सहभाग नोंदविला खानदेश प्रबोधिनी माध्यमातून महिलांसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष खान्देश प्रबोधिनीच्या सचिव वैशाली मालपुरे यांनी प्रास्ताविक सादर केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजश्री शेलकर हेमा खंडेलवाल, धनश्री मुधोलकर सारिका दहिवेलकर यांच्या हस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मालपुरे यांनी केले सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन खानदेश प्रबोधिनीचे अध्यक्ष अतुल दहिवेलकर उपाध्यक्ष ओमप्रकाश खंडेलवाल भूपेंद्र मालपुरे सचिव वैशाली मालपुरे अमित गोराने सारिका दहीवेलकर यांनी केले आहे.\nशिरपूर : पोलिसांची सट्टा मटका खेळणाऱ्यांवर धडक कार्यवाही,लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत सहा अटक\nधुळे: क्रुझर च्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर\nशिरपूर येथे शिवसेनेचा संकटकाळात गोरगरिबांना मदतीचा हात\nचाळीसगाव: शास्त्री नगरातील गणपती मंदिराची दानपेटी लांबवली\nधुळे : दगडी शाळेत शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन.\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/nfai-has-a-rare-treasure-of-marathi-films-including-films-like-pavanakathcha-dhondi-dev-pavla-bhaubij-news-and-updates-128363822.html", "date_download": "2021-09-23T01:02:46Z", "digest": "sha1:FQF4DIZFKLAN5AZ4KWRDUW7WCUTB6M2A", "length": 6192, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NFAI has a rare treasure of Marathi films; Including films like Pavanakathcha Dhondi, Dev Pavla, Bhaubij news and updates | एनएफएआयकडे मराठी चित्रपटांचा दुर्मिळ खजिना; पवनाकाठचा धोंडी, देव पावला, भाऊबीज अशा चित्रपटांचा समावेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:एनएफएआयकडे मराठी चित्रपटांचा दुर्मिळ खजिना; पवनाकाठचा धोंडी, देव पावला, भाऊबीज अशा चित्रपटांचा समावेश\n१९५० ते १९७० या दोन दशकांच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे\nमराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समृद्धीत नव्याने भर पडली आहे. १९५० ते १९७० या दोन दशकांच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या फिल्म्स १६एमएम ते ३५ एमएम स्वरूपातील आहेत. विशेष म्हणजे या खजिन्यात ‘ताई तेलीण’ (१९५३), आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९६६) या एकेकाळी ‘हरवल्या’ गेलेल्या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आर्यन फिल्म कंपनीने केली होती आणि त्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. पी. भावे आणि अंतो नरहरी यांनी केले होते तर संगीत मास्टर कृष्णराव यांनी दिले होते.\n‘हरवली’ म्हणून आतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची फिल्मही मिळाली आहे. अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९६६ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. अनंत ठाकूर यांनी ‘पवनाकाठचा धोंडी’ हा दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. या दुर्मिळ चित्रपटांच्या खजिन्यात राम गबाले यांच्या ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटाचाही समावेश आहे. याशिवाय ‘भाऊबीज,’ माधव शिंदे यांचा ‘अंतरीचा दिवा,’ ‘सुभद्राहरण,’ ‘बारा वर्षे, सहा महिने तीन दिवस, राज दत्त यांचा ‘धाकटी बहीण,’ केशव तोरो यांचा ‘पुढारी,’ ‘बन्याबापू ,’ ‘दीड शहाणे,’ ‘राखणदार’ आणि कांचन नायक यांचा ‘कळत-नकळत’ आदींचा समावेश असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/preeti-jhangiyani-in-bigboss-15/", "date_download": "2021-09-23T00:43:44Z", "digest": "sha1:EJH3OZSWWKEQ7ZNCNPU4WPFEN3FEDQU5", "length": 13715, "nlines": 141, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "बिग बॉस 15: 'मोहब्बतें' फेम प्र���ती झांगियानी बिग बॉसमध्ये दिसणार? अभिनेत्रीने उत्तर दिले ... - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome बॉलीवूड बिग बॉस 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानी बिग बॉसमध्ये दिसणार\nबिग बॉस 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानी बिग बॉसमध्ये दिसणार अभिनेत्रीने उत्तर दिले …\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nबिग बॉस 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानी बिग बॉसमध्ये दिसणार अभिनेत्रीने उत्तर दिले …\n‘बिग बॉस 15’ या रिअॅलिटी शोबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. हे माहित आहे की हा शो लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होणार आहे आणि यासाठी सर्व स्पर्धकांची नावे आधीच ठरवली गेली आहेत. करण जोहरने होस्ट केलेला ‘बिग बॉस ओटीटी’ हा एकमेव ओटीटी शो संपेल त्या दिवशी शो सुरू होईल. यावेळी दिग्गज अभिनेत्री रेखाचा आवाज ‘बिग बॉस 15’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये त्याचे वेगळेपण हे पात्र त्याच्या निर्मात्यांनी उघड केले आहे. ऑक्टोबरपासून हा शो प्रदर्शित होईल. असे सांगितले जात आहे की बिग बॉसचे निर्माते या शोसाठी टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. आता असे वृत्त आहे की बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झांगियानी देखील या शोचा एक भाग असेल. मात्र, प्रीतीने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.\nशाहरुख खान स्टारर ‘मोहब्बतें’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्रीती झांगियानी म्हणाली की, तिला दरवेळीप्रमाणेच या शोमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, त्याने सांगितले की शोच्या क्रिएटिव्ह टीमने या वेळीही त्याला फोन करून त्याच्याशी संपर्क साधला, परंतु त्याने त्यात जाण्यास नकार दिला. ती म्हणाली, ‘मी या शोमध्ये दोन दिवसही टिकू शकणार नाही, ती माझी बस नाही’.\nया व्यतिरिक्त, असे सांगितले जात आहे की निर्मात्यांनी ‘उत्तरन’ फेम टीना दत्ता आणि अभिनेता मानव गोहिल यांच्याशी संपर्क साधला आहे. अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर टीना दत्ताला निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. टीना यापूर्वीच कलर्स वाहिनीचा चेहरा राहिली आहे. याशिवाय ती ‘खतरों के खिलाडी’मध्येही दिसली आहे.\nअहवालांवर विश्वास ठेवला तर टीना दत्ताला ‘बिग बॉस’ साठी संपर्क साधण्यात आला आहे. अशा परिस्थ��तीत टीना दत्ता या शोमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. टीना व्यतिरिक्त ‘शादी मुबारक’ फेम मानव गोहिलचे नाव देखील बिग बॉसच्या 15 व्या सीझनसाठी चर्चेत आहे. तो अद्याप या शोमध्ये सहभागी होईल की नाही याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.\nटेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या ‘बिग बॉस 15’ या रिअॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान एका शिकारीच्या वेशात जंगलात फिरताना दिसत आहे. त्याने शिकारीचा गणवेशही घातला आहे आणि त्याच्या पोटाभोवती बेल्ट बांधलेला आहे. प्रोमोची सुरुवात अभिनेत्री रेखाने गायलेल्या गाण्याने होते. यात ती गात आहे, ‘हे ठिकाण काय आहे मित्र ….’. सलमान खान देखील त्याला या जागेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. यावर रेखाचा आवाज सलमानला विचारतो, ‘सलमान, ओळखले\nPrevious articleसमंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य खरच वेगळे होणार पोस्ट शेअर करत स्वतः अभिनेत्रीने केला हा खुलासा.\nNext articleबाहुबलीची आई अभिनेत्री राम्या आहे महागडी अभिनेत्री, तिची एकूण संपत्ती ऐकून चकित व्हाल..\nबॉलीवूड एक्टरेस सना सयाद च्या वाढदिवशी तिला कोणते महागाडे भेट मिळाले\nकिस्सा: काजोल म्हणाली की तनुजा खूप कडक आई होती, या गोष्टीं मुळे तिला तिच्या बालपणात मारले…\nबिग बॉस ओटीटी: दिव्या अग्रवालमुळे नेहा भसीन डिप्रेशनची शिकार झाली, अभिनेत्रीने याप्रकारे प्रत्युत्तर दिले…\nअमिताभ आणि जया यांच्या लग्नावेळी हरिवंश राय बच्चन यांनी ही अट...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== अमिताभ आणि जया यांच्या लग्नावेळी हरिवंश राय बच्चन यांनी ही अट घातली होती... ..................................................................................................................... अमिताभ बच्चन आणि जया...\nकाजल अग्रवाल गर्भवती: काजल अग्रवाल लग्नाच्या 11 महिन्यांनंतर गर्भवती आहे, लवकरच...\n‘सिक्सर किंग’ युवराज सिंगला भारतीय संघातल्या ‘या’ तीन खेळाडूंमध्ये दिसते स्वत:ची...\nपैसे फक्त वाचवू नका, तर या ठिकाणी गुंतवणूक करून लवकर श्रीमंत...\nअचानक नदीचे पाणी हिरवे पडल्यामुळे या देशातील नागरिकांची तारांबळ उडाली होती..\nट्विटरकडून धोनीच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, चाहते संतापताच ट्वीटरने घेतला हा...\nजगाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी तोफ फक्त एकदाच चालवली गेली होती..\nकांचना -3 फेम अभिनेत्रीचा गोव्यात मृत्यू,कारण अद्यापही अस्पष्ट..\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/09/13/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T22:50:46Z", "digest": "sha1:TLVK3BG2AEHLOUMXC5ZJYXISQTO7CWTP", "length": 8098, "nlines": 136, "source_domain": "konkantoday.com", "title": "अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक पुन्हा सुरु – Konkan Today", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक पुन्हा सुरु\nअणुस्कुरा घाटातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक पुन्हा सुरु\nरविवारी मध्यरात्री अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक किरकोळ प्रमाणात दरड कोसळल्याने बंद पडली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटविली असुन अणुस्कुरा मार्गे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.\nकोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटांपैकी केवळ अणुस्कुरा घाटमार्गेच सर्व प्रकारची वाहतूक सुरु आहे. सध्या या घाटमार्गे रत्नागिरी, लांजा, देवरुख यासह राजापूर आगाराच्या एसटी सेवेसह, मालवाहतूक, पेट्रोल, डिझेलसह गॅसचे टँकर, घरगुती सिलेंडरची वाहतूक, जळाणासाठी लाकडाची वाहतूक याच मार्गाने सुरु आहे.\nयाचबरोबर खाजगी वाहने याच घाटमार्गे ये – जा करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाने तात्काळ यंत्रणा लावून घाटात कोसळलेली दरड हटवून घाटातील वाहतूक सुरळीत सुरु केली.\nPrevious articleगौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित ; सुहासिनींनी केले गौराई पूजन\nNext articleमुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्यास मार्च २०२२ उगविणार ,महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाहिजेत अतिरिक्त २०० कोटी तर खड्डे बुजवायला ६७ कोटी\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\nरत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत असल्याचा निष्कर्ष\nजिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते दसर्यापूर्वी खड्डे न भरल्यास राष्ट��रवादी वृक्षारोपण करणार -संजय कदम\nएसटी महामंडळाची एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम\nनिवळी -जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीवर आर टी ओ अधिकाऱ्यानी निर्बंध न घातल्यास बहुजन समाज पार्टी आंदोलन छेडणार\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F/", "date_download": "2021-09-22T23:12:56Z", "digest": "sha1:JCUQ4XAFYPW7WJXDLNDRNBQ2UR3PNF2J", "length": 42056, "nlines": 131, "source_domain": "mediawatch.info", "title": "समाज आणि वादाची चौकट - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized समाज आणि वादाची चौकट\nसमाज आणि वादाची चौकट\nमाणूस किंवा त्याचा वर्ग कोणत्या तरी चौकटीत बसायला जन्माला येत नाही. तो त्याच्या स्वतंत्र वाढीसाठी आणि विकासासाठी या जगात येत असतो. तसा तो वाढला आणि विकसित झाला, तरच तो त्याच्या खर्या स्वरूपापर्यंत पोहोचतो. मात्र, जगभरच्या व्यवस्था त्याला तशा वाढू देत नाहीत. त्या धार्मिक असोत वा राजकीय, सामाजिक असोत वा आर्थिक किंवा अगदी कौटुंबीक असोत नाही तर शेजारधर्माच्या, या व्यवस्था मुळात व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी जन्माला येतात. परंतु, जसजसा काळ लोटतो, तसतशी त्यांची लवचीकता कमी होते आणि त्या कर्मठ होऊ लागतात. माणसाला मुक्त करणार्या या व्यवस्थांचेच कालांतराने मग तुरुंग होतात. हे एवढ्या सहजपणे घडते की, हातात घातलेल्या बांगड्या या बांगड्या नसून बेड्या आहेत, हे बाईला आणि सुखासाठी निवडलेला संसार हाच कैदखाना झाल्याचे तिला आणि पुरुषालाही कळत नाही. हे आपल्या डोळ्यांदेखत घडते आणि हे आपण नित्य पाहातो, पण त्यातले स्वातंत्र्याचे वा मुक्ततेचे मरण आपल्या कधी लक्षातच येत नाही. जेव्हा ते लक्षात येते, तेव्हा माणूस कैदी आणि व्यवस्था कैदखाना झाली असते.\nपुराणात एक कथा आहे. पृथ्वीवर अनाचार माजला. माणसे माणसांना मारू लागली. कुणाचेही जीवित वा वित्त सुरक्षित राहिले नाही. तेव्हा पृथ्वी गायीचे रूप घेऊन विष्णूकडे गेली व त्याला हा अनाचार थांबविण्याची विनवणी तिने केली. तेव्हा विष्णूने मनू नावाचे एक दैवत पृथ्वीवरील व्यवस्था लावायला पाठविले. मात्र, व्यवस्था लावण्याच्या सुमारासच त्याने व त्याच्या वंशजांनी माणसांना पूर्णपणे जखडून टाकणारी मनुस्मृती बनविली. या मनुस्मृतीने माणसांच्या एका वर्गाचे अनेक विषम वर्गात विभाजन केले. त्यातले माणुसपण घालवून त्यांच्यात ब्राह्मणपण, क्षत्रियपण, वैश्यपण आणि शूद्रपण आणले. शिवाय एक अतिशूद्रांचाही वर्ग निर्माण केला.\nतिकडे अरबस्थानातही हेच घडले. समाजात अव्यवस्था होती. अतिरेक होता. माणसांना कितीही लग्ने करता येत. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्त्रिया त्याच्या मुलाच्या स्त्रिया बनत. त्यातली स्वतःची आई सोडून इतरांशी त्याला संबंध राखता येत असत. आठव्या शतकात तेथील क्युरेश जमातीत सलिवुल्ला वसल्लम महमंद पैगंबर जन्माला आला. तो खादिजा या श्रीमंत व्यापारी महिलेचा मुनीम होता. त्याला या अनाचाराला आळा घालावासा वाटला. युद्धात पुरुष मारले जात व स्त्रियांची संख्या त्यांच्या तुलनेत अधिक असे. म्हणून फार तर पुरुषाने केवळ चार लग्ने करावी, असे तो म्हणू लागला. पण, मुनिमाचे म्हणणे कोण ऐकणार सारेच त्याची हेटाळणी करीत. त्याच्या त्या गरजेतून मग अल्लाने त्याच्यावर आपले संदेश उतरवायला सुरुवात केली. ‘तू माझा अखेरचा प्रेषित आहेस,’ असे त्याला अल्लाने सांगितले. मग तो धर्मोपदेशक व धर्मसंस्थापक झाला. मात्र, मक्केच्या लोकांनी त्याला हाकलून दिल्याने तो हिजर करून मदिनेला (तेव्हाचे यथे्रब)आला. तेथे तो धर्मसंस्थापक व राजाही झाला. त्याचे नियम हेच धर्मनियम (शरियत व कायदे) बनले. जगातल्या सगळ्या धर्मव्यवस्था अशाच जन्माला आल्या. इकडे मनुस्मृतीने समाज बांधला. तिकडे कुराणाने त्याची बांधबंदिस्ती केली. इतर धर्माच्या कथाही याहून वेगळ्या नाहीत.\nराज्यव्यवस्था, समाजव्यवस्था अशी चांगली नावे घेऊन ज्या व्यवस्था निर्माण झाल्या, त्याही अशाच. त्या सार्याहून अर्थव्यवस्थांची कथा (फार नसली तरी) वेगळी आहे. राज्यव्यवस्था आणि धर्म यांना सांभाळत अन् त्यांच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था वाढल्या आणि मोठ्या झाल्या. काही काळ त्यांनी त्या दोन्ही व्यवस्थांना आपल्या कह्यात ठेवल्याचेही दिसले. पण, सामा���्यपणे राज्यव्यवस्थेचे नियंत्रण आणि धर्मव्यवस्थेची साथ, हेच अर्थव्यवस्थांच्या मागचे खरे बळ राहिले. त्यांनी सरकारांना मदत केली आणि धर्माच्या पुजार्यांनाही मोठ्या देणग्या दिल्या. परिणामी, राज्यकर्ते अर्थकारण्यांना सहसा दुखवीत नाहीत आणि धर्म तर त्यांच्यातील अन्यायाबाबत मौन पाळतानाच दिसतो. कदाचित कधी तरी त्याचे एखादे वाक्य त्यांच्या विरोधात गेलेले दिसते. पण, ते समाजातील मोठ्या वर्गांना (गरिबांना) सांभाळण्यासाठी, उदा. वसुधैव कुटुंबकम् (वैदिक धर्म), शेजारची घरे उपाशी असतील तर आपण जेवू नये (इस्लाम), सुईच्या छिद्रातून एकदा उंट जाईल, पण धनवंत जाणार नाहीत (ख्रिश्चन). ही वचने केवळ समाजाला शांत व संघटित ठेवून त्यातले शोषण अबाधित राखण्यासाठीच आहेत. धर्म सोडा आणि धर्मग्रंथही सोडा. जगातले ईश्वरही कधी समाजातील दरिद्री व वंचितांच्या बाजूने उभे राहिले नाहीत. ते आपापल्या वर्गांसाठी, जातींसाठी व श्रेष्ठांच्या वर्चस्वासाठीच लढताना दिसले. याला रामराज्य अपवाद नाही. कृष्ण नाही, शिव, ब्रह्मदेव आणि विष्णूही नाही. तिकडे अल्ला वा होली घोस्टही तसेच निघाले आणि खलिफा व पोप तर अर्थसत्ता आणि राजसत्तेचे पाठीराखेच राहिले. तात्पर्य, गरिबांना ईश्वर, धर्म, धर्मगुरू वा समाजव्यवस्था मदत करीत नाहीत. त्यासाठी गरिबांना स्वतःच्या शोषणाची जाणीव होऊन संघटित व्हावे लागते. पण, त्यांच्या त्या प्रयत्नात अडसरच अधिक आहेत. भारतात जात आहे. भाषा आहे. धर्माची मतमतांतरे आहेत. इस्लाममध्ये शिया अन् सुन्नी आहेत. पाश्चात्यांत वर्णभेद आहेत आणि ते टिकविण्यासाठी गोर्यांची एकवाक्यता राहिली आहे. सत्ता विरोधात, धर्म विरोधात, परंपरा विरोधात. मग अशावेळी माणसे आपल्या वंचनेविरुद्ध एकत्र कशी येतील\nतसे प्रयत्न काही तत्त्वज्ञांनी व विचारवंतांनी १८ व १९ व्या शतकात केले, पण त्यांच्या कृतीचे स्वरूप तुटक, प्रादेशिक व वर्गवार राहिले. १९ व्या शतकातील भांडवलशाही शोषणाविरुद्ध पहिले तत्त्वज्ञान मार्क्स आणि एंजल्स यांनी मांडले. पण, त्यांचाही प्रयत्न कामगारांपुरताच मर्यादित राहिला. त्यात शेतकरी, शेतमजूर नव्हते. त्यातही सगळ्या गरिबांचा विचार नव्हता. तरीही, त्या विचारातील बंदिस्त व शिस्तबद्ध मांडणीमुळे त्याला वैज्ञानिक समाजवाद म्हटले गेले. त्याला धनवंतांची हिंसा वर्ज्य न��्हती. धर्मही अमान्य होता. शिवाय, त्यात क्रांती व क्रांतीनंतर येणार्या कामगारांच्या हुकूमशाहीचे समर्थन होते. हा विचार जगातल्या अनेक कडव्या विचारवंतांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी स्वीकारला. विसाव्या शतकात त्याच बळावर त्यांनी रशिया व चीनमध्ये आपली हुकूमशाही आणून निम्म्याहून अधिक जग ताब्यात घेतले. शेवटी गरिबांच्या मदतीला ईश्वर आला नाही, माणूसच आला.\nया माणसांचेही दोन वर्ग राजकारणाने निर्माण केले. एक सत्ताधार्यांचा व दुसरा प्रजाजनांचा. आज्ञा करणारे व तिचे पालन करणारे वेगळे झाले. त्यातही हुकूमशाही असल्याने प्रजेचा आवाज दाबला व मारलाही गेला. सगळे हुकूमशाहा तेच करीत असतात. राजकारणातले, सरंजामशाहीतले आणि समाजवादी म्हणविणारे राज्यकर्तेही असेच वागले. एका अमेरिकन अभ्यासकाच्या मते, एकट्या विसाव्या शतकात जगातील हुकूमशाहांनी मारलेल्या अभागी जीवांची संख्या १६ कोटी ९० लाखांवर जाणारी आहे.\nयावरचा मानवी मार्ग कोणता समाजवादातून हुकूमशाही वजा करणे, क्रांती व हिंसा बाजूला सारणे आणि हुकूमशाहीच्या जागी लोकशाही आणणे. तात्पर्य, साम्यवाद (हिंसा, क्रांती व हुकूमशाही) समाजवाद. हा सार्या समाजाला कवेत घेईल व तो खर्या अर्थाने समाजाचे (गरिबांसह) राज्य आणील, हा विचार मग प्रभावी होऊ लागला. जगभराच्या देशात समाजवादी पक्ष उभे होऊ लागले. पण, त्यात साम्यवादाची वैज्ञानिक मांडणी नव्हती. मग तो देशोदेशी व समाजपरत्वे वेगळा उभा होताना दिसला.\nमी जगभराचे तत्त्वज्ञानाचे कोश पाहिले. पण त्यातल्या प्रत्येकातला समाजवादाचा अर्थ वेगळा होता आणि होते, त्यातला कोणताही अर्थ पटण्याजोगा नव्हता, असे मत गांधीजींनी नेहरूंना १९२५ च्या सुमारास पत्रातून कळविले. त्यात या गोंधळाचा सारा तपशील आला आहे. शिवाय, एकाच देशात समाजवादी म्हणविणार्यांचे भाषिक, जातीय, वर्गीय व अन्य गट उभे झाले. धर्मांधांना समाज एक करता आला नाही, तसा तो समाजवाद्यांनाही एक करणे जमले नाही. नेहरू रशियाहून परतले, तेव्हा ते तेथील पंचवार्षिक योजना आणि साम्यवादी विचारांनी कमालीचे प्रभावित झाले होते. त्यांचे मत वळविण्यासाठीच गांधींनी हे पत्र त्यांना लिहिले. समाजवादाचे सामर्थ्य कोणते आणि त्यातले दोष कोणते आणि त्यातले दोष कोणते गांधी समाजवादी नव्हते. उलट ते त्यांचे टीकाकार होते, तर त्यांचे राजकीय वारसदार झालेले नेहरू स्वतःला समाजवादी म्हणवून घेत होते. मात्र, तेव्हाही देशाने, इतर समाजवादी नेत्यांनी त्यांच्यावर स्युडो समाजवादाचा आरोप करीत त्यांना नावेच ठेवली. समाजवादाची शोकांतिका यात दडली आहे.\nमार्क्सच्या साम्यवादातील हुकूमशाहीचे समर्थन, हिंसेची तरफदारी आणि हुकूमशाहीला पाठिंबा या गोष्टी न आवडणारा मोठा वर्ग समाजात व जगात होता. त्याला त्या वादात समाजवादाने केलेली सुधारणा व त्याला दिलेले माणुसकीचे रूप आवडणारे होते. परिणामी, रशिया व चीन वगळता जगभरच्या अनेक देशात स्वतःला समाजवादी म्हणवून घेणारे अनेक पक्ष उदयाला आले. इंग्लंडचा मजूर पक्ष स्वतःला समाजवादी म्हणवून घेऊ लागला. जर्मनी, फ्रान्स, इटली व दक्षिण अमेरिकेतील देशांसह आफ्रिका व आशियाच्या अनेक देशांतील पक्षांनीही ते नाव घेतले. अगदी हिटलरसारखा वंशश्रेष्ठत्वाचे तत्त्वज्ञान सांगणारा हुकूमशहाही स्वतःच्या पक्षाला नॅशनल सोशालिस्ट पार्टी (नाझी) म्हणत होता. याच्याच अनेक आवृत्या भारतासह पौर्वात्य देशातही निघाल्या. १९३४ च्या सुमारास अंकुरलेला व १९३५ मध्ये काँग्रेस समाजवादी गट म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होणारा भारतातला समाजवादी पक्षही त्यातलाच एक होता.\nजयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, डॉ.राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे, एसएम यासारखे नेते त्याला सर्वत्र मिळाले. नेहरूही स्वतःला समाजवादी म्हणवून घ्यायचे. १९३६ ची काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी त्याचेच नाव पुढे करून लढविली. १९४२ च्या ‘चले जाव’च्या लढ्यात काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते तुरुंगात बंद झाले. तेव्हा या समाजवादी नेत्यांनी तो लढा भूमिगत राहून लढविला. परिणामी, त्याला जनतेत खूप मोठी लोकप्रियता मिळाली. एकेकाळी स्वतःला समाजवादी म्हणवून घेण्याची फॅशनच त्या दरम्यान निर्माण झाली. तो एक क्रांतिकारक विचार आहे. याची त्या सार्यांना मनोमन खात्री होती. पण, कोणताही विचार अमलात आणायला संघटना लागते व ती राष्ट्रीय पातळीवर असावी लागते. याची जाणीव व त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, याचाच त्यात अभाव होता. त्यातून प्रत्येक समाजवादी हा एक स्वतंत्र विचारवंत होता. त्याला त्याच्याशिवाय दुसर्याचे म्हणणे मान्यच होत नव्हते. समाजवाद्यांना समाजाचे पाठबळ नव्हते आणि ज्याला ते होते, त्या नेहरूंचा तिरस्कार करण्यात या सार्यांना धन्यवाद वाटत होती. हा भारतीय समाजवाद्यांचा विरोध बाजूला ठेवून काही गोष्टी लक्षात घ्यायच्या.\nमार्क्सचे तत्त्वज्ञान विज्ञाननिष्ठ (सायंटिफिक) म्हणून जर समाजवाद्यांचे विचारस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठपण विस्कळीत (अनसायंटिफिक) म्हणूनच विस्तारले. त्याने त्यात ठिकठिकाणच्या नेत्यांच्या इच्छेप्रमाणे (समाजाच्या गरजेप्रमाणे नव्हे) वेगवेगळे अवतार धारण केले. जर्मनांचा समाजवाद वेगळा. तो प्रथम कमालीचा साम्यवादविरोधी व पुढे हिटलरविरोधी बनला. त्यातले अनेकजण हिटलरच्या तुरुंगात राहिले आणि काही त्याच्या ज्वालागृहात मृत्युमुखी पडले. ऑस्ट्रियात तो वेगळा होता. इंग्लंडच्या मजूर पक्षाने स्वतःला समाजवादी म्हटले. पण, आरंभापासूनच तो कधी तेथील उदारमतवाद्यांशी (लिबरल), तर कधी इतरांशी संगनमत करून निवडणुका लढवीत व सरकारे चालवीत होता. फ्रान्सचा समाजवाद एकाच वेळी भांडवलशाहीशी आणि नाझीवादाशी लढला. नंतरच्या काळात त्याचे रूप एवढे पालटले की, त्यातला समाजवाद आणि भांडवलशाही यांना वेगळे करणेच अवघड झाले. (भारतातही नेहरूंनी समाजवाद आणि भांडवलशाही यांची संमिश्र अर्थव्यवस्था ते सत्तेवर आल्यानंतर स्वीकारली.) बाकीचे देश स्वतःला समाजवादी म्हणवीत आले. पण, त्यांच्यातला राष्ट्रवादच एवढा प्रखर की, त्याने समाजवादाला फारसे स्थान व वजन मिळूच दिले नाही.\nभारतात आज अनेक पक्ष असे आहेत की, जे स्वतःला समाजवादी म्हणवितात. पण, ते प्रत्यक्षात समाजवादी नाहीत. नेतृत्ववादीच अधिक आहेत. पवारांचा (अगोदरचा) समाजवादी पक्ष, लालूंचा राष्ट्रीय जनता दल, मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष हे सारे त्यातलेच. शिवाय, काँग्रेस, ममता, द्रमुक हे पक्षही स्वतःला समाजवादी म्हणवितात. पण, त्यांचाही विचार नेतृत्वापाशी थांबणारा आहे. स्वतःला समाजवादी म्हणविणारा, जयप्रकाश व लोहिया वगैरेंचा जुना समाजवादी पक्ष आज कुठे दिसत नाही. नाही म्हणायला, त्यातले काही कार्यकर्ते अजून आहेत. पण, त्यांची ताकद स्थानिक म्हणावी एवढीही नाही. समाजवाद आणि समाजवादी यांच्या या अवस्थेला त्यातली माणसे जबाबदार की स्वतः तो वाद जबाबदार की त्या सार्यांच्याच दोषांमुळे त्याला आजची दुर्दशा आली की त्या सार्यांच्याच दोषांमुळे त्याला आजची दुर्दशा आली ही दुर्दशा केवळ भारतीयच ना��ी. ती जागतिक आहे. तिकडे रशियाने मार्क्सवादाला तिलांजली दिली आहे. चीननेही त्याच्यापासून फाररकत घेतली आहे. वैज्ञानिक म्हणवून घेणारा विचार जर असा परास्त झाला, तर मुळातच अवैज्ञानिक असलेल्या तत्त्वचिंतनाचे काय व्हायचे होते\n१९५७ च्या सुमारास संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावर आपला बूट संतापाने आपटून रशियाचे साम्यवादी नेते ख्रुश्चेव्ह म्हणाले होते, ‘तुम्हाला आमचा साम्यवाद आवडत नाही. आम्हाला तुमची भांडवलशाही आवडत नाही. पण, दुर्दैव हे की आपण एकमेकांचे शेजारी आहोत. म्हणून हा शेजारधर्म पाळणे आपल्याला भाग आहे.’ त्या घटनेला आता पाऊणशे वर्षे होत आली. शेजार कायम राहिला. पण, ज्यावर संघर्ष होता, तो वाद कुठे आहे तो तर कधीचाच बेपत्ता झाला आहे. विचार बेपत्ता झाला आणि त्याला मानणारी माणसे दिसेनाशी होत गेली, तरी त्याचे जनमानसातील आकर्षण अजून तसेच राहिले आहे. फार पूर्वी समाजवादाचा साधा उच्चारही क्रांतीच्या जयजयकारासारखा वाटे. तसे आज राहिले नाही. मात्र, हा आपल्या कल्याणाचा आणि सुरक्षेचा विचार आहे, ही भावना तो विचार समजूनही न घेतलेल्या अनेकांच्या, विशेषतः कनिष्ठ मध्यम व गरीब वर्गाच्या मनात आहे. लोकशाहीत निवडणुका आल्या की, सारेच पक्ष त्याची किंवा त्याच्याजवळ जाणारी भाषा बोलतात. तिला फारसा अर्थ नसला, तरी लोकांना ती आवडते.\nमुळात समाजवादाचा विचार समाजाच्या व्यापक पाठिंब्यावर उभा होईल, अशीच त्याच्या तत्त्वचिंतकांची धारणा होती. यात धनवंतांचा विचार नाही, पुरोहितांचा नाही, पैशाचा नाही. असलाच तर तो गरिबांचा व त्यांची गरिबी घालविणारा हा विचार आहे, अशीच भावना त्याने समाजात जागविली होती. त्यामुळे ती भाषा बोलणारे नेते गरिबांचे कैवारी आणि पक्ष गरिबांचे पाठीराखे म्हणून आपोआप ओळखले गेले. पण, ती भाषा बोलणारे नेते एक गोष्ट मुळातूनच जाणून होते. ती ही की, ही गरीब म्हणविणारी माणसे गरिबी घालविण्याच्या प्रश्नावर कधी संघटित होत नाहीत. त्यासाठी त्यांना आकर्षित करणारे विषय वेगळेच आहेत. त्यात धर्म आहे, जात आहे, पंथ आणि परंपरा आहे. इतिहासाने दिलेले खोटे अभिमान आहेत. हे अभिमान व तशा अहंता जागविणार्या यंत्रणा समाजात आहेत. दरिद्री प्रजाजन संस्थानिकांच्या मागे, गरीब कामगार मालकांच्या प्रतिनिधींच्या मागे आणि लुबाडले जाणारे दरिद्री त्यांची लुबाडणूक क���णार्यांच्याच मागे कसे लागतात, याची जाण त्यांना होती. यात समाजाचे अडाणीपण असले, तरी हे अडाणीपण हाच त्याचा समज आहे आणि समज हा विचारांहून नेहमी भारी असतो, हे जाणकारांना कळत होते.\nसुरेश द्वादशीवार यांच्या आगामी ‘समाजवाद:आजची मरगळ, उद्याचे उत्थान’ या पुस्तकातून साभार\n(सुरेश द्वादशीवार हे नामवंत लेखक आणि विचारवंत आहेत)\nसुरेश द्वादशीवार यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सुरेश द्वादशीवार– type करा आणि Search वर क्लिक करा.\nPrevious articleगेल ऑम्व्हेट…. माझी सखी\nNext article२०० : हल्ला हो – पाहायलाच पाहिजे असा चित्रपट.\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n‘कथार्सिस’- स्त्रीवादी जाणिवेचा कलात्मक आविष्कार\nशहनाज पठाण आणि सुनील गोसावी: आम्ही विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिलो.\nअफगाणी महिलांच्या अगणित धाडसी प्रयत्नांचं आता काय होणार\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-09-23T00:49:41Z", "digest": "sha1:QLIQIJJ6EB267LQ7XH3PLTEUPLDPK2BS", "length": 15999, "nlines": 602, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गीकरणाचे मुख्य पान भाषा हे आहे.\nएकूण ७६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७६ उपवर्ग आहेत.\nअभिजात भाषा (८ प)\nभाषाशास्त्र (२ क, २० प)\nभाषेनुसार वर्ग (१६ क)\nभाषकत्वानुसार व्यक्ती (२४ क)\nअमराठी भाषा (१ क)\nअमेरिका खंडामधील स्थानिक भाषा (२ प)\nअरबी भाषा (२ क, ४ प)\nअल्पसंख्य भाषा (१ प)\nअसमिया भाषा (१ क)\nप्रोग्रॅमिंग भाषा (२४ प)\nआफ्रिकान्स भाषा (१ क, १ प)\nआसामी भाषा (१ क, १ प)\nइंग्लिश भाषा (९ क, २ प)\nइटालियन भाषा (१ क)\nउडिया भाषा (१ क, १ प)\nउर्दू भाषा (१ क, ३ प)\nकन्नड भाषा (२ क, ३ प)\nभाषाकुळे (९ क, १० प)\nकृत्रिम भाषा (६ प)\nकोकणी भाषा (१ क, १ प)\nकोश साहित्य (११ प)\nखंडानुसार भाषा (१ क)\nगुजराती भाषा (४ क, २ प)\nग्रीक भाषा (२ क)\nचिनी भाषा (३ क, ७ प)\nजपानी भाषा (३ क, १ प)\nजर्मन भाषा (१ क, ४ प)\nज्ञानकोश (३ क, ९ प)\nडच भाषा (१ क)\nडॅनिश भाषा (१ क, २ प)\nतमिळ भाषा (२ क, १३ प)\nतुळू भाषा (१ क, ३ प)\nतेलुगू भाषा (३ क)\nदेशानुसार भाषा (८ क)\nनिकोबारी भाषा (१ प)\nनेपाळी भाषा (२ क, १ प)\nनॉर्वेजियन भाषा (१ क, १ प)\nपंजाबी भाषा (२ क, ३ प)\nपोर्तुगीज भाषा (१ क, १ प)\nप्राकृत भाषा (१ क, ५ प)\nप्राचीन भाषा (१ क, ५ प)\nफारसी भाषा (३ क, २ प)\nफिनलंडमधील भाषा (२ प)\nफिनिश भाषा (१ क)\nफ्रेंच भाषा (३ क, २ प)\nबंगाली भाषा (२ क, १ प)\nबोडो भाषा (१ क)\nबोलीभाषा (२ क, ८ प)\nभाषांची यादी (२ प)\nभाषांतर (१३ क, ५६ प)\nभाषेचे अलंकार (१ क, ४ प)\nभौगोलिक प्रदेशानुसार भाषा (१ क)\nमराठी भाषा (३० क, ५९ प)\nमल्याळम भाषा (३ क, ३ प)\nमहाराष्ट्री प्राकृत भाषा (१ क, १ प)\nमृत भाषा (२ प)\nमृत दुवे असणारे लेख (४० प)\nमैथिली भाषा (१ क)\nयुरोपातील भाषा (६ क, ३ प)\nरशियन भाषा (२ क, १ प)\nरोमेनियन भाषा (१ क)\nलिपी (१ क, ७ प)\nव्याकरण (१ क, १४ प)\nशब्दकोश (२ क, ६ प)\nसंस्कृत भाषा (६ क, १० प)\nभाषाविषयक साचे (३ क, १ प)\nसिंधी भाषा (१ क)\nस्कॉट्स भाषा (१ क, १ प)\nस्पॅनिश भाषा (१ क)\nस्लाव्हिक भाषा (३ क, १५ प)\nस्लोव्हाक भाषा (१ प)\nस्वीडिश भाषा (१ क, १ प)\nएकूण १२२ पैकी खालील १२२ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६\nआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण\nज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह )\nसाचा:जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१८ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/innovative-bandi-school-in-rural-area-nandurbar", "date_download": "2021-09-23T00:35:10Z", "digest": "sha1:7JPG7K45CMQP67GQZJ34TOUHH7X5ZCJ5", "length": 6469, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Innovative Bandi School In Rural area Nandurbar", "raw_content": "\nबयडी शाळा , नंदुरबार\nनंदुरबार : काल्लेखेतपाड्याची 'बयडी'वाली शाळा पाहिलीत का\nकाय आहे ही शाळा, जाणून घ्या सविस्तर\nहोय, शाळा बंद आहेत पण.... शिक्षण नक्कीच चालू आहे.. नेट, मोबाईल, कॉम्प्युटर, विजेची सुविधा, रस्त्याची सुविधा नसलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उमराणीच्या काल्लेखेतपाड्यावर..\nमागील मार्च पासून संपूर्ण देश कोविड-१९ च्या महामारीच्या विळख्यात अडकून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्र म्हणजे मुलांची रोजची वर्दळ, किलबिल, गलागलाट, अभ्यास, नाविण्य, आविष्कार.. पण सध्या सारं काही स्तब्ध असताना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या काल्लेखेतपाड्याच्या डोंगरात मात्र रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुलं गुरे जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या , डोंगरदऱ्यात, नदी नाल्यात भरलेल्या शाळेत मात्र मनसोक्त शिक्षणाचा आनंद लुटत आहेत..\nकारण शिक्षक आपल्या दरी उपक्रमा अंतर्गत शिक्षक मुलांना आँफलाईन पद्धतीने शिकवत आहेत. पण काही मुलं गुरे चारण्यास जात असल्याने सकाळी गेलेली मुले संध्याकाळ परततात. ही अडचण लक्षातत घेऊन शाळेतील शिक्षकांनी मुले ज्या ठिकाणी गुरे चरण्यासाठी जातात, तेथेच जाऊन शाळा भरवायला सुरूवात केली.\nहा उपक्रम राबविणारे शिक्षक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेशकुमार नागालगावे होय.. शाळेला सुट्टी असल्याने पाड्यावरील मुलं रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जातात... त्याला स्थानिक आदि��ासी पावरी बोलीभाषेत बयडी म्हणतात... बयडी म्हणजे गावातील सर्व गुरे एका ठिकाणी जंगलात सोडून देतात ती जागा शाळेला सुट्टी असल्याने पाड्यावरील मुलं रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जातात... त्याला स्थानिक आदिवासी पावरी बोलीभाषेत बयडी म्हणतात... बयडी म्हणजे गावातील सर्व गुरे एका ठिकाणी जंगलात सोडून देतात ती जागापण एके दिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीला हजर होतात.. सोबत गुंडाळी फळा, सानिटायझर, मास्क, खडू...पण एके दिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीला हजर होतात.. सोबत गुंडाळी फळा, सानिटायझर, मास्क, खडू... आणि भरायला लागतो बिनभिंतीची मनसोक्त शाळा....\nदिवसांगणिक दिवस त्या शांत हिरवाईने नटलेल्या डोंगरांना शिक्षणाची बाराखडी ऐकावीशी वाटू लागते.. रोज 2 ते 3 तास मुलांसोबत शिक्षक वेळ देऊन हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे.. रोज 2 ते 3 तास मुलांसोबत शिक्षक वेळ देऊन हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे.. पहिल्या दिवशी चार मुले असणाऱ्या बायडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात 20 पर्यंत मुले हजर होऊ लागतात.. पहिल्या दिवशी चार मुले असणाऱ्या बायडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात 20 पर्यंत मुले हजर होऊ लागतात.. मग सुरू होतो आग्गोबाई ढग्गोबाई, कलमांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजीची वर्ड ट्रेन, गणितीय आकडेमोड, सोबत प्रत्यक्ष निसर्गातून भूगोल...\nया शाळेतील मुलांना पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून पाड्यावरील अशिक्षित परंतु शिक्षणाचे महत्व माहीत असलेले श्री कोटा शामसिंग पावरा यांनी अभ्यास कुटिया बांधून देत आहेत... यास शाळेतील मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे व इतर शिक्षक श्री तेगा पावरा, दशरथ पावरा आणि लक्ष्मीपुत्र उप्पीन हे वेळोवेळी येऊन या शाळेत सहभागी होतात... यास शाळेतील मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे व इतर शिक्षक श्री तेगा पावरा, दशरथ पावरा आणि लक्ष्मीपुत्र उप्पीन हे वेळोवेळी येऊन या शाळेत सहभागी होतात... आहे की नाही भन्नाट काल्लेखेतपाड्याची 'बयडी'वाली शाळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/nagpur-aurangabad-flights-for-iim-1044138/", "date_download": "2021-09-22T23:19:17Z", "digest": "sha1:HT4NVM6DIWZBN3WMPMA5ADRR5R3GPMSI", "length": 13918, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आयआयएम’साठी रस्सीखेच – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nराज्यात आयआयएम कुठे सुरू करायचे यावरून नागपूर आणि औरंगाबाद शहरात रस्सीखेच सुरू असून, यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.\nराज्यात आयआयएम कुठे सुरू करायचे यावरून नागपूर आणि औरंगाबाद शहरात रस्सीखेच सुरू असून, यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दोन्ही शहरांत त्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आयआयएमच्या या शर्यतीतून मुंबई आणि पुणे ही शहरे केव्हाच मागे पडली आहेत.\nकेंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर राज्यातही भाजपने आघाडी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकींपूर्वी घोषणांचा पाऊस पाडला. त्या घोषणापूर्तीच्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झालेली असतानाच, कोणती घोषणा कुठे फलदायी व्हावी, याकरीता मात्र शहराशहरात चढाओढ सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी उपराजधानीत पाऊल ठेवल्यानंतर ‘ट्रीपल आयटी’ची घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे पथक त्यासाठीची पाहणी करून गेले. आता आयआयएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट)साठी जिल्हाधिकाऱ्यांचे पथक व्हीएनआयटीची पाहणी करून गेले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात आयआयएम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांची निवड करण्यात आली. या चार शहरांपैकी ज्या शहरात जागा मिळेल, त्या शहरात आयआयएम सुरू करण्याचे निश्चित झाले. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा होती. त्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरकडे मोर्चा वळला.\nत्यातही प्राधान्य औरंगाबादला देण्यात आले, पण जागेची उपलब्धता असली तरीही ती पुरेशी नसल्याच्या कारणावरून उपराजधानीचा पर्याय समोर ठेवण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी मिहानमधील २०० एकर जागेचा प्रस्ताव मांडला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यातही आला. आयआयएमसाठी प्राथमिक जागेच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने व्हीएनआयटी आणि एलआयटीमधील जागेची पाहणी केली. त्यापैकी व्हीएनआयटीत आयआयएमसाठी पुरेशी जागा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून आले. व्हीएनआयटीच्या गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनीही त्याला दुजोरा दिला. एलआयटीतील जागा कमी असल्याने तो प्रस्ताव मागे ठेवण्यात आला.\nम���त्र, असे असले तरीही औरंगाबादने आयआयएमवरील दावा अजूनही सोडलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात आयआयएम येणार की औरंगाबाद बाजी मारणार, हे नंतरच कळेल. आयआयएमकरीता मिहानमधील २०० एकर आणि व्हीएनआयटीतील १० हजार चौरस किलोमीटर जागेचा प्रस्ताव आम्ही तयार करून शासनाला पाठवला. त्यावर आता राज्य शासन निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/09/this-woman-police-constable-is-making-mask-of-unprivileged-people-see-viral-photo/", "date_download": "2021-09-22T23:51:52Z", "digest": "sha1:MHF4MHPQUZP3JUT42KB3W6DQTFSYQPFH", "length": 6582, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सलाम ! ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क - Majha Paper", "raw_content": "\n ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, महिला पोलीस, मास्क / April 9, 2020 April 9, 2020\nकोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस कर्मचारी खरे हिरो बनून मदत करत आहेत. हे कर्मचारी दिवस-रात्र जनतेसाठी काम करत आहेत. अशाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष कामासाठी या महिला पोलीस कर्मचारीचे कौतूक होत आहे.\nसृष्टी स्त्रोतिया या महिला पोलीस कर्मचारी दिवसभर आपली ड्यूटी पुर्णकरून आल्यानंतर सायंकाळी गरजूंसाठी स्वतः मास्क शिवतात व त्यांना देतात.\nअनिल बिसवाल नावाच्या ट्विटर युजरने या महिला कॉन्स्टेबलचे फोटो शेअर केले आहेत. ट्विट शेअर करत त्यांनी लिहिले की, या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सृष्टी स्त्रोतिया आहे. सृष्टी मध्य प्रदेशच्या सुरई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत व त्या आपल्या ड्युटीनंतर गरजू लोकांसाठी मास्क तयार करतात. ज्यांच्याकडे मास्क नाही, अशांसाठी त्या मास्क तयार करत आहेत.\nसृष्टी यांच्यासोबत काम करणारे इतर कर्मचारी देखील त्यांच्या या कार्यामुळे आनंदी असून, ते देखील मदत करत आहेत. सोशल मीडियावर देखील युजर्स त्यांच्या कामाचे कौतूक करत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/7771", "date_download": "2021-09-23T00:14:48Z", "digest": "sha1:VSERXPA376K2SEV4WCVHWKVVDJZ4OZXO", "length": 16586, "nlines": 211, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "आता अत्यावश्यक कारण असेल तरच प्रवास करता येणार - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्���रवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome कोरोना अपडेट्स आता अत्यावश्यक कारण असेल तरच प्रवास करता येणार\nआता अत्यावश्यक कार�� असेल तरच प्रवास करता येणार\nअत्यावश्यक सेवे तथा वैद्यकिय कारणावरूनच प्रवासास मुभा\nप्रवाशांच्या हातावर लागणार क्वारंटीनचा शिक्का\nबुलडाणा, दि 22: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासाने २२ एप्रिलच्या रात्रीपासून लागू केलेल्या नियमानुसार जिल्ह्यात खासगी व एसटीबसची वाहतूकीच्या नियमात बदल करण्यात आले आहे. ही सेवा क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन देता येईल. प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेसाठी, वैद्यकीय कारणासाठी तथा अंत्यसंस्कार किंवा गंभीर रुग्णासाठीच तिचा लाभ घेता येईल. १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे.\nखासगी बसने आंतर शहर किंवा आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करताना शहरामध्ये जास्तीत जास्त दोन थांबे ठेवावे लागणार आहे. बस थांब्याबाबत तहसिलदारांनाही कल्पना द्यावी लागणार आहे. तसे प्रवाशांना थांब्यावर सोडताना त्यांच्या हातावर १४ दिवस क्वारंटींचा शिक्का मारावा लागणार आहे. या व्यतिरिक्त प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करून कोवीड संदर्भाने लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना कोवीड केअर सेंटर किंवा दवाखान्यात पाठविण्यात येईल. संबंधित प्रवाशाची चाचणी करण्याचा निर्णय संबंधित तहसिलादर घेऊ शकतील. तसेच या चाचणीचा खर्च हा प्रवाशी किंवा सेवा पुणविणाऱ्यांकडून घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे अनुषंगिक नियमांचे उल्लंघन केल्यास संबधितांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येऊन वाहन चालकाचा परवााही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. होम क्वारंटीनचा शिक्का मारण्यासंदर्भात प्रसंगी अपवादात्मक स्थितीत निर्णय घेण्याचा अधिकार हा तहसिलदारांचा राहील. दरम्यान आंतरजिल्हा किंवा आंतर शहर वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा किंवा अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या गंभीर आजारासाठीच सुरू राहील, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. एसटी बस वाहतूक व रेल्वे वाहतुकीसंदर्भात यामध्ये काही किरकोळ बदल करण्यात आलेले आहेत.\nदुसरीकडे लग्न समारंभासाठी दोन तासांचीच वेळ देण्यात आली असून २५ जणांनाच उपस्थिती राहील असे आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सोबतच अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये त्यांच्याकडील १५ टक्के उपस्थितीतसह सुरू ठेवता येतील. बँक, एटीएम, विमा कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. शासकीय कार्यालय प्रमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेऊन कार्यालयात जास्तीत जास्त कर्मचारी उपस्थिती बाबत निर्णय घेऊ शकतील, असेही आदेशात नमूद आहे.\nPrevious article‘वंचित ‘ ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड सेंटर’\nNext articleविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\nआता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार; राज्य सरकारने केलं परिपत्रक जारी\n खामगावात लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी\nदारूची सवय नडली आणि अशी विपरीत घटना घडली\nठिबक सिंचनाचे अनुदानाची आशा धुसर .\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nकुत्र्याला ठार करणाऱ्या वृद्धाच्या विरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/jalna-sparking-in-running-truck-loss-of-potatoes-worth-millions-of-rupees/", "date_download": "2021-09-23T00:42:24Z", "digest": "sha1:K66EEH36AYLXULQGNOYJ3HIYRHCLX5QK", "length": 10721, "nlines": 127, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जालना: धावत्या ट्रकमध्ये झाले स्पार्किंग, लक्षावधी रुपयांच्या बटाट्यांचे नुकसान |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nजालना: धावत्या ट्रकमध्ये झाले स्पार्किंग, लक्षावधी रुपयांच्या बटाट्यांचे नुकसान\nजालना (तेज समाचार प्रतिनिधि) : मध्यप्रदेश येथुन बटाटे घेऊन कर्नाटक येथे जाणारा ट्रक क्र.आर.बी.11- जि.बी.1224 च्या ट्रकच्या वायरींगमध्ये स्पार्क होऊन ट्रकसह बटाटे जळुन खाक होऊन 28 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी 16 मार्च रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील चिंचखेड फाटयाच्या पुढे घडली .यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माह���तीनुसार ट्रक क्र.आर.बी.11- जि.बी.1224 चा चालक भुपेंद्रसिंग उत्तरसिंग वय 27 वर्ष रा.आफजलपुर ता. बारी जि.धौलपुर राज्य राजस्थान हा त्याच्या ट्रक मध्ये मध्यप्रदेश येथुन बटाटे भरुन कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयात जात असतांना अंबड तालुक्यातील चिंचखेड फाटयाच्या पुढे गेल्यावर अचानक ट्रकच्या वायरिंगमध्ये स्पार्क होऊन ट्रकने पेट घेतला.\nत्यामुळे चालकाने ट्रक थांबवुन ट्रकच्या बाहेर निघाला. या झालेल्या स्पार्कींगमध्ये ट्रकसह संपुर्ण बटाटे जळून खाक झाले आहे. यात ट्रकला लागलेल्या आगीमध्ये अंदाजे 25 लाखाचे तर ट्रकमधील असलेल्या बटाटयाचे 3 लाख रुपयाचे असे एकुण 28 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.याप्रकरणी ट्रक चालक भुपेंद्रसिंग उत्तरशिंग वय 27 वर्ष रा.आफजलबुर ता.बारी जि.धौलपुर राज्य राजस्थान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीसात आकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे\nरस्ते विकास योजनांसाठी वर्ष 2022 पर्यंत सात कोटींची गुंतवणूक अपेक्षित – नितीन गडकरी\nधुळे : लाखों रुपयांच्या गुटख्याने भरलेल्या आयशर टेम्पो सह दोघांना अटक\nयावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाई यांची बदली यात 4 ग्रामसेवक 1 ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश\nकाँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे निधन\nकेवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाल���\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-09-23T00:33:43Z", "digest": "sha1:FCVGLZFQOSKIBYCOHCG4ECFPX3R6BI3I", "length": 4923, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अयोध्येचा राजा (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nअयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.\nअयोध्येचा राजा चित्रपटातील एक प्रसंग\n\"अयोध्येचा राजा (चित्रपट) चित्रपटाविषयी माहिती\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://planetmarathimagazine.com/womens-day-special-jayanti-kathale/", "date_download": "2021-09-23T00:25:10Z", "digest": "sha1:C5A4TUIFCBLRBQZT55OLSMPTSPOC2UIY", "length": 17915, "nlines": 195, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "Women’s Day Special- Jayanti Kathale", "raw_content": "\n‘प्लॅनेट मराठी ओटीटीवर’ संगीत पर्वणीही…\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nइन्फोसिस सारख्या नामवंत कंपनीत आयटी क्षेत्रात जवळपास १३ वर्ष माहिती तंत्रज्ञान म्हणून काम केलं आणि मग एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. विमानात आणि बाहेरच्या देशात मराठी पदार्थांची जाणवणारी चणचण लक्षात घेता आपण मराठी पदार्थ आणि मराठी हॉटेल चालू करावं या विचारातून “पूर्णब्रह्म” या उपहारगृहाची निर्मिती त्यांनी केली. “इंटरनॅशनल वुमन्स डे” निमित्त हा प्रवास त्यांच्यासाठी कसा होता हे जाणून घेऊ या पूर्णब्रह्म च्या व्यवस्थापिका संचालिका “जयंती कठाळे” यांच्याकडूनचं…\n“पूर्णब्रह्म” चा प्रवास हा काही सोप्पा प्रवास नव्हता. यात दृढ निश्चय आणि स्वप्न साकार करण्याची जिद्द यांचा सुंदर मेळ म्हणजे “पूर्णब्रह्म”.\nही एक मस्त सांगड आहे यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आई बाबांनी दिलेले संस्कार आणि नवऱ्याने दिलेलं बळ या दोन्ही गोष्टींनी पूर्णब्रह्मचील सांगता झाली आहे. सोबत मनिष शिरासराव सारख्या मित्रांशी पडते तेव्हा पूर्णब्रह्म साकार करण्याची आणखी मज्जा येते. स्वावलंबन, स्व:कर्तुत्व, स्व:जिद्दी अश्या अनेक संस्कारानी पूर्णब्रह्म घडत गेलं. प्रचंड भुकी असल्याने माझं मराठी जेवण अवघ्या जगभरात नेण्याची भूक माझ्यात आहेत म्हणून हा प्रवास झाला. पण सुरुवात केली मोठ्या स्वप्नांनी.\nसंपूर्ण जगभरात ५००० मराठी पूर्णब्रह्मच्या शाखा उभ्या करायच्या आहेत. कारण जर १८,००० डॉमिनोज उभे राहू शकतात तर ५००० पूर्णब्रह्म उभे राहायला काय समस्या आहे. परदेशात मराठी जेवण घेऊन जाणं हा विश्वास आणि विचार यांचा मेळ होणं गरजेचं होतं. हे करता येईल हे फार सोप्पं गणित आहे. म्हणजे बघा फ्रनचायजी मॉडेल मध्ये तुम्हाला प्रिझर्व्हव्हेटिव्ही फूड मिळतं पण आमच्या मुख्य उपहारगृहात आम्ही चेफ ना स्वतःहून शिकवून बाहेरच्या देशात पाठवतो आणि आपल्याला गव्हर्नमेंट कडून यासाठी मदत देखील मिळते हा एक आनंद आहे. हा विश्वास, आशिर्वाद तुमच्या सारख्या लोकांचा आहे म्हणून पूर्णब्रह्मची पूर्ती करण्यात माझे पाय कधीच थकत नाही.\nमाझ्या आजीचं वाक्य आहे “जरी पंतप्रधान झाले तरी घर सोडायचं नाही हां, घरात आपल्याला आपल्या लोकांसाठी स्वयंपाक बनवायचा असतो” तर तात्पर्य हे होतं की लक्ष घराकडे ही असावं. एखादा गरुड जेव्हा उंच भरारी घेतो तेव्हा त्याचं लक्ष पिला बाळाकडे सुद्धा असतं. घर सांभाळताना व्यवस्थापन गरजेचं होतं. काही तरी हरवून जाणार ही तारेवरची कसरत. मी आणि प्रणव दोघांनीही यातून मार्ग काढत पुढे गेलो. योजना, त्या योजनेची नीट पणे आखणी करून एखादं काम हे नेहमी पूर्णत्वास जात.\n“पूर्णब्रह्म” हे नाव माझ्या आजीने दिलंय. ती जेवताना एक स्तोत्र म्हणायची “अन्न हे पूर्णब्रह्म” या पूर्णब्रह्म च्या नावाखाली आम्ही एक ताट संपवलं तर आजी आम्हाला १ रुपया द्यायची, आणि ताट संपलं नाही तर शिक्षा सुद्धा असायची. त्या जेवणाची चव सुंदर असायची कारण आजीच्या हातचं जेवण असायचं हा एक संस्कार व्यवसाय मॉडेल म्हणून उभं राहिलं अस कधी वाटलंच नव्हतं. आज आजी हयात नाही पण तिने दिलेला शब्द जगभरात पोहचवला “पूर्णब्रह्म” हे आजची देणं आहे. त्यामुळे हॉटेल ला हेच नाव दिल.\n आपण आपल्या रोजच्या आयुष्यात यांचा वापर करायला हवा. जेव्हा मी इन्फोसिस मध्ये काम करत होते तेव्हा स्कर्ट मध्ये होते, बहुधा पूर्णब्रह्मचा व्यावसायिक परिधान हा नऊवारी साडी आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र जागवतेय. मराठीपण नुसतच परंपरा म्हणून सांभाळायचं नसतं तर ते आत्मसात करायचं असत. माझ्यातल्या त्या स्कर्ट मधल्या जयंती ला तेव्हा टाटा करायची वेळ आली तेव्हा नऊवार वाल्या जयंती ने समोर येऊन तिची साथ दिली म्हणून जेव्हा मी पूर्णब्रह्मच्या कामात असते तेव्हा नऊवारीत असते.\nलंडनच्या विमानतळावर एका आजीने ओळखलं भेटून गळाभेट घेतली, कौतुकाची थाप दिली आणि डोळ्यात अश्रू येऊन सांगितलं जे ६० – ७० वर्ष मी करायचा प्रयत्न करत होते ते तुझ्यात बघतेय पोरी, पूर्णब्रह्म ला खूप मोठं कर आपलं मराठी जेवण सगळ्यांपर्यंत पोहचव. तुझ्यासारखी अनेक मुलं या जेवणासाठी तडफड करतात या जेवणासाठी त्याची मनं आणि पोटं दोन्ही भर माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. माझ्यासाठी ही सगळ्यात भावनिक आणि खूप आवश्यक असलेला आशीर्वाद होता.\nस्त्री-पुरुष हा भेद नसतो. व्यवसाय करताना कुठेतरी धोका हा असतो आणि हा धोका पत्करुन व्यवसाय करायचा असतो. तेंव्��ा दृढ निश्चय ठेवून हे करायला जमलं पाहिजे. खूप ताकदीने उभं रहावं लागत, प्रत्येक समस्येला संधीत रूपांतरीत करावं लागतं आणि सतर्क राहावं लागतं. जागरूकता, अश्या अनेक गुण-कौशल्यानी व्यवसाय पूर्णत्वास येतो. व्यवसाय करण्यासाठी हे काही गुण हे प्रत्येक स्त्री मध्ये असतात म्हणून स्त्री म्हणून रडत बसण्यापेक्षा स्त्री म्हणून जागरूकतेने उभं राहणं फार आवश्यक आहे. आपल्यातला प्रत्येक गुण ओळखून त्या कलेचा वापर करता येणं ही एक कला आहे यामुळे व्यवसाय अगदी डौलाने उभा राहतो.\nसौजन्य : नेहा कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/congress-mla-bhai-jagtap-criticized-devendra-fadnavis-and-amruta-fadnavis-over-karachi-topic-news-updates/", "date_download": "2021-09-23T00:07:34Z", "digest": "sha1:4ZCBQJV4E4UDIDJ35AR6QY7GKBYEUR7K", "length": 22511, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच | कराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Mumbai » कराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच\nकराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 10 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, २५ नोव्हेंबर: ‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली होती. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला होता.\nशिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराचीच एक दिवस भारतात असेल असं म्हटलं. त्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. फडणवीसांवर टीका करताना राउत म्हणाले, “आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू”.\nदरम्यान, याच विषयाला अनुसरण काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कोणाचेही नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची अप्रत्यक्ष खिल्ली उडवली आहे. फडणवीस म्हणाले होते ‘कराचीच एक दिवस भारतात असेल’….. यावर भाई जगताप यांनी ट्विट करत करत म्हटलं आहे की, ‘फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा…..कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील……मग कराची आपलीच\nफक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा\nकराचीकर घरंदारं सोडून पळून जातील.\nमागील बातमी पुढील बातमी\n'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई\n‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.\n'तिला जगू द्या' गाण्यावरून कलाकारांमध्ये 'मला भांडू द्या' | टिळेकर आणि आरोह वेलणकर भिडले\nभाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.\nअमृता फडणवीस यांचा कम्युनिटी हेल्थचा वर्कशॉप अन कागदावर 'फोटो लेते रहो'\nविधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांची एका फोटोवरून सोशल मीडियावर तूफान खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे अमृता यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nअमृता फडणवीस यांच्या गाण्यावर डिसलाईक्सचा पाऊस | तरी म्हणाल्या मी पुन्हा येईन\nभाऊबीज ही बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मागणी केलीय.\nअमृता फडणवीस यांना खरंच गाता येतं का | एकवेळ गायी-म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज परवडला\nभाऊबीज ही बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मगणी केलीय.\n२०१४ मधील व्यवहारावरून त्या म्हणाल्या | हे ऑफिस ऑफ ट्रस्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट\nअर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक प���्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्या��चे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6/?vpage=74", "date_download": "2021-09-23T00:55:41Z", "digest": "sha1:VAHJK3DG7ZJS5ZKVTHLXCNK7KUXLGFIF", "length": 30071, "nlines": 186, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पश्चिम बंगालचेही बांगलादेशीकरण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 22, 2021 ] जैसे ज्याचे कर्म तैसे\tकथा\n[ September 22, 2021 ] मज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 22, 2021 ] ब्रह्म मुहूर्त\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] जागतिक अल्झायमर दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] आंतरराष्ट्रीय शांतता दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\tललित लेखन\n[ September 21, 2021 ] गायक पं. जितेंद्र अभिषेकी\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] ज्योतिषी शरद उपाध्ये\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] दुःख स्वीकारावे स्वानंदे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 20, 2021 ] गाळलेल्या जागा\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 20, 2021 ] मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeनियमित सदरेपश्चिम बंगालचेही बांगलादेशीकरण\nSeptember 3, 2012 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nआसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत. सरकारने आता पर्यन्त धमकविण्यारे २४५ वेबसाइट /सन्केत स्थळे ब्लॉक केले आहेत. उत्तर-पूर्व सीमावर्ती राज्यातल्या मोबाईलधारक नागरिकांना सतत असे मेसेज येत होते की, तुम्ही तुमचे घरदार सोडून तात्काळ अन्यत्र पळून जा. अन्यथा तुमच्या घरादाराची तुमच्यासह राखरांगोळी केली जाईल. या एसएमएसमुळे उत्तर पूर्वेकडील राज्यातले नागरिक अन्यत्र पळू लागले, युद्धजन्य स्थिती नसतांना उद्भवलेली स्थिती अभूतपूर्व अशीच होती.\nआमचे केंद्रीय गृहमंत्री पत्रके काढण्यापलीकडे व हताशतेने आवाहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्���ते. इतकी भीषण अशी ही स्थिती होती. हे एसएमएस आले कुठून. ते पाठवले कुणी याचा थांगपत्ताही आमच्या सरकारला लागत नव्हता. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनेदेखील हात टेकले. केंद्रीय गृहखात्याच्या सायबर क्राईम कंट्रोलिंग सेलने मान टाकली, अशी ही दीनवाणी अवस्था होती. शंभर बॉम्बस्फोट जो अनर्थ घडवू शकले नसते त्यापेक्षा मोठा अनर्थ या एसएमएस बॉम्बने घडवून आणला. आमची सीबीआय तर एवढी हताश झाली की, हा एसएमएस कुणी पाठवला याची माहिती देणार्याला तिने लाखोचे बक्षीस घोषित करून टाकले. जर बक्षीस घोषित करूनच गुन्ह्याचा तपास लावायचा असेल तर रॉ, आय बी, सीबीआय, एन.आय.ए. या महागड्या आणि पांढरा हत्ती ठरणार्या यंत्रणा हव्यात कशाला याचा थांगपत्ताही आमच्या सरकारला लागत नव्हता. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनेदेखील हात टेकले. केंद्रीय गृहखात्याच्या सायबर क्राईम कंट्रोलिंग सेलने मान टाकली, अशी ही दीनवाणी अवस्था होती. शंभर बॉम्बस्फोट जो अनर्थ घडवू शकले नसते त्यापेक्षा मोठा अनर्थ या एसएमएस बॉम्बने घडवून आणला. आमची सीबीआय तर एवढी हताश झाली की, हा एसएमएस कुणी पाठवला याची माहिती देणार्याला तिने लाखोचे बक्षीस घोषित करून टाकले. जर बक्षीस घोषित करूनच गुन्ह्याचा तपास लावायचा असेल तर रॉ, आय बी, सीबीआय, एन.आय.ए. या महागड्या आणि पांढरा हत्ती ठरणार्या यंत्रणा हव्यात कशाला अब्जावधीचा निधी आणि कोट्यवधीचा सिक्रेट फंड हाताशी असतांना यांना जर एखाद्या एसएमएसचे मूळ शोधून काढता येत नसेल तर त्या बंद केलेल्या बर्या.\nनेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून\nभारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला ईशान्य भारतातील राज्य सरकारे, केंद्र सरकार, ढोंगी निधर्मी राजकीय पक्ष, नोकरशाही आणि काही वृत्तपत्रे तयार नाहीत. आज देशामध्ये सुमारे ४ कोटी बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही मारले आहेत. देशाच्या सुरक्षेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. “हुजी” सारख्या दहशतवादी संघटना बांगलादेशात तळ ठोकून भारतात हल्ले करीत असतात. शिवाय या संघटना बांगलादेशी जनतेचे भारताबाबतचे मतही कलुषित करतात.\nघुसखोरीमुळे सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येचा तोलच बिघडला. घुसखोरी अशीच चालू राहिल्यास, प. बंगालची राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडू शकते.सत्तेवर राहण्यासाठी बहुतेक स्थानिक राजकीय नेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून आहेत. त्याचा तोटा म्हणजे प. बंगाल समाजाला भेडसावणार्या या अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज कोणाला वाटत नाही. परिणामी घुसखोरी रोखण्यात राजकारण्यांना अपयश येत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असून त्यातून एक हताशपणा आणि वैफल्याची लहर दिसत आहे. घुसखोरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास प्रतिकूल स्थिती आहे. आजपर्यंत सुमारे बारा लाख बांगलादेशी नागरिक व्हिसाच्या अधिकृत माध्यमातून भारतात आले; पण नंतर गायब झाले आहेत.\nलोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे\nप. बंगालमध्ये २१ मे २०११ मध्ये ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ममता बॅनर्जी डाव्या आघाडीचा पराभव करून निवडून आल्या. बहुतेक वृत्तपत्रांना हा लोकशाहीचा मोठा विजय वाटला. पण हे पूर्ण सत्य आहे का लोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे लोकशाहीमुळे सत्ताबदल झाला की इतर काही कारणामुळे आपली व्होट बँक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होऊ दिली आहे. भारतातील पूर्वांचलीय राज्य व बंगाल यांचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएफआय व आयएसआयने मिळून गेल्या ३० वर्षांपासून पश्चिम बंगाल व आसाममधील लोकसंख्येची रचना बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून सुमारे ४ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. बांगालदेशामध्ये सीमेवर असलेल्या शहरांमध्ये असे एजंट कार्यरत आहेत, जे भारतामध्ये मानवी तस्करी करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. पश्चिम बंगालमधील राजकीय एजंटांशीही त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे एकदा भारताच्या सरहद्दीतून घुसखोरी केली की त्या बांगलादेशी नागरिकाला कुठे व कसे जायचे, हे सगळे व्यवस्थित माहिती असते.\nते स्थानिक राजकारण्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतात. नोकरशहा व पोलीस यांच्याशी बोलणी करण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनीही काही माणस�� बाळगलेली असतात. शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळविणे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे तयार करणे असे सर्व उद्योग या मंडळींच्या माध्यमातून पार पाडले जातात.\n५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त\nपश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. ४० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे बंगालदेशी घुसखोरांच्या मतांवर निवडणुकांतील उमेदवारांचे भवितव्य ठरते. बांगलादेशामधून होणार्या घुसखोरीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. टास्क फोर्स ऑफ बॉर्डर मॅनेजमेंटने दिलेल्या विश्वासार्ह आकडेवारीचा वापर करूनच केंद्रीय गृहमंत्रालयाने हा अहवाल तयार केला. या राज्यातील माल्दा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर या ३ जिल्ह्यांत तर बांगलादेशी घुसखोरच बहुसंख्याक मतदार म्हणून पुढे आले आहेत.\nपश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येत अस्वाभाविक रीतीने वाढ होत आहे. या राज्यातील बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी जमीन, पैसे व मतदानाचा हक्क या गोष्टी हिसकावून घेतल्या आहेत. केंद्रातील यूपीए सरकार व राज्यातील डाव्या आघाडीचे सरकार यांचा पाठिंबा तसेच बांगलादेशी घुसखोरांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. डीजीएफआय व आयएसआय यांना पश्चिम बंगालमध्ये आपल्या कारवाया पार पाडण्यासाठी ही आयतीच संधी मिळाली. पश्चिम बंगालमधील निवडणूक यंत्रणाच आपल्या ताब्यात घेणे, अंमली पदार्थ, गुरेढोरे यांची तस्करी, सीमेपलीकडून येऊन लुटमार करणे, हुजी, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या सहाय्याने दहशतवादी कारवाया पार पाडणे, अशा सर्व प्रकारांमध्ये या दोन्ही संघटना यशस्वीपणे बांगलादेशीय सीमा भागात गुंतलेल्या आहेत.\nबांगलादेशामधून ४ कोटी लोकांनी भारतात घुसखोरी केली ही वस्तुस्थिती सीमा सुरक्षा दलाची ‘कार्यक्षमता’ सिद्ध करण्यास पुरेशी आहे. भारत – बांगलादेशी सीमेवर कुंपण उभारण्याचे काम २०१३ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जाते. बांगलादेशींनी घुसखोरी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असून या परिस्थितीस जबाबदार असलेल्या बीएसएफ व केंद्रीय गृहमंत्रालयाला स्पष्ट शब्दांत जाब विचारण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेला मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे. सीमेपलीकडून होणार्या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजेत.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t288 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nपाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज\nपाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा\nभारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण ...\nअफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला\nसर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने ...\nनेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज\nचुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता\nआपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या ...\nजनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nकरोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर ��काच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nदेशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 ...\nकरोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nकरोना विषाणू - रशिया-ओपेक तेल युध्द भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nतेल आयात खर्च निम्म्यावर\nदेशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील ३ अब्ज ...\nव्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा\nसुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस ...\nडोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.the-marathi.com/xiaomi-first-quad-curved-waterfall-display-concept-phone-in-marathi/", "date_download": "2021-09-23T00:55:26Z", "digest": "sha1:VHSTHUHGQVV2OJAWBRPXZ6CJFIZA2DDB", "length": 9314, "nlines": 101, "source_domain": "www.the-marathi.com", "title": "Xiaomi चा नवीन फ्रेमलेस Concept Phone: No Buttons, No Ports - THE मराठी", "raw_content": "\nचायनीज स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Xiaomi ने आज आपला पहिला quad-curved waterfall screen असलेला Concept phone अधिकृतपणे सादर केला.\nह्या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, या फोनमध्ये कोणतेही बटन नाही, हेडफोन पोर्ट नाही आणि जवळपास फ्रेम नसलेला हा एक फ्रेमलेस फोन आहे.\nतुम्हाला अधिक माहितीसाठी खाली विडिओ दिला आहे, तो नक्की पहा.\n88° हायपर quad-curved waterfall screen डिझाइन व्हिज्युअल इंटरफेसमुळे जेव्हा तुम्ही स्क्रीनवर काही पाहत असाल तर तुमचा प्रत्येक स्क्रोल हा तुम्हाला पाण्याच्या लाटे प्रमाणे experiance देईल.\nस्मार्टफोनची जवळजवळ संपूर्ण फ्रेम स्क्रीनद्वारे कव्हर केली गेली आहे, तर त्याच्या फ्रेमवर कोणतेही पोर्ट किंवा बटणे नसतात, ज्यामुळे भविष्या युनिबॉडी नो-पोर्ट डिझाइन असलेले फोन बाजारात आणले जातील यात शंका नाही.\nXiaomi ने कल्पनाशक्त��� आणि वास्तविकता यांच्यातील उत्कृष्ट समतोल शोधण्याचा प्रयत्न करीत नवीन शोध कधीच थांबवत नाही.\nक्लासिक स्मार्टफोन फॉर्म फॅक्टरची मर्यादा ओलांडून, शाओमीने स्मार्टफोनला शक्य तितके सोपे बनवण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्म ला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला.\nXiaomi च्या नवीन concept Phone बाबत आणखी थोडंसं\nजसे samsung ने आपला Foldable Phone बाजारात आणून स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये जणू क्रांतीच घडवून आणली आहे.\nतोच आदर्श घेऊन लवचिक डिस्प्ले किंवा फोल्डिंग डिस्प्ले फोन उद्योगातील प्रथम चतुर्भुज-वक्र म्हणजेच सर्व बाजूस स्क्रीन असलेला एक फ्रेमलेसConcept phone तयार करण्याचे Xiaomi ने ठरवले.\nयामध्ये सर्वात मोठे आव्हान डिस्पले वाकवणे होते, तर त्याऐवजी त्यांनी 88° चतुर्भुज-वक्र काचेचे पॅनेल आणि 3D बॉडी डिझाईन तयार करणे पसंद केले.\nमहत्त्वाचे म्हणजे काचेच्या अशा तुकड्याच्या करण्याच्या मागे हजारो प्रयत्न असतील त्यात काही शंका नाही.\nस्मार्टफोन भविष्यासाठी एक नवीन दिशा\nभविष्यातील येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.\nQuad-curve डिस्प्लेमध्ये Xiaomi च्या नवीन प्रगतीसह, भविष्यात अजून कोणकोणत्या प्रकारचे\nफोन आपल्या हातात असतील हे काही सांगता येत नाही.\nह्या अप्रतिम डिझाइन वरून असे दिसून येते कि फोनच्या जवळजवळ सर्व बाजूंनी डिस्पले आहे. Xiaomi ने ह्या Phone साठी 46 पेटंट ची नोंदणी केली आहे, हे खरंच कौतकास्पद आहे.\nएकंदरीत जर हा फोन प्रत्यक्षात आला तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण Xiaomi ने काही वर्षांपूर्ण अश्याच प्रकारच्या एका काल्पनिक फोन Mi Max ची घोषणा केली होती, पण अजून तरी तो फोन आपल्याला प्रत्यक्षात दिसला नाही.\nआपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,\n: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का \nXiaomi Mi Air Charge: चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करा\nPoco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..\nआपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.\nआपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्य�� सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.\nआणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.\nवाचा आणि आनंदी रहा \nबिटकॉइनला अधिक सुरक्षित करणारी टेक्नॉलॉजी कोणती\nजगात याठिकाणी आहेत १०० पेक्षा जास्त जुळी मुले (Twins) ..\nशाकाहारी दूध म्हणजे काय ते कसे बनते\nक्रिप्टोकरन्सी इतकी ऊर्जा का वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/page/36/", "date_download": "2021-09-22T23:22:33Z", "digest": "sha1:H67GJ774WXKYHJDB5NOUZV4UTJP35CKI", "length": 20230, "nlines": 172, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "News - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nवास्तू टिप्स: ‘या’ झाडाच्या सावलीत बसल्याने मिळते सकारात्मक उर्जा; मिळतात अनेक फायदे….\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. वास्तू टिप्स: 'या' झाडाच्या सावलीत बसल्याने मिळते सकारात्मक उर्जा; मिळतात अनेक फायदे. वास्तुशास्त्र विशेषत: नकारात्मक उर्जा काढून सकारात्मक उर्जाला प्रोत्साहन देते. वास्तुच्या मते, सकारात्मक उर्जा आपल्या आयुष्यातील त्रास दूर करण्यास मदत करते....\nभारतातील या 5 गुप्त असलेल्या पर्यटन स्थळी तुम्ही एकवेळ तरी जायलाच हवे.\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. भारतातील या 5 गुप्त असलेल्या पर्यटन स्थळी तुम्ही एकवेळ तरी जायलाच हवे. आपल्याला जाणून आश्चर्य होईल की आजूनही भारतात काही असे गुप्त स्थान आहेत जे आजुनही भारतातील 60% पर्यटकांना माहिती नाहीयेत. होय पर्यटन...\nहा आहे जगातील सर्वांत महाग बंगला, किंमत जाणून उडतील होष….\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. हा आहे जगातील सर्वांत महाग बंगला, किंमत जाणून उडतील होष.... === आपण अनेक वेळा आलिशान बंगले पाहिले, परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत महाग बंगल्याबद्दल माहिती देत आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्ही विचारात...\nपरंपरेच्या नावाखाली या भागातील महिलांच्या हाताची बोटे कापतात..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. परंपरेच्या नावाखाली या भागातील महिलांच्या हाताची बोटे कापतात.. ==== आपल्या सर्वांना माहित आहे की जगात सर्वत्र वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंपरा आजही बर्याच ठिकाणी पाळल्या जातात. आजही आदिवासी जमातीतील लोक परंपरा चालवतात, तर मग...\nही जगातील सर्वात सुंदर महिला पायलट,फोटो पाहून व्हाल तिच्या सुंदरतेचे दिवाने .\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== ही जगातील सर्वात सुंदर महिला पायलट,फोटो पाहून व्हाल तिच्या सुंदरतेचे दिवाने . सध्या स्त्रिया मुलांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात. ब्राझीलच्या रिओ दि जानेरोच्या 27 वर्षीय लुआना टॉरेसने अर्थशास्त्रात पदवी...\nवर्षभरात २४ लेकरांचा बाप बनलाय हा व्यक्ती…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== वर्षभरात २४ लेकरांचा बाप बनलाय हा व्यक्ती... आपल्या सर्वांना माहित आहे की एका वर्षात एखादी व्यक्ती कमीतकमी एक किंवा अधिक जुळ्या मुलांचा पिता होऊ शकते. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार...\nया मंदिरातील दिवा पाण्याने पेटतो, भक्त मानतात मोठा चमत्कार …\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== या मंदिरातील दिवा पाण्याने पेटतो, भक्त मानतात मोठा चमत्कार ... गाडियाघाट माताजींचे मंदिर चमत्कारांकरिता ओळखले जाते. कालीसिंध नदीकाठी बांधलेल्या या मंदिराला दिवा लावण्यासाठी तेलाची आवश्यकता नसते कारण दिवा पाण्याने जळतो आणि लोक...\nरहस्यमय असे असलेले हे शिवमंदिर दोन भुतांनी एका रात्रीत बांधले होते..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== भुतांनी एका रात्रीत बांधले होते हे शिवमंदिर, जाणून घ्या मंदिराच्या विशेषता.... एका रात्रीत त्या भूताने एक विशाल मंदिर बांधले आहे हे ऐकून आपल्याला थोडेसे विचित्र वाटेल. परंतु हे सत्य आहे. एका रात्री...\nयेथे दुसऱ्याची बायको चोरून तिच्यासोबत लग्न करतात लोक, कारण व्हाल जाणून हैराण…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== येथे दुसऱ्याची बायको चोरून तिच्यासोबत लग्न करतात लोक, कारण जाणून हैराण व्हाल... आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जगातील प्रत्येक देशाच्या स्वत: च्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. अशीच एक प्रथा आहे जिथे लोक एकमेकांच्या...\n20 कोटींच्या या आलिशान घरात राहतो विजय देवरकोंडा, डिझाईनवर कोट्यावधी रुपये खर्च केले..\nजगभरातील रंजक म���हिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== 20 कोटींच्या या आलिशान घरात राहतो विजय देवरकोंडा, डिजाइनवर भागात कोट्यावधी रुपये खर्च केले.. दक्षिण चित्रपट अभिनेता विजय देवेराकोंडाने नुकतीच हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. अभिनेत्याने ही संपत्ती खरेदी केल्याबद्दल माध्यमांमध्ये...\nराशीभविष्य: 9 मे 2021 जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस….\nराशीभविष्य: 9 मे 2021 जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस....\nहिंदुस्तानी भाऊ पोलिसांच्या ताब्यात, वाचा नक्की काय आहे प्रकरण….\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== बिग बॉसचा माजी स्पर्धक 'हिंदुस्थानी भाऊ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भाऊचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस त्याला अटक करताना...\nवडिलांनी सांगितलेल्या या एका गोष्टीमुळे बनवारीलाल मित्तल यांनी करोडो रुपयांची कंपनी उभारलीय..\nबनवारीलाल मित्तल जेव्हा शाळेमध्ये शिकत होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते,नेहमी गर्दीपासून दूर उभे रहा आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी ते काम कर जे सहसा कोणी करत नाही.\nलिफ्टचा शोध या राजाने दोन हजार वर्षांपूर्वीच लावला होता..\nहे सगळं ‘लिफ्ट’ अर्थात उद्वाहकाच्या संशोधनामुळं शक्य झालंय.\nशनीदेवाच्या कृपेने ८ मे ते १५ मे मध्ये बनतोय राजयोग, या राशींच्या लोकांना मिळेल...\nशनीदेवाच्या कृपेने ८ मे ते १५ मे मध्ये बनतोय राजयोग, या राशींच्या लोकांना मिळेल यश.....\nजर तुम्हीही कोणावर एकतर्फी प्रेम करत असाल, तर चुकुनही ह्या गोष्टी नजरंदाज करू नका..\nआपण राहता त्या बहुतेक लोकांना प्रेमाची आवड असते.\nपंजाबच्या या ५५ वर्षीय गुगल बेबेच्या बुद्धीपुढे कॉम्पुटर सुद्धा टिकू शकत नाही.\n५५ वर्षीय कुलवंत कौर ह्या गुगल सर्च इंजिन सारखे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लागलीच देतात. या परिसरातील लोक त्यांना आता गुगल बेबे या नावाने ओळखतात.\nपरत एकदा ‘ती’ बातमी ठरली खोटी, रामायण मालिकेतील रावण सुखरूप…\nरामायण मालिकेतील रावण अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी ठरली अफवा.\n“सूर्यवंशम” मधील धाकटा भानुप्रताप लवकरच करणार मोठ्या पडद्यावर वापसी.\n\"सूर्यवंशम\" मधील तो लहान मुलगा मोठा झाला आहे आणि ल���करच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे....\nभारतातील एकमेव व्यक्ती, ज्याला हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस दंड लाऊ शकत नाही.\nभारतातील एकमेव व्यक्ती, ज्याला हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस दंड लाऊ शकत नाही.\nमराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा बोल्ड लुक व्हायरल, हॉट फोटोने केले अनेकांना...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा बोल्ड लुक व्हायरल, हॉट फोटोने केले अनेकांना घायाळ... मराठी अभिनेत्री देखील आता काळाप्रमाणे...\nभुतासारखे उलटे पाय करून चालतोय हा व्यक्ती, पहा फोटो…\nतिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने केल्या ह्या ३ मोठ्या चुका..\nजाणून घ्या लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचून विश्वास बसणार नाही\nमल्लिका शेरावतचा मोठा खुलासा, तिच्या मैत्रिणीमुळे दिग्दर्शकाने वेलकम बॅक चित्रपटात भूमिका...\nअमिताभ यांचा ‘हा’ हमशक्ल कोरोनाग्रस्त रूग्णांशी साधतोय संवाद; मिमिक्रीच्या माध्यमातून रुग्णांना...\nमाधुरी दिक्षितने केल्या ९०च्या आठवणी ताज्या, डान्स दीवाने 3च्या सेटवर ‘एक...\nया 3 राशींचे लोक असतात भलतेच खोटारडे, कधीही करू नका यांच्यावर...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/certificate-courses-in-ornithology-biodiversity-wildlife-conservation-start-from-1st-july/", "date_download": "2021-09-23T00:20:59Z", "digest": "sha1:HURGTF6IXPVZFLD4CC3EIKMWFSWBWUUC", "length": 11116, "nlines": 129, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना 1 जुलै पासून प्रारंभ |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nपक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना 1 जुलै पासून प्रारंभ\nजळगाव: समर्पण संस्था संचलित, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने 1 जुलै 2020 पासून पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव व वने संवर्धन या तीन अभ्यासक्रमांना प्रारंभ होत आहे. या अभ्यासक्रमांना कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने मान्यता मिळाली आहे.\nउत्तर महाराष्ट्र विभागात पहिल्यांदाच निसर्ग आणि वनसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात येत आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्ते, पक्षीमित्र, संशोधक, विद्यार्थी, वन अधिकारी, सामान्य नागरिक इ. ना ; आपल्या छंदाला शास्त्रीय आयाम देण्याबरोबरच विद्यार्थी आणि युवकांना करिअरची निवड करताना एक नवे हरित दालन उपलब्ध होणार आहे.\nया अभ्यासक्रमाना महाराष्ट्रातील अनेक तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये प्रामुख्याने किशोर रिठे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. वरद गिरी, अभय उजागरे, मयूरेश कुलकर्णी, अनिल महाजन, अमन गुजर मार्गदर्शन करणार आहेत , पहिल्या बॅचचा शैक्षणिक कालावधी 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 असा आहे.या अंतर्गत अॉनलाईन शिक्षण , क्लासवर्क, प्रात्यक्षिके, प्रकल्प, क्षेत्रभेट, कार्यशाळा परिसंवाद, शोध निबंध आदी पद्धती च्या माध्यमातून शिकविले जाणार आहे.\nअभ्यासक्रमांच्या प्रवेशा संदर्भात अधिक माहीतीसाठी समन्वयक राहुल सोनवणे 9270076578 व संदीप झोपे 9404047034, अर्चना उजागरे 8830768120 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.\nशिरपूर तालुक्यात २ कोटी १५ लाखांचा गांजा हस्तगत\nजळगाव जिल्ह्यात तिघांची आत्महत्या, अभ्यास- आजार- कौटुंबिक वाद\nनेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण\nJuly 16, 2021 तेज़ समाचार मराठी\nपुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी\nपोलिसांना उशिरा माहिती दिल्याने महिला पोलीस पाटील निलंबित\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाज���\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/swanandi-tupe-completed-wazir-sulka-256181", "date_download": "2021-09-22T23:38:47Z", "digest": "sha1:LI75GSQBOMBU5IRPDJCWTMPATY6ZSKO3", "length": 24288, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाच मुलींकडून वजीर सुळका सर", "raw_content": "\nदुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.\nपाच मुलींकडून वजीर सुळका सर\nपुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nवजीर सुळक्याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्���ेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली.\nमोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला.\nयाआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत.\nमुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे.\n- अनिल वाघ, मोहीम प्रमुख\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी ��ेथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे ���ोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/tips-for-generate-revenue-from-home/", "date_download": "2021-09-22T22:51:33Z", "digest": "sha1:PLVDIXYH3B3R3PWZSDQG4XDEAMBHAINH", "length": 10348, "nlines": 142, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "या मार्गाचा अवलंब करून तुम्हीही कमाऊ शकता घरबसल्या पैसे...! - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome रंजक माहिती या मार्गाचा अवलंब करून तुम्हीही कमाऊ शकता घरबसल्या पैसे…\nया मार्गाचा अवलंब करून तुम्हीही कमाऊ शकता घरबसल्या पैसे…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nया मार्गाचा अवलंब करून तुम्हीही कमाऊ शकता घरबसल्या पैसे…\nनमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग सांगणार आहेत. त्या मार्गाचा अवलंब करून आपण सुद्धा एक चांगला इनकम सोर्स तयार करू शकतो.\nआपल्या समाजात असे अनेक लोक, विद्यार्थी,महिला घरीच असतात. घरी असल्यामुळे त्यांना कोणतेच काम करता येत नाही. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा नवीन मार्ग नसतो.\nघरबसल्या पैसे कमावण्याचे मार्गे खालीलप्रमाणे:-\n1) फ्रीलांसिंग :- फ्रीलांसिंग करून सुद्धा आपण महिन्��ाला 15 हजार रुपयांपर्यंत कमवू शकतो, त्यामध्ये कन्टेन्ट रायटर, फ्रीलन्सर, फोटोग्राफी करून सुद्धा ऑनलाइन पैसे कमवू शकतो.\n2) शेयर मार्केट:- शेयर मार्केट मध्ये इंट्राडे खेळून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. या साठी सुरवातीस ज्ञान घेणे आवश्यक आहे.\n3)ट्रान्सलेटर:- घरबसल्या भाषेचे रूपांतर दुसऱ्या भाशेत करून घरबसल्या पैसे कमवू शकतो. जर का आपल्याला परदेशी भाषा आली तर जास्त कमाई होऊ शकते.\n4) ऑनलाइन विक्री:- अफिल्ट मार्केटिंग करून आपण पैसे कमवू शकतो. या मध्ये प्रॉडक्ट ची ऑनलाइन विक्री करून कमिशिन बेस वर चांगली कमाई करू शकतो.\n5)डेटा एन्ट्री:-हा सुद्धा खूप सोपा मार्ग आहे. आपण डेटा एन्ट्री करून महिन्याला 20k पर्यंत कमवू शकतो. या मध्ये फक्त डेटा भरणे एवढेच काम असते.\n6) युट्यूब चैनल:- युट्यूब वर नवनवीन विडिओ बनवुन सुद्धा आपली चांगली कमाई करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे दीर्घ काळाची कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे.\nअश्या प्रकारे या मार्गाचा अवलंब करून आपण सुद्धा घरबसल्या पैसे कमवू शकतो.\nPrevious articleया ठिकाणी विमानाच्या भाड्यापेक्षाही जास्त पैसे देऊन लोक करतात बैलगाडीने प्रवास..\nNext articleजगातील ह्या ३ सर्वांत महाग आईसक्रीम खाण्यासाठी बँक बॅलेंस तगडा पाहिजे…\nनांदेडचा हा शेतकरी ताडीच्या झाडातून वर्षाला तब्बल 10 लाख कमावतोय..\nया मंदिरात भगवान शिवशंकराला प्रसाद म्हणून ‘सिगारेट’ अर्पण केली जाते.\nजगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….\nमहेश भट्ट सोबत संबंध बनवायचे होते या अभिनेत्रीला,देशभर गाजले होते यांचे...\nमहेश भट्ट सोबत संबंध बनवायचे होते या अभिनेत्रीला,देशभर गाजले होते यांचे अफेअर... बॉलिवूड चित्रपट निर्माते महेश भट्ट आपल्या प्रेमासाठी एकदा नव्हे तर अनेक वेळा चर्चेत...\n इथे खुल्या आकाशात कपल्स घालवतात त्यांची रात्र…\nभारतात ही नवीन लस आहे ९० टक्के कोरोनावर प्रभावी,लवकरच मिळणार मान्यता…\n‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये शिल्पा शेट्टीची जागा घेणार ही...\nभारतातील या 5 गुप्त असलेल्या पर्यटन स्थळी तुम्ही एकवेळ तरी जायलाच...\nगुंड बनून हिरोंना कुत्र्यागत मारणारा ‘डॅनी’ अचानक चित्रपटातून गायब का झालाय….\nIAS मुलाखत प्रश्न: अशी काही प्रश्न ज्यांची उत्तरे केवळ बुद्धिमान लोकच...\nजगाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी तोफ फक्त एकदाच चालवली गेली होती..\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2021-09-23T00:17:32Z", "digest": "sha1:Y6PJ4QK5AUD4LST4SHTMQEWCENURTZUW", "length": 4832, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अँटोनियस पायस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nॲंटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६ – ७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.\nरोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट\nअधिकारकाळ ११ जुलै, इ.स. १३८–\n७ मार्च, इ.स. १६१\nजन्म १९ सप्टेंबर, इ.स. ८६\nमृत्यू ७ मार्च, इ.स. १६१\nवडील टायटस ऑरेलिअस फल्वस\nसंतती फाऊस्टीना द यंगर\nहेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी ॲंटोनियस पायस याला आपला वारस निवडले. ॲंटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-ॲंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ शूल्त्झ, सिलीआ ई. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (इंग्रजी भाषेत). २ जून, २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/503353", "date_download": "2021-09-23T00:52:17Z", "digest": "sha1:KLUVESQNVYAORNVHNSN7F3QIAYIY4XQV", "length": 2566, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळात लिथुएनिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळात लिथुएनिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळात लिथुएनिया (संपादन)\n०३:४०, १२ मार्च २०१० ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१२:४३, ९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०३:४०, १२ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6885", "date_download": "2021-09-23T00:31:51Z", "digest": "sha1:FSGX5K7UJZHVJMPILRKXWYWZDPEP6HCK", "length": 15992, "nlines": 246, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "बापरे ,आज ३५० पॉझिटिव्ह, बुलढाणा जिल्ह्यात 187 कोरोना मृत्यू ! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल��या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome आरोग्य बापरे ,आज ३५० पॉझिटिव्ह, बुलढाणा जिल्ह्यात 187 कोरोना मृत्यू \nबापरे ,आज ३५० पॉझिटिव्ह, बुलढाणा जिल्ह्यात 187 कोरोना मृत्यू \nधोका ओळखा, बुलढाणा जिल्ह्यात 187 तर राज्यात 53 हजार मृत्यू \nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा वाढत असून फेब्रुवारी महिन्यात यात मोठी वाढ झालेली आहे, आज सोमवारी सकाळी वैद्यकीय सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधीत ३५० नवे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे आढळून आले आहे. बुलडाणा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो की काय अशी भिती आता वाटायला लागली आहे, मात्र ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर कोरोना या अदृष्य सगक्ती सोबत लढण्याची आहे, ही लढाई कठीण नाही, फक्त प्रत्येकाने ‘मी जबाबदार’ अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आता खबरदारी घ्यावी लागेल.\nबुलडाणा जिल्ह्यातील आजची स्थिती\nजिल्ह्यात काल रविवार अखेर एकूण 16146 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14590 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1369 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ���ांनी दिली आहे. आज यात ३५० नवीन रुग्ण वाढले आहेत.\nराज्यात ५३ हजार रुग्ण मृत्यूमुखी\nराज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण करोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात करोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.\nकोविड योद्धे काय म्हणतात,\nPrevious articleश्री संत गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद\nNext articleअरेरे, ट्रॅक मध्ये कोंबल्या ५४ गायी\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\nआता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार; राज्य सरकारने केलं परिपत्रक जारी\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर आज पासून आमरण...\nबुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) वाहतूक सुरू\nवाचा, सोने खरेदीसाठी हीच ती योग्य वेळ\nपीक विमा न मिळाल्यास असा राहील आक्रमक पवित्रा: जानराव देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokshahi.news/2019/05/", "date_download": "2021-09-23T00:36:41Z", "digest": "sha1:TN3F7KZH37BVK5HSDWBG3LG4H2F3GQ27", "length": 4986, "nlines": 117, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "May 2019 - Lokshahi.News May 2019 - Lokshahi.News", "raw_content": "\nहवामान अंदाज १ जून: महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस –...\nमैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ की…पहा लाईव्ह\nमध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्यसरकारची मान्यता\nदुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात पडणार ३० कोटींचा कृत्रिम पाऊस\nअय् परश्या.. लका आर्ची बारावी पास झाली रं..\nयाला म्हणतात परफेक्ट क्लिक…\n२७ मे ते २ जून २०१९ दरम्यानचा हवामान अंदाज आणि शेतकरी...\n“सांगावा लग्नाचा”, कोल्हापूरच्या रांगड्या भाषेतील ही लगीन पत्रिका सोशल मिडीयावर घालतीय...\nकोल्हापूरात वर्दीतल्या पोलिसकाकाच्या कृत्याने ऊर अभिमानाने भरून आला… प्रसाद गवस, नागाळा...\nमहाराष्ट्रातील खासदारांची यादी – लोकसभा २०१९\nआपल्या जवळील ‘शिवभोजन’ केंद्र जाणून घेण्यासाठी क्लिक करा ‘ही’ लिंक\nग्रामीण भागातील कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nकोल्हापूर : दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 21 डिसेंबरपासून; ‘ही’ आहे...\nनवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखेंची नेटकऱ्यांकडून धुलाई, रोहित पवारांवरील टिकेने संतापले नेटकरी\nनियमित कर्ज भरणाऱ्या व 2 लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..\nPM किसान : ६ हजार रूपये मिळवण्यासाठी आणखी २ कोटी शेतकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5740", "date_download": "2021-09-23T00:33:06Z", "digest": "sha1:UAZLB7IRRNRNS6BSF5SXP7BM5QEQHY3P", "length": 4298, "nlines": 27, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात \"भीमआर्मी\" ची जोरदार एंट्री..", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यात \"भीमआर्मी\" ची जोरदार एंट्री..\nअल्पावधित देशात नावाजलेली चंद्रशेखर आझाद रावण यांच्या भीम आर्मीने अहमदनगर जिल्ह्यात जोरदार एंट्री केली आहे. एकाच दिवशी कोपरगांव, राहाता,नेवासा, राहूरी या परिसरात तब्बल 10 ठिकाणी संघटनेच्या शाखा नामफलकांचे उदघाटन ढोल ताजे ,फटाक्यांच्या आतिशबाजीत मोठ्या उत्साहात भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे व मुख्य संघटक दिपक भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कर्तव्यदक्ष अहमदनगर जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल राहूरी तालुकाध्यक्ष सनी काकडे, तालुका उपाध्यक्ष गुलशन बिवाल, शहराध्यक्ष बबन जगधने, शुभम बिवाल ,सचिन जगधने, अजय पवार, रवी माळी आदी.पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशम���ख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Marathipremi", "date_download": "2021-09-22T22:57:17Z", "digest": "sha1:NQSWHOVMGWYYO5HENVTLBM4F3AKTEJUF", "length": 2248, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Marathipremi - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१३ जानेवारी २००७ पासूनचा सदस्य\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २००७ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-31-august/", "date_download": "2021-09-23T00:32:38Z", "digest": "sha1:P4F5EN6WS2KIHIY37X7AAPBQJTXCAR7H", "length": 11230, "nlines": 175, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "३१ ऑगस्ट दिनविशेष - 31 August in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१९९७ : प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद हे पॅरिसमधे एका कार अपघातात ठार झाले.\n१९९१ : किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.\n१९७१ : अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.\n१९७० : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.\n१९९६ : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n१९६२ : त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स��वातंत्र्य मिळाले.\n१९५७ : मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.\n१९४७ : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.\n१९२० : खिलाफत चळवळीची सुरूवात\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९६९ : जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज\n१९४४ : क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू\n१९४० : शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)\n१९३१ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू: १० जुलै २००५)\n१९१९ : अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ३१ आक्टोबर २००५)\n१९०७ : रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ मार्च १९५७)\n१९०२ : दामू धोत्रे – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक (मृत्यू: \n१८७० : मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. (मृत्यू: ६ मे १९५२)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२०१२ : काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)\n१९९५ : ‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)\nताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ\n१९७३ : ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे. (जन्म: १९ एप्रिल १८९२)\n१४२२ : हेन्री (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)\n< 30 ऑगस्ट दिनविशेष\n1 सप्टेंबर दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5741", "date_download": "2021-09-23T00:45:35Z", "digest": "sha1:G5SWJAMYBRP6U5AHNY5R64QKBG4R4ZFV", "length": 6919, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "संत रविदास महाराज जयंती रुग्णसेवेने साजरी.. फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम...संत रविदासांनी मानवतेची शिकवण दिली -जालिंदर बोरुडे", "raw_content": "\nसंत रविदास महाराज जयंती रुग्णसेवेने साजरी.. फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम...संत रविदासांनी मानवतेची शिकवण दिली -जालिंदर बोरुडे\nअहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 143 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 38 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या नेत्रदानाच्या आवहानाला प्रतिसाद देत 21 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.\nसंत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, आर्यन कराळे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे आदी उपस्थित होते.\nजालिंदर बोरुडे म्हणाले की, संत हा एक जातीचा असू शकत नाही. संपुर्ण मानवजातीसाठी त्यांचे विचार व कार्य असतात. चौदाव्या शतकात संत रविदास महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. या महापुरुषांच्या विचाराने समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात गरज ओळखून ही आरोग्यसेवा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील संत सावता महाराज मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सदर शिबीर पार पडले. गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांमध्ये अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फु���े पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://psoriatreat.com/category/psoriasis-blogs/", "date_download": "2021-09-22T23:40:52Z", "digest": "sha1:RJ7DGTOTLYOM5TNISOU2TKQ3AJ7ACETG", "length": 10304, "nlines": 111, "source_domain": "psoriatreat.com", "title": "Psoriasis Blogs - PSORIASIS TREATMENT", "raw_content": "\nसोरायसीस झालेल्या रूग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी\nखरे तर उन्हाळा म्हणजे सुट्टी—प्रवास—-मौजमजाअशावेळी सर्वांना बाहेर फिरायला जायचे असते, वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून, फिरायला गेलेल्या ठिकाणी स्वतःचे सेल्फिज काढून सोशल मिडीयावर पोस्ट करायचे असतात, पण सोरायसीसमुळे सगळा मजा किरकीरा होतो, असं वाटतं , ‘काय करू या सोरायसीसलाअशावेळी सर्वांना बाहेर फिरायला जायचे असते, वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून, फिरायला गेलेल्या ठिकाणी स्वतःचे सेल्फिज काढून सोशल मिडीयावर पोस्ट करायचे असतात, पण सोरायसीसमुळे सगळा मजा किरकीरा होतो, असं वाटतं , ‘काय करू या सोरायसीसला किती दिवस लपवत राहायचं याला किती दिवस लपवत राहायचं याला कधी जाणार हा आजार माझ्या आय़ुष्यातून निघून कधी जाणार हा आजार माझ्या आय़ुष्यातून निघून कधी मी मला हवे तसे …\nसोरायसीस झालेल्या रूग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी Read More »\nआरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती\nसाधारणतः आरोग्य म्हणजे शरीर व मनाची सामान्य अवस्था ज्यामध्ये शरीरातील सर्व क्रिया सुरळीत सुरू असतात व कोणत्याही रोगाची लक्षणे नसतात असा प्रचलित समज आहे. पण आरोग्यावस्था याचा अर्थ केवळ रोगांची अनुपस्थिती नव्हे. क्षणो क्षणी आपले शरीर हजारो विषाणू व जिवाणू पासुन आपले संरक्षण करत असते. व आपणांस आजार होऊ देत नाही. पण सामान्यतः सुदृढ आरोग्यावस्थेत …\nआरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती Read More »\nसोरायसीस रूग्णांशी, डॉ.आर.एस.सोनावणे (होमिओपॅथिक सोरायसीस स्पेशालिस्ट) यांचे कोविड-१९ लसीकरणाविषयी हितगुज कोविड-१९ महामारीने सर्व जगाला हादरवून सोडले आहे. कोविड-१९ ने गेल्या वर्षी अनेकांचा बळी घेतला,यात मधुमेह व उच्चरक्तदाब,किडनी,फुप्फुसाचे आजार असणा-या अनेक रूग्णांचा कोविड इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.पण अकल्पनीय परिणाम दाखवत कोविडने हे आजार नसणा-या तरूणाईला ही सोडले नाही.खूप निरोगी तरूण कोविडमुळे मृत्यु पावले. कोविडशी लढा देताना कित्येक …\nकोरोना आणि सोरायसीस Read More »\nसोरायसीस रूग्णांसाठी आहार व दिनचर्या\nसोरायसीस या त्वचारोगात रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाडामुळे त्वचा जास्त प्रमाणात तयार होते. जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे अतिरिक्त त्वचेचा थर साठून जखमा व खपल्या बनतात. प्रत्येक आजाराच्या स्वरूपानुसार शरीराची आहाराची गरज बदलते, सोरायसीस मध्ये त्वचा खूप प्रमाणात गळते, त्यामुळे सोरायसीस रूग्णांना प्रोटीन्स आणि क्षारांची त्याचप्रमाणे अ,ड,ब१२ जीवनसत्वांची कमतरता भासते, सोरायसीसमध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे पाण्याची गरज वाढते. मानसीक …\nसोरायसीस रूग्णांसाठी आहार व दिनचर्या Read More »\nसोरायसीस : समज, गैरसमज\nसोरायसीस हा एक गंभीर, प्रक्षोभक व दीर्घकालीन त्वचा रोग आहे सोरायसीस सर्व खंड , देश , सर्व प्रजाती व स्त्री व पुरुष व लहान मुलांमध्ये आढळुन येतो..सोरायसिस साधारणतः डोक्यात कोंडा या सामान्य लक्षणाने सुरु होतो. कालांतराने कानामागील त्वचा ,हाताचे कोपर व गुडघ्यावरील त्वचा जाड होऊन तेथे खाज येऊन मृत त्वचेच्या खपल्या पडू लागतात तेव्हा हा …\nसोरायसीस : समज, गैरसमज Read More »\nसोरायसीस झालेल्या रूग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी\nआरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai/rajan-welukar-eligible-or-ineligible-for-the-post-of-vice-chancellor-1070672/", "date_download": "2021-09-22T23:39:25Z", "digest": "sha1:3EO4FNJVMN2EIGVAKRUPBL4FDCQYA6KC", "length": 12538, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुलगुरूपदासाठी वेळूकर पात्र की अपात्र? – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nकुलगुरूपदासाठी वेळूकर पात्र की अपात्र\nकुलगुरूपदासाठी वेळूकर पात्र की अपात्र\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या चौकटीत डॉ. राजन वेळूकर बसतात की नाही याचा पुनर्विचार करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा शोध समितीकडे सोपवला.\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या चौकटीत डॉ. राजन वेळूकर बसतात की नाही याचा पुनर्विचार करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा शोध समितीकडे सोपवला. यासाठी कुलपती म्हणून राज्यपालांनी दोन आठवडय़ांत शोध समिती स्थापन करावी व त्यानंतर चार आठवडय़ांत या समितीने वेळूकर हे कुलगुरूपदी पात्र की अपात्र आहेत याचा निर्णय द्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय समितीने वेळूकरांची नियुक्ती अपात्र ठरविल्यास राज्यपालांनी वेळूकरांबाबत आवश्यक तो निर्णय घेण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.\nदरम्यान, ज्या समितीने वेळुकरांची नियुक्ती केली आणि ज्या समितीवर वेळूकर यांची निवड सारासार विचार न करता केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला त्यातील काही सदस्य निवृत्त झाल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र समितीत या सदस्यांना पुन्हा सामावून घ्यायचे की नवीन सदस्यांची समिती स्थापन करावी याचा निर्णय राज्यपालच घेतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nमुंबई विद्यापीठाच्याकुलगुरूपदासाठीच्या पात्र उमेदवारांमध्ये डॉ. राजन वेळूकर यांच्या नावाचा समावेश करताना शोध समितीने सारासार विचार केला नव्हता, असा निष्कर्ष नोंदवणारा निकाल न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने दिला आहे. परंतु या निकालात न्यायालयाने आपल्या वकिलांनी केलेला महत्त्वाचा युक्तिवाद नमूदच केलेला नाही, असा दावा करत वेळूकर यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण मागणारा अर्ज केला होता.\nहा अर्ज दाखल करून घेण्याजोगा नाही तसेच असे स्पष्टीकरण मागणारी तरतूद कायद्यात नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने वेळूकरांचा अर्ज मागच्या आठवडय़ात फेटाळून लावला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्व���च्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nयंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांची उत्तम कामगिरी; १८ वर्षांत पहिल्यांदाच…\n“सोमय्यांनी आरोप करुन प्रतिमा मलिन करण्याचं काम घेतलं आहे”; १०० कोटींच्या दाव्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया\nमुंबई पोलिसांनी २४ तासांत माफी मागावी; किरीट सोमय्यांची मागणी\n लहरी पावसामुळे उत्पादनात घट; पितृपक्षामुळे मागणीत वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/politics/andheri-east-assembly-strong-contender-murji-patel-against-shiv-sena-mla/", "date_download": "2021-09-22T23:09:25Z", "digest": "sha1:AZXRKMBHVHLLFR2KG5UKD56KCQ33VIBT", "length": 24502, "nlines": 160, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Andheri East Assembly strong contender Murji Patel against Shiv Sena MLA | अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी ��माजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nअंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई : मुंबई मधील वार्ड क्रमांक. ८१ मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल (काका) यांच्याकडे अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ साठी भाजपचे मोठे दावेदार म्हणून पहिले जात आहे. सध्या हा विधानसभा मतदार संघ जरी शिवसेनेच्या ताब्यात असला तरी भाजपचे मुरजी पटेल यांना स्थानिकांचा वाढता प्रतिसाद बघता येत्या विधानसभेत अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मध्ये वेगळी राजकीय समीकरण पहावयास मिळू शकतात अशीच चिन्हं आहेत.\nमुरजी पटेल हे मुंबई मधील वार्ड क्रमांक. ८१ मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक असून त्यांच्या पत्नी वॉर्ड क्र. ७४ मधून नगरसेविका आहेत. या विधानसभा मतदार संघात त्यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत अनेक समाजउपयोगी कामाचा धडाका चालू आहे. विशेष करून स्थानिक तरुणांचा आणि महिलांचा सहभाग हा बरच काही सांगून जातो. मुरजी पटेल यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत मतदारसंघातील गरजूंना अनेक प्रकारच्या आरोग्यासंबंधित सुविधा मोफत पुरविल्या जातात.\nस्त्रियांच्या समाजातील चांगल्या कामासाठीच महत्व ओळखून मुरजी पटेल यांनी मतदारसंघातील महिलांसाठी बचतगटाचे जाळे विणले असून, त्या महिला बचत गटांना मदत व्हावी म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत निरनिराळे उपक्रम राबविले जातात आहेत. केवळ एका समाजापुरताच मर्यादित विचार न करता मुरजी पटेल हे सर्वच धर्मीयांसाठी सारख्याच आपले पणाने आणि आपुलकीने मदत करतात असे तिथले स्थानिकच प्रामाणिकपणे सांगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तरुणांना ११६ बसने आंगणेवाडी जत्रा तसेच शिर्डी साईदर्शनला स्वखर्चाने पाठविले होते.\nमुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या अंधेरी महोत्सवानंतर ते अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मधील घराघरात पोहोचले. अंधेरी महोत्सवातील स्थानिक तरुणांचा सहभाग हा सर्वानांच थक्क करणारा होता. मतदार संघातील तरुण – तरुणीच्या कला गुणांना दिशा मिळावी म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत या अंधेरी महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गायन स्पर्धा, लहान मुला-मुलींसाठी चित्रकला आणि हस्तकला स्पर्धा तसेच तरुणांसाठी निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन असे अनेक उपक्रम राबविले जातात.\nत्यांच्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या कामाचे बोलायचे झाल्यास रस्त्यांची कामे, सुशोभीकरण, सुलभ सौचालाय, पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी गटारांची कामे, रस्त्यांवरील दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, मोफत वायफाय या त्यांच्या मतदारसंघातील कामासंबंधित जमेच्या बाजू आहेत. गरीब आणि गरजू मुला-मुलींना शिक्षण मिळावे म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत त्या गरजूंच्या शिक्षणाचा खर्च तसेच वैद्यकीय मदत मोफत पुरविली जाते.\nमतदार संघात कोणत्याही वेळी मदतीला धावून येणारा माणूस म्हणून मुरजी पटेल (काका) हे सर्वांना परिचित आहेत. सध्या ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असली तरी मुरजी पटेल यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत होणाऱ्या कामाचा धडाका, तगडा जण संपर्क आणि स्थानिक जनतेचा वाढता पाठिंबा पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि आमदार सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. विरोधकांशी शाब्दिक वाद विवादात न जाता, स्वतःच्या प्रामाणिक लोकउपयोगी कामातूनच त्यांनी सर्व विरोधकांची बोलती बंद केली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना\n२०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली.\nसंजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा \nसध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nशिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक\nमुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\n२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले\nगुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.\nएनडीएला धक्का, चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपी एनडीएतून बाहेर\nआज एनडीएला मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण एनडीएतील प्रमुख घटक पक्ष टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांचे दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना ताबडतोब राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nवाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार\nआंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेस संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेसचे विरोधक म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) सुद्धा पाठिंबा देणार आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर���शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/26/cop-pulls-python-from-car-engine-in-hair-raising-video/", "date_download": "2021-09-23T00:43:22Z", "digest": "sha1:A2MC4ZKFCNTK2DRFDPFYTS6XS6VFE5TS", "length": 5938, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्हिडीओ; महिला पोलिसाने कारच्या इंजिनमधून ओढून काढला साप - Majha Paper", "raw_content": "\nव्हिडीओ; महिला पोलिसाने कारच्या इंजिनमधून ओढून काढला साप\nजरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अमेरिका, पोलिस कर्मचारी, साप / September 26, 2019 September 26, 2019\nअमेरिकेतील मिशिगन येथील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल म���डियावर व्हायरल होत आहे. शेल्बी टॉवनशीप पोलिस ऑफिसर असलेल्या ऑटमन फेटिंग यांना बुधवारी रात्री कॉल आला की, गाडीमध्ये साप सापडला आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी दाखल होत न घाबरता अगदी सहजपणे पायथॉन सापाला गाडीच्या इंजिनमधून बाहेर काढले. या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हिंमतीचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे.\nशेल्बी टॉवनशीप पोलिस डिपार्टमेंटने या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला अगदी सहजरित्या हाताने गाडीच्या इंजिनमध्ये अडकलेला साप काढत आहे व प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवत आहे.\nव्हिडीओ शेअर केल्यापासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 17 हजार पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत.\nसोशल मीडियावर युजर्स या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हिंमतीचे कौतूक करत आहे. तर अनेकांनी त्या खरचं बहादूर आहेत असे म्हटले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/vaccination-is-the-only-way-to-prevent-the-third-wave-of-corona-dr-rahul-pandit-505370.html", "date_download": "2021-09-22T23:18:14Z", "digest": "sha1:MRE4M7TPYXJCBXJ6ULATWNUFS4VI2CJE", "length": 12895, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nलसीकरण आणि कोरोना नियम पाळले तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते. मात्र ती लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचं डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलसीकरण आणि कोरोना नियम पाळले तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते. मात्र ती लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचं डॉ. राहुल पंडित यांनी सां��ितलं आहे.\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 7 hours ago\nCorona | कोरोनात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत,केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती\nराज्य सरकार पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार\nमहाराष्ट्र 8 hours ago\nसाखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी\nमहाराष्ट्र 9 hours ago\nनव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर\nBig News: कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत, मोदी सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र\nराष्ट्रीय 10 hours ago\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी ��ेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:51:36Z", "digest": "sha1:RMFSYVAZ5Z2WE23USQ5TZZKVMKNS7GXM", "length": 4422, "nlines": 85, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "आमच्याशी संपर्क साधा | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nहे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे.\nजर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापकांना rdc[dot]jalgaon[at]maharashtra[dot]gov[dot]in\nसंकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:\nजिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव– ४२५००१\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/time-traveller-on-tik-tok-claims-aliens-will-appear-on-earth-by-may-2022-gh-584555.html", "date_download": "2021-09-22T23:38:38Z", "digest": "sha1:YNGJBBKFY5SFZHWNALJ4CILPVXA2F4LH", "length": 10216, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा – News18 Lokmat", "raw_content": "\nपुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा\nपुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा\n2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असं एका टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे.\nनवी दिल्ली, 28 जुलै: पृथ्वीपासून (Earth) दूर असलेल्या काही ग्रहांवर (Planet) जीवसृष्टी असून, तिथले लोक पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. अशा परग्रहवासियांना ‘एलियन’(Alien) म्हटलं जातं. एलियन्सचं रहस्य अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेलं नाही;मात्र एलियन्सबद्दल अनेक सुरस कथा चर्चेचा विषय ठरतात. अधूनमधून एलियन्स दिसल्याच्या, त्यांच्या खाणाखुणा आढळल्याचे दावे-प्रतिदावे केले जातात. चित्रपटातून काल्पनिक एलियन्स आपण पाहिले आहेत; मात्र आजतागायत एलियन्स प्रत्यक्षात कसे दिसतात याचा ठोस पुरावा नाही. आता पुढच्या वर्षी एलियन्स पृथ्वीवर येणार असल्याचा ठाम दावा एका टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) म्हणवणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. 2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. फ्यूचर टाइम ट्रॅव्हलर (Future time traveler) नावानं टिकटॉकवर अकाउंट असणाऱ्या एका व्यक्तीनं हा दावा केला असून, त्याच्या म्हणण्यानुसार तो स्वत: 2491 या सालात सध्या जगत असून, मानव आणि एलियन्स यांच्यात भयंकर युद्ध (War) होणार असल्याची माहिती आपल्याला असल्याचा दावाही त्यानं केला आहे. एलियन्सबद्दल अनेक प्रकारची माहिती त्यानं दिली असून, लोकांना ही माहिती अतिशय रोमांचक वाटत आहे. प्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर 24 मे 2022 रोजी दिसणार एलियन : या व्यक्तीनं एलियनची भेटीची तारीखही अगदी ठामपणे सांगितली आहे. त्याच्या मते, पुढच्या वर्षी 24 मे 2022 रोजी दुसर्या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयानक असतील. सध्या 2491 मध्ये जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीच्या मते, आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स (Nirons) म्हणून ओळखले जाईल. भयंकर ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल अमेरि���ा एलियनविरुद्ध युद्ध करेल : या एलियन्सविरुद्ध अमेरिका (USA) पहिल्यांदा युद्ध पुकारेल असा दावाही या व्यक्तीनं केला आहे. तब्बल 7 फूट 4 इंच उंच आणि मोठी कवटी असलेले हे एलियन्स गडद राखाडी रंगाचे असतील. एकदा त्यांना युद्धासाठी चिथावल्यानंतर ते अत्यंत धोकादायक ठरतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. अगदी ठामपणे एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल दावा करणाऱ्या या व्यक्तीकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र त्याचा व्हिडिओ टिकटॉकवर (TikTok) प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आतापर्यंत 94 हजाराहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. लोक अनेक प्रश्न उपस्थित करत असून, एलियन्सची चर्चा जोर धरत आहे. एका युझरनं मानव आणि एलियन्स यांची नवीन प्रजाती तयार होणार का, असा प्रश्न विचारला आहे, तर दुसऱ्या एका युझरनं आपल्याला याची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर एका युझरनं सरकार त्यावर आधीच काम करत असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना या टाइम ट्रॅव्हलरनं, आपल्याला जेवढी माहिती आहे ती सगळी सांगितली असून, त्याला आपलं आयुष्यही धोक्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं म्हटलं आहे.\nपुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B3/", "date_download": "2021-09-23T00:14:44Z", "digest": "sha1:UFHAEX6NB5JW7YVA52JH2RPI2R7EV2R4", "length": 55828, "nlines": 148, "source_domain": "mediawatch.info", "title": "गेल ऑम्व्हेट.... माझी सखी - Media Watch", "raw_content": "\nHome featured गेल ऑम्व्हेट…. माझी सखी\nगेल ऑम्व्हेट…. माझी सखी\nडॉ. गेल आणि भारत पाटणकर\nमृगाच्या प्रेमचिंब बरसाती प्रमाणं तिनं माझ्या जीवनात हळूवारपणे पाऊल टाकलं.मी जणू दख्खनची काळी माती…माझा कणन् कण त्या बरसातीनं संपृक्त झाला. आमची जीवनं अशी बिलगली की कुणाला वेगळं काढणं आणि कोण कुणाला बिलगलंय हे समजणं केवळ अशक्य. तरीही आम्ही वेगळे ,स्वतंत्र, स्वायत्त असणे या बिलगण्यात होते अंगचेच. हे सारं अजब, आगळं आणि अफलातून\nदर वर्षीची मृगाचीच बरसात पण ती नवीच असते . दरवर्षीची काळी माती, तीच असूनही नवीच असते. तसे आम्ही अनित्य . नित्य नव्या प्रेमाच्या बरसातीत बिलगून जास्त जास्त मानुष बनण्याचे नवनिर्माण करीत राहिलो.\nआम्ही ���हिल्यांदाच भेटलो तेव्हा या भेटीला निळ्या रंगाची पाखर होती.आकाष निरभ्र निळे,समुद्र निळाशार आणि सखी होऊ घातलेल्या गेलचे डोळे निळे. आणि मी पावसाळ्यातल्या घनांसारखा काळा. का ते अजून गवसले नाही , पण काळ्या रंगाला निळा म्हणण्याची मराठीतली जुनी, साहित्यातली,पद्धत आहे. त्यामुळे मीहि घननीळतसा निळा रंग हा माझा आवडता रंग. गेलच्या डोळ्यांत बघताना तिच्या डोळ्यांच्या निळाईमुळे मी जास्तच गुंतलो. पण निळाई बरोबरच तिच्या डोळ्यांतून भिडणाय्रा निरागसतेत जास्त गुंतलो. आम्ही एकमेकांची इतर चौकशी फारशी केल्याचं आठवतं नाही. आम्ही बोललो आपापल्या स्वप्नांबद्दल. आमच्या व्यक्तिगत , सांसारिक स्वप्नांबद्दल त्यात काहीही नव्हतं. ज्या समाजात आम्ही जगत होतो तो आम्हाला नको होता. त्याजागी कसा समाज आणला पाहिजे, त्यासाठी कशी चळवळ,कशी संघटना झाली पाहिजे याविषयी बोलत राहिलो. स्वप्नाळू माणसं अशीच बोलणारतसा निळा रंग हा माझा आवडता रंग. गेलच्या डोळ्यांत बघताना तिच्या डोळ्यांच्या निळाईमुळे मी जास्तच गुंतलो. पण निळाई बरोबरच तिच्या डोळ्यांतून भिडणाय्रा निरागसतेत जास्त गुंतलो. आम्ही एकमेकांची इतर चौकशी फारशी केल्याचं आठवतं नाही. आम्ही बोललो आपापल्या स्वप्नांबद्दल. आमच्या व्यक्तिगत , सांसारिक स्वप्नांबद्दल त्यात काहीही नव्हतं. ज्या समाजात आम्ही जगत होतो तो आम्हाला नको होता. त्याजागी कसा समाज आणला पाहिजे, त्यासाठी कशी चळवळ,कशी संघटना झाली पाहिजे याविषयी बोलत राहिलो. स्वप्नाळू माणसं अशीच बोलणार अमेरिकेतली चळवळ , भारतातली चळवळ ; मार्क्स, फुले, आंबेडकर, शाहू असे बोलतच गेलो. समुद्राबद्दल, आकाशाबद्दल आणि निळ्या डोळ्यांसह काळ्या रंगाबद्दलही बोललो.\nआम्ही एकमेकांना आवडलो होतो . भेटण्याच्या आधी आम्हाला एकमेकांची काही माहिती होतीच. गेल भारतातच राहून , भारतीय म्हणून राहू इच्छित असल्याचे सुद्धा मला स्पष्ट होते. पहिल्या भेटीतच आमची, एकमेकांचे सखे होण्याची प्राथमिक मानसिकता तयार झाली. आम्ही भेटत राहायचं ठरवलं. निरागस आणि स्वप्नाळू माणसं. असंच करणार आमच्या पिढितली (१९६७-१९७५ या काळात कोवळे तरूण असलेली) तरूण-तरुणी बऱ्यापैकी येडी होती. त्यातली जी पूर्णच चौखूर उधळलेली होती ती तर पक्कीच येडी होती. आम्ही त्यातलेच होतो. आम्हाला परिवर्तनाच्या चळवळी पड्याल कशाचंच भान नसायचं. त्यासाठी जनतेत जायचं, जन चळवळ उभी करायची,रात्र रात्रभर जागून पछाडल्या सारखं वाचन करायचं, दाढी-केस वाढल्याची पर्वा करायची नाही, झिंगल्यासारखे वादविवाद करायचे वगैरे. आम्ही एकप्रकारचे हिप्पी होतो असेही म्हणता येईल आमच्या पिढितली (१९६७-१९७५ या काळात कोवळे तरूण असलेली) तरूण-तरुणी बऱ्यापैकी येडी होती. त्यातली जी पूर्णच चौखूर उधळलेली होती ती तर पक्कीच येडी होती. आम्ही त्यातलेच होतो. आम्हाला परिवर्तनाच्या चळवळी पड्याल कशाचंच भान नसायचं. त्यासाठी जनतेत जायचं, जन चळवळ उभी करायची,रात्र रात्रभर जागून पछाडल्या सारखं वाचन करायचं, दाढी-केस वाढल्याची पर्वा करायची नाही, झिंगल्यासारखे वादविवाद करायचे वगैरे. आम्ही एकप्रकारचे हिप्पी होतो असेही म्हणता येईल गेल अमेरिकेत असताना लोकशाही हक्क चळवळीत सक्रिय होती. व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीत सक्रीय होती. वंशवाद विरोधी चळवळीचा भाग होती. आंदोलन करणारी होती. मी इथे मागोवा ग्रुपचा पुढाकार असलेल्या आदिवासी, शेतमजूर, कामगार, स्त्रिया यांच्या जनचळवळींमधे पूर्ण वेळ राबत होतो. कविता, लेख लिहित होतो. गेल तर माझ्यापेक्षाही जास्त लिहित होती.\nबर्कलीला कॅलिफोर्निया विद्यापीठात असताना भारताच्या एका महात्म्याशी गेलची वैचारिक भेट झाली. महात्मा जोतिबा फुले. पण त्या आधी व्हिएतनाम युद्ध विरोधी चळवळीत भाग घेत असताना ‘तिसरे जग’ या सदरात येणाऱ्या देशांचे वास्तव, तिथल्या एकंदर तरुणाई बरोबर गेललाही समजले होते. भारत देश तिस-या जगातला. तिथे भारतातले काही पुरोगामी विद्यार्थी सुद्धा शिकत होते. या सर्व साखळीतून ती महात्म्याचे बोट धरून भारतात आली. सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीवर संशोधन करायला.तिला त्यावेळी माहीत नव्हते की ती फुल्यांच्या महाराष्ट्राच्या आणि महाष्ट्रातल्या एका , फुले परंपरेत जन्मलेल्या माणसाच्या प्रेमात पडणार आहे. अमेरिकेतील व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीत एक मागणी पुढे आली. अमेरिकन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ‘तिसरे’ जग म्हणजे काय आहे ते समजले पाहिजे. या परिणामी तिसय्रा जगाचा अभ्यास करण्यासाठी खास विभाग सुरू करावे लागले. भांडवली जगाच्या अंतर्गत सर्वात शोषित देशांचा अभ्यास.\nगेलचा जन्म मिनिआपोलिस शहरात झालेला. हे शहर मिनिसोटा राज्यात आहे.हे राज्य प्रामुख्याने शेती उत्पादन करण��रं राज्य.त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या सारखीच हजारो कुटुंबं युरोप खंडातल्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमधून अमेरिकेत आलेली. तसं अमेरिकेत आल्यावर गेलचं कुटुंब टू हार्बर या शहरात राहून वाढलं. आजोबा अॉगष्ट ऑम्टव्हेट हे डेमॉक्रॅटिक फार्मर लेबर पार्टीचे होते. ते चार वेळा राज्य प्रतिनिधी (आमदार ) म्हणून निवडले गेले होते आणि दोन वेळा टू हार्बर शहराचे मेअर.त्यावेळी आणि आजही हा पक्ष मिनिसोटा राज्यापुरताच राहिला आहे. देश पातळीवर तो डेमॉक्रॅटिक पक्षाचा भाग राहात आला आहे. गेलचे आई-वडील सुद्धा याच पक्षांचं काम करीत. या राज्यात वंशवादी विचार-व्यवहार तुलनेने कमी राहिला आहे.गेलच्या कुटुंबाची परंपरा कामगार-कष्टकरी जनतेच्या बाजूने राहिली आहे. ही परंपरा नव्या सामाजिक अवस्थेत आणि नव्या प्रकारे पुढे नेणारी गेल मला भेटली.\nआमच्या कुटुंबाची परंपरा ही स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची आणि स्वातंत्र्यानंतर जनतेच्या खय्राखुय्रा स्वातंत्र्यासाठी बिनतोड संघर्ष करण्याची. आणि परंपरा मोडणारी नवीन परंपरा सुरू करणाची.स्त्रि मुक्ती, जाती अंत आणि वर्ग अंत करण्यासाठी लढण्याची.सत्यशोधक, समाजवादी,मार्क्सवादी , वारकरी अशा परंपरा संयुक्त करून व्यवहार करण्याची.आमचे मेतकूट जुळायला आणखी काही आवश्यक नव्हते. आम्ही भेटत गेलो . एकमेकांना फुले देत गेलो. एकमेकांच्या कविता ऐकत गेलो. गेल गिटारवर गाणी म्हणत गेली. बॉब डिलन , एल्वीस प्रिसले, जॉनी कॅश, जून कार्टर , इत्यादींची क्रांतिकारी प्रेमगीतं मला आवडू लागली. जीवनाचा भाग बनली.मी आमच्या जुन्या, नव्या चळवळींच्या परिसरातली गाणी म्हणून तिला त्या संस्कृतीचा परिचय करून देऊ लागलो.लोकसंस्कृतीमधील जे सण मानव- निसर्ग संबंधित नवनिर्माण करण्याशी जोडलेले आहेत त्या सणांची ओळख करून देऊ लागलो. टाईम्स दे आर अ चेंजिंग,ॲन्सर इज ब्लोईंग इन द विंड , लिटिल बॉक्सेस .. दे आर ऑल द सेम अशी गाणी माझ्या आवडीचा भाग झाली. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, माझी मैना गावावर राहिली, फेक बोजा क्षणाचा भांडवलशाही तत्वांचा, ए दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है, जाने वो कैसे लोग हैं जिनको प्यारसे पर्याय मिला अशी गाणी गेलच्या भावविश्वाचा भाग झाली. आम्ही रंगात रंग मिसळल्यासारखे मिसळून जाऊ लागलो. एकमेकांचे होत गेलो.\nआता एकदा माझ्या आईला आमचं मेतकु��� जमलेलं सांगायला पाहिजेच होतं. आई प्रतिसरकारच्या चळवळीत उडी घेतलेली बंडखोर.तिने परंपरेविरूद्ध बंड करून सशस्त्र भूमिगत असलेल्या माझ्या वडिलांशी प्रेमविवाह केला. लहानपणापासून माझी मनोभूमिका परिवर्तनाच्या चळवळीकडे नेली. घर तर माझ्या जन्माच्या आधीपासूनच चळवळींतले. आमचा निर्णय होण्याच्या काळात तर आई स्त्रि- मुक्ती चळवळीत पुढाकार घेत होती.गेलचा आणि तिचा परिचय सुद्धा झाला होता. आमच्या निर्णयाने आईला प्रचंड आनंद होणार हे आमच्या दृष्टीने हमखासच होते.पण मी हे सर्व सांगितल्यावर आई रडू लागली मला काहीच कळेना.त्यावेळी मी , सुहास, स्वाती , विक्रम असे मुलुंडला कम्यून प्रकारे राहात होतो. आई तिथे येईल आणि आम्ही चर्चा करुया असे ठरले.\nआईचा एकच मुद्दा होता. ज्यांचे नातेवाईक अमेरिकेत आहेत असे लोक आईच्या माहितीतले होते. त्यांनी तिथल्या संस्कृतीविषयी तिला सांगितले होते की तिथे दररोज घटस्फोट होतात,आई-बाप-मुलं यांच्यात प्रेमाचे नातेच नसते, स्वैर लैंगिक संबंध सर्रासच असतात, वगैरे. ‘मग आपल्या एकुलत्या पोराचं जीवन उध्वस्त होणार’अशी तिची पक्की समजूत झाली होती आई मुंबईला आली. आम्ही तिच्याबरोबर , भरपूर माहिती सांगून भरपूर चर्चा केली. पण मी तिला म्हणालो की तुझ्या तरूण पणात तू स्वतः निर्णय घेऊन माझ्या वडिलांशी प्रेमविवाह केलास. कुणाचीही पर्वा केली नाहीस. आता तर तुला आनंद व्हायला पाहिजे कारण मीसुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकत आहे. आणि समजा पुढे आमच्यात प्रेम राहिलेच नाही तर आम्ही सहचर म्हणून कसे राहू शकतो आई मुंबईला आली. आम्ही तिच्याबरोबर , भरपूर माहिती सांगून भरपूर चर्चा केली. पण मी तिला म्हणालो की तुझ्या तरूण पणात तू स्वतः निर्णय घेऊन माझ्या वडिलांशी प्रेमविवाह केलास. कुणाचीही पर्वा केली नाहीस. आता तर तुला आनंद व्हायला पाहिजे कारण मीसुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकत आहे. आणि समजा पुढे आमच्यात प्रेम राहिलेच नाही तर आम्ही सहचर म्हणून कसे राहू शकतो सहचारिका तर प्रेमाच्या पायावरच असू शकते. पण हे सर्व तिच्या बुद्धीला पटले तरी तिच्या भावनेला भावत नव्हते.\nही कोंडी खरे तर गेलनेच फोडली तिने स्वतःच , तिचे माझ्यावर जीवापाड प्रेम असल्याचे अत्यंत प्रेमाने सांगितले.’प्रेम हीच गोष्ट आमच्या दोघांमधले अतूट बंधन आहे. तसेच असू शकते.मी औपचारिक पद्धतीने न��गरिक होण्याआधीच भारतीय झाले आहे. मला इथल्या माणसांत राहायचे आहे. फुल्यांचं आणि चळवळींचं बोट धरून मी खेड्यापाड्यात फिरत आले आहे. असेल त्या परिस्थितीत चालले-राहिले आहे. मी आताच भारतीय आहे. आमचं प्रेम शोषणमुक्त समाज निर्माण करण्याच्या वाटेवर सहचारिका करणारे म्हणून आहे. आम्ही एकमेकांना जीव लावला आहे’. असे हृदयाच्या तळापासून सांगितले. ते आईला पोहोचले.\nआई तशी गेलला आमच्या भागातील वाळवे गावी स्त्रि-मुक्ती शिबिरात भेटली होती. तिच्यामध्ये असलेल्या चळवळीच्या ओढीबद्दल तिला प्रत्यक्ष अनुभव आला होता.शिकलेल्या भारतीय तरुणी तिच्याप्रकारे चळवळीला जीव लावताना तिला दिसत नव्हत्या.हे ती कौतुकाने माझ्याबरोबर बोलली होती. पण त्यावेळी, गेल माझी सहचारिणी होणार अशी आईला काहीच कल्पना नव्हती. आता नव्या परिस्थितीत गेलच्या भावविश्वातून आलेल्या अंतरीच्या जिव्हाळ्यामुळे आईला गेलची वेगळी ओळख झाली. तिला तरूण इंदु आठवली. अशीच भारावलेली, निरागस, चळवळीवर जीव कुरवंडून टाकणारी,सख्याच्या प्रेमात न्हालेली. ती इंदू , गेलच्या संवादातून तिला भेटली. आईचा निर्णय गेलच्या बाजूनेच होणे मग ओघानेच घडले. गेल आजही अशीच आहे. निरागस, पारदर्शक, प्रेमाने आकंठ भारलेली,हृदय उघड करुन संवाद साधणारी. आज आई नाही. पण माझी आई होणारी आणि त्याचवेळी प्रियतमा असू शकणारी गेल आहे. या प्रसंगानंतर गेलने आईला ईंदुताई म्हणून कधीच हाक मारली नाही. “आय” म्हणूनच हाक मारली.\nआमचे लग्न व्हायचे ( कायदेशीर) तर गेल अमेरिकेला जाऊन येण्यासाठी निघणार त्यापूर्वी होणे आवश्यक होते. मी तर आणिबाणी मुळे भूमिगत होतो.लग्नाचा कार्यक्रम केला तर मी पकडला जाऊ शकत होतो. त्यामुळे फारच मोजक्या लोकांच्या साक्षीने बाकी कुणाला माहीत न होता लग्न होणे आवश्यक होते. तसे नियोजन केले. लाल निशाण पक्षाचा ,आणिबाणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणिबाणीला पाठिंबा होता. शेवटी, शेवटी त्यांनी भूमिका बदलली. गेलचे पहिले पुस्तक लाल निशाणच्या ‘शास्त्रीय समाजवादी ट्रष्ट’ने प्रकाशित केले होते. गेल लाल निशाण पक्ष परिवारात राहणारी होती. पुण्याला ती कॉ. ए.डी. भोसले आणि लिलाताई भोसले यांच्याकडे बय्राच वेळा थांबायची. गेलवर त्यांची माया होती. त्यांच्या घराच्या एका खोलीत लग्न उरकायचं ठरलं. १७-१८ लोकांच्या साक्षीने ए.डी.-लिलाताईंसह; मागोवा ग्रुपचे सुधीर बेडेकर, त्याची सहचारिणी चित्रा, पुरूषोत्तम पानसे, अर्थातच माझी आई,मामी-मामा, आमचे वाटेगावचे डॉ. बने मामा,गेलची एक सफाई कामगार मैत्रिण ताराबाई, गेलची एक तरूण आणि सत्यशोधक परंपरेतली मैत्रिण पवार, लाल निशाण पक्षाचे नेते कॉ. यशवंत चव्हाण,माझा मिरज मेडिकल कॉलेजमध्ये असतानाचा मित्र आणि रुममेट डॉ. श्रीकांत खैर असे सर्वजण होतो. खर्चाचा कांहीं प्रश्नच नव्हता. लग्न छान झाले. खरे म्हणजे गेलच्या दृष्टीने हे एक प्रचंड धाडसाचे काम होते.\nमाझ्यावर आणिबाणीचे वाॅरंट होते. यामुळे तिला प्रचंड धोका होता. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त. प्रेमाची ओढ आणि बांधिलकी इतकी जबरदस्त की तिने याची पर्वा केली नाही. गेल ही अशीच आहे. एकदा एक गोष्ट करायची ठरली की मग मागे हटणे नाही. जे काही व्हायचे ते होवो आमच्या मधे हा समान झपाटलेपणा आहे.म्हणूनच आमचे जीवनच झपाटलेले आहे.”वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड ” या पुस्तकात प्रकाशित झालेला प्रबंध लिहिण्यासाठी गेल अशीच झपाटल्यागत फिरली होती. एसटीने ,चालत , उन्हा-पावसाची पर्वा न करता ती महाराष्ट्राच्या; सत्यशोधक परंपरा असलेल्या खेड्यापाड्यात फिरली होती. तिने नोटस् काढलेल्या डायऱ्या वाचल्या तरी हे लक्षात येते.तिच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत हे खरे आहे. तिची सर्व पुस्तके त्या विषयाच्या संशोधनावर आधारित आहेत. सैद्धांतिक मांडणी करून त्या आधारावरच एकूण विषयाची मांडणी तिने केली आहे.चळवळींवरची पुस्तके तर चळवळीत सहभाग करुन संशोधन साकार केलेली आहेत. यामुळे संशोधनाचा विषय मांडताना ती चळवळीची कार्यकर्ती आणि संशोधक अशा दोन्ही भूमिका पार पाडत आली आहे आमच्या मधे हा समान झपाटलेपणा आहे.म्हणूनच आमचे जीवनच झपाटलेले आहे.”वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड ” या पुस्तकात प्रकाशित झालेला प्रबंध लिहिण्यासाठी गेल अशीच झपाटल्यागत फिरली होती. एसटीने ,चालत , उन्हा-पावसाची पर्वा न करता ती महाराष्ट्राच्या; सत्यशोधक परंपरा असलेल्या खेड्यापाड्यात फिरली होती. तिने नोटस् काढलेल्या डायऱ्या वाचल्या तरी हे लक्षात येते.तिच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत हे खरे आहे. तिची सर्व पुस्तके त्या विषयाच्या संशोधनावर आधारित आहेत. सैद्धांतिक मांडणी करून त्या आधारावरच एकूण विषयाची मांडणी तिने केली आहे.चळवळींवरची पुस्तके तर चळवळ���त सहभाग करुन संशोधन साकार केलेली आहेत. यामुळे संशोधनाचा विषय मांडताना ती चळवळीची कार्यकर्ती आणि संशोधक अशा दोन्ही भूमिका पार पाडत आली आहे असे दुसरे उदाहरण मला तरी माहित नाही.\nआमचं लग्न झाल्याचं गेलनं अमेरिकेला निघण्याआधी तीन चार दिवस , तिच्या आई-वडिलांना फोनवर सांगितलं ते खुश झाले. माझ्या बरोबर सुद्धा बोलणं झालं आणि आणिबाणी वगैरे निवळल्यावर मी अमेरिकेला जायचं प्रेमाचं निमंत्रण सुद्धा मिळालं. गेलला निरोप देण्यासाठीच मी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो होतो. जाताना कलकत्त्याच्या मित्रांना भेटून मग दिल्ली अशी आमची “हनिमून” ट्रिपच होती ती. विमान तळावर सिक्यूरिटी चेकसाठी जाण्यापूर्वी आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं आणि तिनं अमेरिकन पद्धतीनं माझे ओठावर चुंबन घेतले.असे अचानक आवेगाने , सार्वजनिक जागेत ,मी क्षणभर गडबडलो पण मीही अखेरीस भारतातल्या”येड्या”जनरेशनचाच आणि परंपरा मोडणारा होतो ना\nआणीबाणी उठली , निवडणूक झाली. देशात एक नवे पर्व सुरू झाले. जनतेमधे काहीही स्थान नसलेले लोक “पवित्र”करून घेतले गेले. नव्या संदर्भात चळवळ सुरू करण्याची परिस्थिती तयार झाली. मंथन सुरू झाले. या संधी काळात मी ठरल्याप्रमाणे अमेरिकेला निघालो. तीन महिने राहण्याच्या तयारीने. परत येताना गेल , अमेरिकेतली नोकरी आणि अमेरिका सोडून, कायमची भारतीय होण्यासाठी येणार असं आधी ठरलेलंच होतं. आईने केलेल्या सेव्हींगमधून तिकिट काढायचं आणि गेल ते पैसे परत आईला देणार असा मार्ग काढला होता.मी तर मुंबईलाच होतो. आई आणि माझा मित्र विलास तिकिटाचे पैसे घेऊन मुंबईला सर्व श्रमिक संघाच्या ऑफिसवर आले. पासपोर्ट ,व्हिसा वगैरे कामे आधीच झाली होती. अशा प्रकारे शेवटी एअरपोर्टवर गेलो. मनात एक छुपी भीती होती. एअरपोर्टमधे आत गेल्यावर ती आणखीनच वाढली. कसाबसा शेवटी एक शेतकरी कुटुंबात वाढलेला ,फक्त चळवळी पुरताच मुंबई सारख्या शहरात धीट असलेला भारत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात जाऊन बसला\nन्यूयॉर्कला केनेडी विमानतळातून बाहेर पडलो ते , ‘आता पुढे गेलच्या नोकरीच्या ठिकाणी , सॅनदिएगोला जाणारं विमान चुकलं तर माझं कसं’ या भीती खालीच.कसंबसं सगळं जमलं. सॅनदिएगोला उतरलो. बाहेर पडल्या पडल्या डोळे गेलला शोधू लागले. ती दिसली , मला आतुरतेनं धुंडताना आणि आम्ही कधी आलिंगन दिलं ते आमचं आम्हालाच कळलं नाह���. म्हणाली, किती हडकुळा झालायस, हाड-कातडं एक झालंय आणि डोळ्यात पाणी. त्या निळ्या डोळ्यांत त्यावेळी मला दिसली एक व्याकूळ विरहिणी, प्रियतमा आणि आई सुद्धा. अगदी माझ्या आईसारखीच तिच्या गाडीतून आम्ही राहण्याच्या ठिकाणी गेलो. माझं मन गेलच्या खांद्यावर निर्धास्त विसावलं. तिनं जाहीर केलं की परत जाईपर्यंत ती मला एकदम गुटगुटीत करणार तिच्या गाडीतून आम्ही राहण्याच्या ठिकाणी गेलो. माझं मन गेलच्या खांद्यावर निर्धास्त विसावलं. तिनं जाहीर केलं की परत जाईपर्यंत ती मला एकदम गुटगुटीत करणारही अशी गेल. अमेरिकनही अशी गेल. अमेरिकन भारतीय की या जगातली एकमेव, अद्वितीय गेल. माझी सखी. मग आम्ही गप्पा मारत मारत,छानपैकी ब्लॅक काॉफी पीत मधला काळ भरून काढू लागलो.\nअडीच तीन महिने अमेरिकेची आणि गेलच्या अमेरिकेची ओळख करून घ्यायची भटकंती सुरू झाली. गेलच्या मित्र -मैत्रिणींकडे , विद्यापीठांतील विभागांमध्ये, राष्ट्रीय उद्यानांमध्ये, म्युझियमस् मधे,प्रेक्षणीय ठिकाणांकडेआणि मुख्यतः मुक्काम मिनीआपोलीस मधे गेलच्या आई-वडिलांच्या घरी. साम्राज्यवादी देशांचा शिरोमणी देश आणि भारतातल्या बुद्धिवादी दुधाच्या साईतल्या अनेकांच्या स्वप्नातला स्वर्ग पण इथंही दिसलं शोषण, वंशवाद, रंगवाद, स्त्रियांचं शोषण करण्याच्या आधुनिक पद्धती,पैशानं मानवी संबंध तोलणारी नाती.आणि त्याचबरोबर मानुष संबंधांची सुद्धा आस असलेली माणसं. गेलच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या सारखे लाखो स्त्री- पुरुष अशा मानुष नात्यांच्या शोधात निघालेले,पर्यावरणवादी, हरित पृथ्वी साठी आसुसलेले. या दोन्ही अमेरिकांचं दर्शन गेलनं घडवलं. आईच्या मनातल्या भीतीला अमेरिकेच्या या मानुष अंगानं उत्तर दिलेलं मी अनुभवलं.\nगेलनं एकेदिवशी नोकरीचा दिला राजीनामा. पुस्तकं वगैरे सामान आधीच पार्सल केलेलं. आमच्या प्रवासी बागा कारमध्ये टाकून आम्ही निघालो फिरत फिरत मिनिआपोलिस शहराकडं. गेलच्या आई-वडिलांकडे. पहिला खरा मुक्काम बर्कलीला. इथंच गेलची डॉक्टरेट झाली, कॅलिफोर्निया विद्यापीठात. तरूणांच्या चळवळींचं हे एक मोठं केंद्रच. इथंच तिनं महात्मा फुलेंचं बोट धरून भारतात जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या एका नातेवाईकांच्या विस्तीर्ण मोकळ्या घरात आम्ही विनंतीवरून राहिलो. इथून निघण्याआधी गेलनं कार विकली.आणि आम्ही कॅनडातील व्हॅंकूवर शहराकडे रेल्वेने गेलो. तिथे गेलला सिनियर पण तिची मैत्रीण असलेल्या ॲकॅडमिशीयन कॅथलीन गॉग राहात ,त्यांच्याकडे आम्ही राहिलो.त्याही भारताच्या अभ्यासक होत्या. व्हॅंकूवर मधेही गेलचे काही काळ वास्तव्य होते. एका अर्थाने मिनिआपोलिसला जाताना गेलने निवडलेला मार्ग हा तिच्या जीवनात आजपर्यंत पडलेल्या तिच्या पावलांना पुन्हा स्पर्श करीत जाणारा होता.\nयानंतर मधेच आम्ही एका सुंदर नॅशनल पार्क मधे राहिलो. पूर्ण एकांत. पर्वत रांगांनी घेरलेल्या सरोवराच्या काठी. माणसांची वर्दळ जवळ जवळ शून्य. आम्ही दोघे आणि निसर्ग एवढंच अस्तित्व. सरोवरात जिला कनू म्हणतात अशा छोट्या नावेला दोघांनीच वल्हवत विहार करायचा, ट्रेकींग करायचं. एकमेकांना समजून घेणारं हितगूज करायचं.गेलनं अशा प्रकारे एक हळूवार परिसर निवडला की आम्ही आमची हृदयं एकमेकांत मिसळून द्यावीत. ही अशीही अबोल बोलकी गेल मी अनुभवली. आणि तिनं मला ज्या नव्या नात्याच्या विश्वात नेलं त्या विश्वात मी कायमचाच नवा झालो.\nआता बफलो , जिनी (व्हर्जिनिया) आणि जीन या जोडीच्या घरी.हे दोघेही विद्यार्थी चळवळीतले. गेले अगदी जिवलग सवंगडी. घरच्यासारखं स्वागत आणि आनंदाला उधाण.इथूनच आम्ही नायगारा फाॅल्स वगैरे ठिकाणी भटकून आलो. गेलने आणि त्या दोघांनी मला बंद पडलेले , कारस् उत्पादन करणाऱ्या कारखान्याचं शहर दाखवायला नेलं. त्यांची मैत्रीण एका इंजिनिअरिंग कारखान्यात शाॅप फ्लोअरवर काम करत होती ती फॅक्टरीही दाखवली.\nभारतात अजूनही स्त्रीया अशा प्रकारच्या कामांसाठी स्विकारल्या जात नाहीत. स्त्री मुक्ती चळवळ आणि अमेरिकन भांडवलशाहीचं पुढारलेपण मला दिसलं. जागतिक स्पर्धेत अमेरिकन इंडस्ट्री कशी कोलमडत गेली त्याचं सॅंपलही दिसलं. मला खास लेक्चर न मारता गेलनं अमेरिकेची वेगवेगळी अंगं मला उलगडून दाखवली यातूनच माझी सखी मला जास्ती जास्त आकळू लागली. ती अशा अनेक पद्धतींनी माझं ज्ञान वाढवत गेली , मला जास्ती जास्त प्रमाणात समष्टीशी जोडत गेली मला न जाणवू देता यातूनच माझी सखी मला जास्ती जास्त आकळू लागली. ती अशा अनेक पद्धतींनी माझं ज्ञान वाढवत गेली , मला जास्ती जास्त प्रमाणात समष्टीशी जोडत गेली मला न जाणवू देता गेलने अशाप्रकारे मला हळूवारपणे ,अलगदपणे सिद्धांताच्या क्षेत्रात जास्ती जास्त प्रमाणात नेले.त्यामुळे मा���ा दृष्टिकोन जास्त व्यापक आणि सखोल झाला. मागोवा ग्रुपच्या पार्श्र्वभूमीवर ,” मार्क्सला सुद्धा मायक्रोस्कोप खाली ठेऊ”अशी जी दिशा मिळाली, प्रत्येक बाबतीत मुळात जाऊन समजून घेण्याची वृत्ती तयार झाली. तिला गेलमुळे पुढची झेप घेता आली.\nयानंतर आम्ही पोहोचलो मिनिआपोलिसला .गेलच्या आई-वडिलांकडे. जावयाचे अत्यंत प्रेमाने आणि भरभरून स्वागत झाले.अगदी पारदर्शक. त्यांना मी आवडलो. दिसण्याच्या आणि असण्याच्या अशा दोन्ही अंगांनी. माझ्या आईला भारतातल्या काही लोकांनी जे सांगितले होते त्याच्या बरोब्बर उलटा अनुभव मला येऊ लागला गेलच्या आई-वडिलांना मला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झालेले दिसले.इतक्यापर्यंत की मला मिरचीचा ठेचा आवडतो असे गेलने सांगितल्यावर जेवणाच्या टेबलावर त्यांच्या न चुकता ‘चिली फ्लेक्स’ची बाटली येऊन बसली गेलच्या आई-वडिलांना मला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झालेले दिसले.इतक्यापर्यंत की मला मिरचीचा ठेचा आवडतो असे गेलने सांगितल्यावर जेवणाच्या टेबलावर त्यांच्या न चुकता ‘चिली फ्लेक्स’ची बाटली येऊन बसली सर्वात अचंब्याची गोष्ट म्हणजे जावयाचा मुक्काम चांगला दोन अडीच महिन्यांचा असूनही जावयाची सरबराई कधीच कमी झाली नाही. शहरात असलेले नातेवाईक; मावशांचे कुटुंबीय ,अत्र्यांचे कुटुंबीय इत्यादी मंडळी सवड काढून भेटायला आली\nहेही नक्की वाचा-दलित-शोषित-उपेक्षित समूहांत सर्वार्थाने समरस झालेल्या डॉ गेल ऑम्व्हेट-https://bit.ly/3zfDqcg\nरिसेप्शन पार्टी आयोजित झाली. गेलचे आई-वडील ( डोरोथी आणि जॅक) यांनी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रित केलं होतं. गेलच्या मावश्या,आत्त्या, वहिनीचे आई -वडील अशा सर्वांची कुटुंबे , गेल आणि आई- वडिलांचे मित्र-मैत्रिणी अशी सर्व कुटुंबे आली होती. गेलच्या चुलते मूळ गाव टू हार्बर्सला राहतात त्यांची कुटुंबे सुद्धा १००-१२५ मैल अंतरावरून आली होती या पार्टीनं तर,” अमेरिकेत नातेवाईक मंडळीत प्रेमाचे संबंध नसतात “या प्रकारे आईला मिळालेल्या चुकीच्या माहितीला चोखपेक्षा जास्त चांगलं उत्तर दिलं. गेल प्रचंड खुष होती.चक्क लाजत बिजत होती या पार्टीनं तर,” अमेरिकेत नातेवाईक मंडळीत प्रेमाचे संबंध नसतात “या प्रकारे आईला मिळालेल्या चुकीच्या माहितीला चोखपेक्षा जास्त चांगलं उत्तर दिलं. गेल प्रचंड खुष होती.चक्क लाजत बिजत होती त��च्या एका मावशीनं म्हटलं” किती देखणा तरूण आहे” आणि गेलला आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या दिसत होत्या तिच्या एका मावशीनं म्हटलं” किती देखणा तरूण आहे” आणि गेलला आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या दिसत होत्या गेलची,”एक प्रेमात पडलेली तरूणी” ही बाजू त्या पार्टीभर उत्साहानं वावरत होती. मला आणखी एक गेल कळली.\nअसे आम्ही , गेलचे आई-वडील असेपर्यंत सेमिनार वगैरेंच्याही निमित्तानेही अनेकदा गेलो. प्राचीचा जन्म झाल्यावर तिच्यासह गेलो.एकदा आई सुद्धा अमेरिकेत जाऊन धडकली. आम्ही आधीच तिथे असताना. ही होती गेलची कल्पना. आईला गेलमुळे खरी अमेरिका प्रत्यक्षच अनुभवायला मिळाली गेलच्या मित्र-मैत्रिणींसह सर्व नातेवाईकांचा मानुष गोतावळा भेटला. आईला घेऊन आम्ही गेलच्या शिक्षिका-मैत्रिण आणि आंबेडकरी चळवळ आणि वारकरी संत साहित्याच्या जेष्ठ संशोधक एलिनॉर झेलियट यांच्याही घरी , शेजारच्या शहरी गेलो. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु उभे करणारा अनुभव तिला मिळाला. ही पण आणखी एका पैलूची गेल.\nव्यावहारिक जीवनात सिद्धांत आणि भावनांची सांगड घालणे, सिद्धांताच्या क्षेत्रात समरसून आणि भावनिक जिव्हाळ्याने संशोधन करणे हा गेलचा स्थायी भाव आहे. त्यामुळे दोन्ही क्षेत्रात एखाद्या निर्मळ निर्झरा प्रमाणे ती विहार करीत आली आहे.\n(साभार : ‘वसा ‘ दिवाळी अंक – संपादक –संध्या नरे -पवार)\nPrevious articleसोनाली हा एका वट्ट कादंबरीचा विषय आहे, राव\nNext articleसमाज आणि वादाची चौकट\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमनाला भरवणारा सुंदर लेख…\nमनाला भावणारा सुंदर लेख….\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त ���ुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-09-22T22:53:44Z", "digest": "sha1:SFBA4PM5YR6Z4HOOMKFO7M7IMIIKICJU", "length": 9665, "nlines": 113, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "आमच्यात आणि छगन भुजबळ यांच्यात कोणताही वाद नाही - बाळासाहेब सानप", "raw_content": "\nछगन भुजबळ आमचे नेते, पण ते सत्तेत आहे, तेपण मेळावे घेतील, आमच्या कोणताही वाद नाही – बाळासाहेब सानप\nछगन भुजबळ आमचे नेते, पण ते सत्तेत आहे, तेपण मेळावे घेतील, आमच्या कोणताही वाद नाही – बाळासाहेब सानप\nअहमदनगर– छगन भुजबळ यांच्यात कोणताही वाद नाही. आम्ही एकत्र आहोत. छगन भुजबळ आमचे नेते आहेत समता परिषदेच्या माध्यमातून ते प्रश्न मांडत असतात ते सभेमध्ये आहेत त्यामुळे ते नंतर सहभागी होतील परंतु आमच्या कुठलीही फूट पडलेली नाही असे मत ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केले.\nलग्न समारंभात चोरट्यांच्या डल्ला साडेचार लाखांचे दागिने केले लंपास\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी नेते म्हणून ओबीसीचा काम करतात समीर भुजबळ यांनी ओबीसीचे सर्व मिळावे रद्द केले आहेत तर दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांचे मिळणारे सुरू आहेत. ओबीसी व्ही जे आणि एन टी जनमोर्चा जिल्हा मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा मेळावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nहे प��� पहा – रेखा जरे हत्याकांडात डॉक्टर निलेश शेळके चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात\nमहिलेला लग्नाच्या आमिष दाखवून त्याच्यावर अत्याचार करणारा पोलीस शिपाईला अटक\nतुम्ही मग आले कशाला कोल्हापुरलाच थांबायचं होतं – अजित पवार\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-21-october/", "date_download": "2021-09-23T00:14:31Z", "digest": "sha1:EHIEDLDR5U2W62VXHCONECPGFV6XBYNF", "length": 10884, "nlines": 174, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२१ ऑक्टोबर दिनविशेष - 21 October in History - MPSC Today", "raw_content": "\nशम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 21 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१९९९ : चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर\n१९९२ : अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.\n१९८९ : जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.\n१९८७ : भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.\n१९८३ : प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.\n१९५१ : डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.\n१९४५ : फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९४३ : सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना\n१९३४ : जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.\n१८५४ : फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान\n१९४० : एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू\n१९३१ : शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)\n१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.\n१९१७ : राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)\n१८३३ : अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२०१२ : यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)\n१९९५ : लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)\n१९८१ : दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)\n१८३५ : मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)\n१४२२ : चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)\n< 20 ऑक्टोबर दिनविशेष\n22 ऑक्टोबर दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.watersourcechem.com/furfural/", "date_download": "2021-09-22T23:11:58Z", "digest": "sha1:WXIA7DLEDOB3NTKFQ4AY42HSMFQC54O4", "length": 5217, "nlines": 164, "source_domain": "mr.watersourcechem.com", "title": "फुरफुरल मॅन्युफॅक्चरर्स | चीन फुरफुरल फॅक्टरी अँड सप्लायर्स", "raw_content": "\nफुरफुरल 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरल्डेहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फॉर्मिल्फुरन 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरानलहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरफुरल्डिहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरल्डेहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरानकारबॉक्सॅल्डेहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n2-फुरान कार्बनल 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\nकृत्रिम मुंगी तेल 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\nफुराल्डेहाइड 98-01-1 सी 5 एच 4 ओ 2\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nशेन्क्सियन शुयुआन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कं, लि\nआपल्याला आवडीची उत्पादने आहेत का\nआपल्या गरजेनुसार, सानुकूलित करा आणि आपल्याला अधिक मौल्यवान उत्पादने प्रदान करा.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/bhandara-father-killed-by-father-over-car-accident/", "date_download": "2021-09-23T00:03:44Z", "digest": "sha1:AASHYO6DSPS3KQ2DRLFT2UZHFIGQ7FIP", "length": 10438, "nlines": 128, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "भंडारा : गाडीच्या वादावरून मुलाने केली पित्याची हत्या |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभंडारा : गाडीच्या वादावरून मुलाने केली पित्याची हत्या\nभंडारा (तेज समाचार प्रतिनिधि): दुचाकीच्या वादात मुलाने काठीने डोक्यावर प्रहार करून वडिलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे घडली आहे. वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला आणि एकच खळबळ उडाली. ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असे मृत वडिलाचे नाव आहे.\nताराचंद आणि मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21 वर्ष) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आला. येताच त्याने वडील ताराचंद यांना माझ्या दुचाकीची चाबी द्या असे म्हटले. वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरु केले. वडिलांनी लोकेशला अंगणात पडलेली काठी उचलून मारहाण केली.\nत्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने तीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यावर प्रहार केले. क्षणात वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुले असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचे सांगण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपीने स्व:ता लाखनी पोलीस स्टेशनला जात गुन्हा काबुल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.\nधुळे : घराचा ताबा न देण्याकरता पोटभाडेकरूने डोंबिवलीतील सेवानिवृत्त बँक मॅनेजरच्या कानाला पिस्तूल लावले\nधुळे: ‘ द बर्निंग’ रेसिंग बाईकचा थरार \nधुळ्यात डॉक्टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह\nप्रशासनास सहकार्य व लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nअमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nJuly 6, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/the-state-government-failed-to-stop-the-spread-of-corona/", "date_download": "2021-09-22T23:22:57Z", "digest": "sha1:LJGBEMT3SHIGUEYFBSTK6CIOPDIMN5WB", "length": 16382, "nlines": 134, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी – गिरीश महाजन |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nकोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी – गिरीश महाजन\nजळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यावेळी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांचा माल खरे��ी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी निवेदनाद्वारे केली.\nएकीकडे संपूर्ण देशात छोटी छोटी राज्य केंद्र शासनाच्या मदतीने कोविड संसर्गावर सक्षम प्रशासनाने, उत्तम समन्वयाने आणि दूरदृष्टीने उपाययोजना करत महामारी आटोक्यात आणताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकार या आरोग्य आणीबाणीच्या काळात अकार्यक्षमतेमुळे , निर्णय प्रक्रियेच्या गोंधळामुळे आणि भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा आणि पॅकेजेसचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला.\nकोविड योद्धे म्हणून जगभर कौतुकास पात्र ठरलेल्या डॉक्टर्स नर्सेस व सर्व आरोग्य सेवक तसेच फ्रंट लाईनवर काम करणारे पोलीस दल, सुरक्षा रक्षक यांच्या आरोग्य हितासाठी केंद्राने पाठवलेले पीपीई किट्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. हा तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरावा इतका गंभीर प्रकार आहे.\nसर्वच पातळीवर असमर्थ ठरत असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. परिणामी महाराष्ट्रातील गोर गरीब जनता, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदार व सर्वसामान्य नागरिक मृत्युच्या खाईत लोटला जात आहे. केंद्र शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला तथापि आपल्या राज्याने तो यशस्वीपणे अंमलात आणला नाही. पारदर्शक ऑनलाईन पद्धत, तक्रार करण्याची टोल फ्री सुविधा, मालवाहतूक ट्रैकिंग सुविधांची कार्यप्रणाली बंद करून एकप्रकारे काळाबाजार आणि भ्रष्टाचाराला पुन्हा रेड कार्पेट असे आमंत्रण दिले.\nमहाराष्ट्र सरकार कोविड टेस्टमध्ये फेल आहे म्हणूनच या सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी ‘ महाराष्ट्र बचाव आंदोलनाची योजना केली आहे. वरील परिस्थिती पाहता कोविड टेस्ट मध्ये महाराष्ट्र सरकार फेल झाल्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने निषेध व्यक्त केला.\nगेल्या आठवड्यात आलेल्या केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली नाही. ७६ हजार बेड्सची गरज असताना थातुरमातूर उपाययोजना करून राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे . एवढेच नव्हे तर ठराविक जमावकडून पोलिसांवर वारंवार हल्ले होत असताना सरकार कणखरपणा दाखवत नाही आणि तसे घडू नये म्हणून हिंमत दाखवत नाही हे दुर्दैवी आहे .\nकेंद्रीय रेल्वे मंत्रालय रेल्वेची उपलब्धता करून देण्यास आग्रही असताना महाराष्ट्र राज्य मागणी करत नाही . नागरी उड्डाण मंत्रालय तयार असताना परदेशी अडकलेले महाराष्ट्रवासी विद्यार्थी , नागरिक राज्यात परत येऊ शकत नाहीत , कारण राज्य सरकार उदासीन आहे . श्रमिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची अतिशय अमानवी व असंवेदनशील नीति राज्य सरकारने अंमलात आणल्याने जगभरात महाराष्ट्र राज्य टीकेस पात्र ठरले . उपाययोजनांचा दुष्काळ , नियोजनाचा अभाव , परिस्थितीकडे डोळेझाक आणि भ्रष्ट प्रशासनाने राज्याची प्रतिमा मलीन झाली . गोर गरीब निराधारांचा आधार असलेल्या श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेद्वारे मिळणारी रक्कमही राज्य शासनाने अजूनही लाभार्थ्यांना वितरित केलेली नाही , भयावह वर्तमानकाळ आणि काळाकुट्ट भविष्यकाळ घोंघावत असताना महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देणारे एकही पॅकेज , शाञ्चत योजना जाहीर केलेली नाही .\nयावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश दामू भोळे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, खासदार उन्मेश पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदूभाई पटेल, , माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, आमदार संजय सावकारे, लालचंद पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.\nधुळ्यात आणखी 9 करोना पॉझिटिव्ह आढळले- रुग्णसंख्या 71\nधरणगाव Corona Virus: आणखी आढळले 7 कोरोनाबाधित रुग्ण\nदोंडाईचा येथे लॉक लॉकडाउन पिरीयड मध्ये पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पत्रकाराचीच गाडी चोरीला\nआग्रा : अखेर सहा महिन्यानंतर अनलॉक झाला ताजमहाल\nशिरपूर: कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची मदत होणार : भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय म���नवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-23T00:52:47Z", "digest": "sha1:SPSQF4LNAJN6AB6YCUBC2C27PDGDT5CD", "length": 38199, "nlines": 131, "source_domain": "mediawatch.info", "title": "जगन्मिथ्या म्हणजे तरी काय? - Media Watch", "raw_content": "\nHome featured जगन्मिथ्या म्हणजे तरी काय\nजगन्मिथ्या म्हणजे तरी काय\nधर्मासारख्याच विचारसरणीही माणसांना एकारलेपण व श्रद्धांदपण आणत असतात. आपल्या श्रद्धेएवढे खरे दुसरे काही नाही. इतरांचे असणे हे निव्वळ खोटेपण, उर्मटपण व माजोरेपण. ते एकदा उतरले वा उतरविले की तेही आपल्याच सोबत येतील या व अशा श्रद्धा माणसांचे कळप बनवितात. जोवर ते कळपातले अस्तित्व मन व मेंदूचा ताबा घेते तोवर ही माणसे त्यांचा एक निर्जीव भाग बनतात. हे निर्जीवपण निकोप वा निष्पाप मात्र नसते. ते माणसांना प्रसंगी हिंस्त्र व इतरांवर आपल्या श्रद्धा आणि मते लादायला लावते. तसे करताना ते युद्धालाही प्रवृत्त होतात. माणसांच्या जातीचा इतिहास अशा युद्धांचा व त्यात पडलेल्या बळींच्या कहाण्यांचा आहे. श्रद्धा व मते यांची ही बेहोशी दीर्घकाळ व कधीकधी पिढ्यान्पिढ्या टिकते. पण तिलाही एक आयुर्मान असते आणि ती कालांतराने कमी होत संपत जाते. (कधीतरी मग तिच्या प्रतिकियाही त्याच समूहातून उठू लागतात.)\nती बेहोशी व नशा उतरली की मग त्यांना त्यांचे स्वत: असणेच निरर्थक वाटू लागते व आपण काहीच व कशाहीसाठी उरलो नाही असे नैराश्य आणत असते. राजकारणात भूमिका घेणारी, धर्मकारणातले एकांगीपण अंगिकारलेले किंवा कुठल्याशा बुवाबाबाच्या मागे लागून सेवेकरी बनलेली माणसे अशी अ��तात. त्यांचे तसे असणे कीव करायला लावणारे आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आलेले निरर्थ जीणेही दयनीय असणारे. हे एकाकीपण त्यांनी ओढवून घेतलेले असते. त्याचे खोटे समर्थन करण्यातच मग त्यांची असली नसली बुद्धिमत्ता खर्ची पडत असते. आजचा काळ धर्मांचे हे एकारलेपण संपण्याचा व त्यावर विवेकाची मातब्बरी होत असल्याचा आहे. जुने आंधळेपण जाऊन त्याची जागा डोळसपणाने घेतलेली आहे. आता पोग्रोम्स संपले आहेत. शिया व सुन्नी यांच्यातील युद्धे थांबली आहेत. अस्पृश्यता व वर्णविद्वेष हे गुन्हेगारीचे विषय झाले आहेत. या बदलांमुळे ज्यांच्या अधिकारांना फटका बसला ती माणसे कधीकधी त्याच जुन्या व्यवस्थांच्या संरक्षणार्थ तटबंद्या उभारताना दिसतात. पण त्यांचे आयुष्य ओसरत असल्याचे त्यांनाही कुठेतरी जाणवतच असते.\nवर्ग, समाज आणि कौटुंबिक परंपरा व्यक्तींवर – त्यांना एकाकीपण येत असते वा कधीतरी मी म्हणून जगायला तयार राहावे लागते- याची शिकवण देत नाहीत. किंबहुना व्यक्तीचे वेगळे असणे, अगदी व्यक्ती असणे हीच बाब या संस्थांना मान्य नसते. त्यांना आपले संघटन त्या वेगळेपणाहून अधिक महत्त्वाचे व मोलाचे वाटते. त्याचमुळे मी, मी म्हणूनही कोणीतरी आहे हे अनेकांच्या बहुधा लक्षातच येत नाही.\nया संदर्भात प्रस्तुत लेखकाच्याच एका कादंबरीतला प्रसंग सांगण्याजोगा. एका क्षणी तो तिला म्हणतो, – अगं, या प्रसिद्ध घराण्याची सून म्हणून, या उद्योगशील नवर्याची पत्नी म्हणून आणि तुझ्या त्या गोड मुलीची आई म्हणून जगत असतेस. तुझ्या डॉक्टरीचाही एक भार तुझ्यावर असावा. या सार्या तुझ्या भूमिका आहेत. त्यात तू आहेस. पण त्या म्हणजेच तू नाहीस. कधीतरी या भूमिकांतून बाहेर पड. काही क्षण, काही काळ आणि मग स्वत: होऊन जग. तू, तू हो. – त्यावर ती निराशपणे म्हणते, – ‘मी, मी म्हणून काही आहे हे मला कधी कळलेच नाही. या भूमिकांखेरीज मी काही खरोखरीच असते काय, की माणसांनी केवळ भूमिकाच जगायच्या असतात.’ –\nसारे पाहून, अनुभवून आणि जगूनही आपल्याच अभेद्य कोषात राहणे काहींना जमते. आपले – सामर्थ्य- त्या कोषाआड राहून ते जगाला दाखवितात. मात्र प्रत्यक्षात हे कोष कमालीचे विसविशीत व कच्चेही असतात. त्यातही एक पायरी निखळली की त्याचा सारा संभार कोसळतो. ही स्थिती इतरांहून त्यांनाच अधिक अस्वस्थ व व्यथित करणारी असते. आपले झाकलेले उघडेपण मग त्यांना प्रकाशात दिसू लागते. म्हणून ही माणसे नवनवे कोश स्वीकारतात. एक कोषाभोवती दुसरा, मग तिसरा अशी त्याची तटबंदी करण्याचा प्रयत्न करतात. पण गुलालाची खूप जाड खोळ भोवती असतानाही आतली मूर्ती एकटी व एकाकीच असते. तशीच ही माणसेही एकाकी असतात. ज्यांना सांगावेसे वाटावे असे विश्वासाचे कोणी असत नाही आणि जे असतात ते आपले दुबळेपण व आपलेपण कोणत्या अर्थाने घेतील याचा त्यांनाच विश्वास वाटत नसतो. खरे तर तो त्यांना स्वत:विषयी वाटणारा अविश्वासच असतो.\nराजकारणात, समाजकारणात आणि अन्य सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर अशी एकाकी माणसे सर्वत्र असतात. त्यांना छेडायचे नसते, विचारायचे नसते, कधी कधी त्यांनाच या कोषातून बाहेर यावेसे वाटले तर ते सहानुभूतीनेच नव्हे तर आपलेपणाने समजून घ्यावे लागते. ज्यांना असे खुलता येत नाही ती माणसे सारे आयुष्य त्या अदृश्य खोळीआडच काढत असतात. बहुतेक माणसे अशीच असतात की याहून वेगळी- मोकळी किंवा हे कोषही यशस्वीपणे दडवता आलेली. त्यांची खोळ कुणीतरी काढली नाही तर ती तशीच कायम राहते. ही माणसे क्वचित कधी उलगडल्यागत होतात. पण मग तो उलगडलेला भाग झपाट्याने मिटूनही टाकतात. मग पुढचे प्रश्न वा संवादच थांबतात. सार्वजनिक जीवनात जगणार्यांची जर ही स्थिती तर त्यात नसलेल्या अंगणबद्धांची अवस्था कशी असेल- एका सायकॉलॉजिक कौंसेलिंग करणार्या महिलेने फार पूर्वी सांगितलेली ही गोष्ट आहे. तिच्याकडे येणार्या बहुतेक स्त्रिया दरदिवशी नवर्याचा मार खायच्या. त्यातल्या काही बंडखोर आणि घटस्फोटाची भाषा बोलणार्या तर काही हे स्त्रीचे प्राक्तन व नवर्याचा अधिकार म्हणून गप्प राहणार्या. अगदी जखमी होऊन रक्तबंबाळ होतपर्यंत मार खाणार्या सुशिक्षित स्त्रियांचाही यात समावेश होता. बायकोला मारहाण करण्याआधी तिला विवस्त्र करणे व ती बाहेर जाऊ शकणार नाही असा बंदोबस्त करणे हाही त्यातल्या काही दुष्टांचा व्यवहार असतो…प्रस्तुत लेखकाच्या उपरोक्त कादंबरीत आलेली स्त्री एवढ्या दुष्टाव्याचा बळी नव्हती. तरीही तिचे कोंडलेपण सातत्याने जाणवणारे होते. एकदा तो तिला म्हणाला, – अगं, तुझ्या या घराला दारं आहेत.- त्यावर ती म्हणाली, – दारं आहेत, पण बाहेर जायचा रस्ता नाही. –\n-माय फ्युडल लॉर्ड- हे तेहमिना दुर्रानी हिचे आत्मचरित्र ज्यांनी वाचले त्यांना स्त्रीची भीषण क���ाणी या ठिकाणी आठवावी. कोणतेही कारण नसताना तिचा, पश्चिम पंजाबचा (पाकिस्तान) गव्हर्नर असलेला नवरा तिला रात्री दारू पिऊन मारायचा. तोच त्याचा छंद होता. या मारहाणीला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीनेच मग नाईलाजाने त्याच्याशी एक करार केला. – मारहाणच करायची, तर खुशाल कर. पण चेहर्यावर व गळ्यावरती करू नको. कारण उद्याचे त्याचे व्रण इतरांना दिसतील. – ही असहाय्यता, बेडी, तुरुंग संस्कारांचे बंधन, तिचे दुबळेपण, नात्याची प्रतिष्ठा की एकूणच सगळ्या स्त्रीजीवनाची असहाय्यता.\nहा प्रकार पुरुषांच्याही वाट्याला येणारा आहे. मात्र त्याची चर्चा होत नाही आणि त्यांचे कौंसेलिंगचे वर्गही होत नाहीत. अशा वर्गात जाणे हा आपल्या कमीपणाचा भाग आहे आणि त्यातून आपले एकाकी व दुबळे असणे उघड होणारे आहे असे त्यातल्या अनेकांना वाटत असते. पूर्वीच्या गुलामांचे जगणे कसे होते, आपल्यातील गावकुसाबाहेरच्या माणसांची अवस्था कशी होती. गुलामांना आत्मा नसतो, असे अॅरिस्टॉटलही म्हणाला. त्याला त्यांचे माणूस असणे मान्य नव्हते काय- ते तसे नसेल तर १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात झालेल्या सर्वच पिढ्यांना ते मान्य नव्हते असे म्हणावे लागेल. गुलामांचे बाजार केवळ आफ्रिकेत वा पाश्चात्त्य देशातच नव्हते भारतासाख्या पौर्वात्य देशातही होते. मीना बाजार हाही त्याचाच एक चेहरा होता की नाही- याही पुढे जाऊन मध्ययुगातील युद्धबंद्यांच्या कथा सांगता येतील. त्यांच्या तर लाखांनी कत्तली होत. त्यांच्या नावाने स्मृतिस्तंभ उभारणे वेगळे आणि त्यांचे त्या काळचे मन जाणून घेणे आणखी वेगळे. आपल्या संरक्षणासाठी सीमेवर लढणार्यांची मानसिकता तरी सामूहिक असते की एकाकी. – लेहलद्दाख भागात फिरत असताना तेथील खर्दुंगला या खिंडीपर्यंत जाता आले. तेथे भेटलेला अमरावती जिल्ह्यातला आरमळ नावाचा एक सैनिक म्हणाला, – ‘साहेब, कसले हे आयुष्य- प्राणवायू नाही, राहायला उबेची जागा नाही, दिवसभर उभे राहायचे आणि उत्तरेकडच्या बर्फाळ मार्गावर नुसतीच नजर लावायची. यात कुठे घर आहे आणि घरची माणसे. उभे राहणे अशक्य झाले की थंडगार तंबूत नुसतेच पडायचे आणि तुम्ही त्या विविधभारतीवर ऐकविलेली आमची स्तृतिपर गाणी ऐकायची. कशाचे जगणे, आणि या जगण्यालाच देशभक्ती म्हणायचे.’ – त्याच्या देशभक्तीला नमन करण्याखेरीज आपण तरी काय करतो- अशी ठिक���णे आपल्यालाही आपले निराधार व एकाकी असणेच जाणवून देतात की नाही- तात्पर्य हिमालयावर असो वा त्याच्या तळाशी, त्या सार्याच जागी असे एकाकीपण पाहता येते.\nहे एकाकीपण वा दुर्लक्षित असल्याचे जाणवणे फक्त व्यक्तींच्याच वाट्याला येते असे नाही ते संस्था-संघटनांच्याही प्राक्तनात असते. जरा डोळसपणे समाजाकडे पाहिले की या संस्था-संघटनांचे व त्यातील व्यक्तींचे असे एकटेपण स्पष्ट दिसू लागते. राजकीय कार्याचे वा समाजसेवेचे कंकण बांधून असलेल्या संस्था-संघटनांनाही समाजातील बदल व त्याची बदलणारी मानसिकता लक्षात घेता आली नाही की त्यांचेही असे होते. आजच्या सर्वोदयाची व गांधीवादी संघटनांची स्थिती अशी आहे. एकेकाळी अतिशय शक्तिशाली असलेल्या शेतकरी संघटनेचे अस्तित्वही आता शोधावे लागते. राज्या-राज्यात अशा संपलेल्या वा संपत असलेल्या संघटनांची नावे येथे सांगता येतील. हेच प्राक्तन येत्या काही काळात संघावरही येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. सगळ्या विचारसरणी आणि तत्त्वज्ञानाचा शेवट होत असल्याचा हा काळ आहे असे म्हटले जाते. कारण या सगळ्या गोष्टी समूहांच्या मानसिकतेवर म्हणजे श्रद्धेवर उभ्या आहेत. आताच्या जगाची वाटचाल व्यक्तिस्वातंत्र्याच्या व व्यक्तीच्या स्वयंभू होण्याच्या दिशेने सुरू आहे. या काळात अशा संघटना व त्यांचे नेते कालबाह्यच होतील.\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व लोकनेते यशवंतराव चव्हाण पुढे देशाचे संरक्षणमंत्री झाले. गृहमंत्री, अर्थमंत्री यासारखी मोठी पदेही त्यांनी भूषविली. पण १९६९ मध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या दुभंगात त्यांनी केलेली गटाची निवड (त्यांना नैतिक वाटत असली तरी) राजकीयदृष्ट्या चुकीची ठरली. ते संघटन कॉंग्रेसच्या बाजूने गेले आणि इंदिरा गांधींचा विजयी होणारा पक्ष त्यांना दूरसा झाला. पुढे इंदिरा गांधींनीच त्यांना दूर सारले. केंद्रीय मंत्र्याचे पद भूषविणार्या त्या लोकनेत्याला त्यांनी सरकारी नोकरांचे पगार ठरविणार्या कुठलाशा फुटकळ आयोगाचे अध्यक्षपद दिले. त्यांचे अनुयायीही मग त्यांच्यापासून दूर झाले. एवढे की दिल्लीत राहता येत नाही आणि महाराष्ट्रात येता येत नाही अशी दारुण अवस्था त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात वेणुताईंना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात – ‘सारा दिवस रिकामा असतो. कधीतरी बाईसाह��बांचे बोलावणे येते तेव्हा जातो. त्यांना हवा तो सल्ला देतो आणि परत येतो. मग पुन्हा नव्या बोलावण्याची वाट पाहतो. – .. त्यांचा शेवटही एकाकी झाला. महाराष्ट्राचा कोणताही पुढारी त्यांच्या जवळ नव्हता. त्यांचे शिष्योत्तमही तिकडे फिरकले नाही. हीच एकाकी स्थिती इतरही अनेक नेत्यांवर त्यांच्या पडत्या काळात आली. जॉर्ज फर्नांडिस त्यातलेच आणि आता असून नसलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशीही त्यातलेच. ते प्रकाश करात कुठे आहेत- वसंतराव नाईकांचे काय झाले – महाराष्ट्राच्या कित्येक मुख्यमंत्र्यांची नावे तरी कितीजणांच्या स्मरणात आहेत- या माणसांचे एकाकीपण केवढे जीवघेणे असेल याची आता फक्त कल्पनाच करता येते. ज्यांनी सारे आयुष्य लोकात राहून लोकांसाठी काढले त्यांच्या वाट्याला हे एकाकीपण का यावे- त्यांचे लोकनेतृत्व मग खरे मानायचे की अखेरच्या काळचे त्यांचे एकाकीपण- की जीवनातले हे चढउतार आपणच प्राक्तनाचे भाग मानायचे\nआपल्या सामाजिक कृतज्ञतेचे अशावेळी काय होते – ती खरोखरी असते की नसतेच- आणि असली तरी ती त्या एकाकी व्यक्तींच्या मनाचे एकटेपण कुठे घालविते- खोटी आश्वासने, तात्पुरता सहवास किंवा येणारी गोड पत्रे यांनी काहीकाळ हे एकाकीपण बाजूला जात असेल पण तेवढा काळ संपला की ते पुन्हा घेरून येतेच. बरेचदा अशा भेटी व पत्रेही व्यक्तीचे एकाकीपण तिला जास्तीचे जाणवूनही देत असतात. मग यातले खरे काय आणि कायमचे काय- एकाकीपण की सामाजिकता- माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे अॅरिस्टॉटल म्हणाला. ते माणसाच्या समाजातील वावराबाबतचे व त्याच्या असलेल्या वा मानलेल्या मैत्रीच्या संबंधात खरे. पण या अॅरिस्टॉटललाही एकाकीपण अनुभवावे लागले. अगदी अलेक्झांडर हा त्याचा विद्यार्थी असतानाही त्याला विष पिऊन आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना भक्त होते. विनोबांना अनुयायी होते. मग त्यांचे प्रायोपवेशन कशासाठी होते- ही माणसे मोठी म्हणून त्यांची नावे घ्यायची. खरे तर हा अनुभव घेणारी व घेत असलेली माणसे घरोघरी दिसतात. इतरांच्या लेखी त्यांची दखलही नसते. असलीही तरी ती केवळ दयाभावाची वा उबगपणा स्पष्ट करणारी. ज्यांचे आजार वा व्यथा संपणारे नसतात, ज्यांचा तुरुंगवास मृत्यूपर्यंत चालणारा असतो आणि ज्यांचे जीवनमरणाचे सारे मार्ग कुंठित झाले असतात त्यांचे जगणे कसे असते- केवळ मृत्यू येत नाही म्हणूनच ही माणसे जगत असतात की नाही- अनेकांना हे लिहिणेही दुष्टाव्याचे वाटेल. पण जीवन-मरणाच्या खर्या प्रश्नांची चर्चा आपण कधी करायची की नाही- की त्याकडे कानाडोळा करीत उगीच राजकारणाच्या वा आपल्याशी जराही संबंध नसणार्या गोष्टींवरच निरर्थक बोलत राहायचे असते-\nतो सिसेरो तत्त्वज्ञानाला – बकवास व तोंडची वाफ दवडणारे शास्त्र- असे म्हणाला. त्यातून काही साध्य होत नाही. तरीही स्वत:ला बुद्धिमान म्हणवणारी माणसे त्यात आपली अक्कल व शक्ती खर्ची घालत असतात असे त्याचे म्हणणे होते. जागतिक कीर्तीच्या त्या वक्त्याचे हे विधान ग्रीक तत्त्वज्ञांनी मनावर घेतले नाही पण त्याचे सारेच बोलणे निरर्थक कसे म्हणता येईल. वास्तव आणि वाफ यात काही वेगळेपण आहे की नाही- की शंकराचार्य जगाला मिथ्या म्हणतात तेच खरे मानायचे असते- दुर्दैव याचे की ते खरे मानले नाही तर मग हाताशी काही उतरही नाही. असे ते आपले एकाकी असणेच… जग मिथ्या नाही पण ज्याच्या वाट्याला एकाकीपण येते त्याच्या लेखी ते मिथ्याच असते की नाही\n(लेखक नामवंत विचारवंत आहेत)\nहे सुद्धा नक्की वाचा-\nPrevious articleके संग तुझ पे गिरे..और ज़ख्म आयें मुझे…\nNext articleकाटकसर, बचत आणि दान करणारा महाराजा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रज��स्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-09-23T00:38:25Z", "digest": "sha1:EK23AU2OOZYL5PKZSREAT552DPBKZJGV", "length": 3617, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोर्तुगालचे राजतंत्रला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपोर्तुगालचे राजतंत्रला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पोर्तुगालचे राजतंत्र या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nशंभर वर्षांचे युद्ध (← दुवे | संपादन)\nतिसर्या संघाचे युद्ध (← दुवे | संपादन)\nद्वीपकल्पीय युद्ध (← दुवे | संपादन)\nसप्त-वार्षिक युद्ध (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5743", "date_download": "2021-09-22T23:07:23Z", "digest": "sha1:EO55RSENBQPW2RRZIGZLXMKQQXX5ZQTZ", "length": 6590, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "संत शिरोमणी रविदास महाराजांची 644 वी जयंतीमोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली", "raw_content": "\nसंत शिरोमणी रविदास महाराजांची 644 वी जयंतीमोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली\nशेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण\nशनिवार रोजी सकाळी 10 वाजता साजरी करण्यात आली त्यानिमित्त श्री रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदा ताई काकडे श्री अरुण पाटील लांडे श्री सुनील काकडे वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलाल भाई वंचित बहुजन आघाडी शेवगांव नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष श्री रमेश खरात, चर्मकार विकास संघाचे तालुका अध्यक्ष श्री गोरख वाघमारे जिल्हा युवा अध्यक्ष श्री संजय गुजर जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक शेवाळे सर पंचायत समिती चे इंजिनियर श्री रामदास गाडेकर साहेब युवा अध्यक्ष श्री दिनेश तेलोरे श्री भाऊसाहेब भाग्यवंत श्री गणेश पवार उद्धव गुजर श्री शेलार सर श्री अशोक आगवणे सर श्री नंदू वाघमारे श्री महेश वाघमारे श्री सोनल वाघमारे सचिन भाग्यवंत गोकुळ शिंदे श्री लक्ष्मण ज्योतिक श्री दुर्गे सर तसेच नगरसेवक श्री कैलास तिजोरे श्री शब्बीर शेख श्री शेख सलीम जिलाणी श्री सागर फडके यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संत रविदास महाराज यांची आरती करण्यात आली त्यावेळी चर्मकार विकास संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते चर्मकार बांधवांनी कोविड संबंधीचे नियम पाळून तसेच मास्क घालून प्रतिमापूजन करण्यात आले तसेच तालुक्यातील तळणी येथील सरपंच श्रीमती सातपुते यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nतसेच शेवगांव क्रांति चौक येथे ही संत शिरोमणि रविदास महाराजांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर,नवनाथ कवडे,शेख प्यारेलालभाई,शेख सलीम जिलाणी व ईतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोष��ुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/topic/jayakwadi-dam", "date_download": "2021-09-23T00:29:23Z", "digest": "sha1:OGZ4PHROIBIMXCJBKGDGN4WL3CFI3KXP", "length": 2351, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Jayakwadi dam", "raw_content": "\nगोदावरीतील विसर्ग बंद; 13.5 टीएमसी पाणी वाहिले\nजायकवाडीत पाण्याचा ओघ वाढला\nनगर, नाशिकच्या धरणांचे पाणी सोडण्याचे संकट टळले,जायकवाडीने ओलांडली पासष्टी\nदारणा पाठोपाठ गंगापूर फुल्ल, गोदावरीत 16582 क्युसेकने पाणी\nदारणातून विसर्ग, जायकवाडीत 52 टक्के साठा\nजायकवाडी आज निम्मे भरणार\nजायकवाडीला दिलासा; गंगापूर धरणसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ\n'जायकवाडी'त १२२४ क्यूसेकने पाण्याची आवक; किती आहे पाणीसाठा, वाचा ताजे अपडेट\nनेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी 1.22 कोटींचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/modi-government-disburses-rs-746-cr-from-agri-infra-fund-so-how-many-amount-lend-for-maharashtra-501069.html", "date_download": "2021-09-22T23:17:30Z", "digest": "sha1:IXBHRLJEZBKWA56NVQI2UFGBCMJVQUMI", "length": 18614, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\nकेंद्र सरकारकडून कृषी पायाभूत सुविधा निधी (कर्जपुरवठा सुविधा) कडून 746 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. यापैकी सर्वाधिक रक्कम मध्य प्रदेशातील प्रकल्पांना देण्यात आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: केंद्र सरकारकडून कृषी पायाभूत सुविधा निधी (कर्जपुरवठा सुविधा) कडून 746 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. यापैकी सर्वाधिक रक्कम मध्य प्रदेशातील प्रकल्पांना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आगामी 759 प्रकल्पांसाठी 427 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर राजस्थानमधील 145 प्रकल्पांना 84.4 कोटी, महाराष्ट्रातील 84 प्रकल्पांना 66.4 कोटी आणि गुजरातमधील 62 प्रक्लपांना 62 कोटी रुपये देण्यात आले.\nकेंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिलेल्या लेखी उत्तराचा एक भाग म्हणून राज्यसभेसमोर ठेवलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. कृषी मंत्रालयाने आतापर्यंत 6403 प्रकल्पांना कृषी पायाभूत सुविधा निधीतून एकूण 4389 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही एक मध्यम-दीर्घ मुदतीची पतपुरवठा करणारी सुविधा आहे. याद्वारे व्यवस्थापन पायाभूत सुविधा आणि व्याज सहायता आणि क्रेडिट गॅरंटीद्वारे शेती संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाते.\nयोजना कालावधी 2029 पर्यंत\nकृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2029 पर्यंत आहे. या योजनेचा कालावधी एकूण 10 वर्षे आहे. या योजनेंतर्गत बँक आणि वित्तीय संस्थांकडून वर्षाला तीन टक्के व्याजावर कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट गॅरंटी कव्हरेज म्हणून एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत.\nसंसदेला दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत आंध्र प्रदेशातील 1,318 प्रकल्पांना कमाल 1,446.7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, मंत्रालयाने 11 प्रकल्पांसाठी या दक्षिणेकडील राज्यात केवळ 7.5 कोटी रुपये दिले आहेत. तामिळनाडूच्या बाबतीत मंत्रालयाने आतापर्यंत 208 प्रकल्पांसाठी 313 कोटी रुपये मंजूर केले असून केवळ 3.2 कोटी रुपये वितरीत केले आहेत.\nवितरणासाठी एक समान फॉर्म्युला\nकर्नाटकमध्ये 12 प्रकल्पांसाठी 8.4 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर 812 प्रकल्पांना 295. 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केरळमध्ये दोन प्रकल्पांसाठी 1.4 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर 75 प्रकल्पांसाठी 145.9 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. इतर राज्यांमध्ये प्रकल्प राबवण्यासाठी अशाच प्रकारच्या वितरणाची पद्धतही तयार केली गेली. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मध्य प्रदेशच्या बाबतीत मंत्रालयाने 759 प्रकल्पांसाठी 427 कोटी रुपये वितरित केले आहे. तर, 1237 प्रकल्पांसाठी 957 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.\nMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणत्या गावाला म्हणतात\nMaharashtra Flood : रायगड, रत्नागिरीसाठी 2 कोटी, अन्य जिल्ह्यांना 50 लाख, सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ निधी\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 7 hours ago\nराज्य सरकार पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार\nमहाराष्ट्र 8 hours ago\nसाखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी\nमहाराष्ट्र 9 hours ago\nनव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला स��कारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर\nमहापालिका प्रभाग पद्धत ते साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी, ठाकरे सरकारचे 11 मोठे निर्णय\nमहाराष्ट्र 10 hours ago\nSara Ali Khan : मशीद ते मंदिरापर्यंत… सारा अली खानचा सर्वधर्म समभाव; फोटो पाहाल तर तुम्हालाही अभिमान वाटेल\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/holika-dahan-2021-time-puja-vidhi-shubh-muhurat-grah-nakshtra-and-planets-position-128366986.html", "date_download": "2021-09-23T01:00:52Z", "digest": "sha1:RY63K7WT655KDOTKPDZDVPCKD6USSWRI", "length": 5328, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Holika Dahan 2021 Time Puja Vidhi Shubh Muhurat Grah Nakshtra And Planets Position | यावर्षी हस्त नक्षत्र आणि 6 योगात होईल होलिका दहन, हा प्रगती आणि समृद्धीचा संकेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहोलिक दहन आज:यावर्षी हस्त नक्षत्र आणि 6 योगात होईल होलिका दहन, हा प्रगती आणि समृद्धीचा संकेत\nरविवार, 28 मार्च म्हणजे आज फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथिला प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी होलिका दहन होईल. यावेळी हस्त नक्षत्रासोबतच 6 मोठे शुभ योगही राहतील. भद्रा काळ दुपारी 1:55 पर्यंतच राहील. त्यानंतर संपूर्ण दिवस शुभ राहील. यावर्षी होलिका दहनाची विशेष गोष्ट म्हणजे चंद्र आज आपल्याच नक्षत्रामध्ये राहील. यासोबतच 3 राजयोग आणि 3 इतर खास योग जुळून येत आहेत. हा एक दुर्लभ संयोग आहे. ग्रहांच्या या खास स्थितीमध्ये होलिका दहन होणे, देशासाठी प्रगती आणि समृद्धीचा संकेत आहे. उद्या 29 मार्च, सोमवारी रोजी धूळवड साजरी केली जाईल.\nकेंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय जगन्नाथ पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार प्रदोष काळात होलिका दहन केले जाईल. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी. यावेळी प्रदोष काळात पौर्णिमा आणि हस्त नक्षत्राचा संयोग राहील आणि भद्रा दोष नसेल. यामुळे होलिका पूजन आणि दहनासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.38 ते रात्री 8.55 पर्यंत राहील.\nहोलिका दहनाने आनंद, सुख आणि समृद्धी\nडॉ. मिश्र यांच्यानुसार यावेळी हस्त नक्षत्रामध्ये होळी साजरी केली जाईल. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. जो अमृत, सुख आणि समृद्धी कारक आहे. हा ग्रह उत्सव, उल्हास आणि आनंदाचाही कारक आहे. यामुळे मानसिक शांती आणि प्रसन्नता मिळते. आज फाल्गुन पौर्णिमा आहे आणि या तिथीचा स्वामीही चंद्र असल्यामुळे चंद्राचा प्रभाव जास्त राहील. यामुळे आजारापासून लढण्याची शक्ती मिळेल. हस्त नक्षत्र लक्ष्मी कारक मानले जाते, या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे लक्ष्मी योगाचे फळ मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5999", "date_download": "2021-09-22T22:53:17Z", "digest": "sha1:MYRIMDOHGTVM242TPNTJTG5LWET43SUK", "length": 14898, "nlines": 212, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "लग्नानंतर नवरी आठ दिवसातच झाली गायब, बुलढाणा येथील नवरीने लावल्या जालण्याचा नववदेवाला वाटाण्याच्या अक्षदा! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध��वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome मराठवाडा लग्नानंतर नवरी आठ दिवसातच झाली गायब, बुलढाणा येथील नवरीने लावल्या जालण्याचा नववदेवाला...\nलग्नानंतर नवरी आठ दिवसातच झाली गायब, बुलढाणा येथील नवरीने लावल्या जालण्याचा नववदेवाला वाटाण्याच्या अक्षदा\nजालना : जालना पोलिसांनी नुकतेच पैसे घेऊन लग्न लावणाऱ्या आणि लग्न झाले की नवरी फरार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यावरून पोलिसांचे कौतूक सुरू असतानाच आणखीन एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील मुलीच्या नातेवाईकांनी मुलाकडून १ लाख रुपये देऊन तिचे लग्न केले. परंतु, लग्नानंतर आठ दिवसातच राहिल्यानंतर नवरी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. ही घटना जाफराबाद तालुक्यातील भारजमधील आहे. या प्रकरणी दिनेश बोडके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nतक्रारीत म्हटले की, लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना वरूड बु. येथील रामराव घायवट यांनी एक स्थळ आणले. मुलगा आणि त्याचे नातेवाईक बुलडाणा येथे मुलीला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी घायवट यांनी बसस्थानकात भेट घेतली. यानंतर ते सर्व एका हॉटेलमध्ये गेले. तिथे मुलगी आणि तिच्या आईशी ओळख करून दिली. दरम्यान, मुलीकडची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे रामराव घायवट यांनी मध्यस्थी म्हणून १ लाख ११ हजार रुपये मुलीच्या आईला देण्याचे ठरवले. यानंतर ही रक्कम देण्यात आली. त्यानंतर लग्न समारंभ पार पडला. दि. १० ते १८ जानेवारी या कालावधीत ती मुलगी व्यवस्थित राहिली. मात्र, १८ जानेवारी रोजी ती मुलगी कुणालाही न सांगता अचानक गायब झाली. यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.\nदरम्यान, जालना जिल्ह्यात अगोदरच बनावट लग्न करून अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर वधुंच्या शोधात असलेल्या वर पालकांची धाकधूक वाढली आहे.\nPrevious articleलग्नात आहेर घेण्यासाठी अनोखा मार्ग ; वाचावे ते नवलच\nNext articleडॉ किशोर वानखेडे यांचा संशोधित ग्रंथ विदर्भातील सुफी संत लवकरच प्रकाशित\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nआज वसंतपंचमी जाणूया, काय विशेेष \nबापरे , दुसरी लाट येते की काय, मास्क लावा, नियम पाळा\n‘लक्ष्मीनारायण’ करणार हमीभावाने हरभरा खरेदी\n“मी समृद्ध गांव समृद्ध’’ योजनेसह इतर योजनेतून ग्राम विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी : ना....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/in-the-days-of-growing-insurance-scam-cases-be-sure-to-take-three-precautions-128368911.html", "date_download": "2021-09-23T00:46:07Z", "digest": "sha1:6AUOJBQG5DUWXULZEZUNTWZRYFHHJVWW", "length": 7932, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In the days of growing insurance scam cases, be sure to take three precautions | वाढत्या विमा घोटाळा प्रकरणांच्या काळात अवश्य घ्या तीन खबरदाऱ्या, विम्याची गोष्ट सतर्कता न ठेवणारे सहज हाेऊ शकतात लक्ष्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविमा पॉलिसी:वाढत्या विमा घोटाळा प्रकरणांच्या काळात अवश्य घ्या तीन खबरदाऱ्या, विम्याची गोष्ट सतर्कता न ठेवणारे सहज हाेऊ शकतात लक्ष्य\nविमा पॉलिसी खरेदी करतेवेळी सतर्क नसणारे ग्राहक फसवणूक करणाऱ्यांसाठी सहज लक्ष्य ठरतात\nभारतीय विमा उद्योगाला घोटाळे किंवा फसवणुकीमुळे दरवर्षी कराेडाे रुपयांचे नुकसान सहन करावे लागते अाणि हीच गाेष्ट त्याच्या विकासात बाधा अाणण्याचा मुख्य अडसर अाहे. या फसवणूकीचा परिणाम उद्योग आणि समाज या दोहोंवर होतो, कारण गरजू लोकांना विम्याचा लाभ मिळण्यामध्ये अडथळा अाणण्याचे ते काम करतात. फसवणुकीसारख्या घटना विमा कंपन्यांच्या कामकाज खर्चात वाढ करतात तसेच त्यांचे स्रोत दिवाळखोर बनवतात. त्यामुळे ग्राहकांना त्याची किंमत चुकवावी लागते. कधीकधी जास्त प्रीमियम भरावा लागतो. अशा फसवणुकीमुळे विमा कंपनीला वैध दावे निकाली काढण्यात अडचणी येतात. विमा पॉलिसी खरेदी करतेवेळी सतर्क नसणारे ग्राहक फसवणूक करणाऱ्यांसाठी सहज लक्ष्य ठरतात. अशा घटनांना बळी न पडण्यासाठी सतर्क राहणे अाणि काेणताही निर्णय घेण्याच्या अ���धी सर्व गाेष्टींची पडताळणी चांगल्या प्रकारे करणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे अाहे. त्यासाठी अशा प्रकारे काही विशेष खबरदारी घ्या.\n1. सुरक्षित पेमेंटचा पर्याय निवडा\nआपण फक्त धनादेश, डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा देयकाच्या अन्य ऑनलाइन पद्धतींद्वारे थेट विमा कंपनीला प्रीमियम द्यावा असा सल्ला अाम्ही देताे. हे व्यवहाराची लिंक स्थापित करण्यास मदत करते, जे रोख देण्यात शक्य नाही. असे केल्यास तुम्ही काेणाला रक्कम दिली याचा पुरावा तुमच्याकडे असेल.\n2. चॅनलची पडताळणी करा, एजंटाकडे आयडी मागा\nआपण अस्सल विमा चॅनलकडून पॉलिसी खरेदी करत आहात की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आपण ऑनलाइन पॉलिसी खरेदी करत असल्यास, इन्शुरर वेबसाइटचे डोमेन प्रत्यक्ष आहे की नाही ते तपासा. फसवणूक करणारे बनावट वेबसाइट वापरून फसवणूक करतात. एजंटकडून पॉलिसी खरेदी करत असाल तर त्याकडे आयडी मागा व खरेदी केल्यानंतर विमा कंपनीबरोबर पॉलिसीची पुष्टी करा.\n3. कंपनीशी संपर्क साधून पाॅलिसीची सत्यता तपासा\nपाॅलिसीच्या अटी व शर्ती समजून घेणे आणि आपण खरेदी केलेली पाॅलिसी अस्सल आहे की बनावट आहे हे तपासणे महत्वाचे आहे. यासाठी, कोणीही विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो आणि पॉलिसी क्रमांक शेअर करून त्याची सत्यता तपासू शकतो. विमाधारकांच्या वेबसाइटवर क्यूआर कोड सुविधा आहे, जेथे पॉलिसी अस्सल आहे की बनावट आहे हे ग्राहक तपासू शकतात.\nएक सतर्क ग्राहक बऱ्याच फसवणूक राेखू शकताे. याशिवाय विमा कंपन्या संभाव्य फसवणुकीची ओळख पटविण्यासाठी व फसवणूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स, डेटा अॅनॅलिटिक्स आणि तंत्रज्ञानदेखील वापरत आहेत. विमा उद्याेग सरकार आणि नियामक यांच्या मदतीने या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-central-railway-train-overshoots-red-signal-near-ghatkopar-5856745-NOR.html", "date_download": "2021-09-22T22:50:36Z", "digest": "sha1:MS3WYOCQAXPPVXFCVD6BA6RGPHHQCQL4", "length": 2978, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "central railway train overshoots red signal near ghatkopar | मुंबईत लोकल सिग्नल तोडून सुसाट, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबईत लोकल सिग्नल तोडून सुसाट, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुंबई- ठाण्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्���िनसकडे जाणा-या जलद लोकलने घाटकोपर स्टेशनजवळ सिग्नल तोडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मुळे मोठा गोंधळ उडाला.\nठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल सिग्नल तोडून पुढे गेली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेक लोकल विद्याविहार आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान अडकून पडल्या. एका पाठोपाठ एक अशा लोकलच्या रांगा लागल्याने अनेक प्रवाशांना ट्रॅकवर उतरुन पायपीट करावी लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/sanjay-raut-answared-chandrkant-patil-statementq/", "date_download": "2021-09-23T00:03:32Z", "digest": "sha1:F3PYSAJRUXTQ4ZSGLSVRVL6CCR7MGUAZ", "length": 11921, "nlines": 140, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का?- संजय राऊत - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome बातम्या चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का\nचंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का\nताज्या बातम्या व जगभरातील रंजक माहिती करिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nचंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का\nयेणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं… तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.\nचंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का\n“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…”, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांतदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. “पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच… आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले.\nतुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले… आम्ही तुम्हाला काही बोललो का आम्ही आमचं बघू… तुम्ही तुमच बघा”, असं म्हणत चंद्रकांत पाटी�� यांच्या महापालिका निवडणूक लढण्याच्या चॅलेंजला संजत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.\nराज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांतदादांचं राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान\nजर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.\nखेळरत्न पुरस्कार निर्णयाचे स्वागतच, आता नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, कॉंग्रेसच्या या जेष्ठ नेत्याची मागणी..\nजनतेच्या इच्छेखातर पुरस्काराचे नाव बदलले, तर तुम्ही राजीनामा द्यावा हीही जनतेची इच्छा-रुपाली चाकणकर\nPrevious articleया दिवसापसुन होणार शाळा सुरु, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती..\nNext articleदेशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनवीन रिलीज: ‘डायल 100’ आणि ‘हेल्मेट’ ह्या चित्रपटान्नी ब्रँड मार्केटमध्ये सोनी पिक्चर्सचे नाव बुडवले, आता या सात चित्रपटांवर आशा आहे…..\nदुःखद: मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे यांचे निधन, कार पाण्यात बुडाली…..\nबिग बॉस : काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारले, म्हटले – 4 दिवसांच्या खेळासाठी कथा बनवू नका….\nजगाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी तोफ फक्त एकदाच चालवली गेली होती..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== जगाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी तोफ फक्त एकदाच चालवली गेली होती..\n85 व्या वर्षी धर्मेंद्र 100 एकरात पसरलेल्या फार्महाऊसमध्ये जीवन करताहेत व्यतीत;...\nशेतकरी वर्गासाठी खुशखबर,सरकार देणार 4000 रुपये, वाचा सविस्तर\nह्या देशांमध्ये तुम्ही अत्यंत कमी किमतीत घेऊ शकता पर्यटनाची मजा..\n युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा नवा विक्रम: जगातला कोणताच फलंदाज...\nऐकून आश्चर्य वाटेल,शाहरुखच्या घरी गौरी खानचे नव्हे तर ‘या’ महिलेचे चालते...\n शॉटकटच्या नादात घडलं भलतच, डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल\nMIvsCSK LIVE: मराठमोळा ऋतुराजच्या जोरदार खेळीने चेन्नईला सावरले,156धा��ांत संपला चेन्नईचा डाव.\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/corona-virus-another-2-corona-positive-in-dhule-district-corona-virus-at-21/", "date_download": "2021-09-22T23:01:46Z", "digest": "sha1:SWCUUDC65ZNOYYKSRICLYACR42TSJVAW", "length": 11191, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "Corona Virus: धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह- करोना रूग्णसंख्या २१ वर |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nCorona Virus: धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह- करोना रूग्णसंख्या 21 वर\nCorona Virus: धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह- करोना रूग्णसंख्या 21 वर\nधुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसात करोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी असून आज हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन करोना संशयित रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. दोघांचेही अहवाल प्रलंबित असून अहवाल आल्यानंतरच ते करोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. आता प्राप्त अहवालानुसार साक्रीतील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने धुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे. आता आणखी दोन सापडलेल्या करोनाग्रस्तांवर हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.\nआज सकाळी तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या तिघांमध्ये धुळ्यातील एकाचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील अमोदे आणि साक्री येथील एक असे दोघे करोनाबाधीत असल्याचे आढळले होते. आता त्यात भर पडली असून साक्रीतील अजून दोन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ३० संशयितांचे स्वॅब अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग जीवघेणा आहे.\nजिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आवाहन\nधुळे जिल्ह्यातील सर्व रहिवासी बांधवांना कळकळीची विनंती आहे. आपण घरीच थांबावे. अनावश्यक गर्दी करू नका. गर्दी केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्याचा ताण आपल्या आरोग्य यंत्रणेवर पडेल. त्यामुळे सर्व धुळे जिल्हावासीयांनी घरीच राहून सुरक्षित राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.\nशहाद्यात 1 कोरोनाचा रुग्ण आढळला\nनाशिक कृषि विभागाकडून २० मेट्रीक भाजीपाला मुंबईला रवाना\nचिमठाणे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील एक ठार तर एक गंभीर\nबामखेडा येथे पार पडला कोळी समाजाचा आदर्श विवाह\n18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-09-23T00:47:02Z", "digest": "sha1:2X4DQHYBRS2Y2626EMBS2ML2P4NQPX47", "length": 2652, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्वाल्हेर घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nग्वाल्हेर घराण्यातील गायक (६ प)\n\"ग्वाल्हेर घराणे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A9_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T23:38:45Z", "digest": "sha1:HPGNCVBWNZISZWMMUWFLOL5LBFPJ5HTS", "length": 7701, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२४३ आयडा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२४३ आयडा हा लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक लघुग्रह आहे. तो जोहान पॅलिसा याने १८८४ मध्ये शोधला. त्याचे नाव ग्रीक पुराणातील एका अप्सरेवरुन ठेवण्यात आले आहे. दुर्बिणीद्वारे केलेल्या पुढील निरीक्षणांद्वारे आयडा हा एस प्रकारचा लघुग्रह असल्याचे लक्षात आले आहे. गॅलिलिओ या यानाने २४३ आयडाला ऑगस्ट २८, १९९३ रोजी भेट दिली. उपग्रह असलेला हा पहिलाच लघुग्रह आहे तसेच अवकाशयानाने भेट दिला गेलेलाही हा दुसरा लघुग्रह आहे.\nगॅलिलिओ उपग्रहाद्वारा घेतलेले २४३ आयडा व त्याच्या डॅक्टिल या उपग्रहाचे छायाचित्र\nसर्व मुख्यपट्ट्यातील लघुग्रहांप्रमाणेच आयडाची कक्षा ही मंगळ व गुरू यांच्या मध्ये आहे. सूर्याभोवती कक्षेतून एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्यास ४.८४ वर्षे लागतात तर स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यास त्याला ४.६३ तास लागतात. त्याचा आकार प्रमाणबद्ध नसून तो वाकडातिकडा आहे. आयडावर अनेक विवरे असून ती विविध आकारांची व वयाची आहेत.\nआयडाचा उपग्रह, डॅक्टिलचा शोध ॲन हार्च या गॅलिलिओ उपग्रह मोहिमेच्या सभासदाने गॅलिलिओ उपग्रहाच्या छायाचित्रांचे विश्लेषण करुन लावला. त्याचे नाव डॅक्टिल्सवरुन ठेवण्यात आले. डॅक्टिल्स हे ग्रीक मिथकातील आयडा पर्वतावर राहणारे जीव होते. डॅक्टिलचा व्यास केवळ १.४ किलोमीटर (४,६०० फूट) असून तो आयडाच्या एकवीसांश आहे.\nशोध व निरीक्षणेसंपादन करा\nआयडा सप्टेंबर २९, १८८४ रोजी ऑस्ट्रियन खगोलशास्त्रज्ञ जोहान पॅलिसा यांनी शोधून काढला. हा त्यांनी शोधलेला पंचेचाळीसावा लघुग्रह होता. आयडाचे नाव हे एक व्हिएतनामच्या मॉरिझ व्हॉन कफनर या हौशी खगोलशास्त्रज्ञाने ठेवले. ग्रीक पुराणात आयडा ही क्रीटवरील अप्सरा असून तिने झ्यूस या ग्रीक देवाला वाढवलेले असते. आयडा हा कोरोनिस गटातील एक लघुग्रह असल्याचे प्रथम कियोत्सुगु हिरायामा यांच्या प्रथम लक्षात आले.\nआयडाच्या परावर्तन वर्णपटाचे मापन डेव्हिड थॉलन व एडवर्ड टेडेस्को यांनी एट-कलर ॲस्टेरॉइड सर्व्हे (अष्टरंगी लघुग्रह सर्वेक्षण) याअंतर्गत सप्टेंबर १६, १९८० रोजी केले. त्याचा वर्णपट एस प्रकारच्या लघुग्रहांशी जुळला. यु.एस. फ्लॅगस्टाफमधील नाविक वेधशाळा व ओक रिज वेधशाळा यांनी आयडाची अनेक निरीक्षणे घेतली. त्यामुळे आयडाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेसंबंधीची मापने सुधारली.\nआयडा लघुग्रहाजवळून गॅलिलिओ हे अंतराळयान १९९३ मध्ये गेले. हे यान खरेतर गुरूच्या मोहिमेवर निघाले होते. त्याच्या गास्प्रा व आयडा या लघुग्रहांना दिलेल्या भेटी दुय्यम स्थानावर होत्या.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/tokyo-olympics-2020-indian-hockey-teams-spectacular-victory/", "date_download": "2021-09-22T23:17:33Z", "digest": "sha1:TQGSHHAWNI3OEXYFXWYGCHZZO45RZOP7", "length": 9735, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "टोकियो ऑलम्पिक २०२० - भारतीय हॉकी संघाचा \"शानदार\" विजय", "raw_content": "\nटोकियो ऑलम्पिक २०२० – भारतीय हॉकी संघाचा “शानदार” विजय\nटोकियो ऑलम्पिक २०२० – भारतीय हॉकी संघाचा “शानदार” विजय\nनवी दिल्ली – टोकियो ऑलम्पिक २०२० (Tokyo Olympics 2020) मध्ये भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया हॉकी (Australia Hockey) संघाकडून १-७ अश्या फ���काने पराभवाला सामोरे जावं लागेल होते. मात्र आता भारतीय संघाने स्पेन (Spain) चा ३-० ने पराभव करत टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये आपला पहिला विजय प्राप्त केला आहे.\nदिलासादायक – राज्यात करोनाबाधित रुग्णांची घट , आज इतक्या रुग्णांची नोंद\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता…\nया सामन्यात भारतीय संघाकडून सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने गोल केले आहे. १४ व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं.भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि २-० ने आघाडी घेतली. २४ व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आलं होतं. हाफ टाइम होईपर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता. स्पेनेकडून वारंवार आक्रमक खेळी करत सामन्या पुनरागम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करत स्पेनला रोखलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली.\nदोघा भावांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद\nदिलासादायक – राज्यात करोनाबाधित रुग्णांची घट , आज इतक्या रुग्णांची नोंद\nहे पाच चर्चित सेलिब्रिटी दिसणार बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांची नावं\nआठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …\nमोठा निर्णय घेत विराट कोहली सोडणार आरसीबीचे कर्णधारपद\nविराट देणार आणखी एक धक्का कर्णधार पद सोडल्यानंतर आता …..\nतर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राल��� उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/after-t-20-now-coming-t-10-golden-opportunity-youngsters-366092", "date_download": "2021-09-22T23:10:40Z", "digest": "sha1:EG3SLBZKHUNZ4UVNI5ZCUHZMEIXMRKV2", "length": 9635, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टी-२० नंतर आता होणार टी-१० चा धमाका ! युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी", "raw_content": "\nक्रिकेटप्रेमींकडे आता पूर्वीसारखा वेळ नसल्यामुळे त्यांना फटाफट मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यांची ही गरज लक्षात घेऊनच टी-१० सामने सुरू करण्यात येत आहे.\nटी-२० नंतर आता होणार टी-१० चा धमाका \nनागपूर : ५० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर टी-२० ने जगभरातील क्रिकेटप्रेमींना भुरळ पाडल्यानंतर आता लवकरच क्रिकेटचा नवा छोटा धमाका टी-१० येतो आहे. मनोरंजनाचा अस्सल तडका लावण्यात आलेल्या या झटपट क्रिकेटच्या माध्यमातून विदर्भ व महाराष्ट्रातील शेकडो युवा खेळाडूंसाठी करिअरचे नवे दालन उघडणार आहे.\nक्रिकेटची भारतातील अफाट लोकप्रियता बघता या खेळाचेही हळूहळू स्वरूप बदलत आहे. एकेकाळी ५० षटकांचे सामने प्रचंड लोकप्रिय होते. त्यानंतर मधल्या काळात २० षटकांच्या सामन्यांची चलती आली. आता महाराष्ट्र टी-१० आंतरराष्ट्रीय ग्रासरूट क्रिकेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून टी-१० सामने येत आहेत. राष्ट्रीय टी-१० आंतरराष्ट्रीय ग्रासरूट क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष तपन सरकार यांनी शुक्रवारी अध���यक्ष शैलेंद्र तिवारी व सहसचिव रोहितकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली राज्य संघटनेची औपचारिक घोषणा केली. ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात टी-१०चा प्रचार व प्रसार करणार आहे.\nहेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र \nया नव्या फॉरमॅटबद्दल 'सकाळ'शी बोलताना सहसचिव रोहितकुमार मिश्रा म्हणाले, क्रिकेटप्रेमींकडे आता पूर्वीसारखा वेळ नसल्यामुळे त्यांना फटाफट मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यांची ही गरज लक्षात घेऊनच टी-१० सामने सुरू करण्यात येत आहे. यात सर्वप्रथम युवा क्रिकेटपटूंना जिल्हा संघटनेमार्फत सहा महिन्यांसाठी माफक शुल्क देऊन आपापली नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीकृत खेळाडूंची जिल्हा स्तरावर एक भव्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्य आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी निवड होणार आहे. त्यानंतर राज्य स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. पुढे भविष्यात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे स्पर्धेचे युट्यूबवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. आकर्षक बक्षिसेही राहणार आहेत.\nटी-१०च्या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील १४, १७, १९ आणि खुल्या गटातील क्रिकेटची आवड असलेल्या युवा खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. शिवाय त्यांना भविष्यात क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचीही सुवर्णसंधी लाभणार आहे. व्यावसायिक तसेच हौशी कोणताही क्रिकेटपटू यात सहभागी होऊ शकणार आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, नेपाळसह अनेक देशांमध्ये सध्या टी-१० क्रिकेट खूप लोकप्रिय असून, हे सर्व देश आंतरराष्ट्रीय टी-१० क्रिकेट संघटनेशी जुळले असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/28/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9C/", "date_download": "2021-09-22T23:53:11Z", "digest": "sha1:S7OHBQG66ZANGFZUDQFGX36IGRVHJU2E", "length": 13329, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वसाधारण इव्हेंट मॅनेजमेंट - Majha Paper", "raw_content": "\nसध्या आपल्या समाजात अनेक तरुण आपापल्या कुवतीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसायाकडे वेगाने वळायला लागले आहेत. कारण त्यांना या व्यवसायाची गरज लक्षात आलेली आहे. लोकांना विविध प्रकारचे सभा, समारंभ पार पाडताना कराव्या लागणार्या कष्टाचा कंटाळा येत आहे. समारंभ तर करावासा वाटतो परंतु त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची त्यांची तयारीही नसते आणि त्यांना तसा वेळही मिळत नाही. तेव्हा या समारंभातली आयोजनाची सगळी कष्टाची कामे कोणावर तरी सोपवून मोकळे व्हावे असा विचार ते करतात आणि त्यांची ती गरज हाच काही लोेकांचा व्यवसाय होऊ शकतो. हे ओळखून बरेच तरुण इव्हेंट मॅनेजमेंटकडे वळले आहेत. या व्यवसायासाठी पदरचा पैसा गुंतवावा लागत नाही. भांडवल लागत नाही. फार मोठी यंत्रणाही लागत नाही. यंत्रसामुग्रीची तर गरजच नसते. ज्या संस्थेचे इव्हेंट मॅनेजमेंट करायचे असेल त्याच संस्थेची जागा आणि तिच्याच बर्याचशा यंत्रणा वापरून त्यांचा समन्वय साधण्याचे काम म्हणजेच कॉऑर्डिनेशन करावे लागते. या सोयीमुळेच बरेच तरुण स्वतःहून या व्यवसायाकडे वळले आहेत.\nअनेकदा काही संस्थांचे पुरस्कार वितरण समारंभ असतात. काही संस्थांना काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करायचे असतात. एखाद्या संस्थेला एखादा सत्कार समारंभ करायचा असतो. मात्र हे समारंभ सुरळीतपणे पार पडतील एवढी यंत्रणा त्यांच्याकडे नसते, मनुष्यबळ नसते. त्यामुळे ही कामे कोणावर तरी सोपवली जातात. अशा संस्थांना हे काम अवघड जाते. कारण त्यांना ते कधी तरी करावे लागते. त्यांचे ते नेहमीचे काम नसते. पण त्यांना अवघड वाटणारे हे काम इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेला सोपे वाटते कारण अशा समारंभासाठी आवश्यक असणार्या सार्या यंत्रणा आणि सोयी यांच्याशी इव्हेंट मॅनेजरचा नेहमीचा संबंध असतो. तेव्हा बसल्या बैठकीला केवळ चार फोन फिरवून एखादा इव्हेंट मॅनेजर सभागृह निमंत्रण पत्रिका छापणारा प्रिंटर, जाहिरात संस्था, जनसंपर्क यंत्रणा, पत्रिका वाटणारी कुरिअर सर्व्हिस, स्पीकर, पत्रकार या सर्वांना कामाला लावू शकतो. कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेक प्रकारची व्यवधान सांभाळावी लागतात. व्यासपीठाची सजावट, प्रसिध्दी, सूत्रसंचालन, व्यासपीठावरच्या सर्व सोयी या सर्वांचे व्यवस्थापन, फार बारकाईने करावे लागते. दीप प्रज्वलनापासून खुर्च्यांच्या व्यवस्थेपर्यंत कोणत्याही गोष्टीत कमतरता राहिली तरी ती चर्चेचा वि���य होत असते. म्हणून इव्हेंट मॅनेजर कार्यक्रमाची चेकलिस्ट तयार करत असतात आणि तिच्यानुसार सारी कामे बारकाईने पार पाडत असतात.\nइव्हेंट मॅनेजमेंटचे काम प्राथमिक स्तरावर करणार्या आणि फारशी यंत्रणा हाती नसलेल्या युवकांना असे लहानसहान कार्यक्रम करूनसुध्दा बर्यापैकी उत्पन्न मिळवता येते. काही वेळा काही कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी एकत्र येणार असतात. त्यांची जेवणाखाण्याची, उतरण्याची आणि कॉन्फरन्सची तयारी करायची असते. एखाद्या कंपनीमध्ये कर्मचार्यांसाठी काही आयोजन करायचे असते. अशाही कामांसाठी आता इव्हेंट मॅनेजमेंट केली जायला लागली आहेत. मात्र या व्यवसायाची व्याप्ती एवढी लहान नाही. आता राजकीय पक्षसुध्दा जाहीर सभांच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजरची सेवा घेत आहेत. कारण आता कोणत्याही जाहीर सभेत श्रोते मैदानावर मांडी घालून बसत नाहीत. सर्वांसाठी खुर्च्या मोठ्या संख्येने आणाव्या लागतात. श्रोते आणि प्रेक्षक यांच्या सभास्थानी येण्याचे मार्ग आणि बाहेर पडण्याचे मार्ग, सुरक्षा कवच अशा कितीतरी सोयी आखाव्या लागतात. सभा मोठी असल्यास ध्वनीक्षेपक प्रभावी असाव्या लागतात आणि काही वेळा क्लोज सर्किट टी.व्ही. बसवावे लागतात. श्रोत्यांना जमा करण्यासाठी जाहिरातबाजी करावी लागते.\nराजकीय पक्षाच्या एकेका सभेचे खर्चाचे बजेट काही लाखांत आणि काहीवेळा कोटीतसुध्दा असते. मात्र सभा व्यवस्थित झाली पाहिजे आणि दणदणीत झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. सध्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीसुध्दा इव्हेंट मॅनेजमेंटची सेवा घेतली जात आहे. अशा सेवेत तर भव्य व्यासपीठ, प्रचंड प्रकाशझोत, विजेच्या दिव्यांची आरास, सजावट आणि प्रेक्षकांच्या बसण्याच्या व्यवस्था अशी आव्हाने समोर असते. हेही सारे व्यवहार करोडो रुपयांचे असतात. त्यांचे व्यवस्थापन हा एक बिनभांडवली धंदा असतो परंतु तो करताना व्यवस्थापन कौशल्य, शिस्त आणि नेमकेपणा या गुणांचा वापर होत असतो. तो न केल्यास व्यवसाय नीट चालत नाही. म्हणून पुरेशा व्यवस्थापन कौशल्यासह या क्षेत्रात शिरकाव केल्यास बिनभांडवली उद्योग म्हणून लाखो रुपये मिळवण्याची संधी आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषण��त्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ricky-ponting-career-horoscope.asp", "date_download": "2021-09-22T23:31:52Z", "digest": "sha1:3X2TT4GGLV4YFSPTK5QITHXSSAGOPEL2", "length": 12599, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रिकी पॉन्टिंग करिअर कुंडली | रिकी पॉन्टिंग व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रिकी पॉन्टिंग 2021 जन्मपत्रिका\nरिकी पॉन्टिंग 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 147 E 8\nज्योतिष अक्षांश: 41 S 24\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nरिकी पॉन्टिंग प्रेम जन्मपत्रिका\nरिकी पॉन्टिंग व्यवसाय जन्मपत्रिका\nरिकी पॉन्टिंग जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरिकी पॉन्टिंग 2021 जन्मपत्रिका\nरिकी पॉन्टिंग ज्योतिष अहवाल\nरिकी पॉन्टिंग फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nरिकी पॉन्टिंगच्या करिअरची कुंडली\nतुम्ही जबाबदारी अत्यंत गंभीरपणे पार पाडता. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असते आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकतात. त्यामुळे कार्यकारी क्षमतेच्या हुद्दा मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे ध्येय ठेवले पाहिजे.\nरिकी पॉन्टिंगच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही शब्द उत्तर प्रकारे जुळवून मांडू शकता. त्यामुळे तुम्ही पत्रकार, प्राध्यापक किंवा पर्यटन विक्री प्रतिनिधी (ट्रॅव्हलर सेल्समॅन) म्हणून उत्तम का करू शकता. काही व्यक्त करण्याने तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. या गुणामुळे तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. पण तुमचा संयम सुटतो, तेव्हा मात्र तुमची वागणूक वेगळीच असते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. पण ते एकसूरी काम नसावे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला बदल आणि वैविध्य यांची आवड आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रात तुम्हाला विविध ठिकाणी फिरावे लागेल, असे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केले तर अधिक उत्तम राही��. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यायला आणि जायला आवडते, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक असाल तरच हे शक्य आहे.\nरिकी पॉन्टिंगची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असाल पण तुम्ही ऐषोआरामी राहणीमानात जगाल. सट्टेबाजारात तुम्ही मोठे धोके पत्कराल किंवा मोठ्या स्तरावरील व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल… एकूणातच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही एक उद्योगपती म्हणून रिकी पॉन्टिंग ले स्थान निर्माण कराल. आर्थिक व्यवहारात नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला भेटी किंवा प्रॉपर्टी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही तुम्ही नशीबवान असाल. लग्नानंतर तुम्हाला पैसा मिळेल किंवा तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तो मिळवाल. एक गोष्ट नक्की, ती ही की, तुम्ही श्रीमंत व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/09/13/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0-7/", "date_download": "2021-09-22T23:14:10Z", "digest": "sha1:5F4YHN36UU2LGVRZFM7A453ULNUVPVE6", "length": 7465, "nlines": 134, "source_domain": "konkantoday.com", "title": "केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार – Konkan Today", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी...\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे.नारायण राणे हे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून ते अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nPrevious articleगुहागर तालुक्यात वन्य प्राण्यांचे शिकार करण्याचे प्रमाण वाढू लागले\nNext articleगौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित ; सुहासिनींनी केल��� गौराई पूजन\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\nरत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत असल्याचा निष्कर्ष\nजिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते दसर्यापूर्वी खड्डे न भरल्यास राष्ट्रवादी वृक्षारोपण करणार -संजय कदम\nएसटी महामंडळाची एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम\nनिवळी -जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीवर आर टी ओ अधिकाऱ्यानी निर्बंध न घातल्यास बहुजन समाज पार्टी आंदोलन छेडणार\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5746", "date_download": "2021-09-22T23:48:31Z", "digest": "sha1:UV45IVW6X7HLMPHLFB3ZYHNZYCDAU5NN", "length": 12114, "nlines": 32, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले-- डॉ सर्जेराव निमसे", "raw_content": "\nतात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले-- डॉ सर्जेराव निमसे\nअहमदनगर-(-प्रतिनिधी संजय सावंत) माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी सौ तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला आहे असे प्रतिपादन लखनऊ विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.\nगणराज प्रकाशन अहमदनगर यांनी मराठी भाषा सप्ताहानिमित्त त्यांनी विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले यामध्ये नुकताच प्रा रंगनाथ भापकर तथा तात्यासाहेब यांच्या संघर्षमय हृदयस्पर्शी जीवन कार्यावर आधारित व सौ तारका भापकर लिखित रंगतारा चरित्र ग्रंथ व इंजी.मंगेश भापकर संपादित तात्यासाहेब ग्रंथ प्रकाशन सोहळा व सेवानिवृत्ती गौरव समारंभ नुकताच संप��्न झाला.\nकार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखिका मनोगत लेखिका सौ तारका भापकर यांनी केले यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सिने गीतकार बाबासाहेब सौदागर ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजय कळमकर साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे प्राचार्य अशोक दोडके.जिल्हा मराठा संस्थेचे संस्था अधीक्षक मोडवे भाऊसाहेब.दत्ता पाटील नारळे.फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे.नारायणगाव येथील मानसोपचार तज्ञ डॉक्टर घाडगे पाटील सत्कारमूर्ती रंगनाथ भापकर व सौ तारका भापकर.मंगेश भापकर प्रकाशक ग ल भगत आदी विचारपीठावर उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने रंगनाथ भापकर यांचा गौरव समितीच्या वतीने व रेसिडेन्शिअल हायस्कूल च्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रंगतारा व तात्यासाहेब या पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.\nयाप्रसंगी इंजिनीयर मंगेश भापकर सत्कारमूर्ती तात्यासाहेब भापकर डॉ. स्नेहल घाडगे.दत्ता पाटील नारळे चंद्रकांत पालवे.प्राचार्य अशोक दोडके आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.\nयाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सौदागर म्हणाले की मराठी भाषा संवर्धनासाठी गणराज प्रकाशन अविरतपणे कार्यरत आहे नवोदितांना लिहित करणेसाठी साहित्यकृती निर्माण करणं तरल व भावस्पर्शी ग्रंथ आज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.तात्यासाहेब यांच समृद्ध आयुष्य ते जगले त्यांचा तो जीवनपट सर्वांना प्रेरणादायी आहे असे सौदागर यांनी सांगितले.\nयावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माणसानं संवेदनशील मनांना आयुष्य जगले की त्याची प्रचिती येते तात्यासाहेब हे खरे अभिनय संपन्न जीवन जगले सर्व क्षेत्रात उत्तुंग काम करणारा नेतृत्व संपन्न कर्तृत्व म्हणजे तात्यासाहेब आहेत हा सर्व त्यांच्या हृदयस्पर्शी रोमहर्षक जीवनपट त्यांच्या ग्रंथातून उलगडला आहे.तात्यासाहेब आयुष्याच्या रंगमंचावर यशस्वी झाले आहेत असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात मा कुलगूरू डॉ सर्जेराव निमसे असं म्हणाले की माणसानं क��्टाळू सेवाभावी व संवेदनशील असले पाहिजे. तात्यासाहेबांच जीवन पुढील पिढ्यांना निश्चित दीपस्तंभासारखे आहे .त्यांच्या जीवन कार्या वरील हे दोन्ही ग्रंथ निश्चित चरित्र साहित्य प्रकारात भर घालणारे आहेत.गणराज प्रकाशनाचे काम साहित्य क्षेत्रात प्रभावी पणे चालू असून अनेक साहित्यिकांना उभं करण्याचं काम प्रकाशनाने केले.याची प्रचिती या साहित्य सोहळ्यातून येते असे डॉक्टर सर्जेराव निमसे म्हणाले.पुढे बोलताना ते म्हणाले की आज विज्ञान दिन या विज्ञान दिनाची आठवण करुन देताना मराठी भाषा दिन व विज्ञान यांचा समन्वय घडला की निश्चित भविष्यात चांगल्या साहित्यकृती घडतील असे ते म्हणाले व या निमित्ताने लेखक सत्कारमूर्ती यांना शुभेच्छा दिल्या.\nयावेळी प्रकाशक ग ल भगत यांनी आभार मानले तर श्री संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन केले . महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना साथीच्या आजाराविषयी घालून दिलेले सर्व नियम अटी शर्ती यांचे काटेकोर पालन करत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोषकुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/06/bto-s-international-cuckoo-tracking-projects-one-bird-stay-in-gwalior/", "date_download": "2021-09-22T23:51:09Z", "digest": "sha1:ICLU7XX4V2GGP5Y3QLT2WU4BUI25ZZJ6", "length": 6609, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मध्यप्रदेशमध्ये राहिले 5 देशांवर लक्ष ठेवणारे हे पक्षी - Majha Paper", "raw_content": "\nमध्यप्रदेशमध्ये राहि���े 5 देशांवर लक्ष ठेवणारे हे पक्षी\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / पक्षी, मंगोलिया, मध्यप्रदेश / October 6, 2019 October 6, 2019\nमंगोलियाचे वैज्ञानिक 20 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रवासाचा मार्ग, त्यांचा व्यवहार आणि दिनचर्या जाणून घेण्यासाठी अभ्यास करत आहेत. या पक्ष्यांमध्ये ओरिएंटल कुकू पक्ष्याचा देखील समावेश आहे. वैज्ञानिकांनी कुकू पक्ष्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्या शरीरावर सेटेलाईट टॅग देखील लावले आहेत. जेणेकरून त्यांच्या लोकेशनची माहिती मिळेल. यावर्षी 5 ते 8 जून दरम्यान या पक्ष्यांना टॅग लावून सोडण्यात आले होते. या प्रोजेक्टमध्ये इंडोनेशिया/मलेशिया, आफ्रीका, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंडचा समावेश होतो.\nयामधील दोन पक्ष्यांनी भारतात देखील प्रवेश केला होतो. दोघांनी हजारो किलोमीटरचा प्रवास 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात पुर्ण केला. ऑनऑन नावाच्या या पक्ष्याने भारत-नेपाळ सीमेवरून उड्डाण घेतली होती. 7 सप्टेंबरला ऑनऑन ग्वालियरमध्ये होता. तर नमजा नावाचा कुकू पक्षी बुंदेलखंड जिल्ह्यात दिसला. दोघांच्यामध्ये 230 किलोमीटरचे अंतर होते.\nटॅगची किंमत 10 ते 12 लाख रूपये –\nटॅगमधून मिळणाऱ्या सिग्नलद्वारे वेबसाइटवर पक्ष्यांचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. 10 ते 12 लाख रूपये किंमतीचा हा टॅग दिवसातून केवळ एकदा ब्लिंक करतो. टॅगमध्ये मिनी सोलर पॅनेल, सेटेलाईट डाटा आहे. त्याद्वारे समजते की, पक्षी या वेळी कोठे आहे.\nवैज्ञानिकांनी सांगितले की, पक्ष्यांना लावण्यात आलेल्या टॅगमध्ये कॅमेरा नसतो. केवळ लोकेशनबद्दल माहिती मिळते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/07/lock-aadhaar-number-by-sending-one-sms-your-data-never-leak-know-steps/", "date_download": "2021-09-23T00:14:47Z", "digest": "sha1:3YGUXZLH2X4CHNT6ZNE367UOM6DN3IGC", "length": 6628, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता एसएमएस पाठवून करा आधारकार्ड लॉक-अनलॉक - Majha Paper", "raw_content": "\nआता एसएमएस पाठवून करा आधारकार्ड लॉक-अनलॉक\nआज आधार कार्डचा वापर हा सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते बँक अकाउंट खोलण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. याचबरोबर लोकांची खाजगी माहिती देखील या कार्डशी जोडण्यात आलेली आहे. मात्र एखाद्या कारणामुळे डाटा लीक झाला तर, मोठे नुकसान होऊ शकते. या समस्येवर उपाय म्हणून यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने एक नवीन फिचर आणले आहे. कार्डधारक या फिचरचा वापर करून आधार नंबर लॉक अथवा अनलॉक करू शकतात.\nआधार कार्डच्या या फिचरचा वापर करून डाटा सुरक्षित ठेऊ शकणार आहेत. याचबरोबर आधार कार्डद्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार देखील थांबतील. हे फिचर एखाद्या लॉकप्रमाणे काम करेल, इतर बाहेरील व्यक्ती ते अनलॉक करू शकणार नाहीत.\nयाचबरोबर हॅकर्स लोकांच्या परवानगीशिवाय आधार व्हेरिफिकेशन करू शकणार नाहीत. या फिचरचा वापर करण्यासाठी कार्डधारकांना आपल्या रजिस्टर नंबरवरून आधार नंबर लॉक करण्यासाठी एसएमएस पाठवावा लागेल.\nअसे करा लॉक –\nआधार नंबर लॉक करण्यासाठी कार्ड धारकांना 1947 या नंबरवर GETOTP लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर कार्ड धारकाला LOCKUID आणि आधार नंबर लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार लॉक होईल.\nअसे करा अनलॉक –\nआधार नंबर अनलॉक करण्यासाठी कार्डधारकाला 1947 या नंबरवर GETOTP आधार नंबर असे लिहून पाठवावे लागेल.\n6 आकडी ओटीपी मिळाल्यानंतर UNLOCKUID आधार नंबर आणि ओटीपी लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार कार्ड अनलॉक होईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/education/maharashtra-hsc-result-2021-maharashtra-msbshse-declare-today-at-4-pm-class-12th-result-on-3rd-august-check-at-hscresult-11theadmission-org-in-and-msbshse-co-in-hscresult-mkcl-org-mahresult-nic-in-506920.html", "date_download": "2021-09-23T00:26:20Z", "digest": "sha1:6SFJ3U3JGHF4ISYV3EPSNK6NX3N4MKDX", "length": 21062, "nlines": 275, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMaharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.\nकोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\nदुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.\nउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.\nwww.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकी��� माहिती उपलब्ध होईल.\nतसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.\nबारावीचा निकाल कसा पाहाल \n💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.\n💠त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.\n💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.\n💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.\n💠यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल\n💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.\nबारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज\nबारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 8 hours ago\nराज्य सरकार पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार\nमहाराष्ट्र 9 hours ago\nसाखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर\nमहापालिका प्रभाग पद्धत ते साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्���ास सरकारची थकहमी, ठाकरे सरकारचे 11 मोठे निर्णय\nमहाराष्ट्र 11 hours ago\nSara Ali Khan : मशीद ते मंदिरापर्यंत… सारा अली खानचा सर्वधर्म समभाव; फोटो पाहाल तर तुम्हालाही अभिमान वाटेल\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtrabhumi.com/news-details.php?nid=5747", "date_download": "2021-09-22T23:58:28Z", "digest": "sha1:RTFKPIBPB5K2IWECIATYD6TSO5NE2HLC", "length": 10408, "nlines": 28, "source_domain": "maharashtrabhumi.com", "title": "भोंदू बाबाच्या रॅकेटमधून सावकाराच्या घशात गेलेली व खोट्या कागदपत्राद्वारे विक्री झालेल्या जमीनीवर काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा... सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार", "raw_content": "\nभोंदू बाबाच्या रॅकेटमधून सावकाराच्या घशात गेलेली व खोट्या कागदपत्राद्वारे विक्री झालेल्या जमीनीवर काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा... सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार\nअहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - गुप्त धनासाठी फसवणूक करणारा भोंदू बाबा व त्याचे साथीदारांनी फिर्यादी बाळू लक्ष्मण पवार यांची जमीन खाजगी सावकाराच्या खश्यात टाकली. सदर सावकाराने या जमीनीचा खोट्या कागदपत्राद्वारे ताब्याशिवाय खरेदी घेऊन विक्री केली असताना, पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे शनिवार दि.6 मार्च रोजी काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.\nबाळू लक्ष्मण पवार यांची भांडेवाडी (ता. कर्जत) येथे 186 गट नं. मध्ये 1 हेक्टर 99 आर शेत जमीन आहे. मध्यप्रदेश येथील भोंदू बाबा अब्दुल समी महाराज व त्याचे दोन साथीदार भारत मुरारी दिंडोरे, विक्रम जयसिंग पवार (दोन्ही रा. दौंड) यांनी बाळू पवार यांना तुमच्या शेतातून गुप्त धन काढून देण्याचे अमिष दाखविले. त्यापोटी पैश्याची मागणी केली. यामधील आरोपी विक्रम पवार यांनी त्याचे मेव्हणे सावकारकडून रक्कम देखील मिळवून दिली. सावकाराने रकमेपोटी ताब्याशिवाय सदर जमीन गहाण ठेऊन जमीन व पैसे बळकावण्याच्या या रॅकेटमध्ये पवार यांना अडकविण्यात आले. अनेक वर्ष होऊन देखील गुप्त धन मिळत नसल्याने बाळू पवार यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. बाळू पवार यांनी 11 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशनला बोंदू बाबांसह इतर त्याच्या साथीदारावर कोट्यावधी रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. मात्र खाजगी सावकाराने पवार यांची जमीन नोटरीद्वारे खरेदीखत करुन घेतली. स��र जमीन पवार कुटुंबीयांच्या ताब्यात असून, ही जमीन ते कसतात. दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सदरील खाजगी सावकाराने पवार यांच्या शेजारी असणार्याला बनावट कागदपत्राद्वारे कमी किंमतीत विकली. तर खोट्या कागदपत्राद्वारे जागा विकत घेणारे व्यक्ती जागा बळकावण्यासाठी पवार कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार सुरु केले आहे. सदर खरेदीखतावर संपत लक्ष्मण पवार (भाऊ), पार्वती रायचंद शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर (दोन्ही बहीण) यांच्या सह्या देखील नसल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. सावकाराच्या शोषणातून न्याय मिळण्यासाठी पवार कुटुंबीयांनी पीपल्स हेल्पलाईनचे अॅड. कारभारी गवळी व अंधश्रध्दा निर्मुलनचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे यांच्याकडे कैफियत मांडली. या सावकारी शोषणाचा बिमोड करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, संघटनेच्या वतीने काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा केला जाणार आहे.\nएका भोंदू बाबाच्या रॅकेटमुळे बाळू लक्ष्मण पवार यांची जमीन सावकाराच्या ताब्यात गेली. तर त्याची खोट्या कागदपत्राद्वारे खरेदी करण्यात आलेली आहे. 7/12 उतार्यावर नांव लागल्यास मालकी सिध्द होत नाही. 7/12 हे महसुल जमा करण्यासाठी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने इतर जमीनीच्या वादात न्यायदान करताना स्पष्ट केले असून, पवार कुटुंबीयांना सावकारी शोषणातून न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे .\nसाई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक\nपिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार.....ॲड. नितीन लांडगे\nसंगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीर...रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी - नगरसेवक दत्ता कावरे\nपद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार\nअखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...\nशिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन तर शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान - संतोष���ुमार देशमुख\nआदिवासींच्या जमीनी परत मिळविण्यासाठी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/12/25/sourav-ganguly-steps-in-no-ranji-trophy-game-for-jasprit-bumrah/", "date_download": "2021-09-22T22:42:22Z", "digest": "sha1:Z3AGKLPL77CJGY3DUXE2KXVCYDLDPHNS", "length": 7030, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गांगुलीच्या मध्यस्थीमुळे बुमराहला मिळाला दिलासा - Majha Paper", "raw_content": "\nगांगुलीच्या मध्यस्थीमुळे बुमराहला मिळाला दिलासा\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / जसप्रीत बुमराह, रणजी ट्रॉफी, सौरव गांगुली / December 25, 2019 December 25, 2019\nगेल्या तीन महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळताना केरळविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता होती. मात्र आता जसप्रीत बुमराह रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजसप्रीत बुमराहला क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आता गोलंदाजी करायची नाही. याविषयी त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगली आणि सचिव जय शाह यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांनी बुमराहला केवळ पांढऱ्या चेंडूवर खेळण्यास सांगितले आहे. कारण भारतीय संघाला कसोटी क्रिकेट खेळण्यास अद्याप वेळ असून, संघ पुढील महिन्यात टी20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये खेळणार आहे.\nगुजरात संघाचा कर्णधार पार्थिव पटेलने देखील बुमराह सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nराष्ट्रीय निवड समितीने गुजरात संघाच्या व्यवस्थापनाला सांगितले होते की, बुमराह दुखापतीमधून परतत असल्याने त्याला सामन्यादरम्यान दिवसाला केवळ 4 ते 8 ओव्हरच टाकू द्याव्यात. मात्र दिवसाला केवळ 8 ओव्हरच टाकणारा खेळाडू नको होता.\nयानंतर गांगुलीने नियम बाजूला ठेवत विश्रांती करण्यास सांगितले आहे. आता बुमराह थेट श्रीलकेंविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातच पदार्पण करेल.\nपुढील मालिका ही टी20 सामन्यांची असल्याने बुमराहने रणजी स्पर्धेत पुर्ण दिवस गोलंदाजी करणे हे संघ व्यवस्थापनाला देखील मान्य नव्हते. भारत पुढील कसोटी क्रिकेट स्पर्धा थेट फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, ���राठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/09/tiktok-viral-video-pressure-cooker-bomb-experiment-got-15-million-views/", "date_download": "2021-09-22T23:54:28Z", "digest": "sha1:FHYGPEXFRFOBDCWUFNV3R3PMFJBI2WWV", "length": 5463, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चक्क कुकरमध्ये लावली फटाक्यांची माळ, अन्... - Majha Paper", "raw_content": "\nचक्क कुकरमध्ये लावली फटाक्यांची माळ, अन्…\nशॉर्ट व्हिडीओ अॅप टीकटॉकवर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. टीकटॉकवर असे अनेक क्रिएटर्स आहेत, जे लोकप्रिय होण्यासाठी अनेक हटके गोष्टी करत असतात. टीकटॉकवर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होत आहेत.\nव्हिडीओ दोन भागात बनवला आहे. कुकरमध्ये हजारो फटाक्यांची माळ लावल्यावर काय होऊ शकते हे व्हिडीओमध्ये दाखवले आहे.\nपहिल्या भागात एकजण कुकरमध्ये फटाक्यांची माळ ठेवत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये फटाके पेटल्यानंतर कुकरचा मोठा धमाका होतो. टीकटॉकवर @Hanzala_1344 या युजरने हे व्हिडीओ शेअर केले आहेत.\nपहिल्या भागाला तब्बल 15.4 मिलियन युजर्सनी पाहिले असून, दुसऱ्या पार्टला 6 लाख लोकांनी पाहिले आहे. या दोन्ही व्हिडीओला 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/india-england-will-face-each-other-in-the-decisive-match-today-to-win-the-series-128366954.html", "date_download": "2021-09-22T23:18:36Z", "digest": "sha1:4466VSVVJTCRHQSR4NWGP345STDUB5BR", "length": 6937, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India-England will face each other in the decisive match today to win the series | मालिका विजयासाठी भारत-इंग्लंड आज निर्णायक लढतीत समाेरासमाेर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्रिकेट:मालिका विजयासाठी भारत-इंग्लंड आज निर्णायक लढतीत समाेरासमाेर\nभारत- इंग्लंड आज तिसरा निर्णायक वनडे सामना\nयजमान टीम इंडिया आता पुण्यातील मैदानावर मालिका विजयाची धुळवड साजरी करण्यासाठी सज्ज आहे. मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ आज रविवारी मैदानावर उतरणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक आणि शेवटचा तिसरा वनडे सामना हाेणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एका शानदार विजयाच्या बळावर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हाेणारा हा सामना दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. गत सामन्यात बाजी मारून इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर आला आहे. त्यामुळे आता या निर्णायक लढतीतही सरस खेळी करून टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इंग्लंड संघाचा मानस आहे. सध्या बेन स्टाेक्ससह जाॅनी बेअरस्टाे गत सामन्यातील फटकेबाजीमुळे फाॅर्मात आले आहेत.\nयजमान टीम इंडियाची नजर गत दाेन द्विपक्षीय वनडे मालिकेपासूनची पराभवाची मालिका खंडित करण्यावर लागली आहे. भारतीय संघाला गत दाेन मालिकांदरम्यान पराभवाचा सामना करावा लागला हाेता. यापूर्वी १९९६-९७ मध्ये भारतीय संघाला सलग तीन वा त्यापेक्षा अधिक द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले हाेते. त्यामुळे आता मालिका विजयाने या रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.\nचहल, टी.नटराजनला मिळेल संधी\nदुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला पराभूत करून मालिका विजय संपादन करण्याचे टीम इंडियाचे डावपेच हाेते. मात्र, फिरकीच्या अपयशाचा माेठा फटका टीम इंडियाला बसला. कुलदीप यादव आणि कृणाल पांड्याने १६ षटके टाकताना १५६ धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला. त्यामुळे आता निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यात या दोघांना विश्रांती देऊन युजवेंद्र चहल आणि टी.नटराजनला संधी देण्याचा टीम इंडिया निर्णय घेण्याचे चित्र आहे.\nपाॅवर प्लेमध्ये इंग्लंड संघ पाॅवरफुल\nपाॅवर प्लेमध्ये टीम इंडियाला समाधानकारक अशी कामगिरी करता आली नाही. त्या तुलनेमध्ये इंग्लंडचा संघ यादरम्यान अधिक पाॅवरफुल असल्याचे सिद्ध झाले. भारतीय संघाने सलामी आणि दुसऱ्या वनडे सामन्यातील पाॅवर प्लेमध्ये अनुक्रमे ३९ व ४१ धावा काढल्या. दुसरीकडे याचदरम्यान इंग्लंड टीमच्या अनुक्रमे ८९ व ५९ धावा हाेत्या. यादरम्यान टीम इंडियाने तीन विकेट गमावल्या. मात्र, इंग्लंड टीमचा एकही फलंदाज यादरम्यान बाद झाला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/online-test/amravati-vanrakshak-exam-paper-november-2007-vol-1/", "date_download": "2021-09-23T00:49:49Z", "digest": "sha1:5YYCLU2UXJQ2IGIQJGFB2Y2DLPSQNBWQ", "length": 31478, "nlines": 887, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Amravati Vanrakshak Exam Paper November 2007 VOL-1 | वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1 | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By\nमाहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.\n1 जमिनीच्या संदर्भात हक्क दर्शविणारा ७/१२ नमुना हा अधिकारी जारी करतो.\n2 दोन संख्यांची बेरीज १४ असून त्यातील फरक ४ आहे. निवडा\n3 ‘ग्रँड मास्टर्स’ या खेळाशी निगडीत असतो.\n4 भारतात ‘सिंह’ हा वन्यप्राणी……….. या राज्यात नैसर्गिकरीत्या आढळतो.\n5 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n6 प्राचीन काळात हा प्रदेश ‘मगध’ या नावाने ओळखला जात होता.\n7 ‘आनंदसागर’ नावाचे पर्यटन स्थळ बुलडाणा जिल्ह्यातील ………… या तालुक्यात आहे.\n8 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n9 ‘सुन्देरबन’ या राज्यात आहेत.\n10 तिन्ही लष्करांचे सुप्रीम कमांडर.\nसर्वोच्च न्यायालयाचे मुख��य न्यायाधीश\n11 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n12 एका बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यास मजुरांना ३० दिवस लागतात. २० दिवसात किती काम पूर्ण होईल.\n13 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n14 गंगा आणि यमुना नदीचा संगम या शहरात होतो.\n15 विदर्भातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य.\n16 वृक्षांचे पानापासून बिडी तयार केली जाते.\n17 या कायदयामुळे वन्यजीव संरक्षणाची लक्षनीय वाटचाल झालेली आहे.\nभारतीय वन्यजीव नियम १९२७\nवन ( संवर्धन ) अधिनियम १९८०\nभारतीय वन अधिनियम १९२७\nवन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२\n18 यापैकी पंतप्रधान न झालेले व्यक्ती …………….\n19 जिजामाता यांचे जन्मस्थान.\n20 भारताच्या राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार ……………..\n21 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n22 ……….या वन्यप्राण्यांचे शिकारी प्रकरणी सलमान खान नावाचे सिनेपटू विरुद्ध खटला सुरु आहे.\n23 महाराष्ट्राचे प्रथम नागरिक ………………\n24 ‘विदर्भाचे प्रवेश द्वार’ म्हणून ओळखला जाणारा जिल्हा ……………\n25 एका औषध दुकानदाराने रू. ५०००० दर्शनी किंमतिची औषध रू. ४००० मध्ये विकत घेतली. त्याला किती टक्के सूट मिळाली.\n26 वडिलाचे वय सध्या मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलापेक्षा तिप्पट होते वडिलांचे सध्याचे वय काय\n27 14 नोव्हेंबर यांचा जन्मदिवस आहे.\n28 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n29 बल्लारपूर पेपर इंडस्ट्रिज नावाचा कारखाना या जिल्ह्यात आहे.\n30 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n31 रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अमलात आणण्यात आलेली योजना.\nराष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना\n32 एक मनुष्य त्याचे वेतनाची 60% रक्कम प्रत्तेक महिन्यास खर्च करतो. त्याचा दर माह खर्च रू. १२००असल्यास त्याचे दर महाचे वेतन किती\n33 राष्ट्रीयवन नीती या वर्षीची आहे.\n34 खाल���ल प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n35 अस्वल या वन्यप्राण्याचे आवडीचे खाद्य.\n36 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n37 महाराष्ट्रातील सर्वात जास्त वानाछादित जिल्हा.\n38 अमरावती जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण ………………\n39 अमरावती जिल्ह्यातील मागील ५ वर्षात ६५० मी.मी., ७०० मी.मी., ७५० मी.मी., ८00 मी.मी., ८५0 मी.मी. पाऊस पडला. पावसाची सरासरी किती आहे.\n40 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n41 १८५७ च्या चळवळीचे प्रमुख केंद्र …………..\n42 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n43 एका कामावरील मजुरांचीसंख्या २० ने वाढ झाल्यावर ती संख्या ५०% ने वाढल्याचे आढळते. तर सुरवातीला मजुरांची संख्या किती होती.\n44 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n45 महाराष्ट्राचीसागरी किनार पट्टीचीलांबी सुमारे इतकी आहे.\n46 खालील अधिकारांच्या पदांचा निम्न क्रम ते उच्च क्रमाप्रमाणे योग्य क्रम कोणता \nपोलिस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस पाटील, पोलीस आयुक्त\nपोलीस आयुक्त, पोलीस पाटील, पोलिस निरीक्षक, पोलीस अधीक्षक\nपोलीस पाटील, पोलिस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त,\nपोलीस आयुक्त, पोलिस निरीक्षक,पोलीस अधीक्षक, पोलीस पाटील,\n47 विदर्भ एक्प्रेस या नावाची ट्रेन सध्या मुंबई येथून या ठिकाणापर्यंत चालते.\n48 चुनखडी मध्ये ५०% कॅॅल्शियाम, 40% ऑक्सिजन व उरलेले कार्बन असते. १००० कि.ग्रॅॅ. चुनखाडीत किती कि.ग्रॅॅ. कार्बन असेल.\n49 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n50 ५०००० रू. कर्जास घेतलेली रक्कम ५ वर्षानंतर ५५००० रू. देऊन कर्ज फेडकरणात आली त्याचा व्याजदर किती\n51 महाराष्ट्राशी लागून असलेला एक प्रदेश …………….\n52 महराष्ट्र���चा स्थापना दिवस —————–\n55 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n56 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n57 भारताचे प्रथम राष्ट्रपती ——————-\n58 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा.\n59 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n60 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n61 खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.\n62 ‘ओडीसी’ या राज्याचे नृत्य आहे.\n63 या जातीचा सर्प ‘शेतकऱ्यांचा मित्र’ म्हणून ओळखला जातो.\n64 ‘वन्यजीव साप्ताह’ ………………या कालावधीत साजरा केला जातो.\n१ जून ते ७ जून\n१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर\n२ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर\n१ मे ते ७ मे\n65 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n66 ५०० हा २००० का किती टक्के आहे.\n67 त्रिफळा या औषधीतखालील वनस्पती नसते.\n68 भारतातील पहिला रेल्वे मार्ग या वर्षी सुरु झाला.\n69 दोन संख्यांमध्ये १० चा फरक आहे. मोठया संख्येची दुप्पट ही लहान संख्येचा ८ पटीपेक्षा २ ने जास्त आहे.\n70 महाराष्ट्राची राजधानी कोणती \n71 अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहे\n72 १०००००० रू. किंंमतीच्या वाहनावर एका दलालाचे ३% दलाली घेतली. खरेदीदारास वाहन किती रुपयास पडले\n73 महाराष्ट्रात वनविभागाचे मुख्यालय या ठिकाणी आहे.\n74 खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.\n75 भारत-पाकिस्तान युध्द या वर्षी झाले.\nपूर्ण झालेले प्रश्न बाकी असलेले प्रश्न\nमाहितीसाठी: सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण झाल्यास वरील सबमिट बटणवर क्लिक करा.\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिने���्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ncp-news-in-marathi-4530811-NOR.html", "date_download": "2021-09-22T22:43:08Z", "digest": "sha1:55F25W7QJ6QLYW2XU7YGJMHGBAZLU6CX", "length": 7037, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ncp news in marathi | राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे अडले सातार्याच्या जागेवर! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे अडले सातार्याच्या जागेवर\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांचे उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोर बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रविवारीही सुरूच होत्या. मात्र या बैठकांना बे्रक बसला तो सातार्यातील उमेदवारीवरून. उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे याआधी ठरले असले तरी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे आल्यामुळे सातार्याचे घोडे अडलेले दिसले. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकार्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता पुण्यात 27 फेब्रुवारीला या जागेचा फैसला होणार आहे.\nपक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी तसेच रविवारी झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री हजर होते. नाशिकमधून समीर भुजबळ, दिंडोरीतून ए.टी.पवार यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील तसेच बुलडाण्यामधून राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.\nउदयनराजे भोसले यांचीही या बैठकीत मुलाखत झाली. मात्र सातार्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या विरोधाचाही विचार झाला पाहिजे, असे शेवटी निर्णय घेण्यात आला. माढ्यातून मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे या जागेवर दावा करणारे रामराजे निंबाळकर नाराज झाले आहेत. आता त्यांनी सातार्यातून उमेदवारी मिळावी, म्हणून पक्षांतर्गत दबाव आणण्यास सुरुवात केली असून यासाठी स्थानिक पदाधिकार्यांना पुढे केले आहे.\nछगन भुजबळांचे नाव मागे\nराज्यातील मंत्र्यांना दिल्लीत पाठविण्याची योजना पवारांनी आखली होती. त्यानुसार बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची चर्चाही पक्षीय पातळीवर रंगली होती. मात्र रविवारी या मतदारसंघाबाबत झालेल्या चर्चेत अखेर छगन भुजबळांचे नाव मागे पडून विद्यमान खासदार समीर भुजबळांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nखासदार असूनही राष्ट्रवादीला वेळावेळी अडचणीत आणणार्या उदयनराजेंना डावलल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावरही बैठकीत ऊहापोह झाला. सातार्याचा तिढा सोडवण्यासाठी 27 फेबु्रवारीला पुण्यात होणार्या बैठकीला स्वत: शरद पवार उपस्थितीत राहणार आहेत.\nकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवर अदलाबदल करण्याचे प्रयत्न अद्याप दोन्ही पक्षांनी सोडलेले नाहीत. काही जागांवर अजूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/partition-india-pakistan/", "date_download": "2021-09-22T23:18:31Z", "digest": "sha1:OGYU4SJDISJOKGCNVEVZS5IHPFSIG4HK", "length": 9202, "nlines": 165, "source_domain": "khaasre.com", "title": "भारत पाकीस्तान फाळणिचे अतिशय दुर्मिळ २६ छायाचित्रे...", "raw_content": "\nभारत पाकिस्तान फाळणीची अतिशय दुर्मिळ २६ छायाचित्रे नक्की बघा\nब्रिटिश जुल्मी राजवटीतुन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे दोन भागात विभाजन झाले हे सर्वानाच माहिती आहे. जगातील सर्वात मोठी फाळणी सर्वाधीक लोकांचे स्थानांतर ह्रद्य पिळवटुन टाकणारी घट���ा म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी…\n२,५०,००,००० करोड लोकांचे स्थानांतर सोप नव्हते. जातीय दंगे व धावपळ यानी परीसिमा गाठली होती.\nतो काळ आठवला तर आजही लोक म्हणतात आम्ही नदिचे पाणी पिले नाही वर्षभर कारण नदित मृत लोक वाहत जायचे. ह्याच स्थलांतरातील काही अतिशय दुर्मिळ फोटो आपल्याकरीता.\nलाखो लोकांचे नविन जिवन सुरू झाले.\nमुलांपासून परीवार दुर गेला.\nअश्रुनी भरलेली एक खोली.\nअस्थायी जिवनात अस्थायी ठिकाण\nअसंख्य प्रेत गाढली जात होती. प्रत्येकाकरीता विशेष व्यवस्था करण्याकरीता ईथे कोणाला वेळ होता.\nएक आईतिच्या मुलाला मांडीवर घेऊन भविष्याची चिंता तर करत नसेल ना\nएक अशक्त अशक्ताला मदत करताना…\nलोक जेव्हा बाजुने जातात तेव्हा आत्मा धुळित मिसळताना\nएक तलाव अश्रू व रक्ताचे\nअंधकाराकडे वाटचाल भविष्याचा पत्ता नाही..\nहजारो लोकांचा हजारो मैलाचा प्रवास\nउत्तर दक्षिण रेल्वे ही अनेकाच्या आशा सोबत घेऊन जाताना.\nजेव्हा आयुष्य तुमच्या समोर हात टेकते..\nआयुष्याचा भार त्यांच्या खांद्यावर\nशरीराच्या थकव्यामुळे टोंगळे टेकले..\nवेळ निघुन गेला परंतु पाऊलखुणा मागे राहील्या..\nमुलांच्या चेह-यावरचा भाव फाळणिचे दुष्परिणाम दाखवतो…\nवरील सर्व फोटो ही Life व Wikimedia कडुन घेण्यात आली आहे.\nपुरुषांची लैगिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व,संभोग करताना लिंग ताठ न होणे हे पुनः सुरळीत करण्यासाठी 12 नैसर्गिक घरगुती उपाय\nबॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर मराठी तारका कार्यक्रम..\nबॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर मराठी तारका कार्यक्रम..\nपद्मजा अ कुलकर्णी says:\nसध्याच्या पिढीला ह्याचा वाससुध्दा नाही. खूपच हाल झाले लोकांचे. हा निर्णय पूर्ण चुकीचा होता.\nPingback: भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/2020-is-a-frustrating-year-dont-panic-face-the-crisis-akshay-kumar/", "date_download": "2021-09-22T22:51:15Z", "digest": "sha1:GDVMJ53TLQCZOXYF3HNYOYANOV4HNDJF", "length": 10636, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\n2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार\n2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार\nमुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबईकरांनो घाबरु नका, संकटाचा सामना करा, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे. तसेच मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं अशी विनंतीही अक्षय कुमारने केली आहे. त्याने या संदर्भात एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.\nबईत सध्या पाऊस होत आहे. दरवर्षी सर्वजण याची प्रतिक्षा करत असतो. मात्र 2020 हे एक वेगळं वर्ष आहे. सुरुवातीपासून काही ना काही त्रास देत आहे. पावसाचाही आनंद नीट घेऊ देत नाही. रिमझिम पावसासोबतच चक्रीवादळही येत आहे. जर देवाची आपल्यावर कृपा झाली तर हे वादळ येणारही नाही किंवा या वादळाचा वेग असेल. पण जर हे वादळ मुंबईत आले तरी आपण मुंबईकर घाबरणारे नाही, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.\nमुंबई पालिका प्रशासनाने काही महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याची संपूर्ण यादी पालिकेने तयार केली आहे. आपल्याला फक्त त्याचे पालन करायचे आहे आणि आणखी एका संकटाचा सामना करु, असंही अक्षय कुमार म्हणाला.\nदरम्यान, जर कोणतीही अडचण आली तर 1916 वर फोन करुन पालिकेची मदत घ्या. अफवांवर विश्वास ठेवा. तसेच घाबरुन जाऊ नका. संकटाचा सामना करा, असंही अक्षय कुमारने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.\nमुंबई निसर्ग चक्रीवादळ : 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामधे बदल\nचक्रीवादळाची तीव्रता कमी होण��र- हवामान विभाग\nधुळे : आयुक्तांनी अचानक केला विभागांचा दौरा, गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई चे आदेश\nमुंबई: दीड दिवसांचाच सार्वजनिक गणेशोत्सव\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/29/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-23T00:38:02Z", "digest": "sha1:OPYRIWOKPVONNGF6RQWNQJHZREJQ7BJ2", "length": 7007, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्हिडिओ गेम उपयुक्त, पण मर्यादित - Majha Paper", "raw_content": "\nव्हिडिओ गेम उपयुक्त, पण मर्यादित\nगेल्या वीस वर्षातील मुला-मुलींच्या हालचाली, खेळ आणि व्यायाम यांची जी काही माहिती समोर येत आहे ती पूर्णपणे मनाला विचलित करणारी आहे. कारण ही मुले खेळतच नाहीत. सतत टीव्हीसमोर किंवा इंटरनेटसमोर बसलेली असतात. त्यांना सतत बसून राहिल्याने त्यांना अनेक रोग जडलेले असतात, जाडी वाढलेली असते वगैरे टीका सदैव केली जाते. याचा अर्थ हे सगळे बैठे प्रकार वाईटच आहेत असा काढला जातो. पण ते सर्वस्वी खरे नाही.\nलहान मुले खेळत असलेले व्हिडिओ गेम हे तसे उपयुक्त असतात. कारण व्हिडिओ गेम खेळ्ण्यामध्ये चित्ताची एकाग्रता आणि इतर अनेक प्रकारची कौशल्ये मुलांना हस्तगत होत असतात. त्यांचा त्यांच्या बुद्धीमत्तेवर आणि जीवन कौशल्यावर सुद्धा चांगला परिणाम होत असतो. त्यामुळे व्हिडिओ गेम खेळणारी सगळीच मुले बाद झालेली असतात असे समजण्याचे काही कारण नाही.\nब्रिटनमधल्या काही संशोधकांनी अजिबात व्हिडिओ गेम न खेळणारी मुले, दिवसातून एक तास पर्यंत गेम खेळणारी मुले आणि तीन पेक्षा अधिक तास गेमपुढे बसणारी मुले यांच्या मानसिकतेचा तौलनिक अभ्यास केला असता मर्यादित वेळ म्हणजे एक तासपर्यंत गेम खेळणारी मुले अन्य दोन गटांपेक्षा तुलनेने अधिक सक्षम असतात असे आढळले. अधिक वेळ गेम खेळणारी मुले आणि अजिबातच गेमच्या वाटेला न जाणारी मुले, मर्यादित वेळ गेम खेळणार्या मुलांच्या मानाने निर्णय क्षमतेत कमी पडतात असे दिसून आले.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/arogya-vichar-31/?vpage=74", "date_download": "2021-09-23T01:14:33Z", "digest": "sha1:VSQPRWG7EJKUT75KPO4JAI7632UYRZ6Y", "length": 16980, "nlines": 188, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आजचा आरोग्य विचार-भाग एकतीस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 22, 2021 ] जैसे ज्याचे कर्म तैसे\tकथा\n[ September 22, 2021 ] मज मिळे कोणी (सुमंत उवाच – ३१)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 22, 2021 ] ब्रह्म मुहूर्त\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] जागतिक अल्झायमर दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] आंतरराष्ट्रीय शांतता दिन\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस\tदिनविशेष\n[ September 21, 2021 ] ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’\tललित लेखन\n[ September 21, 2021 ] गायक पं. जितेंद्र अभिषेकी\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] ज्योतिषी शरद उपाध्ये\tव्यक्तीचित्रे\n[ September 21, 2021 ] समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 21, 2021 ] दुःख स्वीकारावे स्वानंदे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 20, 2021 ] गाळलेल्या जागा\tकविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 20, 2021 ] मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeआरोग्यआजचा आरोग्य विचार-भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार-भाग एकतीस\nMarch 3, 2018 (वैद्य) सुविनय दामले आरोग्य\n६१. तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत. अंगण हरवलेल्या शहरी भागात मात्र जागा नसल्याचे आयते कारण मिळाले. ग्रामीण भागात फिरंग्यांचे वारे अजून पोचले नसल्याने तेथील जनता सुखी म्हणायची.\nतुळशीला पाणी घालण्याचा आरोग्याशी धेट संबंध आहे, हे यापूर्वी सांगितले आहे.\nमी पाश्चात्य संस्कृतीच्या एवढा विरोधात का, असा प्रश्न माझ्या काही मित्रांना, नातेवाईकांना पडला आहे. हा बदल राजीवभाईनी दिलेल्या दृष्टीकोनाचा आहे. प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर ती भारतीयत्वाच्या दृष्टीने अभ्यासायची सवय त्यांनीच लावली. आयुर्वेद देखील अशाच पद्धतीने शिकलो. नाहीतर आज आयुर्वेद देखील पाश्चात्य बुद्धीने शिकवला जातोय, त्याचा मी पण एक भाग झालो असतो. आणि रक्तदाबासारख्या अवस्थेत टेलमाला आयुर्वेदातील पर्याय शोधत बसलो असतो. आणि शुगर कमी करण्यासाठी मेटफाॅरमिनला हळद कारले आवळ्यासारखी औषधे किती गुणकारी असतात, हे चिवडत राहिलो असतो. पण माझे सुदैव असे की मी राजीवभाईच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाचा अभ्यास करत गेलो आणि माझे भारतीय विचार पक्के होत गेले.\nजे जे पाश्चात्य ते ते सर्व वाईटच, असे मी मुळीच म्हणत नाही. किंवा जे जे भारतीय ते ते सर्व योग्य आहे असेही मी म्हणत नाही. आपण काय होतो, आपले आरोग्य कुठे दडलेले होते, कुठे हरवत चालले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मुद्दे माझ्या बुद्धीला पटत गेल��, ते फक्त आपल्यासमोर मांडतोय.\nदेवाचे अस्तित्व आता पाश्चिमात्य मान्य करू लागले आहेत, त्यावर संशोधन करू लागले आहेत. त्यांच्या काही वेबसाईट देखील आहेत.\nआज पुढची पिढी देवाला नमस्कार कशाला करायचा देवळात गेलेच पाहिजे का \nअसे प्रश्न विचारू लागली आहे. त्यांना काय उत्तरे द्यावीत, हे पहिल्या पिढीला सुचत नाहीत. कारण त्यांनी नीट शास्त्रीय कसोट्यावर ईश्वर अभ्यासलाच नाही. तसं करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही.\nमी एक निस्सिम ईश्वरवादी आहे. पण दैववादी नाही.\nमी आस्तिक आहे. पण देव देव करत बसणारा नाही.\nदेव अस्तित्वात आहेच, यावर माझा ठाम विश्वास आहे,\nही माझी श्रद्धा आहे.\nदेव आहे म्हणून विज्ञान नाकारणारा पण नाही.\nदेव असला तर असेल, असलाच तर त्याला उगाच कशाला दुखवा, म्हणून भीतीपोटी त्याच्या पाया पडणारा नाही. हे पण वाचकानी लक्षात घ्यावे.\nमाझे विचार आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी मी ज्या टेक्नाॅलाॅजीचा वापर करतोय ती वैज्ञानिकच आहे. पाश्चिमात्यांनी त्यावर आधुनिक तंत्राचा वापर करून अधिक संशोधन केले आहे.\nज्या आधुनिक तंत्राचा वापर करून शास्त्राची पुनर्रचना ते करीत आहेत, त्या यंत्रातील दोष त्यांच्याही लक्षात येत आहेत. ते डोळस बुद्धी वापरून त्याच्या मर्यादांचा मानदेखील राखत आहेत. ही विज्ञानावरची श्रद्धा आहे.\nपण हे अजून भारतासारख्या विकसनशील देशातील सुशिक्षित साक्षर जनतेला पण कळत नाहीये, ही विज्ञानावरची अंधश्रद्धाच आहे.\nती किती आणि कुठे वापरायची ते वापरणाऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून असते. कृपया जातीयतेचे रंग याला देऊ नका. ते पाप आहे. अर्थात पापपुण्यच जे मानत नसतील, त्यांच्यासाठी हे लेखन नाहीच आहे.\nज्यांना हे विचार पटत नसतील, त्यांनी हे विचार वाचू नयेत, डिलीटचं बटन तुमच्याच हातात आहे. पण आपल्या पुढील पिढीला भारताचा खरा इतिहास काय होता, हे समजले तरी पाहिजे. असा विचार करून तर पहा.\nAbout (वैद्य) सुविनय दामले\t453 Articles\nवैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.\n1 Comment on आजचा आरोग्य विचार-भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग 32\nभाग 31 , दोन वेळा आला आहे\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 क���लोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nवैद्य सुविनय दामले यांचे लिखाण\nआजचा आरोग्य विचार – भाग चौतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस\nआजचा आरोग्य विचार-भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार-भाग तीस\nआजचा आरोग्य विचार – भाग तीस\nआजचा आरोग्य विचार – भाग एकोणतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग अठ्ठावीस\nआजचा आरोग्य विचार – भाग सत्तावीस\nआजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://misalpav.com/comment/1112474", "date_download": "2021-09-23T00:19:52Z", "digest": "sha1:QM2ABT6ZNVHQS4CJPP6UDAYDAXAYQ4ZV", "length": 13900, "nlines": 210, "source_domain": "misalpav.com", "title": "लिली | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nBhakti in मिपा कलादालन\nलिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार.\n१.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily)\n२.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily)\n३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily)\nहा फोटो नऊ वर्षांपूर्वीचा आहे.\nअजून सहज आढळणारी लिली म्हणजे water लिली आणि फायर किंग शोधत आहे.\nमाझ्या आईला झाडांची प्रचंड आवड असल्याने बऱ्याच प्रकारचे झाडे घरी आहेत. कालच आमच्या मेसच्या काकूंना मी घरून 30-40 विविध प्रकारच्या कलमा आणून दिल्यात. लिली बद्दल एक आठवण म्हणजे. जर याचे बी जमिनीत पसरले तर प्रचंड त्रास होतो उपटून फेकताना. मागच्या वेळी घरी गेलो तर तेच काम होत माझ्याकडे. परेशान झालो होतो. या निमित्ताने कटू का असेना माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद.\nफोटो मस्त आहेत एकदम.\nफोटो मस्त आहेत एकदम.\nमाझ्या बाल्कनीतील गुलाबी लिली\nप्रचेतस आणि गोरग���वलेकर काका .\nगुलाबी लिली सुंदर फुलली आहे.\nसुंदर लिलींचे सुंदर फोटोज \nपावसाळी म्हटली तरी पांढरीला वर्षभर थोडी फुले येतात. बाकीच्या पावसाळी. आणि बिया पिवळीला येतात.\nस्पाईडरची फुले म्हणजे हारातली फुले. मंद सुवास येतो. वर्षभर थोडी आणि पावसाळ्यात अधिक.\nअत्यंत आवडल्या गेली आहेत\nचौकोजी, कंजूस काका, पैजारबुवा.\n@कंजूस काका होय पिवळ्या लिलीला बिया पाहिल्या आहेत.मागणीमुळे स्पायडर लिलीची अनेक ठिकाणी शेती केली जाते.\nवाह, हल्लीच घरी मोगरा आणि\nवाह, हल्लीच घरी मोगरा आणि मदनबाण म्हणजे मोगर्यांच्या कुळातील राजा अशी मोगर्याची दोन रोपटी आणली आहेत. :)\nहल्ली मोठ्या पात्रात पाण्यात तरंगणारी फुले असतात त्याला काय म्हणतात असतात त्याला काय म्हणतात हे कोणास ठावूक आहे काय हे कोणास ठावूक आहे काय वॉटर लिली असा काही प्रकार असतो का \nआजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः\nजागु तै मदनबाण म्हणजे मोगर्यांच्या कुळातील राजा या एका वाक्याने तुला लॉगिन व्हायला भाग पाडलं ना \nआजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः\nमस्त आहेत सगळे फोटो\nमस्त आहेत सगळे फोटो\nआणि हो... गोरगावलेकर 'काका' नाहीयेत हो, त्यांना ताई म्हणा, किंवा नुसते गोरगावलेकर म्हणा...\nपरस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.\nकाका, काकू, ताई काहीही म्हणू द्या. फोटो आवडला हे त्यांनी आवर्जून सांगितले ह्यातच समाधान.\nआणि हो गोरगावलेकर यांच्या बाबतीत माझा घोळ झालाय हे मला नंतर ध्यानात आले खरे :)\nसगळ्या लिलि सुंदर आहेत.\nसगळ्या लिलि सुंदर आहेत.\nफोटो छान आले आहेत, विशेष करून पांढऱ्या लिलीजचा.\nगोरगावलेकरांचा फोटोही सुंदर आहे.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाच���वे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T23:15:03Z", "digest": "sha1:6C3VRVW3TF5AOZO3VAATMRYCNNJDMGKP", "length": 2434, "nlines": 60, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\n\"पीटर दी नरोन्हा\" हे पान \"पीटर दि नरोन्हा\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nनवीन पान: {{विस्तार}} नरोन्हा, पीटर दी en:Peter de Naronha\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/shirpur-100-percent-result-of-tande-cbse-school-in-10th-examination/", "date_download": "2021-09-22T23:03:17Z", "digest": "sha1:PAWV6NXBPPOXWLXXSP76OBHZ6QAITJAA", "length": 11391, "nlines": 127, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "शिरपूर: दहावी परीक्षेत तांडे CBSE स्कूलचा 100 टक्के निकाल", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nशिरपूर: दहावी परीक्षेत तांडे CBSE स्कूलचा 100 टक्के निकाल\nAugust 4, 2021 तेज़ समाचार मराठी0\nशिरपूर: दहावी परीक्षेत तांडे CBSE स्कूलचा 100 टक्के निकाल\nशिरपूर (तेज समाचार डेस्क): श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचालित तांडे (ता. शिरपूर) येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. विद्यालयातून ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, यापैकी ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले. २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले. मिहीर संघवी याने ९८.४० टक्के मिळवून प्रथम, सार्थक जैन ९८.२० द्वितीय, चांदणी जैन ९८.२० टक्के द्वितीय, दीक्षिता हुरेज ९७.८० तृतीय, खुशी रुपदा ९७.२० चतुर्थ, प्रमोद क्षीरसागर ९४ पाचवा, घनश्याम सिसोदे ९३.४० सहावा, हंसल जाधव ९२.४० सातवा, गौरव शिरसे ८९.४० आठवी, विश्वजीत पाटील ८९.४० नववा, मुकुल पटेल ८८.६० दहावा, कार्तिकेय भसीन ८८.४०, कृष्णा चौधरी ८८.४०, दर्शन पटवारी ८८, स्वरूप पाटील ८७.६०,श्याम पवार ८७.००, पियुष नेरकर ८६.२०,लीची जैस्वाल ८४.६० गुण मिळविले. गणित विषयात मिहीर संघवी आणि सार्थक जैन यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. तर चांदणी जैन व दीक्षिता हुरेज यांनी विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. मिहीर संघवी व रुपदा यांनी सामाजिकशास्त्र याविषयात खुशी ९९ गुण मिळविले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. सुभाष व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, स्कूल संचालिका गीरीजा मोहन, शाळेचे प्राचार्य डॉ.पी.सुभाष यांनी कौतुक केले.\nआपदग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश-11 हजार 500 कोटींच्या तरतूदीस मान्यता\nयावल नगरपरिषदेची सभा लाच प्रकरणावरून गाजली की गाजवली- यावलकरांची दिशाभूल तालुक्यात चर्चेचा विषय\nपुणे : ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न\nमहिला बचत गटाची बँक स्थापन करणार : मंत्री हसन मुश्रीफ\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://kalimirchbysmita.com/chicken-pakoda-recipe-marathi/", "date_download": "2021-09-22T23:08:55Z", "digest": "sha1:XRJ6XSPWO6LGCWJ3YGYOSXMWE6VEQKY3", "length": 13666, "nlines": 262, "source_domain": "kalimirchbysmita.com", "title": "चिकन पकोडा- Chicken Pakoda recipe in Marathi - Kali Mirch - by Smita", "raw_content": "\nवातावरणाचा पारा खाली उतरत चाललाय , इतके दिवस पुणेकरांना ज्या गुलाबी थंडीचा इंतजार होता , ती उशिरा का होईना आपली धुक्याची गुलाबी शाल ओढून दाखल झालीये हिवाळ्याचा आनंद आमच्या घरात मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी यातून दिसतो .\nठेवणीत कापडात बांधून ठेवलेला . फिल्टर कॉफीचा, केरळावरून आणलेला पितळी मोल्ड पार्टनर बाहेर काढून स्वतः स्वच्छ करतो , आणि स्वयंपाकघराच्या ओट्यावर लख्ख होऊन तो मोल्ड दिमाखात विराजमान होतो . शनिवारी रविवारी दुपारच्या हलक्या वामकुक्षीनंतर संध्याकाळची उन्हे कलताना एकाच वेळेला नाकपुड्यांशी खेळणारा तो दाट , डार्क फिल्टर कॉफीचा सुगंध आणि कढईतल्या तळणीचा सुगंध घेऊन खुर्चीत बसलेला पार्टनर मनोमन सुखावतो . पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा हा निसर्गाने आपल्याला दिलेले वरदानच आहे , गरमागरम भजी खाण्यासाठी , अशी निदान आमची तरी गोड समजूत आहे .\nया नवीन वर्ष सुरवातीला कामानिमित्त मी प्रचंड बिझी होते , तो इव्हेंट यशस्विरीत्या पार पडलाय आणि जरा निवांत म्हणून मी काहीतरी वेगळे परंतु सोप्पे बनेल अशी काहीतरी रेसिपी शोधत होते . रविवार नॉनव्हेज दिवस म्हणून चिकन आणलेच होते , थोडे बोनलेस तुकडे बाजूला काढून पकोडे तळण्याचे ठरवले .\nअन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click कर��\nआणि मी हे पकोडे तळलेत दोन पद्धतींनी , एक आपला स्ट्रीट फूड स्टाईल आणि दुसरा दक्षिण भारतीय पद्धतीने नक्की करून पहा , आवडेल तुम्हाला ….\nकितीजणांना पुरेल : ४-५\nतयारीसाठी वेळ : ४५ मिनिटे\nशिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे\n२५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून\nपाऊण कप = १०० ग्रॅम्स बेसन\n१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर\nपाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर\nअर्धा इंच आल्याचा तुकडा\nअर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर\nअर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर\nअर्धा टीस्पून धणे पावडर\nपाव टीस्पून आमचूर पावडर\n२५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून\nअर्धा कप = ५० ग्रॅम्स बेसन\n२-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ\n१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड\nअर्धा टीस्पून गरम मसाला पावडर\nअर्धा इंच आल्याचा तुकडा\n१ लहान कांदा = ४० ग्रॅम्स\nहिरवी मिरची , आले आणि लसूण १ टेबलस्पून किंवा लागेल तेवढे पाणी वापरून बारीक वाटून घ्यावे .\nएका मोठ्या बाऊलमध्ये हिरवे वाटण , लिंबाचा रस ,लाल मिरची पूड , आमचूर पावडर , जिरे पावडर , धणे पावडर , चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे .यात चिकनचे तुकडे घालून नीट घोळून घ्यावेत . ३० ते ४० मिनिटांसाठी मॅरीनेट होऊ द्यावे .\nबेसनाचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन , कॉर्न फ्लोअर , ओवा, मीठ चवीपुरते , बारीक चिरलेली कोथिंबीर , आणि १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं तेल घालून एकत्र करून घ्यावे . साधारण २/३ कप पाणी घालून हे मिश्रण जरासे घट्टच फेटावे . बाजूला झाकून ठेवावं .\nचिकन मॅरीनेट करण्यासाठी आले , लसूण , हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , कांदा , कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून जाडसर वाटून घ्यावे .\nएका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे, वाटलेला मसाला , लाल मिर्च पूड , गरम मसाला पावडर , हळद , चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात १ अंडे फोडून घालावे . बेसन , तांदळाचे पीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे चिकनचे तुकडे असेच मिश्रणात ३० -४० मिनिटे ठेवून द्यावे .\nपकोडे तळण्यासाठी कढईत तेल व्यवस्थित मध्यम आचेवर गरम करून घ्यावे . मग पहिल्या पद्धतीने मॅरिनेड केलेले चिकनचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात घोळवून मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत .\nदुसऱ्या पद्धतीने मॅरिनेड केलेलं चिकनचे तुकडे डायरेक्ट तेलात घालावे�� आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे .\nहे चिकन पकोडे पार्टी स्टार्टर्स म्हणून टोमॅटो केचअप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावयाला देऊ शकता \nविडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-23T00:43:37Z", "digest": "sha1:XXQNW5CASWRLW5GINB45NX6WVEW4FYEQ", "length": 5190, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिलाल केनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nहरिलाल जेकिसनदास केनिया स्वतंत्र भारताचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. केनियांनी जानेवारी २६, इ.स. १९५० ते जून ११, इ.स. १९५१पर्यंत हे पद भूषविले.[१]\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा • गोगोई • बोबडे • रमणा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/mp-hema-malinis-statement-on-unnav-rape-case-will-create-controversy/", "date_download": "2021-09-22T23:36:10Z", "digest": "sha1:IX7B3ORHJPBVVQVLHYMRJHZ473W3NIP2", "length": 19162, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "MP Hema Malinis statement on unnav rape case will create controversy | बलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी: हेमा मालिनी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुं��ीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nबलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी: हेमा मालिनी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमथुरा : भाजपच्या खासदार हेमा मालिनी आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. त्यांनी बलात्कारांच्या घटनांवर बोलताना वक्तव्य केलं की,’मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे, परंतु अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे’ असं म्हणून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.\nदेशात या आदी सुद्धा अशाप्रकारच्या घटना घडल्या असतील, परंतु देशभरात त्या इतक्या प्रकाशझोतात कधीच आल्या नाहीत असं धक्कादायक विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलं आहे. मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nकेवळ देशभरातच नाही तर जगभरात कठुआ, उन्नाव, सुरत, आणि मध्य प्रदेशातही घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी खळबळ माजली असून देशभरातून आधीच संताप व्यक्त केला जात आहे आणि त्यातून भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी केलेल्या या विधानाने भाजप विरोधातील परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\nमहिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक, पण राजकारण नको – पंतप्रधान\nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून टीका होत होती. त्यात उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदारच आरोपी आहे तर कठुआ बलात्कार प्रकरणी भाजपचे आमदार आरोपींच्या समर्थन करत होते त्यामुळे परिस्थिती आधीच चिघळली.\nआता सुरत मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर निर्घृण हत्या\nजम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव नंतर आता पंतप्रधानांच्या गुजरातमधील सुरतमध्ये ११ वर्षीय मुलीवर सतत ८ दिवस बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या केली.\nस्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मुलीने टेरेसवरून उडी मारली\nपत्ता विचारण्याचे निम्मित करून छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने थेट टेरेसवरूनच खाली उडी मारली.\nउन्नाव, कथुआ सारख्या घटनांना पंतप्रधान मोदीच जबाबदार\nएकूण ४९ माझी सनदी अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केलेलं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. यांच्या मते दोन्ही घटना या भाजप शासित राज्यात घडल्या असून त्याची संपूर्ण जबाबदारी देशाचे प्रमुख व भाजपचे सर्वेसर्वा अमित शाह या दोघांवर आहे. मोदींना पाठवलेल्या पात्रात त्यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.\n'बेटी'च जगणंच अवघड केलं, ६ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार\nचिमुकल्या मुलींसाठी सध्या भयावह स्थिती दिसत आहे. आधीच कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरडीच अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडल्याने पुन्हां खळबळ माजली आहे.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतं���्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/cinema-photos/17-year-old-ashnoor-kaur-is-extremely-glamorous-not-only-in-acting-but-also-in-education-505212.html", "date_download": "2021-09-22T23:06:07Z", "digest": "sha1:P3D22J6OMWCNNN24P3RT2EWB6DZRMNDD", "length": 14413, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nकाल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. (17-year-old Ashnoor Kaur is extremely glamorous, not only in acting but also in education.)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nछोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अशनूरनं वयाच्या 17 व्या वर्षी मोठं स्थान मिळवलं आहे.\nकाल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.\nअशनूरच्या या यशाबद्दल चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहेत.\n2009 मध्ये, वयाच्या 5 व्या वर्षी, अशनूरनं झांसी की रानी या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.\nयानंतर ती देवों के देव महादेव, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक शोमध्ये दिसली. पण सोनी टीव्हीच्या शो पटियाला बेब्स मधून अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली.\nया शोमध्ये मिनीच्या भूमिकेत दिसलेली अशनूर सौरभ जैनसोबत दिसली होती.\nअशनूर आता सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांना वेड लावते. अशनूरची स्टाईल अगदी मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते.\nMulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची होणार एंट्री\nKhatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी\nKajal Aggarwal : प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस फोटो\nLookalike: चालणं, बोलणंच काय, दिसायलाही डिट्टो; थलापति विजय ड्युप्लिकेट पाहिला का\nफोटो गॅलरी 1 day ago\nराज कुंद्रा यांना जामीन मंजूर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट\nUrmila Nimbalkar | ‘नो मेकअप, नो एडिटिंग’, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या चेहऱ्यावर झळकतोय मातृत्वाचा आनंद\nमनोरंजन फोटो 2 days ago\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने ���ड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.tezsamachar.com/1628496224_devendra-fadanvis-3-e1626498312913-png/", "date_download": "2021-09-23T00:36:10Z", "digest": "sha1:CD2LRNPBRT7RJIAEASBJOYYKV7EAWDPV", "length": 7112, "nlines": 123, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "1628496224_devendra-fadanvis-3-e1626498312913.png |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्य���िय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\n‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा\nकोरोना रुग्णाचा उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.ॲड.के.सी.पाडवी\nApril 10, 2021 तेज़ समाचार मराठी\nजळगावात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/tag/ratnagirinews/", "date_download": "2021-09-22T23:39:25Z", "digest": "sha1:WRTVSHCRDUIDL46JA2RXNMYMD7RYESAL", "length": 5213, "nlines": 123, "source_domain": "konkantoday.com", "title": "ratnagirinews – Konkan Today", "raw_content": "\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\nरत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत असल्य��चा निष्कर्ष\nजिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते दसर्यापूर्वी खड्डे न भरल्यास राष्ट्रवादी वृक्षारोपण करणार...\nएसटी महामंडळाची एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम\nनिवळी -जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीवर आर टी ओ अधिकाऱ्यानी निर्बंध न...\nदेवरूख आगारातून सोडलेल्या एसटीच्या १२० गाड्यांमधून ५ हजार २०० प्रवाशांची वाहतूक\nभाट्ये बीचवर राबविण्यात आलेल्या उपक्रमात दीड टन कचरा गोळा\nआंबा फवारणीच्या औषधाने नशा करणाऱ्या तीन नेपाळी गुरख्यांनी अवघ्या चार तासात...\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/coronavirus-maharashtra-daily-cases-increased-in-beed-solapur-last-4-weeks-said-health-minsitry-mhpl-584931.html", "date_download": "2021-09-23T00:13:33Z", "digest": "sha1:5BVI4YRPQ4MQ7RD7EM4IFO2KFD2FJGBR", "length": 7538, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा! पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला – News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला\nदेशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं वाढत (Daily corona cases increased in 22 districts) आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.\nमुंबई, 27 जुलै : गेल्या काही आठवड्यात कोरोनाची (Coronavirus) प्रकरणं झपाट्याने कमी झाली होती. पण आता गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोना प्रकरणं कमी होण्याचा वेग घटला आहे. यामुळे आता मोदी सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं वाढत (Daily corona cases increased in 22 districts) आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे आणि हे जिल्हे म्हणजे बीड (Coronavirus cases in Beed) आणि सोलापूर (Coronavirus cases in Solapur) . मुंबई, पुण्यात कोरोना आवाक्यात आलेला असताना बीड आणि सोलापूरने आता राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढवलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बीड, सोलापूरसह 22 राज्यांमध्ये गेल्या 4 आठवड्यांत कोरोनाची दैनंदिन नवीन केसेस वाढत आहेत.\nदेश में अभी 22 ज़िले ऐसे हैं जहां पिछले 4 हफ़्ते में #COVID19 के मामलों में वृद्धि हुई है इसमें केर�� के 7 ज़िले, मणिपुर के 5 ज़िले, मेघालय के 3 ज़िले, अरुणाचल प्रदेश के 3 ज़िले, महाराष्ट्र के 2 ज़िले, असम का 1 ज़िला, त्रिपुरा का 1 ज़िला है: स्वास्थ्य मंत्रालय के संयुक्त सचिव pic.twitter.com/rVGrAMKoO1\n26 जुलैच्या आकडेवारीनुसार 54 जिल्ह्यांमध्ये वीकली पॉझिटिव्ही रेट हा 10% पेक्षा जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही हा एक दिलासा आहे. हे वाचा - धक्कादायक मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग राज्याचा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक राज्यातील 25 जिल्ह्यांमधील वीकली प़ॉझिटिव्हीटी रेट हा 0.1% च्या खाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाण्याचा समावेश आहे. तर सध्या कोरोना प्रकरणं वाढत असलेले 10 जिल्ह्यांमघील पॉझिटिव्ही रेट हा 0.15% आणि 0.85% यादरम्यान आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, सोलापूर, पालघर, बीज, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 0.1% पेक्षा कमी वीकली प़ॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियम शिथील कऱण्याचा विचारही सरकार करत आहे.\nमुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/03/hrithik-tigers-war-made-history-at-the-box-office-on-the-first-day/", "date_download": "2021-09-22T23:46:29Z", "digest": "sha1:XGNYCTPHRR6B2H6VHO6UEA3UWD37VWAW", "length": 6897, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हृतिक-टायगरच्या 'वॉर'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रचला इतिहास - Majha Paper", "raw_content": "\nहृतिक-टायगरच्या ‘वॉर’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रचला इतिहास\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, बॉक्स ऑफिस, वॉर / October 3, 2019 October 3, 2019\n२ ऑक्टोंबरला बॉलिवूडचे दोन हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. पहिल्यांदाच हे दोन अॅक्शन हिरो एकत्र पडद्यावर झळकणार असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभला. चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी केल्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे.\nया चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी शेअर केले आहेत. ५० कोट��ंपेक्षा जास्त कमाई पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली आहे. हा चित्रपट हृतिक आणि टायगर दोघांच्याही करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच यावर्षीचाही हा बिगेस्ट ओपनर ठरला आहे. ‘वॉर’च्या पूर्वी सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सर्वाधिक होती. मात्र, ‘वॉर’ने या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत पहिल्याच दिवशी अर्धशतकापेक्षा जास्त कमाई केली आहे.\nगेल्या बऱ्याच दिवसांपासून हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’ची चर्चा सुरू होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यावर प्री – बुकिंगमध्येच या चित्रपटाने ३१ ते ३२ कोटींची कमाई केली होती. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल ३८०० स्क्रिन्सवर ‘वॉर’ चित्रपट झळकला आहे. या चित्रपटात थरारक अॅक्शन्स आणि हृतिक – टायगरची जुगलबंदी पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट आणखी कोणते विक्रम रचतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6311", "date_download": "2021-09-23T00:10:10Z", "digest": "sha1:JLICT4GNT7M4J67RFCMSDYIHCJPCRMEO", "length": 15276, "nlines": 210, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "वाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या ���ोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome Breaking News वाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज\nवाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज\nसोळा ग्रामपंचायती पैकी पंधरा ग्रामपंचायतीवर सरपंच\nमलकापूर:- दिनांक 10 फेब्रुवारी तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवड तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली आज संपन्न झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी पंधरा ग्रामपंचायतीवर महिलाराज तर एका जागेवर पुरुष सरपंचपदी विराजमान झाले आहेत त्यात भानगुरा कांता नि���ा नप्ते, उपसरपंच जोस्त्ना किशोर रायपुरे, भाडगणी सरपंच छाया सुनील चोपडे, उपसरपंच गणेश काशिनाथ खोडके, वडोदा सरपंच निकिता विरोचन तायडे, उपसरपंच चंदा मंगेश गोंड, म्हैसवाडी सरपंच मधुकर झेंडू थाटे,उपसरपंच विनोद जगन्नाथ चौधरी,विवरा सरपंच गिताबाई गजानन नाफडे, उपसरपंच मुक्ता तानाजी कडु, तालसवाडा सरपंच शुभांगी विजय कोलते, उपसरपंच अश्विन राजेंद्र साठे, दाताळा सरपंच पुजा प्रसाद पाटील, उपसरपंच अमोल आनंदा शिरसाट, निंबारी सरपंच संगीता तानाजी नेमाडे, उपसरपंच कल्पना रविंद्रसिंह परमार, वाघोळा सरपंच नलुबाई रामदास लष्करे, उपसरपंच कल्पना रामराव लाहुडकर, वाघुड सरपंच मंदा गजानन तायडे,उपसरपंच लता भागवत घाटे, दसरखेड सरपंच शारदा भास्कर सत्यजित,उपसरपंच रोशन ईश्वरलाल जयस्वाल,चिखली सरपंच सोनाली अर्जुन पारधी, उपसरपंच विलास लहनु बोदडे, खामखेड सरपंच अलका महादेव मुंडे, उपसरपंच नामदेव ओंकार कुयटे, दुधलगांव सरपंच अंजली यशवंत पाटील, उपसरपंच विकास त्र्यंबक पाटील, माकनेर सरपंच आशाबाई तेजराव वनारे, उपसरपंच दादाराव वसंतराव वनारे, पिंपळखुटा सरपंच निर्मला गोपाळ उमाळे,उपसरपंच प्रभाकर नामदेव मालठाणे आदींची निवड झाली आहे तर तालुक्यातील एकूण 33 ग्रामपंचायत पैकी पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज असून सात ग्रामपंचायती वर पुरुष सरपंच आहेत, ग्राम वरखेड येथील सरपंच पद रिक्त असुन तालुक्यात 33 ग्रा.प.पैकी तेरा महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्या असून विस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुरुष विराजमान झाले आहे तालुक्यातील 33 पैकी एकंदरीत पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे.\nNext articleहिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड\nवाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल\nआता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनिर्दयी पित्याने केलं पोटच्या मुलास ठार\nअन्नदात्याच्या शेतात जाऊन केला सन्मान\nजिल्ह्यामध्ये आज 385 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह\nकोरोना अलर्ट : प्राप्त 360 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 65 पॉझिटिव्ह\nदिव्यांग तलाठी डीवरे यांचे प्रेरणादायी कार्य: शाळेला ‘ही’ मोलाची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-09-22T23:01:41Z", "digest": "sha1:ATE2OTTF2H27RTUTNKTNY7VDOUGLTHU5", "length": 5698, "nlines": 112, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मरीन लाइन्स रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमरीन लाइन्स रेल्वे स्थानक\n(मरीन लाईन्स रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)\nचर्नी रोड हे मुंबई शहराच्या गिरगांव भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. गर्दीच्या वेळी चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या येथे थांबत नाहीत.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nघाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)\nवर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)\nहार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणार (नियोजित)\nमध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे\nLast edited on १७ एप्रिल २०१६, at १२:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१६ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/eknath-khadses-entry-ncp-will-increase-strength-party-says-ajit-pawar-363104", "date_download": "2021-09-23T00:04:25Z", "digest": "sha1:SUZ66JHLIELXFZZNGPI2HRJM6RYCEM3U", "length": 25107, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी अनुपस्थित असणारे अजित पवार म्हणतात...", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. असे असले तरी ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित, सुरळीत सुरु आहे. नेहमीप्रमाणेच त्यांचा कामाचा धडाका सुरू आहे.\nखडसेंच्या पक्षप्रवेशावेळी अनुपस्थित असणारे अजित पवार म्हणतात...\nपुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्ज��� मिळाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.\nआवश्य वाचा- खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक पत्रक काढून एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे. आरोग्याच्या कारणास्तव अजित पवार आजच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nपत्रकांत म्हटल्याप्रमाणे, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, माननीय रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो. पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचे पत्रक काढून स्वागत केले आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. असे असले तरी ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित, सुरळीत सुरु आहे.\nआवर्जून वाचा- सरपंच ते महसूलमंत्री अशी स्वयंभू खडसेंची वाटचाल \nअजित पवार यांनी आज मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत व्हीसीद्वारे सहभाग घेतला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कामकाजाचा आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पक्षप्रवेश झाला. खडसे यांनी बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे व कार्यकत्यांॆसह आज राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला.\n(संपादन : सागर डी. शेलार)\nVideo : #TuesdayMotivation : प��िस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते व��चा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-31-may/", "date_download": "2021-09-22T22:48:20Z", "digest": "sha1:NLY4OUXJW3FKQPYNTOSYLNCBU424LXLY", "length": 10289, "nlines": 197, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "३१ मे दिनविशेष - 31 May in History - MPSC Today", "raw_content": "\nभाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.\n4 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n5 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n7 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 31 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nजागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.\nजागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.\nस्वातंत्र्य दिन : दक्षिण आफ्रिका.\n१२२३ : कालका नदीची लढाई : चंगीझ खान व पूर्व स्लाव्हिक सैन्यांमध्ये चकमक. मोंगोल सैन्याचा विजय.\n१७५९ : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी.\n१७९० : अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.\n१९१० : दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.\n१९१३ : अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.\n१९२१ : अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.\n१९२४ : सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.\n१९२७ : फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.\n१९४२ : दुसरे महायुद्ध : जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.\n१९४२ : दुसरे महायुद्ध : लुफ्तवाफेने इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री गावावर बॉम्बफेक केली.\n१९५२ : जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.\n१९६१ : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.\n१९६२ : वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन.\n१९७० : पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.\n१९७४ : यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह.\n२००५ : वॉटरगेट कुभांड : डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nपंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१४६९ : मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा.\n१५५७ : फियोदोर पहिला, रशियाचा झार.\n१६४० : मिकाल विस्नियोवीकी, पोलंडचा राजा.\n१८५२ : फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.\n१९१० : भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.\n१९२३ : रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा.\n१९२८ : पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९३० : क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.\n१९३१ : जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९३५ : जिम बॉल्जर, न्��ू झीलँडचा पंतप्रधान.\n१९३८ : जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९४३ : ज्यो नेमथ, अमेरिकन ‘फूटबॉल’पटू.\n१९६६ : रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nसुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू\n१४०८ : आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.\n१४१० : मार्टिन पहिला, अरागॉनचा राजा.\n१७४० : फ्रीडरीक पहिला, प्रशियाचा राजा.\n१७९९ : पिएर लेमॉनिये, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.\n१८७४ : भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.\n१९६२ : एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.\n२००२ : सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.\n< 30 मे दिनविशेष\n1 जून दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/government-indifference-in-rural-tap-water-supply-scheme-in-the-taluka/", "date_download": "2021-09-23T00:28:43Z", "digest": "sha1:6POYP7CFFZW5RPUD2GGS7UQ3RQAB75O6", "length": 11477, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "तालुक्यातील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेत सरकारी उदासीनता - DNA | मराठी", "raw_content": "\nतालुक्यातील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेत सरकारी उदासीनता\nतालुक्यातील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेत सरकारी उदासीनता\nश्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण पाणी समस्या दूर करण्यासाठी आपल गाव आपल पाणी तसेच ग्रामीण पेय जल योजना या अनेक योजनाखाली श्रीगोंदा तालुक्यात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या पण त्यातील ९० टक्के पाणीपुवठा योजना गावकीच्या राजकारणात आणि सरकारी लाल फितीत अडकल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाश्यांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.\nश्रीगोंदा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवली गेली असली तरी काही गावे अद्याप तहानलेली आहेत. गाव पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो लिटर पाणी प्रस्थापि करण्यात आले आहे. योजनेसाठी सुमारे १२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता .\nया योजनेसाठी सर्व ग्रामपंचायतिनी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र त्यानंतर या योजनेचे प्रस्ताव तयार करूनही ते धूळ खात पडलेले आहेत. तर काही गावात राजकीय वादातून अनेक योजना अपूर्ण आहेत त्यामुळे फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nया ठिकाणी सुमारे ४० ते ५० हजार लोकसंख्येला ८० ते ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मार्च ते जून पाऊस पडेपर्यंत पाण्याची ही समस्या कायम असते. त्यामुळे ही योजना शासनदरबारी ठेवून प्रशासकीय मान्यतेनंतर ती कार्यान्वित करावी यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नळपाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी झाल्यास तालुक्याचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे येथे म्हटले जाते.\nअनेक योजनचे दप्तर गायब\nश्रीगोंदा तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनेचे सर्व दप्तर गायब झाले आहे ते अहमदनगर जिल्हा परिषदेतही तसेच श्रीगोंदा पंचायत समिती मध्येही या योजनेचे ठेकेदार कोण कामावर देखरेख करणारे अधिकारी अधिकारी कोण याचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही\nमुख्यमंत्री कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत… – संजय राऊत\nजुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर कारवाई\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आ��ोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/food-corner/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T23:30:30Z", "digest": "sha1:HKMV5ZNVYGEJ4533NGNUXMOIIN4ROIVU", "length": 5051, "nlines": 110, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "बेसनी मटार रस्सा - डॉ. मोहसिना मुकादम | कालनिर्णय", "raw_content": "\n२५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर.\nबेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. त्यात चवीपुरते मीठ, हळद घालावी. जाड बुडाच्या भांड्यात एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात हे मिश्रण घालून सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर एक दणदणीत वाफ आणावी. तेल लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण घालून थंड करण्यास ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे ज़्रावेत.ते तेलात तळून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.सर्व मसाले एकत्र वाटावेत. कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबीसर परतून घ्यावा. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. दही घालून चांगले परतून घ्यावे. मटार घालावा. चवीनुसार मीठ घालून एक कप गरम पाणी घालून मटार शिजवून घ्यावा. गरज वाटल्यास अधिक पाणी घालावे. मटार शिजल्यावर उकळी आल्यावर त्यात बेसनाच्या तळलेल्या पाटवड्या घालून एक वाफ काढावी. कोथिंबिरीने सजवून पोळी किंवा भाजीसोबत सर्व्ह करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-HDLN-news-about-district-bank-recruitment-5796030-NOR.html", "date_download": "2021-09-22T23:07:46Z", "digest": "sha1:R6MEDGLXIVUB67ZIJS7D6GISTNCIXVFL", "length": 7693, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about District Bank Recruitment | जिल्हा बँक भरती लटकली; कर्मचारी भरतीच्या प्रश्नावर अद्याप ताेडगा नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्हा बँक भरती लटकली; कर्मचारी भरतीच्या प्रश्नावर अद्याप ताेडगा नाही\nजळगाव- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेकडे पीक कर्ज वितरणासाठी यावर्षी १ हजार काेटी रूपयांची मागणी केली अाहे. कर्जाची पीकनिहाय पतमर्यादा वाढविण्यासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधीची गरज भासणार अाहे. दरम्यान, तब्बल तीन वर्षापूर्वी राज्य शासनाने परवानगी देऊनही जिल्हा बँकेने कर्मचारी भरतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने भरती प्रक्रिया लटकली आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत देखील भरतीच्या विषयावर निर्णय हाेऊ शकला नाही.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी अायाेजित करण्यात अाली हाेती. मधुकर सहकारी साखर कारखान्याला कर्ज देणे, वसंत सहकारी साखर कारखान्याची बेलगंगा कारखान्याप्रमाणे विक्री करणे या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. जिल्हा बँकेमध्ये ३० वर्षापासून भरती बंद असतांना अनेक कर्मचारी प्रत्येक महिन्यामध्ये सेवानिवृत्त हाेत अाहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय संचालकांनी उपस्थित केला. या वर्षात अहमदनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली कर्मचारी भरती वादाच्या भाेवऱ्यात सापडल्यामुळे जळगाव जिल्हा बँकेने देखील सावध भूमिका घेत भरती लांबणीवर टाकली अाहे. या बैठकीत देखील भरतीबाबत पुढील प्रक्रिया राबवण्याबाबत काेणताही निर्णय झाला नाही.\nबंद शाखा सुरू करण्याची मागणी\nजिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील ताेट्यात असलेल्या १० शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला हाेता. या शाखा बंद केल्यास त्या भागातील शेतकऱ्यांना अडचणींना सामाेरे जावे लागणार अाहे. बँकेशी संबधित कामकाज हाेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळही खर्ची पडताे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून या शाखा सुरू ठेवण्याची अाग्रही मागणी जेष्ठ संचालक तथा माजी अामदार चिमणराव पाटील यांनी केली. इतर संचालकांनी देखील या शाखा सुरू ठेवण्याची मागणी केली. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या यशस्वी प्रयाेगानंतर अाता कासाेदा येथील वसंत साखर कारखाना ही विक्री करण्याचा विषय उपस्थित करण्यात अाला.\nजिल्ह्यात चार टप्प्यांमध्ये सहकार विभागाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये ८७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३४ काेटी रूपयांची रक्कम जमा केली अाहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची ११९ काेटी रूपयांची रक्कम जमा करण्यात अाली अाहे. दरम्यान, चाैथ्या यादीतील घाेळानंतर सहकार विभागाने बँकेकडून चाैथ्या यादीचे शेतकऱ्यांच्या नावा जमा केलेले पैसे परत घेण्याच्या सूचना केल्या अाहेत. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. चाैथ्या ग्रीन लिस्टचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर असल्याचे मत संचालकांनी मांडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-girl-found-dead-in-wardha-4399892-NOR.html", "date_download": "2021-09-22T23:31:08Z", "digest": "sha1:GVOAOFT775WR7XNMFTRJPW5UKA2EPUS2", "length": 2738, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "girl found dead in wardha | वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी सापडला चिमुकलीचा मृतदेह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी सापडला चिमुकलीचा मृतदेह\nवर्धा - वाढदिवसाच्या ऐन एका दिवसापूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाहण्याची वेळ आई-वडिलांवर आली. हिंगणघाट येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत चिमुकलीचे नाव रिया रवींद्र फुलझेले असे आहे. हिंगणघाटच्या महात्मा फुले वॉर्डात राहणारी दोन वर्षांची चिमुकली रिया फुलझेले बुधवारी (ता.9) दुपारी 4 वाजताच्या सुमारास खेळत असताना बेपत्ता झाली. बराच वेळ होऊनही रिया दिसत नसल्याने अज्ञाताने रियाला पळवल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या टाक्यात तिचा मृतदेह आढळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2021-09-22T23:15:44Z", "digest": "sha1:UJBWFQMHJC7SGQ5H67SYCSYT24LGM7UF", "length": 3107, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उपनाभी बिंदू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउपनाभी बिंदू म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूच्या लंबवर्तुळाकृती कक्षेच्या मध्यबिंदूपासूनचे कमीत कमी अंतर. हे अंतर मोजताना मध्य बिंदू हा त्या वस्तूचा आकर्षण मध्य बिंदू पकडला जातो.\nअपनाभी(H) व उपनाभी(F) बिंदू\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०७:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2021-09-23T00:50:32Z", "digest": "sha1:P7XVW445AATPAQYMJ5VI5M6HEP3B7N55", "length": 7783, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिथुएनियन लिटाज - विकिपीडिया", "raw_content": "\nसन २००७ मधील २० लिटांची नोट पुढील बाजू\nसन २००७ मधील २० लिटांची नोट मागील बाजू\nलिथुएनियन लिटाज हे लिथुएनिया देशाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१५ रोजी हे चलन बरखास्त करून लिथुएनियाने युरोचा स्वीकार केला.\nब्रिटिश पाउंड · बल्गेरियन लेव्ह · चेक कोरुना · डॅनिश क्रोन · युरो · हंगेरियन फोरिंट · लाटव्हियन लाट्स · लिथुएनियन लिटाज · पोलिश झुवॉटी · रोमेनियन लेउ · स्वीडिश क्रोना\nबेलारूशियन रूबल · मोल्डोवन लेउ · रशियन रूबल · युक्रेनियन रिउनिया\nआल्बेनियन लेक · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क · क्रोएशियन कुना · मॅसिडोनियन देनार · सर्बियन दिनार · तुर्की लिरा\nआइसलॅंडिक क्रोना · नॉर्वेजियन क्रोन · स्विस फ्रँक\nसध्याचा लिथुएनियन लिटाजचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक य���रो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Tag", "date_download": "2021-09-23T00:49:53Z", "digest": "sha1:2LUI2DRVYX3CIEPMKHTVTQELSDCDPMUP", "length": 5308, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Tag - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१६ रोजी १५:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2021-09-23T00:18:52Z", "digest": "sha1:S33YUM7JAIWOGFGJVY2KTTJOWPHMOKJI", "length": 5311, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९४ यू.एस. ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थान: न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका\n< १९९३ १९९५ >\n१९९४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n१९९४ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ११४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. १९९४ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९\n२०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ २०२५ २०२६ २०२७ २०२८ २०२९\nइ.स. १९९४ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/halabol-and-thia-movement-against-theo/", "date_download": "2021-09-22T23:51:45Z", "digest": "sha1:7AL46YDSBQAAD5PSOPELYBI32UPYWDBY", "length": 11297, "nlines": 115, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "महावितरण विरोधात ``हल्लाबोल व ठिय्या`` आंदोलन", "raw_content": "\nमहावितरण विरोधात “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन\nमहावितरण विरोधात “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन\nअहमदनगर – महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे. वास्तवामध्ये महावितरण कडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले कोरोना काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे.\nभिंगार पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षका दणका, पाटील . दादा आखेर सुट्टी वर\nअशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन करण्यात येणार आहे .\nतरुणीने इंस्टाग्राम वर केली अनोळखी तरुणाशी मैत्री, त्याला दिली आपल्या घराची डुप्लिकेट चावी आणि मग…..\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला…\nतालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, अंबादास औटी, संजयकुमार शेळके, उमेश बोरुडे, महेश क्षिरसागर, योगेश सावंत, संदिप कोकाटे यांनी समस्त जनतेच्या वतीने दिले. अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी दिली.\nसुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते\nसुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते\nघरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक कामासाठी वापर \nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका –…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या ��ोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\nरेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर\nअहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड…\nभिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी…\nदरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत…\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो…\n, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची…\n12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक\nनगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके\nगहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार…\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/economics/pnb-scam-vaibhav-khurania-wrote-letter-to-pmo-3-years-back/", "date_download": "2021-09-23T00:45:15Z", "digest": "sha1:UMBNQLSWKHPAUMCHU2UAFLLJ2YNJIZBL", "length": 18207, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "PNB scam Vaibhav Khurania wrote letter to PMO 3 years back | पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं. | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nपीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By हर्षल आमोणकर\nनवी दिल्ली : जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.\nवैभव खुरानिया नामक व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून मेहुल चोक्सीची २०१५ मध्येच पीएमओला माहिती लेखी देऊन कळवलं होतं की तो कसा बँकेकडून कर्ज घेऊन देशाला लुटत आहे. वैभव खुरानियाने २०१३ मध्ये गीतांजलीची फ्रँचायझी दीड कोटी मोजून घेतली होती. परंतु त्याला हलक्या दर्जाची ज्वेलरी पुरवण्यात आल्याने त्याने ती परत केली होती परंतु त्याला मोबदल्यात पैसे परत ना मिळाल्याने त्याने अखेर ते दुकान बंद करून टाकले.\n२०१५ मध्येच नवीन सरकार स्थापन झाल्यावर पीएमओला, सीबीआय, इडी आणि सेबी ला लेखी या बद्दल कळवले होते, परंतु पुढे काहीच हालचाली न झाल्याने अखेर एवढा मोठा घोटाळा झाला असे तो म्हणाला.\nमागील बातमी पुढील बातमी\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.\nविक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.\nनीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.\n'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर\nआज २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.\nलालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.\nलालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी सिध्द झाले असून त्यांना चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nलालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट\nरांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.\nभाजप खासदार नेपालसिंह यांची मुक्ताफळे, सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच...\nभाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही विक्षिप्त प्रतिकिया दिली आहे. सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत असं ही ते बरगळले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फा���दे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/shubman-gill-love-horoscope.asp", "date_download": "2021-09-23T00:29:57Z", "digest": "sha1:DZECTJJ6XJJYITAR5B6TF2HRTEIZ5WCA", "length": 11936, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "शुबमन गिल प्रेम कुंडली | शुबमन गिल विवाह कुंडली shubham gill, cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शुबमन गिल 2021 जन्मपत्रिका\nशुबमन गिल 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 74 E 4\nज्योतिष अक्षांश: 30 N 26\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nशुबमन गिल प्रेम जन्मपत्रिका\nशुबमन गिल व्यवसाय जन्मपत्रिका\nशुबमन गिल जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nशुबमन गिल 2021 जन्मपत्रिका\nशुबमन गिल ज्योतिष अहवाल\nशुबमन गिल फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाला अन्नाएवढीच प्रेमाचीही भूक आहे. तुमच्यात खूप स्नेहभाव आहे आणि तुम्ही एक उत्तम जोडीदार आहात. तुमच्या स्तरापेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीशी विवाह करू नका का��ण अशा प्रकारे व्यक्तीशी एकरूप होण्यासाठी लागणारी सहनशक्ती तुमच्यात नाही. तुमचे व्यक्तिमत्व मोहक आहे, तुमची आवडनिवड उत्तम आहे आणि कलेशी निगडीत व्यक्तींशी मैत्री करणे तुम्हाला आवडते.\nशुबमन गिलची आरोग्य कुंडली\nतुमच्या प्रकृतीचा विचार करता, तुम्हाल ती चांगली लाभली आहे. पण तुम्हाला मेंदूशी संबंधित विकार आणि अपचन होण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे ही व्याधी उद्भवू शकते. सामान्य माणसापेक्षा तुम्ही लवकर थकता आणि या प्रकारारत तुम्ही आयुष्यात घेतलेला आनंद पुरेसा नसतो. तुम्ही जीभेचे चोचले पुरवल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास होऊ शकतात. तुम्ही खूप सेवन केले आहे. तुम्ही जे खाल्ले आहे ते खूपच जड होते आणि बहुधा ते दिवसाच्या शेवटी खाल्ले गेले. तुमच्या उतारवयात तुम्ही जाड होण्याची शक्यता आहे.\nशुबमन गिलच्या छंदाची कुंडली\nफावल्या वेळात तुम्ही बाहेरगावी जाल आणि तुमच्यासाठी हा वेळ अत्यंत लाभदायी असेल. पण तुम्ही त्याचा अतिरेक कराल आणि प्रकृतीवर परिणाम कराल, अशीही शक्यता आहे. तुम्हाला मोकळ्या हवेत फिरणे आवडते. त्यामुळे जर तुम्हाला घोेडेस्वारी आकर्षित करत नसेल तर तुम्हाला वेगात कार चालवणे नक्कीच आवडत असेल किंवा ट्रेनचा लांबचा प्रवास आणि आनंददायी सफर नक्कीच आवडत असेल. तुम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून माहिती घेणे आवडते आणि एखाद्या पर्यटनातून तुम्हाला काही ज्ञान मिळाले तर ते हवे असते. तुम्हाला मिळालेल्या ज्ञानातून तुम्हाला खूप समाधान मिळते.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://konkantoday.com/2021/07/29/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-22T23:07:03Z", "digest": "sha1:6SHIA7RJGJQ3BWQVNFCVGVPXYNC6X2NF", "length": 8033, "nlines": 134, "source_domain": "konkantoday.com", "title": "कृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार – Konkan Today", "raw_content": "\nHome राष्ट्रीय बातम्या कृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार\nकृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार\nकरोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. यानुसार दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाच्या सदस्यांबरोबर चर्चा केल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.येत्या १तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल के ले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी मंत्र्यांनी के ली.आहे\nPrevious articleरत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्गांची वाहतूक स्थिती\nNext articleमुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विविध वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर मोठा दिलासा\nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना\nव्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशरद पवार हे देशाचे नेते -खासदार संजय राऊत\nगीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे\nहसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या\nसंजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम\nतुम्हाला काय वाटते कोरोना सारख्या महामारीच्या परिस्तिथीत राजकारण विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे \nमालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन...\nकलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.\nझाडांच्या पानावर साकारल्या विविध कलाकृती, केतन आपकरेची कला भारतभर पसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/lockdown-in-pune-from-13-july/", "date_download": "2021-09-22T23:32:58Z", "digest": "sha1:QAL6ABFY3YOMDDLWMHSUKLSBZ4K6LLGB", "length": 10623, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये 13 जुलै पासून सख्तीचे लॉकडाउन, भाजी-पाला खरेदी करून ठेवा |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये 13 जुलै पासून सख्तीचे लॉकडाउन, भाजी-पाला खरेदी करून ठेवा\nपुणे (तेज समाचार प्रतिनिधि) पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले..\nपुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी. आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरु राहतील.\nइतर कुठलीही अॅक्टिव्हिटी सुरु राहणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.\n22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. एखाद्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण असतील, तर पूर्ण लॉकडाऊन करणार, मात्र उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत, असं अजित पवार यांनी सांगितलंय.\n18 जुलैनंतर काय सुरु राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाइन पास दिला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.\nTagged अजित पवार करोना कोरोना धान्य पिंपरी चिंचवड पुणे भाजी पाला मराठी बातम्या मराठी समाचार लॉकडाउन\nयावल शहरात इंग्लिश दारू सह 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.\nकल्याण : रुग्णालयातून पळालेला रुग्ण फुटपाथवर मृतावस्थेत आढळला\nजळगावात जातीयवाद्यांचा हल्ला, पोलिसांची भूमिका संशयास्पद, राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात\nशिरपूर: बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने मोफत ई-पास सुविधा केंद्र सुरू\nपिक विमा निकषांबाबत शेतकऱ्यांनी केला निषेध व्यक्त- 2 हजार पोस्टकार्ड कृषी व पालकमंत्र्यांकडे रवाना\nनिलंब���त कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/food-corner/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa-bamboo-soup/", "date_download": "2021-09-22T23:26:08Z", "digest": "sha1:LO32U5X7UNP2NNJAELWQATRH34R3UIS6", "length": 5586, "nlines": 116, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "बांबू | बांबूचे सूप | रानभाज्या | मानसी गांवकर | Bamboo Soup | Mansi Gaonkar", "raw_content": "\nबांबूचे सूप | मानसी गांवकर | रानभाज्या | Bamboo Soup | Mansi Gaonkar\nमराठी नाव : बांबू\nआढळ : महाराष्ट्रातील सर्व जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने आढळून येतात. काही ठिकाणी बांबूची लागवडही केली जाते.\nकालावधी : जुलै ते सप्टेंबर\nवर्णन : बांबू हे जगातील सर्वात उंच वाढणारे गवत आहे. पाऊस पडला की बांबूचे नवीन कोंब जमिनीतून वर येतात. साधारणतः दोन फुटांपर्यंत वाढलेले हे कोवळे कोंब खाण्यासाठी वापरतात. हिरवट, पांढऱ्या रंगाच्या कोंबातील पांढरा गाभा खाण्यासाठी वापरला जातो.\nसाहित्य : बांबूचे २ कोवळे कोंब कापून रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. १ छोटा कांदा, ५ ते ६ फरसबी, ५ चमचे कापलेला कोबी, १/२ किसलेला गाजर, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ पेला व्हेज स्टॉ�� किंवा चिकन स्टॉक, १/२ चमचा मिक्स हर्ब्स, १/२ चमचा काळीमिरी पावडर, २ चमचे नाचणीचे पीठ, २ चमचे लोणी किंवा तेल, चवीनुसार मीठ आणि साखर.\nकृती : बांबूचे तुकडे शिजवून घ्यावे. लोणी / तेल गरम करून त्यात चिरलेली मिरची, आले-लसूण पेस्ट, कांदा घालून परतावे. त्यानंतर फरसबी, गाजर, कोबी टाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यात शिजलेला बांबू आणि व्हेज किंवा चिकन स्टॉक टाकून परत उकळावे. नाचणीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून हळूहळू सूपमध्ये ओतावे. सतत ढवळत राहावे. शेवटी मिक्स हर्ब्स, काळी मिरी पावडर, मीठ, साखर घालून एक उकळी आणावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://vsknagpur.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-22T22:45:04Z", "digest": "sha1:ZUBJTP2BRAK6SJVCFEYM7YD3UJSHPBDQ", "length": 13224, "nlines": 116, "source_domain": "vsknagpur.com", "title": "परशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व – श्रीधर जोशी | Vishwa Samwad Kendra Nagpur", "raw_content": "\nHome / इतस्ततः / परशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व – श्रीधर जोशी\nपरशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व – श्रीधर जोशी\nजय परशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व\nयेत्या ७ मे ला म्हणजेच वैशाख शु त्रितिया म्हणजेच अक्षय त्रितिये ला परशुराम जयंती आहे सप्त चिरंजिवां पैकी एक व विष्णूंचा मानला गेलेला सहावा अवतार ,हा उत्सव संपूर्ण देशभर, पण केवळ मूठभर समाजात साजरा केला जातो, खरं म्हणजे चारही वेद, अस्त्र शस्त्र विद्येत प्रारंगत असलेल्या, व संपूर्ण जनमानसा साठी कार्य करणारा एक शास्रज्ञ, ऋषी अशी जाची ओळख असावी, त्या व्यक्तिमत्वाला सत्तेच्या दलालांनी जातीच्या खिडकीत बंदिस्त करून, त्याने मांडलेल्या निर्भयता, विद्याननिष्ठता,स्वाभिमान या सारख्या प्रखर तेजयुक्त मांडलेल्या विचारामुळे आपली सत्तेची आसने डळमळीत होऊ नये म्हणून ही काळजी त्यांनी घेतली असावी ,तशी ती प्रत्येक विचारवंत देशभक्त ,क्रांतिकारक याच्या बाबतीतही नेहमीच घेतली गेली. प्रत्येकाला कुठल्यातरी जातीच्या खिडकीत अडकवलं की तत्कालीन सत्ताधारी निर्धास्त होतात हे त्यांना गवसलेलं सत्य होतं\nमनुष्याने शात्राबरोबर अस्त्र व शस्त्र विद्येत पारंगत असलं पाहिजे असा विचार मांडणारा परशुराम हा पहिला व्यक्ती असावा शक्ती शिवाय विद्ववत्तेला अर्थ नाही हे त्याने जगाला पटवून दिले काळाला अनुसरून अस्त्र शस्त्र व युद्धकला युद्धनीती ची मांडणी पशुरामने केली आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासात, त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे आर्य चाणक्याने ते समप्रमाण सिद्द करून दाखवले. त्याचाच कित्ता गिरवत पुढे मंगल पांडे ,वासुदेव फडके ,आणि सावरकर बोस यासारखे अनेक महान स्वातंत्र सेनानी याच मार्गाने पुढे आले .\nपण ज्या ज्या वेळी परशुरामांची ओळख द्यायची वेळ आली त्या त्या वेळी मात्र २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असा शब्दशः उल्लेख करून या महान व्यक्तिमत्वाला संकुचित करण्यात आलं आहे ,पुढेही अनेकांच्या वाट्यालाही ते आलंच मग ते,बाजीराव असो फडके असो वा सावरकर असो बाजीराव म्हंटल की आठवते ती फक्त मस्तानी त्याने जिकंलेल्या ४० लढाया नाही सावरकर म्हंटल की आठवते ते फक्त ब्रिटिश सरकारला दिलेलं अभिवेदन काही तथाकथित विचारवंतांच्या मते ‘माफी ‘पण मोर्सेलिसच्या सागरात त्यांनी मारलेली उडी नाही. म्हूणन परशुरामासारख्या महान व्यक्तिमत्वाला केवळ ब्राम्हणांचा देव ठरवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या या व्यक्तिमत्वाला शस्त्रसज्ज पण एका लहान फोटोत बंदिस्त करून टाकलं, त्याने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय असा शब्दशः अर्थ घेऊन त्याला क्षत्रियाचा शत्रू ठरवून मोकळे झाले वास्तविक अनेक क्षत्रियांना परशुरामांनी विद्यासंप्पन केलं त्यातली दोन मोठ्ठी नाव म्हणजे भीष्म आणि कर्ण आणि २१ वेळा निर्वंश हे पूर्ण सत्य नाही सत्ता म्हंटली कि अहंकार, मद,हा आलाच आणि मग अत्याचार हे ठरलेलंच तेव्हा ज्या ज्या वेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांमध्ये हा अहंकार मद निर्माण झाला त्या त्या वेळी त्या सत्ताधार्यांना नीतिधर्माप्रमाणे वागण्यास प्रसंगी शस्त्र विद्येचा वापर करून बाध्य करणे एव्हढंच कार्य परशुरामांनी केलं यदा यदा हि धर्मस्य हे कृष्णाने पुढे महाभारतात सांगितलं असलं तरी विष्णू अवताराचा मुख्य उद्देश आधीच निश्चित झाला होता .\nसामाजिक आस्तेबद्दल बघायचं झालं तर त्या काळात कुठलीही चूक नसतांना अंबे वर झालेल्या अन्याविरुद्ध एका बलवान सत्ताधार्याला आव्हान देणारा परशुराम हा एकटाच होता , दुसरी कथा चितेतुन ब्राम्हण उठवल्याची तीहि तशीच काल्पनिकच वास्तविक परशुराम हे जगत्कार्याकरिता उत्तरेकडून दक्षिणेकडे समुद्र काठानी प्रवास करीत वाटेतील लोकांना ज्ञानसंप्पन करीत कोकण स्थानी आले कोकणातील एकूण जमीन हि उंच���खल पाऊस खूप पण पाऊस संपला कि लगेच दुष्काळ पाणी सगळं समुद्रात वाहून जाणार शेती करणे अशक्य अशावेळी मासेमारी न करु शकणारे लोक खूप हाल अपेष्ठाचे जिवन जगत होते जणू केवळ चितेवर जाण्याच्या लायकीचे उरले होते तेव्हा परशुरामांनी त्या कोकणवासीयांना जमिनीचं शास्त्र शिकवलं बांध घालून भात शेती शिकवली, त्या जमिनीत व वातावरणात वाढणाऱ्या फळझाडांच्या उपयोग सांगितला हळूहळू तो समाज त्या गर्तेतून बाहेर आला म्हणजेच जणू चितेतून परत आला म्हणून ते चित्पावन\nअशा बुद्धिमान पण अर्थ आणि शक्तिहीन समाजाला स्वाभिमानाने व निर्भयतेने जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या महान शास्त्रज्ञाची आठवण केवळ चार भिंतीच्या आत व्हावी हे योग्य नाही हि आठवण जातीयतेच्या खिडक्या तोडून उघड्या आकाशाखाली संपूर्ण जनमानसाच्या साक्षीनेच झाली पाहिजे हाच त्यांच्या कार्याचा गौरव होईल .\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा September 17, 2020\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय September 12, 2020\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा September 12, 2020\nमिठाची बाहुली आणि वामपंथी August 10, 2020\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा\nमिठाची बाहुली आणि वामपंथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/nagpur/tender?page=2", "date_download": "2021-09-23T00:27:45Z", "digest": "sha1:6GKIE22XQ7IXKOWCKKK2TCUXMW7F7NHV", "length": 18479, "nlines": 216, "source_domain": "districts.ecourts.gov.in", "title": "District Court in India | Official Website of District Court of India", "raw_content": "\nजिल्हा न्यायाधीश व तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय\nदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय\nमुख्य न्यायादंडाधिकारी व प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालये\nएम. ए. सी. टी. न्यायालये\nजुन 2020 महिण्यातील पहिल्या आठवडयाचे महत्वपुर्ण कामकाजाचे डेली बोर्ड -\nमुख्य न्यायादंडाधिकारी व प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालये\nएम. ए. सी. टी. न्यायालये\nजुन 2020 महिण्यातील , दिनांक 15 जुन 2020 ते 20 जुन 2020 या आठवडयाचे महत्वपुर्ण कामकाजाचे डेली बोर्ड - जिल्हा न्यायाधीश व तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय\nदिनांक 19/06/2020 पासून कार्यालयीन वेळासंबंधी परिपत्रक\nदिनांक 01/07/2020 पासून कार्यालयीन वेळासंबंधी परिपत्रक\nदिनांक 03/08/2020 पासून कार्यालयीन वेळासंबंधी परिपत्रक\nदिनांक 01/09/2020 पासून कार्यालयीन वेळासंबंधी परिपत्रक\nजिल्हा व सत्र न्यायालय नागपूर, यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदाकरीता 10(दहा) उमेदवारांची निवड सूची आणि 05(पाच) उमेदवारांची प्रतिक्षा सूची तयार करण्यासाठी आॅफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे\nशुध्दिपत्रक - जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर, यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदाकरीता 10(दहा) उमेदवारांची निवड सूची आणि 05(पाच) उमेदवारांची प्रतिक्षा सूची तयार करण्यासाठी आॅफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे\nशुध्दिपत्रक 2- जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर, यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदाकरीता 10(दहा) उमेदवारांची निवड सूची आणि 05(पाच) उमेदवारांची प्रतिक्षा सूची तयार करण्यासाठी आॅफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे\nजिल्हा न्यायालय, नागपूर येथे प्रकरणांची सुनावनी वि.सी. द्वारे करण्यासंबधी परिपत्रक, नियम व अर्जाचा नमुना\nजिल्हा न्यायालय, नागपूर येथील दिनांक 06/04/2021 पासून न्यायीक कामकाजासंबंधीचे परिपत्रक / आदरणीय उच्च न्यायालय यांचे द्वारे जाहिर करण्यात आलेली S.O.P.\nजिल्हा न्यायालय, नागपूर येथील Vacant तसेच न्यायाधीश सुटीवर असलेले न्यायालयांची माहिती (या न्यायालयाशी संबंधीत सर्व पक्षकार व अधिवक्ता यांना सुचित करण्यात येते कि त्यांनी संबंधित न्यायालयात उपस्थित होण्याचे टाळावे.)\nगुरुवार दिनांक 15 एप्रिल 2021 व शुक्रवार दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी नागपूर जिल्हा न्यायालय व जिल्हा न्यायालयाचे अधिपत्याखालील सर्व दुय्यम न्यायालयांना सुटी जाहिर करण्यात येत आहे\nअटकपुर्व जामीन अर्ज दाखल करणे संबंधी परिपत्रक दिनांक १५/०४/२०२१\nदिनांक 19 एप्रिल 2021 ते दिनांक 07 मे 2021 पर्यंत जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथील कामकाजासंबंधी परिपत्रक\nदिनांक 17 मे 2021 ते दिनांक 04 जुन 2021 पर्यंत जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथील कामकाजासंबंधी परिपत्रक\nड्राॅप बाॅक्स मधील प्रकरणांकरीता पोच पावतीचा नमुना\nदिनांक 15/06/2021 पासून कार्यालयीन वेळासंबंधी परिपत्रक\nकौटूंबिक न्यायालय, नागपूर येथील दिनांक ०२-०८-२०२१ रोजी पासून कार्यालयी�� कामकाजाच्या वेळेबाबतचे परिपत्रक\nकौबुंबिक न्यायालय, नागपूर येथील दिनांक ०२-०८-२०२१ रोजी पासून कार्यालयीन वेळेबाबत परिपत्रक\nनोटीस-फौजदारी प्रकरणातील सन 2021च्या उर्वरित सत्यप्रतिलिपी तयार झाल्याबाबत\nकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ अधिनियम 2013 अंतर्गत Sexual Harassment Electronic Box (She Box) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीबाबत\n40 झेराॅक्स पेपर्स खरेदीचे दरपत्रक मागविण्याबाबत सुचना (निविदा) 20-08-2019 28-08-2019 Download File\nमहिलांच्या लैंगिक छळ अधिनियम 2013 अंतर्गत ऑनलाईन तक्रार\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर यांचे दिनांक 07/06/2021 ते कौटुंबिक न्यायालय, नागपूर च्या आस्थापनेतील सर्व न्यायालयाचे न्यायीक कामकाजासंबंधी परिपत्रक\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर यांचे दिनांक 19/04/2021 ते 07/05/2021 पर्यंत कौटुंबिक न्यायालय, नागपूर च्या आस्थापनेतील सर्व न्यायालयाचे न्यायीक कामकाजासंबंधी परिपत्रक\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर यांचे दिनांक 07/04/2021 पासून न्यायीक कामकाजासंबंधी परिपत्रक.\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर यांचे सर्व न्यायालयाचे दिनांक 24/03/2021 ते 09/04/2021 पर्यंत किंवा मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या पुढील आदेशापर्यंत कौटुंबिक न्यायालय, नागपूर च्या आस्थापनेतील सर्व न्यायालयाचे न्यायीक कामकाजासंबंधी परिपत्रक.\nनागरिकांची सनद, कौटुंबिक न्यायालय, नागपूर\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर येथील दिनांक 11.09.2020 पासुन न्यायीक व्यवस्थेचे परिपत्रक\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर येथील दिनांक 07.09.2020 ते 30.09.2020 या कालावधीचे कार्यालयीन वेळेसंदर्भांच्या सुचना\nकौटुंबिक न्यायालय, नागपूर येथील दिनांक 02.09.2020 ते 05.09.2020 या कालावधीचे कार्यालयीन वेळेसंदर्भांच्या सुचना\nकौटूंबिक न्यायालय नागपूर, दिनांक 03-08-2020 पासून न्यायालयीन कामकाजाबाबत परिपत्रक.\nकौटूंबिक न्यायालय नागपूर, दिनांक 01-07-2020 पासून न्यायालयीन कामकाजाबाबत परिपत्रक.\nकौटुबिक न्यायालय, नागपूर येथील न्यायीक अधिका-यांचे न्यायीक व्यवस्थेबाबतचा कार्यालयीन परिपत्रक 14 दिनांक. 05/06/2020\nतातडीचे प्रकरणात काही न्यायिक अधिकारी व त्यांच्या न्यायालयातील कर्मचारी व दाखल नोंदणी करीता नियुक्त केलेले अन्य कर्मचारी उपस्थित राहतील\nजिल्हा न्यायालय नागपूर व त्यांचे आस्थापनेतील सर्व न्यायालये व विभाग दिनांक २४ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यंत तातडीचे प्रकरण सोडून बंद राहतील\n���त्यप्रतिलिपीच्या अर्जामधील तृटींची पूर्तत तसेच द्वितीय रक्कम भरणा करण्याची पूर्तता करण्याबाबत\nप्रथम माहिती अहवाल क्रमांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-09-23T00:51:43Z", "digest": "sha1:RZS7GCKEJ67OCZIW5HO26DRCENYEP5MG", "length": 4740, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विद्युत धारा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविद्युत धारा किंवा विद्युत वहन हे विद्युत प्रभा रांचे वहन होय. एसआय एककांमध्ये हे परिमाण ॲम्पिअर मध्ये मोजले जाते.\nविद्युत धारा (किंवा थोडक्यात धारा) खालीलप्रमाणे व्याख्यित आहे:-\nविद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारा दर म्हणजेच विद्युत धारा होय.\nविद्युतधारेचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रकारे ; Direct Current DC( स्थिर मूल्याची विद्युतधारा ) आणि Alternating Current AC ( कालपरत्वे बदलणारी विद्युतधारा). ह्यांचे दोन प्रकार त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून ठरतात. DC प्रकारच्या विद्युतधारेत प्रभार हि नेहमी धन क्षेत्रापासून ऋण क्षेत्राकडे वाहते. AC विद्युतधारेत प्रभार हा सेकंदात बहुतेकदा त्याची दिशा बदलतो , हा दिशा बदल त्याच्या वारंवारता (Hz) Hertz ह्यावर सांगता येतो.\nI - विद्युत धारा\nQ, dQ - विद्युत प्रभार\nधारा घनता च्या संज्ञेत धाराचीही व्याख्या करता येते.\nधारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच विद्युत धारा होय.\nJ - धारा घनता\ndA - क्षेत्र सदिश\nLast edited on १६ फेब्रुवारी २०२०, at २२:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०२० रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/features/will-behenji-make-a-comeback", "date_download": "2021-09-22T23:32:35Z", "digest": "sha1:HSYHWDKXSZRKKJJF67BSSC6SY5Q2TFEU", "length": 16867, "nlines": 41, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Will Behenji make a comeback?", "raw_content": "\nबहनजी कमबॅक करणार काय\nउत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) सपाटून मार खाणार्या बसपने ( BSP) आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाला (Brahmin society) पुन्हा जवळ घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे पक्षातील मातब्बर नेते पक्षाला रामराम ठोकत असताना पुढील वर्षी बहनजी मायावतींचे (Mayawati) कमबॅक होणार काय याची सर्वांना उत्सुकता आहे.\n23 जुलै रोजी बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्र यांचे अयोध्येतून प्रबोधन विचार परिषदेला सुरवात करणे हा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदलेल्या रणनितीचा भाग होता. तत्पूर्वी मिश्र यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर प्रामुख्याने ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रबोधन विचार परिषदेचे पोस्टरही रिलिज केले.\nया पोस्टरमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या मॉडेलबरोबरच भगवान राम आणि परशुराम यांचेही चित्र होते. यातील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंतच्या पोस्टरमध्ये दिसणारा निळा रंग हा नव्या पोस्टरमध्ये मात्र केवळ चिन्हाच्या स्वरुपातच वापरला. उर्वरित पोस्टर हे भगव्या रंगाने भरलेले होेते.\nअयोध्येत परिषदेला जाण्यापूर्वी मिश्रा यांनी रामलल्ला आणि हनुमानगढी येथे दर्शन घेेतले तसेच शरयू नदीची आरती देखील केली. एखादी परिषद किंवा सभा आयोजित करण्यापूर्वी मंदिरात दर्शनासाठी बसपचे नेते प्रथमच गेले. प्रबोधन विचार परिषदेची सुरवात 21 पंडितांंच्या उपस्थितीत आणि शंखनादाने करण्यात आली.\nमिश्र यांनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात श्रीराम आणि परशुराम यांचा अनेकदा उल्लेख केला. सत्तारूढ भाजपकडून श्रीरामाच्या नावावर फसवणूक केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या 60 पेक्षा अधिक जिल्ह्यात आयोजित प्रबोधन विचार परिषदेच्या माध्यमातून मिश्रा यांच्याकडून ब्राह्मण वर्गाला आकर्षित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत.\nअर्थात या बदलाचे कारण आपल्याला मिश्रा यांच्या 23 जुलैच्या ट्विटमधून मिळेल. यात त्यांनी म्हटले की, सत्तेची किल्ली ब्राह्मण (13 टक्के) आणि दलित (23 टक्के) यांच्या हातात आहे.\nमिश्रा हे प्रत्येक ब्राह्मण संमेलनात एकच गोष्ट सांगत आले, ते म्हणजे 13 टक्के ब्राह्मण सोबत असतील तर 23 टक्के दलित समाजाला सोबत घेऊन पक्षाचा विजय निश्चित आहे. 2022 च्या विधानसभेपूर्वी बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मयावती यांनी पुन्हा एकदा दलित आणि ब्राह्मण यांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सोशल इंजिनिअरिंगच्या बळावरच 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्या.\nबसपचा ब्राह्मण चेहरा सतीशचंद्र मिश्रा म्हणतात की, बसपच्या सरकारच्या काळात ब्राह्मणाचा जेवढा सन्मान झाला, तेवढा अन्य कोणत्याही पक्षाच्या राजवटीत झाला नाही. यूपीतील योगी सरकारमध्ये कधी नव्हे एवढे ब्राह्मणांचे खच्चीकरण झाले आहे. ब्राह्मणांवर खोटेनाटे खटले दाखल केेले जात आहे. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी मिश्र यांनी त्या सर्व ब्राह्मणांची कायदेशीर मदत करण्याची घोषणा केली आहे.\n2022 च्या विधानसभा निवडणुकीत तळागळाच्या पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रबोधन विचार परिषदेनंतर प्रबोधन समाज मंडळ संयोजन समितीची नियुक्ती केली जात आहे. यात ब्राह्मण, ठाकूर यांच्यासमेत अन्य जातींचे प्रतिनिधित्व देखील असणार आहे. परंतु या समितीची कमान ब्राह्मण समाजाच्या नेत्याकडे असेल.\nबूथ पातळीवर उच्चवर्णीयांना बसपला जोडण्यासाठी ही समिती बूथ संमेलनाचे आयोजन करेल. त्याचबरोबर ही समिती बसपच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देखील घरोघरी पोचवणार आहे. लखनौतील राजकीय विश्लेषक, प्रोफेसर मनीष हिंदवी म्हणतात की, 2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसप सरकारमध्ये योगदान देणारे बहुतांश नेता आज मायावती यांच्यासमवेत नाहीत.\nयात स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी, लालजी वर्मा, राम अचल राजभर, ब्रजेश पाठक आदींचा उल्लेख करावा लागेल. अशावेळी दलित आणि ब्राह्मण सोशल इंजिनिअरिंगला यश मिळवून देण्यासाठी बसपला खूपच मेहनत करावी लागेल.\n2007 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 403 पैकी 206 जागा जिंकून सरकार स्थापन करणारी बसप 2017 च्या विधानसभेला 17 जागांवरच थांबली. गेल्या चार वर्षाच्या काळात शिस्तभंगाच्या कारणावरून बसपतून 9 आमदार निलंबित झाले आहेत. 2019 च्या पोटनिवडणुकीत आंबेडकरनगरच्या जलालपूर विधानसभा निवडणुकीत बसपचा पराभव झाला. यावर्षी पंचायात निवडणुकीनंतर मायावती यांनी आंबेडकरनगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते आणि आमदार लालजी वर्मा आणि राम अचल राजभर यांना पक्षातून काढून टाकले.\n2007 च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला जोरात चालला आणि 41 ब्राह्मण आमदार बसपाच्या तिकीटावर निवडून आले होते. आता त्याची संख्या चारवर आल��� आहे.\nसध्याच्या काळात बसपाकडे ब्राह्मण चेहरा म्हणून सतीशचंद्र मिश्रा, गोरखपूरच्या चिल्लूपारचे आमदार विनय तिवारी, माजी कॅबिनेट मंत्री अनंत मिश्र, नकुल दुबे, रत्नेश पांडेय आणि अलीकडेच घरवापसी करणारे पवन पांडेय यांचा समावेश आहे. मनीष हिंदवी म्हणतात की, मायावती यांच्यासमवेत ताळमेळ न बसल्याने अनेक नेत्यांनी बसपची साथ सोडली किंवा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.\nअशा मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी बसपची स्थिती शोचनिय झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बसपतील 100 पेक्षा अधिक समन्वयकांनी पक्ष सोडला आहे. यादरम्यान, बसपतील नाराज नेत्यांनी समाजवादी पक्षाकडे जाण्यास पसंती दिली आहे. 2019 ची लोकसभा बसपने समाजवादी पक्षाला सोबत घेऊन लढली होती. या निवडणुकीत बसपच्या खासदारांची संख्या शून्यावरून दहावर पोचली. परंतु समाजवादी पक्षाचे पाचच खासदार राहिले.\nलोकसभा निवडणुकीनंतर तात्काळ दोघेही वेगळे झाले. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यात राजकीय ताणाताणी वाढली होती. त्यावेळी मायावतींकडून भाजपप्रती नरमाईचे धोरण असल्याने बसपच्या सात आमदारांनी बंड पुकारले. समाजवादी पक्षाला शह दिल्याने या नेत्यांनी बंड पुकारले होते, असे पक्षातील नेते सांगतात. नाराज मायावतींनी आमदार चौधरी अस्लम अली, अस्लम राईनी, मुज्तबा, सिद्दिकी, सुषमा पटेल, वंदना सिंह, हरगोविंद भार्गव आणि हकिमलाल बिंद यांना निलंबित केले.\nयापैकी अनेक आमदार 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढू शकतील, असा तर्क बांधला जात आहे. अलीगडच्या कोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जमीरउल्लाह यांनी हत्तीची साथ सोडून सायकलस्वारी सुरू केली आहे. ते म्हणतात, की उत्तर प्रदेशात केवळ समाजवादी पक्षच भाजपला टक्कर देऊ शकतो. दुसरीडे बसपने भाजपशी मिलीभगत केल्याने जनतेशी विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. बसप नेत्यांनी मात्र पक्षातून स्वार्थी नेत्यांना काढून टाकल्याने पक्षाला आणखी मजबूती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.\nबसपमध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आलेल्या तीन प्रवक्त्यांपैकी एक धर्मवीर चौधरी म्हणतात, की बसपची विचारसरणी न मानणारे नेते जर पक्ष सोडून जात असतील तर अखिलेश यादव सरकारच्या काळात मंत्री राहिलेले किशोर सिंह यासारखे ज्येष्ठ नेते देखील बसपमध्ये दाखल होत आहेत.\nपुढील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात दुसर्या पक्षाचे नेते बसपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. सध्या बसपमध्ये आयारामांची संख्या वाढत असली तर 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील यश बसप किती प्रमाणात गड शाबूत ठेवू शकतील, यावर अवलंबून असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6316", "date_download": "2021-09-23T00:02:05Z", "digest": "sha1:SO5BNS7S27EL3NLBPRMCG7WB7ARG3ATD", "length": 20249, "nlines": 211, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा दणदणीत विजय - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासव�� ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome प्रेरणदायी ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा दणदणीत विजय\nग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा दणदणीत विजय\nसरपंच व उपसरपंचाचा मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदांच्या हस्ते सत्कार\nखामगांव:- खामगांव तालुक्यातील 71 ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असून दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी खामगांव तालुक्यातील 24 ग्राम पंचायतीच्या सरपंच,उपसरपंच पदाकरीता निवडणुक पार पडली. महाविकास आघाडीचाच बोलबाला कायम राहिला असुन काॅंग्रेस महाविकास आघाडीने 24 पैकी 18 जागेवर विजय मिळवून निर्वीवाद वर्चस्व सिध्द केले आहे.भारिप बहुजन महासंघाला 2, स्थानिक विकास आघाडीला 3 तर भाजपाला केवळ एकच जागा मिळाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजली जाणाÚया पिंपळगांव राजा,लाखनवाडा यासारख्या अनेक मोठया ग्राम पंचायतीमध्ये काॅंग्रेस महाविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहे. यावरुन ग्रामपंचायत निवडणूकीत यत्र-तत्र-सर्वत्र काॅंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचाच बोलबाला राहिला असून आहे.\nबुधवार दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये 10 ग्राम पंचायती हया अविरोध निवडूण आल्या.यामध्ये जनुना येथुन काॅंग्रेसच्या सौ.सुवर्णा संदिप गोरे हया सरपंच तर ज्ञानदेव प्रल्हाद डवंगे उपसरपंच, कदमापूर येथे काॅंग्रेसच्या रोहिणी पवन पवार हया सरपंच तर उपसरपंच म्हणून भारिपच्या सुजाता अक्षय इंगळे, कंझारा येथे सरपंच म्हणून काॅंग्रेसच्या सौ.फरजा��ा परवीन षफी उल्ला खा तर उपसरपंच म्हणून सौ.निर्मला गौतम लांडगे, लाखनवाडा बु. येथे काॅंग्रेसचे शेख अफरोज शेख युसुफ तर उपसरपंच म्हणून भारिपचे प्रकाश नारायण इंगळे, लाखनवाडा खुर्द चे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे अरशद बेग तर उपसरपंच म्हणुन भारिपचे प्रविण बाबुराव वानखडे, मांडका येथे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे रमेश खंडारे तर उपसरपंच म्हणून भारिपच्या सौ.कविता वानखडे, पळषी खुर्दचे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे संजय नामदेव धनोकार, उपसरपंच म्हणून रामभाउ संपत वानखडे, पातोंडयांच्या सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.पुश्पा अनिल जाधव तर उपसरपंचपदी लक्ष्मी विलास मोरखेडे,हिंगणा कारेगांव येथे सरपंचपदी काॅंग्रेस सौ.राजकुमारी चव्हाण तर उपसरपंच म्हणून भारिपचे हिंम्मत यषवंत जाधव हे विजयी झाले आहे.पारखेड ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काॅंग्रेस महाविकास आघाडीतील सेेनेच्या सौ.संगिता हिम्मत सरदार हया तर उपसरपंच म्हणून काॅंग्रेसचे प्रतापसिंग सुरेष राठोड हे विजयी झाले आहे.\nकाळेगांवच्या सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.वंदना विलास इंगळे तर उपसरपंचपदी विजय भिमराव खंडारे,कुंबेफळ येथे सरपंचपदी काॅंग्रेसचे संतोश लक्ष्मण डवंगे तर उपसरपंचपदी सौ.निर्मला भास्कर इंगळे,कोलोरी सरपंचपदी काॅंग्रेसचे निलेश विक्रम टिकार तर उपसरपंचपदी विकास षिवराम गुडदे,लांजुळ सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.उशाबाई विठठ्ल थेरोकार,तर उपसरपंचपदी राम गणपत अंभोरे, निपाणा सरपंचपदी काॅंग्रेसचे नारायण यषवंत गावंडे, उपसरपंचपदी गजानन रामकृश्ण भटकर, पाळा सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.सविता संतोश खटके तर उपसरपंचपदी अर्चना अनंता चांदणे,पिंपळगांव राजा सरपंचपदी काॅंग्रेसचे शेख शाकीर शेख चाॅंद, उपसरपंचपदी सौ.सुनिता वसंत तेलंग हे विजयी झाले आहे. कचंनपूर,कारेगांव बु. या दोन ग्राम पंचायतीत भारिपचा विजय झाला असून जळका भडंग,कौलखेड,निमकवळा या ग्राम पंचायतीमध्ये स्थानिक विकास आघाडीची सत्ता आली असून निरोड ही एकमेव ग्राम पंचायत भाजपला जिंकता आली आहे.\nनवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ग्राम पंचायत निवडणुकीम���्ये खामगांव मतदार संघातील जनतेने काॅंग्रेस महाविकास आघाडीवर विष्वास दाखविल्यामुळे सर्वाधिक जागेवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी आपसात समन्वय ठेउन आपले गांव स्वच्छ,सुंदर व समस्यामुक्त करुन आदर्ष गांव बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाश्ठा करावी, गाव विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, एकसंघ राहा असे आवाहन त्यांनी केले.\nPrevious articleहिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड\nNext articleमुस्लिम युवक ने बंटाया राम मंदिर निर्माण में हाथ,कहा राम सबके है\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nआता प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार\nमलकापूर मध्ये एक दिवस स्वच्छतेसाठी कार्यक्रम\nअसा साजरा होणार ‘श्रीं’ चा प्रगटदिन\nठिबक सिंचनाचे अनुदानाची आशा धुसर .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/rashi-bhavishya/aquarius-pisces-daily-horoscope-of-6-august-2021-kumbha-and-meen-rashifal-today-508839.html", "date_download": "2021-09-23T00:08:48Z", "digest": "sha1:G62P4FMFVGCJADHFN6EQFAPODWDKMAEP", "length": 20081, "nlines": 276, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAquarius/Pisces Rashifal Today 6 August 2021 | कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला आराम वाटेल, वडिलांचा स्नेह आणि आशीर्वाद कुटुंबात राहील\nघरातील वडिलांच्या अनुभव आणि सल्ल्याचे अनुसरण करणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि तुम्ही तुमचे जीवन सकारात्मक मार्गाने समजू शकाल.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडॉ. अजय भाम्बी –\nमुंबई : शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 (Aquarius/Pisces Rashifal). शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्य��� कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 6 August 2021 Kumbha And Meen Rashifal Today) –\nकुंभ राशी (Aquarius), 6 ऑगस्ट\nवडिलांचा स्नेह आणि आशीर्वाद कुटुंबात राहील. कोणत्याही शुभ कार्याचे आयोजन करण्यासाठी योजना देखील तयार केली जाईल. तुम्ही ज्या कामासाठी कठोर परिश्रम घेत होता त्या संबंधित सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहेत.\nमित्राशी संबंधित एखादी जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते. शांततेने वागणे अधिक योग्य होईल. अन्यथा ताण वगळता काहीही मिळणार नाही. खरेदी करताना तुमचे बजेट नक्की लक्षात ठेवा.\nयावेळी, सार्वजनिक व्यवहार आणि माध्यमांशी संबंधित क्रियाकलापांवर अधिक लक्ष द्या. तुम्हाला नवीन माहिती मिळेल आणि आधुनिक व्यवसाय क्रियाकलाप देखील समजतील. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना योग्य वर्तन ठेवा, अन्यथा तुमचे कोणतेही काम थांबू शकते.\nलव्ह फोकस – वैवाहिक संबंध मधुर राहतील. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाबाबत तुम्हाला चांगली माहिती मिळेल.\nखबरदारी – आरोग्य ठीक राहील. परंतु सध्याच्या हवामानामुळे आरोग्याबाबत निष्काळजीपणा घेणे देखील योग्य नाही.\nलकी रंग – हिरवा\nमीन राशी (Pisces), 6 ऑगस्ट\nघरातील वडिलांच्या अनुभव आणि सल्ल्याचे अनुसरण करणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि तुम्ही तुमचे जीवन सकारात्मक मार्गाने समजू शकाल. मानसिक शांतता राखण्यासाठी, थोडा वेळ आध्यात्मिक कामात किंवा एकांतात घालवा.\nरिअल इस्टेटशी संबंधित कोणत्याही बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण यामुळे नात्यात दुरावा देखील येऊ शकतो. मुलाच्या कामांकडे दुर्लक्ष करु नका. अभ्यासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत महत्वाचे आहे.\nरोजचे उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. कर्जाशी संबंधित बाबींमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. आपले काम केवळ एका पात्र व्यक्तीकडून करुन घेणे चांगले. नोकरदार लोकांना काही विशेष अधिकार मिळतील.\nलव्ह फोकस – कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला आराम वाटेल. अविवाहित लोकांसाठी काही चांगली बातमी असेल.\nखबरदारी – प्रदूषण आणि बदलत्या वात��वरणापासून स्वतःचे रक्षण करा. घशातील संसर्ग आणि एलर्जीसारख्या समस्या राहू शकतात.\nलकी रंग – क्रीम\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nSagittarius/Capricorn Rashifal Today 6 August 2021 | आरोग्याशी संबंधित समस्या आज सुधारतील, थोडा वेळ ध्यान आणि योगामध्ये घालवा\nLibra/Scorpio Rashifal Today 6 August 2021 | पालकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये याची काळजी घ्या, रात जवळच्या नातेवाईकांचे आगमन होईल\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nYoga Poses : अॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा\nलाईफस्टाईल फोटो 5 days ago\nAquarius/Pisces Rashifal Today 18 September 2021 | मित्राशी मतभेद होऊ शकतात, अनावश्यक वादात अडकू नका\nराशीभविष्य 5 days ago\nSide Effects of Egg : तुम्हीही दररोज अंडी खात आहात तर सावधान ‘या’ समस्या वाढवू शकतात\nलाईफस्टाईल 7 days ago\nAquarius/Pisces Rashifal Today 13 September 2021 | भावांशी वाद होऊ शकतो, नातेवाईक भेटल्याने तणाव कमी होईल\nराशीभविष्य 1 week ago\nAquarius/Pisces Rashifal Today 9 September 2021 | वैयक्तिक जीवनात काही समस्या असतील, अहंकारामुळे बरेच काम बिघडू शकते\nराशीभविष्य 2 weeks ago\nAquarius/Pisces Rashifal Today 8 September 2021 | मार्केटिंगशी संबंधित कामांसाठी वेळ अनुकूल नाही, मनोरंजक सहल शक्य\nराशीभविष्य 2 weeks ago\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्��ा\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-vs-sri-lanka-t20-series-2021-live-score-today-india-tour-of-sri-lanka-2021-2nd-t20-match-scorecard-in-marathi-503746.html", "date_download": "2021-09-22T23:06:48Z", "digest": "sha1:A5D3YCXYX2AGARJBVS7JYYKVLJDCLGAY", "length": 30529, "nlines": 324, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIND vs SL 2nd T20 Live : अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 4 विकेट्सने विजय, सीरिज 1-1 ने बरोबरीत\nIndia vs Sri Lanka 1st T20 Live Score : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nIndia vs Srilanka : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वा याने सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या. सिल्वा याची खेळीच आजच्या सामन्यासाठी निर्णायक ठरली. सिल्वा पाठोपाठ बिनोद भानुका याने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज कुलदीप यादव याने 2 तर भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर यांनी ���्रत्येक 1 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे लंकेचे धनंजया डि सिल्वा आणि बिनोद भानुका यांच्या व्यतीरिक्त इतर मातब्बर फलंदाज फारसे तग धरु शकले नाहीत. पण रंगतदार झालेल्या या सामन्यात अंतिम समयी अखेर लंकेनेच बाजी मारली.\nश्रीलंकेचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nभारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (28 जुलै) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.\nभारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची फारसी चांगली सुरुवात झाली नाही. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर झेलबाद झाला. फर्नांडो याने 13 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर बिनोद भानुका आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वरुण चक्रवर्ती याने सदीरा याचा त्रिफळा उडवला. सदीरा याने 12 चेंडूत 8 धावा केल्या. त्यापाठोपाठ अवघ्या काही धावांच्या फरकावर दासुन शनाका कुलदीप यादवच्या बोलवर बाद झाला. दासुन याने फक्त 3 धावा केल्या.\nत्यानंतर बिनोद भानुका कुलदीप यादवच्या बोलवर झेलबाद झाला. राहुल चहरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर धनंजय सिलवा याने वनिंदू हसरंगा याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 15 व्या षटकात हसरंगा हा झेलबाद झाला. त्यानंतर अठराव्या षटकात रमेश मेंडिस हा देखील स्वस्तात म्हणजे अवघ्या दोन धावात बाद झाला. पण सामन्यात रंगत आली ती शेवटच्या दोन षटकात. सिल्वा याने चमिकाच्या मदतीने आपली वाटचाल सुरु ठेवली. अखेर 20 षटकाचे दोन बोल बाकी असताना श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला.\nश्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. पण मोठी धावसंख्या उभारत असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा झेलबाद झाला. विशेष म्हणजे सलामीवीर म्हणून ऋतुराजचा हा पहिलाच सामना होता. त्याने 18 चेडूत 21 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. ऋतु���ाज बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल याने कर्णधार शिखर धवनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजया याने 13 व्या षटकात शिखरचा त्रिफळा उडवला. शिखरने 42 चेंडूत 40 धावा केल्या.\nशिखरनंतर देवदत्त 16 व्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ सतराव्या षटकात संजू सॅमसन आणि नितीश राणा स्वस्तार तंबूत परतले. तर भुवनेश्वर कुमारने 11 चेंडूत 13 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 132 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेपुढे 133 धावांचे आव्हान उभं राहिलं. श्रीलंकेकडून अकिला धनंजया यांनी दोन, तर वनिंदू हसरंगा, दासुन शनाका आणि दुश्मंता चमीरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.\nश्रीलंकेचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nभारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (28 जुलै) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. या आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.\nभारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची फारसी चांगली सुरुवात झाली नाही. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर झेलबाद झाला. फर्नांडो याने 13 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर बिनोद भानुका आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वरुण चक्रवर्ती याने सदीरा याचा त्रिफळा उडवला. सदीरा याने 12 चेंडूत 8 धावा केल्या. त्यापाठोपाठ अवघ्या काही धावांच्या फरकावर दासुन शनाका कुलदीप यादवच्या बोलवर बाद झाला. दासुन याने फक्त 3 धावा केल्या.\nश्रीलंकेचा दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर विजय\nश्रीलंकेनं दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे. श्रीलंंकेनं हा सामना 4 विकेटस राखून जिंकला आहे. भारतानं दिलेलं 133 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.\nश्रीलंकेला चौथा झटका, कर्णधार दासुन शनाका बाद\nश्रीलंकेला तिसरा झटका, कर्णधार दासुन शनाका बाद, त्याने अवघ्या तीन धावा केल्या\nश्रीलंकेला दुसरा झटका, समरविक्रमा बाद\nश्रीलंकेला दुसरा झटका, समरविक्रमा बाद, त्याने 12 चेडूत 8 धावा ��ेला\nश्रीलंकेचा पहिला गडी बाद तंबूत, अविष्का फर्नांडो बाद\nश्रीलंकेचा पहिला गडी बाद तंबूत, अविष्का फर्नांडो बाद, भुवनेश्वर कुमारच्या बोलवर उंच फटका मारण्या नादात तो झेलबाद झाला. राहुल चहरने ते कॅच पकडला. त्यामुळे फर्नांडो अवघ्या 11 धावांवर बाद झाला.\nभारताच्या 20 षटकांत 132 धावा\nभारताच्या 20 षटकांत 132 धावा\nश्रीलंकेला 133 धावांचे लक्ष्य\nभारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद\nभारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद\nनितीश राणाने केल्या 12 चेंडूत 9 धावा\nभारताला चौथा झटका, संजू सॅमसन स्वस्तार तंबूत परतला\nभारताला चौथा झटका, संजू सॅमसन स्वस्तार तंबूत परतला, संजने 13 चेंडूत अवघ्या 7 धावा केल्या\nकोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द\nकोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी\nभारताला तिसरा झटका, देवदत्त बाद\nभारताला तिसरा झटका, देवदत्त बाद, त्याने 23 चेंडूत 29 धावा केल्या\nभारताला दुसरा झटका, शिखर धवन बाद\nभारताला दुसरा झटका, शिखर धवन बाद, शिखरने 42 चेंडूत 40 धावा केल्या.\nभारताला पहिला झटका, ऋतुराज झेलबाद\nभारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 21 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे.\nIND vs SL : शिखर आणि ऋतुराज गायकवाड सलामीला\nभारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताकडे पहिली फलंदाजी आली असून शिखर धवनसह भारतीय संघात पदार्पण करणारा ऋतुराज मैदानात उतरला आहे.\nIND vs SL : श्रीलंका संघातही दोन बदल\nश्रीलंका संघाकडून रमेश मेंडिस डेब्यू करत असून सदीरा समरविक्रमा यालाही संघात स्थान मिळालं आहे. अशेन बंडारा याला संघातून बाहेर ठेवले असून चरित असांलका दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.\nIND vs SL : श्रीलंका संघाचा गोलंदाजीचा निर्णय\nश्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. श्रीलंका संघातून रमेश मेंडिस डेब्यू करत आहे. भारतीय कर्णधार शिखर धवचच्या मते त्यांना फलंदाजीच हवी होती.\nIND vs SL – भारताचा संघ जाहीर\nदुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी भारताकडून देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणासह चे���न साकरिया डेब्यू करत आहेत.\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nPune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार\nअध्यात्म 4 days ago\nBirthday Special: भारताविरुद्ध पदार्पण, प्रत्येक कसोटीत सरासरी 3 विकेट्स, झाडावरुन पडला आणि मारला लकवा\n टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सामना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय\nIPL 2021 सुरु होण्यापूर्वीच ‘हा’ फलंदाज मैदानावर उडवतोय धुरळा, 7 षटकार ठोकत संघाला मिळवून दिला विजय\nVIDEO : भारतीय वंशाच्या जसकरणची धमाकेदार फलंदाजी, 6 चेंडूत 6 षटकार ठोकत रचला इतिहास\n शेतकरी संभ्रमात, अधिकारी निर्धास्त\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई5 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/todays-corona-update-and-top-9-news-about-corona-sitution-and-lockdown-505267.html", "date_download": "2021-09-22T22:48:15Z", "digest": "sha1:BJIWZS3O6DICKOG4YKVHHMAA5OSZ7LQW", "length": 13097, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. सोबतच तिसऱ्या लाटेच्या आधीच त्यासंबधी योग्य काळजी घेऊन लसीकरणावरही भर देत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आल्याने 25 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंबधी राज्य सरकार निर्णय़ घेऊ शकते. असे झाल्यास संबधित जिल्ह्यातील व्यवहार आणखी मोठ्या प्रमाणात सुरु होऊ शकतात.\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nराज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी\nमहाराष्ट्र 5 hours ago\nCorona | कोरोनात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत,केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती\nराज्य सरकार पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार\nमहाराष्ट्र 6 hours ago\nसाखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी\nमहाराष्ट्र 6 hours ago\nनव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर\nBig News: कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत, मोदी सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र\nराष्ट्रीय 8 hours ago\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nSpecial Report | प्रवीण दरेकर यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई3 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई3 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/why-prarthana-behere-comeback-with-tv-serial-mhgm-586886.html", "date_download": "2021-09-22T23:56:26Z", "digest": "sha1:IYVYXGTEMJLL6HTMSJZQPELWQ7ETPKUV", "length": 6961, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण – News18 Lokmat", "raw_content": "\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nप्रेक्षकां���ा तिचा विसर पडू नये म्हणून तिने आपलं लक्ष पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने वळवलं आहे.\nमुंबई 1 ऑगस्ट: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (Prarthana Behere Movie) बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते. मात्र ती अभिनय करताना कधी दिसणार हा प्रश्न तिला वारंवार केला जातो. गेली दोन वर्ष ती चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. प्रेक्षकांना तिचा विसर पडू नये म्हणून तिने आपलं लक्ष पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने वळवलं आहे. ‘मित्र हे तुमचे खरे शत्रू असतात’; राम गोपाल वर्मांनी दिल्या ‘शत्रू दिना’च्या शुभेच्छा प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgathi) या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने आपल्या करिअरवर भाष्य केलं त्यावेळी तिने मालिका आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचं कारण देखील सांगितलं. ती म्हणाली, “मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु गेली दोन वर्ष मी चित्रपटांमध्ये देखील झळकलेले नाही. त्यामुळे सतत मला चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की प्रेक्षकांना मला पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.” Big Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात; पाहा कोण कोण आहेत यापुढे ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.”\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/shop-page/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-22T23:18:26Z", "digest": "sha1:U4D2LUYIBG2SMRQVDSHVJ2AIHTQQPW7N", "length": 5716, "nlines": 132, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "नवा गुटेनबर्ग माहिती व प्रसारमाध्यामांची नवी उत्क्रांत झेप - Kalnirnay", "raw_content": "\nनवा गुटेनबर्ग माहिती व प्रसारमाध्यामांची नवी उत्क्रांत झेप\nनवा गुटेनबर्ग माहिती व प्रसारमाध्यामांची नवी उत्क्रांत झेप\nलेखक – जयराज साळगावकर\nनिओ गुटेनबर्ग ही महान गुटेनबर्गला समकालीन नजरेतून वाहिलेली आदरांजली आहे.\nही प्रत्यक्षात मानवजातीची गोष्ट आहे. माणसाची त्याच्या ज्ञानाची भूक वाढण्यासाठी, उत्क्रांत होण्यासाठी त्याने माहिती जमवली कशी, तिचे सुसूत्रीकरण कसे केले याची हकीगत आहे. दगडाच्या शीळेपासून फोन टॅब्लेट पर्यंतचा प्रवास, त्याची वळणे, स्वरुप यांसह चित्ताकर्षक आहे. आपण जनावरांसारखे ओरडत होतो. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी गुहांमधल्या भिंतीवर रेघ ओढत होतो. तेव्हापासून किमान तीन हजार वर्षे झगडत आलेला माणूस आपल्याला आक्रमक प्राणी वाटतो. तेव्हापासून कम्युनिकेशन (दळणवळण) खूप पुढे आले आहे. मातीच्या विटांपासून आधुनिक फोनेटिक्सपर्यंतचा प्रवास हजारो वर्षांचाआहे. फोनेटिक्सचा विकास झाल्यानंतरच आपला बौध्दिक विकास वेगाने झाला. परंतु हाताने लिहिणे आणि त्याच्या आकृत्या काढणे यांच्य माहितीची वृध्दी आणि वितरण यांमध्ये मोठा फरक होतो. यात लाकडाचे चिनीब्लॉक्स आणि नंतर मूव्हेबल टाइप छपाई यांनी बदल झाला आणि साहित्याच्या प्रसाराला वेग आला.\nलिपिकार बापू वाकणकर – व्यक्ती आणि कार्य\nकालनिर्णय निवडक (१९७३ – २००९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/devendra-fadnavis-comment-of-inauguration-of-bdd-chawl-redevelopment-505980.html", "date_download": "2021-09-23T00:09:28Z", "digest": "sha1:LOE3EJRS64ZSD3MBSNDV5QPI6XTLYKFU", "length": 20072, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबीडीडी पुनर्विकासाचं काम कुणाच्या काळातलं फडणवीस म्हणतात भूमिपूजन सुद्धा झाले होते \nबीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे, असा दावा फडणवीस यांनी केलाय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेवेद्र फडणवीस, उद्धव ठाकरे\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (1 ऑगस्ट) मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं उद्घाटन झालं. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे, असा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यांनी याबाबत ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.”\nबीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते.#BDDChawl #Mumbai\nआशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प\nबीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. वर्ष 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉईड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडींची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.\nवरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका\nवरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झालेय. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.\nपुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार\nशतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटांच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटांची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.\nमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे फोटो बीडीडीच्या देव्हाऱ्यात, बीएमसी निवडणुकीत फायदा होणार का\nआजि सोनियाचा दिनु, संकटातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवली, पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक\nवरळी BDD चाळींचा कायापालट होणार, किती फुटांचं घर आणि कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण, एका क्लिकवर सर्व माहिती\nपितृपक्षात टाळा ‘या’ सहा चुका\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराष्ट्रीय 7 hours ago\nओळखपत्र दाखवा आणि लस घ्या; मुंबई महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nSpecial Report | मंगळवारी कोल्हापुरात पुन्हा हंगामा\nनाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची\nSpecial Report | संजय राऊत-चंद्रकांत पाटलांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nIPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी\nमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे\nSpecial Report | राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष तीव्र होतोय\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nFlipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nउपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भर��ी\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nमराठी न्यूज़ Top 9\nदिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी\nनवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार\nनवी मुंबई6 hours ago\nIPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय\nएकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या\nनारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा\nराज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या, सदाभाऊ खोत शिष्टमंडळासह अजित पवारांच्या भेटीला\nBreaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर\n‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार, योजनेत खूप चांगल्या तरतूदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/ncp-women-state-president-rupali-chakankar-critisize-bjp-government-over-sangali-flood-and-kolhapur-flood/", "date_download": "2021-09-22T22:51:57Z", "digest": "sha1:GR4IY5EN2GXL6WLTAEWRRPZJQF3GXFA5", "length": 25849, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर | फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Maharashtra » फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर\nफडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By आदित्य शिंदे\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.\nरुपाली चाकणकर यांनी कोल्हापूर व सांगलीमधील पूरस्थितीची पाहणी केली आहे, यावेळी कागल, मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प, जाधववाडी, कुंभार गल्ली आदि पूरग्रस्त भागाचा दौरा करून याठिकाणी थांबलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात दंग होते. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुठेही फिरकल्या नाहीत. त्यामुळे आता जनताच सरकारला धडा शिकवेल, अशी टीकाही चाकणकर यांनी केली.\nदरम्यान महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली होती. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत होते. तसेच, प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचे यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली होती.\nलाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. मात्र पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अजून काही महिने जातील अशी शक्यता आहे. मात्र त्यांना अधिक वेळ देण्यापेक्षा फडणवीस लगेचच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनादेश यात्रेला सुरुवात करणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nविधानसभा, गिरीश बापटांना मनसेच्या रूपाली पाटलांच आवाहन\nमनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांना मनसेकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या थेट भाजपच्या गिरीश बापटांना तसेच मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या रवींद्र धंगेकरांना आवाहन देतील.\nसांगली-कोल्हापूर पूर | २ दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य | फडणवीस सरकारचा तो GR\nमहाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. सागंली आणि कोल्हापूरला या पुराचा सर्वात अधिक फटका बसलेला आहे. अशातच अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय काढला आहे. मात्र या शासन निर्णयाचे निकष पुरग्रस्तांची थट्टा करणारे आहेत. हा शासन निर्णय समोर आल्यानंतर आता त्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे.\n मंत्री गिरीश महाजन हवेतून जमिनीवर आले; तिथेही सेल्फी-हसत मजा\nमुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे रस्ते वाहतूक बंद आहे. कोल्हापुरातील गोकुळसह इतर दूध संघाचे संकलन बंद आहे. दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होऊ शकला नाही. पाऊस थांबल्याने पूर ओसरू लागला असला तरी आता रोगराई पसरण्याची भीती आहे.\nकोल्हापूरमधील शोबाजीवरून नेटकऱ्यांनी झोडपताच ���हाजन सांगलीमध्ये पाण्यात उतरले\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी पाण्यात उतरुन गेल्या ४ दिवसांपासून मदत न झालेल्या सांगली येथील पूरग्रस्त गावात पोहचले. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली हे त्यांनी एकप्रकारे सिद्ध केलं आहे. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच म्हणावे लागेल.\nपुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी\nराज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.\nते मताधिक्य तुमच्यामुळे नाही, मोदींमुळे मिळाले; उमेदवारी मिळेलच या भ्रमात राहू नका: फडणवीस\nराज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू ���ूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारिते���ून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/11/india-vs-south-africa-virat-kohli-becomes-first-indian-to-score-40-international-centuries-as-captain/", "date_download": "2021-09-22T23:35:37Z", "digest": "sha1:RHSTLFXDQSGYDENYQ5HVCU3H2JSHPENK", "length": 7168, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोहलीचे शानदार शतक, गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची केली बरोबरी - Majha Paper", "raw_content": "\nकोहलीचे शानदार शतक, गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची केली बरोबरी\nपुण्यात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 26 वे शतक आहे. विराटने 173 चेंडूमध्ये आपले शतक पुर्ण केले.\nसर्वाधिक कसोटी शकते ठोकणारा चौथा भारतीय –\nया शतकाबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये 26 शतके झळकवणारा विराट हा 21 वा खेळाडू ठरला आहे तर अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू आहे.\nसर्वाधिक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडूलकर (51), राहूल द्रविड (36) आणि सुनिल गावस्कर (34) यांच्यानंतर विराट चौथा भारतीय आहे.\nगॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची बरोबरी –\nया शतकाबरोबरच विराटने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू गॅरी सोबर्स आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर 26 शतके आहेत. याचबरोबर विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (25) ला मागे टाकले.\nकमी डावात 26 शतके झळकवणारा चौथा खेळाडू –\nसर्वात कमी डावात 26 शतक झळकवणाऱ्यांच्या यादीत विराट चौथ्या स्थानी आहे. विराटच्या आधी डॉन ब्रॅडमन यांनी 69 डावांमध्ये 26 शतके झळकावली आहेत. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ (121), सचिन तेंडूलकर (136) यांचा क्रमांक आहे. विराटने 138 डावांमध्ये 26 शतके झळकवण्याचा रेकॉर्ड केला आहे.\nरिकी पाँटिंगशी बरोबरी –\nकर्णधार म्हणून विराटचे हे 19 वे शतक आहे. या शतकाबरोबरच विराटने ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार रिकी पाँटिगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिकी पाँटिंगच्या नावावर कर्णधार असताना 19 शतके ठोकली आहेत. तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके लगावण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ (26) च्या नावावर आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-12-february/", "date_download": "2021-09-22T23:52:03Z", "digest": "sha1:NHEB5FWHIPV3AHVTNGXUYEOCCFVW3DU3", "length": 9172, "nlines": 172, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१२ फेब्रुवारी दिनविशेष - 12 February in History - MPSC Today", "raw_content": "\n१२ फेब्रुवारी दिनविशेष – 12 February in History\nप्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 12 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१९९३ : एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n१५०२ : लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१९४९ : गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज\n१९२० : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३)\n१८८१ : अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)\n१८७६ : थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)\n१८७१ : चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)\n१८२४ : मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)\n१८०९ : चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)\n१८०९ : अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)\n१८०४ : हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)\n१७४२ : बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२००१ : भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)\n२००० : विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते (जन्म: \n१९९८ : पद्मा गोळे – कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३)\n१८०४ : एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४)\n१७९४ : पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: \n< 11 फेब्रुवारी दिनविशेष\n13 फेब्रुवारी दिनविशेष >\n३ फेब्रुवारी दिनविशेष – 3 February in History\n१० फेब्रुवारी दिनविशेष – 10 February in History\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://vsknagpur.com/vivekanand-kendra-vidyalaya/", "date_download": "2021-09-23T00:13:36Z", "digest": "sha1:2KNT7B3YJMQUUEWHT2OASPIRVBUZZVXM", "length": 28444, "nlines": 117, "source_domain": "vsknagpur.com", "title": "व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय | Vishwa Samwad Kendra Nagpur", "raw_content": "\nHome / इतस्ततः / व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nआज ११ सप्टेंबर शिकागो येथील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा स्मृतीदिन शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी परमपवित्र भारतभूमीचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण भारतवर्षातील सनातन हिंदू वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतांना स्वामीजींच्या मनातील धर्माबद्दलची संकल्पना अत्यंत स्पष्ट होती व म्हणूनच त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. अमेरिकेतील माझ्या बंधू व भगिनींनो या आत्मीय शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने सर्वांची मने जिंकली. ११ सप्टेंबर १८९३ रोजी दिलेले हे भाषण ऐतिहासिक ठरले कारण स्वामीजींची अस्खलित वाणी, स्पष्ट विचार व आपल्या धर्मावर असलेली नितांत श्रद्धा शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी परमपवित्र भारतभूमीचे प्रतिनिधित्व केले. संप��र्ण भारतवर्षातील सनातन हिंदू वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतांना स्वामीजींच्या मनातील धर्माबद्दलची संकल्पना अत्यंत स्पष्ट होती व म्हणूनच त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. अमेरिकेतील माझ्या बंधू व भगिनींनो या आत्मीय शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने सर्वांची मने जिंकली. ११ सप्टेंबर १८९३ रोजी दिलेले हे भाषण ऐतिहासिक ठरले कारण स्वामीजींची अस्खलित वाणी, स्पष्ट विचार व आपल्या धर्मावर असलेली नितांत श्रद्धा हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, माझी मातृभूमी आहे व मला अभिमान आहे की संपूर्ण जगात परधर्माबद्दल सहिष्णुता तसेच जिव्हाळा याच भूमीत अनुभवता येतो, असे ठामपणे सांगून त्यांनी हिंदू धर्माची महती अत्यंत समर्पक शब्दात जगासमोर मांडली. म्हणूनच कुठल्याही धर्माची निंदा न करता अत्यंत प्रभावी शब्दात स्वधर्माची महती मांडणारे स्वामी विवेकानंद आपले प्रेरणास्थान आहे.\nस्वामी विवेकानंद यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी आपले जीवन राष्ट्रकार्याला समर्पित केले व आजही असे सेवाव्रती समाजात आहेत ज्यांनी परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण केले. श्री. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारी येथील शिलास्मारकासाठी दिलेला प्रदीर्घ लढा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अमरावती जिल्यातील टिमटाला या गावी मा. एकनाथजी रानडे यांचा जन्म झाला, पुढे नागपूर येथे शिक्षण सुरु असतांना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. मा. एकनाथजी रानडे हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांने प्रेरित होऊनच संघकार्यात सहभागी झाले व ते नेहमी म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचाच विस्तार आहे. सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे राष्ट्र उभारणीत मदत करणे, धर्माधिष्टीत समाजाची रचना करणे कारण धर्म हा राष्ट्राचा आत्मा आहे. पुढे प्रचारकीय जीवन व संघाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतांना त्यांच्यावर स्वामी विवेकानंद शीलास्मारकाची जबाबदारी आली. कन्याकुमारीतील मिशनरींचा विरोध, मार्गातील अनंत अडचणी यातून मार्ग काढत एकनाथजींनी अशक्य ते शक्य करून दाखविले. आज ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले त्या शिलाखंडावर बांधलेले भव्य स्मारक भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे स्मारक उभारायला तीन वर्षाचा कालावधी लागला व एक विशेष म्हणजे शेवटी या विवेकानंद शीलास्मारकासाठी संपूर्ण देश एकत्र आला.\nस्मारक निर्माणाचे कार्य झाल्यावर मा. एकनाथजी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील नवभारत कसा निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. एकनाथजी यांच्या विचारातून व नियोजनबद्ध कामातून विवेकानंद केंद्राची १९७२ साली, स्वामी विवेकानंद यांच्या १०८ व्या जयंतीदिनी स्थापना झाली. स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न एकनाथजींच्या माध्यमातून साकार होण्यास प्रारंभ झाला. विवेकानंद केंद्र हे प्रामुख्याने वैचारिक स्वरूपाचे आंदोलन असून याचा जन्म स्वामीजींच्या विचारातून झाला आहे हे केंद्राच्या कार्यातून स्पष्ट होते. पुढे मातृभूमीच्या सेवेसाठी जीवन समर्पित करण्यास तयार असलेल्या युवक – युवतींचे एकत्रीकरण करून त्यांना जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. व्यक्तीनिर्माणातून सशक्त राष्ट्रनिर्माण अश्या संकल्पनेतून केंद्राचे शिस्तबद्ध काम सुरु झाले व आजही अविरत सुरु आहे. ज्यांच्या अंगी कर्तृत्व आहे असे स्त्री पुरुष आपल्या नियोजनबद्ध कामातून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करू शकतात या विश्वासातून असे कार्यकर्ते जोडण्यात आले. आज अरुणाचल, आसाम, नागालँड, अंदमान, तामिळनाडू या भागात विवेकानंद केंद्राने एका बहुआयामी संघटनेचे रूप धारण केले आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे विवेकानंद केंद्राचे बोधवाक्य आहे आणि याला अनुसरून केंद्राचे काम सर्वत्र सुरु आहे.\nहिंदुस्थानातील उत्तर पूर्वांचल हा सीमाभाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे मात्र शिक्षणाच्या अभावाने विकसित होत नव्हता. तो सर्वार्थाने विकसित व्हावा यासाठी १९७७ साली या भागात विवेकानंद केंद्रातर्फे सात विवेकानंद केंद्र विद्यालये सुरु करण्यात आली. मा. एकनाथजी यांना वाटत असे की कुठल्याही राष्ट्राला प्रगती करायची असेल तर त्यातील अर्ध्या जनतेने म्हणजेच महिलांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. देशकार्यात हातभार लावण्यास स्त्रियाही सक्षम असतात मात्र त्यांना तशी संधी देणे आवश्यक आहे. वेदकाळात स्त्रियांना बंधने नव्हती तर देशावर झालेल्या सततच्या आक्रमणांमुळे स्त्रियांची सुरक्षा धोक्यात आली व त्यांचे क्षेत्र कुटुंबापुर��े मर्यादित झाले. मात्र आता स्वतंत्र हिंदुस्थानात तसे होणे नाही, समर्पित स्त्री कार्यकर्ती, स्थानिक महिला व लहान मुलांमध्ये जास्त प्रभावीपणे काम करू शकते. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने कार्य सुरु केले. स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचाराने प्रेरित होऊन जे काम उभे झाले, त्या कार्याला मा. एकनाथजी रानडे यांनी सर्वदूर नेले व अशी समर्पित माणसे तयार झाली. अमरावतीतून सुरेखा वैद्य व अपर्णा पालकर या दोघींचे केंद्राच्या जीवनव्रती म्हणून कार्य उल्लेखनीय आहे व आता विवेकानंद केंद्राचे काम इतके वाढले आहे की विवेकानंद केंद्र विद्यालयात शिकणे हे प्रतिष्ठेचे समजल्या जाते. शाळांची संख्या देखील वाढती आहे, सध्या ७० पेक्षा जास्त शाळा त्या भागात झाल्या आहेत. अमरावतीसाठी सन्मानाची गोष्ट आहे की अमरावतीतील डॉ. अरुण शनवारे, श्री. रवींद्र मांडवेकर व मीनाताई पाळेकर यांनी या विवेकानंद केंद्र विद्यालयात सेवा दिली आहे. विवेकानंद केंद्र विद्यालयात शिकलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर व सरकारी उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेश येथे विवेकानंद केंद्राच्या कामाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.\nआज शिकागो भाषणाच्या स्मृतीदिनाच्या निमित्याने अशाच एका समर्पित जीवनाचा परिचय आपण करून घेणार आहोत. विवेकानंद केंद्र विद्यालयात पूर्वी कार्यरत असलेल्या, अमरावतीच्या मीनाताई पाळेकर यांच्याशी संवाद साधण्याची मला सुवर्णसंधी लाभली. मीनाताईंनी १९८१ ते २००४ आसाम व अरुणाचल प्रदेश येथील विवेकानंद केंद्र विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवा दिली. आपल्या अगदी आसपास राष्ट्रकार्याला समर्पित असे सेवाव्रती लोक राहतात व त्यांच्याशी बोलतांना जे अनुभव येतात ते या कार्याविषयीचा आदरभाव अधिक वाढविणारे असतात. मीनाताईंचे शिक्षण अमरावतीतील समर्थ विद्यालय व विदर्भ महाविद्यालय येथून झाले. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते व स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा साथीला होती. त्यांना आसाम व अरुणाचल प्रदेश येथील परिस्थितीची माहिती विवेकानंद केंद्राची जीवनव्रती म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीकडून मिळाली. विवेकानंद केंद्र विद्यालयात सेवा देण्याची त्यांची इच्छा त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला ब���लून दाखवली. पुढे त्या १९८१ मध्ये आसाम येथील तीनसुखिया येथील शाळेत रुजू झाल्या, तेंव्हा त्या अवघ्या २६ वर्षाच्या होत्या. त्यावेळी अमरावतीपासून तब्बल ४ दिवसांचा खडतर प्रवास करून आसाम, अरुणाचल येथील दुर्गम गावात पोहोचता येत होते. मीनाताई आठवणी सांगतांना म्हणाल्या एकाच प्रवासात बस, ट्रेन, ट्रक, रिक्षा, होडी यांचा त्यावेळी उपयोग करावा लागत असे व प्रसंगी कित्येक किलोमीटर पायी देखील चालावे लागत असे. १९८३ पर्यंत त्या तीनसुखिया येथे होत्या व नंतर त्यांना अरुणाचल प्रदेश येथील तापरागाव, जिल्हा लोहीत येथील शाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर मात्र १९८३ ते १९९४ असा प्रदीर्घ काळ एकाच शाळेत असल्यामुळे त्यांचा आसपासच्या लोकांशी देखील उत्तम संवाद निर्माण झाला. तेथील लोक साधे, पटकन आपलेसे करून घेणारे व स्वभावाने गोड आहेत असे म्हणून त्यांनी तेथील लोकांच्या आदरातिथ्याचे व गोड भाषेचे आवर्जून वर्णन केले. मीनाताईंशी बोलतांना मीही शाळेच्या परिसरात आहे असे वाटत होते. प्रत्यक्ष कार्याचा अनुभव असलेले असे लोक समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असतात. मीनाताई यांचा अनुभव बघून पुढे त्यांना केंद्रातर्फे पूर्व कामेंग जिल्यातील, सेजुसा येथे पाठविण्यात आले. विवेकानंद केंद्र विद्यालय, निवेदिता विहार ह्या सेजुसा येथील मुलींच्या शाळेत नेहमीच्या विषयांसोबत अनौपचारिक शिक्षण हा एक वेगळा प्रयोग मीनाताई यांनी यशस्वी केला. येथे मुलींनी आत्मनिर्भर व्हावे यादृष्टीने केनचे समान बनविणे, लोकरीपासून कारपेट तयार करणे, टायपिंग असे उपयोगी प्रशिक्षण देखील अभ्यासासोबत दिल्या जात होते. पुढे तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी वर्षभर सुट्टी घेतली मात्र अरुणाचल व आसाम मधील आठ महिने पावसाळी वातावरणाने मीनाताईंच्या तब्येतीवर थोडा विपरीत परिणाम झाला होता. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना पाहिजे तसे काम करणे शक्य होत नव्हते व म्हणून २००४ मध्ये त्यांना अमरावतीत परत यावे लागले. मीनाताई मुख्यतः इंग्रजी विषय शिकवायच्या व आतादेखील त्या अमरावतीत संस्कृत तसेच इंग्रजीचे वर्ग घेतात. या निमित्याने मी मुलांच्या संपर्कात राहते असे त्यांचे म्हणणे होते व हे ऐकून चटकन मनात विचार आला की एकदा समाजासाठी काहीतरी करण्याची आवड निर्माण झाली की व्यक्ती सातत्याने समाजकार्यात रममाण होतो. अजून एक महत्वाची गोष्ट मीनाताई यांच्याशी संवाद साधतांना जाणवली की अश्या सेवाकार्यात असणाऱ्या व्यक्ती कधीच प्रसिद्धीच्या मागे नसतात, संपूर्ण संभाषण झाल्यावर त्या मला म्हणाल्या तुमच्या लेखात माझे काही जास्त लिहू नका तर केंद्राचे काम मोठे आहे त्याबद्दल विस्तृत लिहा. ज्यांनी स्वतःच्या सुखाची पर्वा न करता दुर्गम भागात विद्यादानाचे पवित्र कार्य केले व व्यक्तीनिर्माणाच्या या राष्ट्रकार्यात आपल्या सेवेच्या समिधा अर्पण केल्या, अश्या मीनाताई पाळेकरांशी बोलतांना आसाम व अरुणाचल प्रदेश येथील केंद्राच्या कार्याची प्रचीती आली. जनता जनार्दनाची सेवा हे स्वामीजींचे आवाहन विवेकानंद केंद्राच्या कार्यातून पूर्णत्वास जाते आहे.\nस्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की आम्हाला अश्या हजारो युवक व युवतींची गरज आहे, जे जंगलातील वणव्याप्रमाणे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, उत्तरध्रुवापासून दक्षिणध्रुवापर्यंत सर्व जगभर पसरतील. चला उठा एखाद्या वणव्याप्रमाणे जग व्यापून टाका. त्याग हा पूर्वी जीवनाचा नियमच होता व येणाऱ्या युगातही तो तसाच राहणार आहे. जगात जे सर्वात धाडसी आणि उत्तम असतात त्यांना सदैव दुसऱ्यासाठी त्यागच करावा लागतो. इतर अनेकांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी हा त्याग आवश्यकच आहे.\nस्वामीजींचे ह्या विचारांनी प्रभावित होऊन समाजासाठी स्वतःच्या ऐहिक सुखाचा त्याग करून कार्यरत असणाऱ्या व्यक्ती सदैव सन्माननीय आहेत. आज स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन समाजासाठी व राष्ट्रासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या व्यक्ती हेच स्वामीजींच्या कार्याचे जिवंत रूप आहे. शिकागो येथील ऐतिहासिक भाषणात ज्या हिंदुभूमीचे वर्णन स्वामी विवेकानंद यांनी केले तिच्या निर्माणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सर्वांना त्रिवार वंदन\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nमिठाची बाहुली आणि वामपंथी\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा September 17, 2020\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय September 12, 2020\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा September 12, 2020\nमिठाची बाहुली आणि वामपंथी August 10, 2020\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nव्यक्तीनिर्म���णातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा\nमिठाची बाहुली आणि वामपंथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/all-about-jawaharlal-nehru/", "date_download": "2021-09-22T23:01:39Z", "digest": "sha1:OCXALYYPBURRGAINJ3YBFD46RKJHIFBG", "length": 10557, "nlines": 133, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या.. - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nHome राजकीय जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..\nजवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..\nजवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..\nभारतीय राजकारणात नेहरूंचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. अनेक लोकानी तर नेहरूंनी भारताच्या विकासासाठी काहीही चांगले निर्णय न घेतल्याचा दावा सुद्धा केला होता. आज आम्ही तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल काही खास गोष्टी संगनार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.\nजवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी ब्रिटिश भारतातील अलाहाबाद येथे झाला. विसाव्या शतकापर्यंत ते भारताचे पहिले पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील मध्यवर्ती व्यक्ती होते. चला त्यांच्याशी संबंधित काही रोचक गोष्टी जाणून घेऊया\nजवाहरलाल नेहरू हॅरो आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमध्ये शिकले. त्यांनी इनर टेम्पलमधून लॉ ऑफ बॅचलर केले. तिथे त्यांचे मित्र त्यांना प्रेमाने नेहरू म्हणत असत.\nनेहरूंनी इंग्लंडमध्ये 7 वर्षे अभ्यास केला आणि या काळात फक्त दोनदा भारताला भेट दिली. नेहरू केंब्रिजमधील डिबेट क्लबमध्ये सामील झाले होते परंतु 3 वर्षांत एकदाच.नेहरू खेळ, जुगार, कपडे आणि पुस्तके यावर खूप खर्च करायचे..\nजवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात आपल्या पत्नीचा उल्लेख करताना म्हटले की, मी जवळजवळ तिच्याकडे दुर्लक्ष केले. नोव्हेंबर 1917 मध्ये कमला यांनी एका मुलीला जन्म दिला, इंदिरा प्रियदर्शिनी ज्या नंतर त्यांच्यानंतर पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख झाल्या.\nजवाहरलाल नेहरूंचे नाव अनेक महिलांशी जोडलेले आहे. त्यात प्रामुख्याने एडविना माउंटबॅटन, पद्मजा (सरोजिनी नायडू यांची मुलगी), देविकाराणी (चित्रपट अभिनेत्री)हे होते.\nद���शा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..\nअभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…\nगंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता\nPrevious articleव्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर असा घ्या आहार, शरीरास होईल दुप्पट फायदा..\nNext articleबॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मेकअप शिवाय दिसते अशी, फोटो पाहून ओळखणे ही होईल कठीण..\nहे आहे जगातील सर्वांत खतरनाक अभयारण्य, बंद पिंजऱ्यातून करावी लागते सैर..\nजगातील सर्वात खतरनाक अभयारण्य, लोकांना पिंजऱ्यात कैद करून जावे लागते... हे ऐकून तुम्हाला खर वाटणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. चीन मधील लेहे लेदू...\nगोल्डन बॉय ‘नीरज चोप्रा’चा वरातीतील डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल,पहा व्हिडीओ \nतिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने केल्या ह्या ३ मोठ्या चुका..\nगोविंदाने मुलगा यशवर्धनचा फोटो शेअर केला, चहात्यांनी केले तोंड भरून कौतुक…\nप्रसिद्ध गायिका राणू मंडलने गायले ‘बचपन का प्यार’ गाणे, व्हिडीओ झाला...\nतारक मेहता का उलटा चष्मातील अभिनेत्री होतेय ट्रोल, ब्रा चा पट्टा...\nआमिरने खान ने ऐश्वर्या सोबत केले असे कृत्य की तेव्हापासून ऐश्वर्या...\nविलगीकरण कालावधी पूर्ण करून सिराजसह विराट कोहली उतरला मैदानात,पहिल्या प्रशिक्षण शिबिरात...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/page/2/", "date_download": "2021-09-22T23:10:39Z", "digest": "sha1:U3AGR5TTBTBEBKVSFHEIOPJPNIXHF2LZ", "length": 25337, "nlines": 172, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "News - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nअक्षय कुमारच्या चाहत्यांनी द एंड चे एक सुंदर पोस्टर बनवले, लोक म्हणाले ‘हे मूळपेक्षा...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === अक्षय कुमारच्या चाहत्यांनी द एंड चे एक सुंदर पोस्टर बनवले, लोक म्हणाले 'हे मूळपेक्षा चांगले आहे ...' ============== चाहत्यांनी बनवले ब्लॉकबस्टर पोस्टरचे शेवट: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुम���रच्या चाहत्यांनी त्याच्या आगामी वेब...\nकमाई: कपिल शर्मापासून जेनिफर विंगेटपर्यंत, हे टेलिव्हिजन स्टार्स एका एपिसोडसाठी भरमसाठ फी आकारतात…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === कमाई: कपिल शर्मापासून जेनिफर विंगेटपर्यंत, हे टेलिव्हिजन स्टार्स एका एपिसोडसाठी भरमसाठ फी आकारतात... ====================== बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच टेलिव्हिजन स्टार्स देखील त्यांच्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. तो 12-12 तास काम करतो आणि कधीकधी...\nटायगर 3: ‘टायगर 3’ या न पाहिलेल्या ठिकाणी शूट केले जात आहे, सलमानला ‘बिग...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === टायगर 3: 'टायगर 3' या न पाहिलेल्या ठिकाणी शूट केले जात आहे, सलमानला 'बिग बॉस' साठी दररोज अनेक कोटी मिळतात (जाणून घ्या किती आहे रक्कम...) =========== अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा...\nवयाच्या 15व्या वर्षी पडली प्रेमात,अनेक पोरांसोबत होती रिलेशनमध्ये..वाचा बर्थडे गर्ल करीना कपूरचे माहिती नसलेले...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== वयाच्या 15 व्या वर्षी पडली प्रेमात,अनेक पोरांसोबत होती रिलेशनमध्ये..वाचा बर्थडे गर्ल करीना कपूरचे माहिती नसलेले किस्से.. करीना कपूर खान ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या नखरेल शैलीसाठी ओळखली जाते. करीनाने हिंदी...\nया 3 राशींच्या लोकांचे येणार चांगले दिवस, शनीच्या साडेसातीपासून मिळेल मुक्तता…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === या 3 राशींच्या लोकांचे येणार चांगले दिवस, शनीच्या साडेसातीपासून मिळेल मुक्तता... शनीचा क्रोध आयुष्यात अनेक संकट आणतो, म्हणून लोक शनीच्या दशा बदलण्याची वाट पाहतात. पुढील ऑक्टोबर महिन्यात शनीच्या स्थितीत लक्षणीय...\nबिग बॉस ओटीटी: दिव्या अग्रवाल या कारणांमुळे शोची विजेती ठरली, जाणून घ्या दिव्याचा प्रवास,...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === बिग बॉस ओटीटी: दिव्या अग्रवाल या कारणांमुळे शोची विजेती ठरली, जाणून घ्या दिव्याचा प्रवास, संपूर्ण हंगामात कसा होता... ============ रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीला अखेर पहिला विजेता मिळाला आहे. अभिनेत्री दिव्या...\nकोहलीची आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी,असा विक��रम करणारा ठरला पाचवा खेळाडू..\nकोहलीची आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी,असा विक्रम करणारा ठरला पाचवा खेळाडू.. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी आहे. हा सामना अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आरसीबीचा कर्णधार विराट...\nदुःखद: सुवर्णयुगातील संगीत कलाकार जेन पॉवेल यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी जगाला निरोप…..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === दुःखद: सुवर्णयुगातील संगीत कलाकार जेन पॉवेल यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी जगाला निरोप..... ============= हॉलीवूडच्या सुवर्णकाळातील तेजस्वी डोळ्यांचे जेन पॉवेल, ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने 'सेव्हन ब्रायड्स फॉर ब्रदर्स' हॉवर्ड कीलसह...\nभावनेला सलाम: या अभिनेत्रींनी अगदी लहान वयातच आपले पती गमावले, नंतर ती जगासाठी एक...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === भावनेला सलाम: या अभिनेत्रींनी अगदी लहान वयातच आपले पती गमावले, नंतर ती जगासाठी एक उदाहरण बनली…. =========== वेळ कसा निर्दयी बनतो याचे उदाहरण चित्रपट जगतात कधी कधी दिसते. बॉलिवूडचे जग नेहमीच...\nकिस्सा: जेव्हा ऐश्वर्या राय शाहरुखमुळे या चित्रपटांमधून बाहेर होती, तेव्हा किंग खानने अशी माफी...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === किस्सा: जेव्हा ऐश्वर्या राय शाहरुखमुळे या चित्रपटांमधून बाहेर होती, तेव्हा किंग खानने अशी माफी मागितली होती… ======== बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खान आणि माजी जागतिक सौंदर्य ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा जेव्हा...\nकिस्सा: लता मंगेशकर आणि दिलीप कुमार 13 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते, यामुळे मतभेद होते…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === किस्सा: लता मंगेशकर आणि दिलीप कुमार 13 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते, यामुळे मतभेद होते… ======== दिलीप कुमार हे बॉलिवूडचे अभिनेते होते ज्यांना चित्रपट जगतात ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखले जाते. 'ज्वारभाटा' या...\nदक्षिण अहवाल: थालापथी विजयने त्याच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली, जाणून घ्या काय आहे प्रकरण…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === दक्षिण अहवाल: थालापथी विजयने त्याच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली, जाणून घ्या काय आहे प्रकरण… ======= थालापथी विजय दक्षिण इंडस्ट्रीचा एक मोठा स्टार आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. चाहत्यांना विजयची...\nशबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची प्रेमकथा, यामुळे वडील कैफी आझमी लग्नाच्या विरोधात होते…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची प्रेमकथा, यामुळे वडील कैफी आझमी लग्नाच्या विरोधात होते… ======== शबाना आझमी वाढदिवस: शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत. ही जोडी...\nटीआरपी आठवडा 36: या आठवड्यात कोणत्या दोन मालिकांना जास्त टीआरपी मिळाली आहे\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === टीआरपी आठवडा 36: या आठवड्यात कोणत्या दोन मालिकांना जास्त टीआरपी मिळाली आहे जाणून घ्या… कोणत्या मालिकेला प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रेम मिळत आहे हे सांगण्यासाठी एका मालिकेचा टीआरपी पुरेसा आहे. कोणती मालिका...\nवयाच्या 11 व्या वर्षी आपल्या वडिलाची डेअरी सांभाळणारी मराठमोळी श्रद्धा आज दरमहा 6 लाख...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === वयाच्या 11 व्या वर्षी आपल्या वडिलाची डेअरी सांभाळणारी मराठमोळी श्रद्धा आज दरमहा 6 लाख रुपये कमवत आहे. अहमदनगर पासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या निघोज गावातील श्रद्धा धवन हि तिच्या परिश्रम व यशस्वीतेमुळे...\nनांदेडचा हा शेतकरी ताडीच्या झाडातून वर्षाला तब्बल 10 लाख कमावतोय..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === ताडीच्या झाडाची लागवड करून,नांदेडचा हा शेतकरी वर्षाला 8 ते 10 लाखांच उत्पन काढतोय.. आजच्या आधुनिक जगासोबत तडजोड करण्यासाठी शेतकरी राजाला आधुनिक बनवण्याची गरज आहे, आणि यातच काही शेतकरी चांगले उदाहरण बनत आहेत....\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचे लाल ड्रेसमधील सुंदर फोटो व्हायरल, ड्रेसची किंमत ऐकून पायाखालची जमीन...\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचे लाल ड्रेसमधील सुंदर फोटो व्हायरल, ड्रेसची किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल.. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'भूत पोलीस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान...\nआरोग्यदायी राहण्यासाठी प्रत्येकाने ह्या 10 सवयी स्वतःला लावून घ्यायलाच हव्या..\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === आरोग्यदायी राहण्यासाठी प्रत्येकाने ह्या 10 सवयी स्वतःला लावून घ्यायलाच हव्या.. आजच्या वेगवान जीवनात निरोगी शरीर आणि मन असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि निरोगी सवयी पाळण्याची गरज आहे. या...\nही चूक झाली नसती तर काल चेन्नई नाही तर मुंबई जिंकली असती आयपीएलचा सामना..पोलार्डचं...\nक्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा. ===== ही चूक झाली नसती तर काल चेन्नई नाही तर मुंबई जिंकली असती आयपीएलचा सामना..पोलार्डचं कुठे चुकलं चेन्नईने आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात दमदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा...\nया ४ राशींच्या पोरी असतात भलत्याच रागीट, लग्न करतांना विचारपूर्वक घ्या निर्णय…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. === या ४ राशींच्या पोरी असतात भलत्याच रागीट, लग्न करतांना विचारपूर्वक घ्या निर्णय... राग ही एक नैसर्गिक भावना आहे, म्हणून जेव्हा चुकीची गोष्ट घडते तेव्हा अनेक वेळा राग येतो. पण असे काही लोक...\nया मुलीच्या शरीरातून घामाऐवजी निघतेय रक्त, स्वतः डॉक्टरही आहेत हैराण…\nजगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. ==== या मुलीच्या शरीरातून घामाऐवजी निघतेय रक्त, स्वतः डॉक्टरही आहेत हैराण... उष्णतेमुळे शरीरावर अनेकदा घाम येणे सामान्य आहे...\nआपल्या बायकोवर जिवापाड प्रेम करणार्या किशोर कुमारच्या डोळ्यांसमोर मधुबालाचा झाला होता...\nजीवनाचे हे 3 नियम बाळगा,आयुष्यामध्ये कधीच समस्या येणार नाहीत.\nया कारणामुळे अक्षय कुमार बनवतो देशावरील चित्रपट, स्वतः केला मोठा खुलासा..\nकिस्सा: आम्रपाली दुबेला अभिनेत्री नव्हे तर डॉक्टर व्हायचे होते, तिने आजीच्या...\nकोरोनामुळे ‘इतनी शक्ती हमसे देना दाता’ गाणे गाणाऱ्या गायिकेवर आलीय वाईट...\nहस्तरेषेनुसार अश्या लोकाना जीवनात अचानाक धनलाभ होत असतो…\nया 3 कारणामुळे स्त्रिया देतात पुरुषांना ���ोका,पार्टनरवरचा उडतो विश्वास…\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mediawatch.info/6254-2/", "date_download": "2021-09-22T23:43:00Z", "digest": "sha1:VESYI4ZYFFZP7AUXCOHCO7NE6VOI2T43", "length": 29049, "nlines": 138, "source_domain": "mediawatch.info", "title": "शिमोगा...पश्चिम घाटातील स्वित्झर्लंड - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी शिमोगा…पश्चिम घाटातील स्वित्झर्लंड\nशिमोगा… पश्चिम घाटातील हा निसर्गरम्य जिल्हा . कर्नाटकात जे प्राकृतिक विभाग आहेत त्यातील मालनाड या प्रसिध्द भागातील हा समृद्ध जिल्हा. साताऱ्यापासून ५१७ , कोल्हापूरपासून ३९८ किलोमीटर, तर हुबळी विमानतळापासून १९६ किमी अंतर आहे. शिमोगाला रेल्वे स्टेशनही आहे.\nतुंगभद्रा नदीने हा भाग समृद्ध झालेला आहे . या भागात जायचे म्हटले की मन खूप आतुर होते. राष्ट्रीय महामार्गावरील NH4 रानेबेंनूर ओलांडले की होस्पेट -शिमोगा रोड वरून आत जायचे. रानेबेंनूरच्या वरून वळायचे नाही. तो रस्ता खूप खराब आहे. हम्पी होस्पेटच्या रस्त्यानेच शिमोगा च्या रस्त्याला लागलो की छोटी छोटी खेडी चालू होतात. दुतर्फा चिंचेच्या झाडांमधून हा रस्ता जातो. हळूहळू पोफळीच्या बागा आणि भातशेती दिसू लागते.आणखी जसजसे पुढे जाऊ तसतशी विस्तीर्ण भातशेती लागते . भात शेतीचे हे हिरवे-हिरवे गालिचे अतिशय देखणे दिसतात . पिकं कापणीला येतात तेव्हा सोनेरी अथांग पसरलेल्या भात शेतीचे दृश्यही अत्यंत विलोभनीय असते. ते पाहण्यात मन रमून जाते .फोटो काढत काढतच आपण शिमोगाला पोहोचतो.\nमालनाडला बऱ्याच वेळा गेलोय तरी जेव्हा पहिल्यांदा शिमोगाला २० वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा तेथील तलाव आणि त्यातील कमळे यासाठी मला हा जिल्हा भावला होता. मालनाड मध्ये कमळ असलेले विपुल तलाव आहेत. ऐतिहासिक राजवटीत येथे खूप तलाव खोदले गेले.त्यामुळे हा भाग पूर्वीपासूनच समृद्ध आणि स्वतंत्र होता. शिमोगाया नावाचा उगम पुढीलप्रमाणे सांगितला जातो. शिव मुख , शिवं मूगू म्हणजे शिवाचे नाक, शिवं मोग्गे म्हणजे शिवाला वाहिलेली फुले . आणखी एका दंतकथेनुसार सीही मोगे म्हणजे गोडाचे भांडे.\nमौर्य, सातवाहन, मुख्यतः कदंब, चालुक्य ,होयसळ, विजयनगर आणि त्यानंतर हैदर अलीच्या म्हैसूर साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता.शहाजी राजांनी सुद्धा या प्रदेशाच्या नायकाला जिंकले होते. शहाजी राजांचा या भागात वावर होता . येथून जवळच होदिगेरेला त्यांची समाधी आहे. १६३७ मध्ये आदिलशहाने शहाजीराजे व रणदुल्लाखान यांना या भागातील राज्यकर्ता वीरभद्र नायक याच्यावर चाल करण्यास पाठवले . ही इक्केरीची लढाई त्यांनी जिंकली. मात्र रणदुल्लाखानने अत्यंत दुष्टपणे अत्याचार करून लुटालूट करून बरीच संपत्ती आदिलशहाला अर्पण केली . या पराभवानंतर वीरभद्र नायक जंगलात पळून गेला. तो परत शहाजीराजेंच्या आश्रयाने सिंहासनावर बसला.\nत्याच्या नंतर शिवाप्पा नायकाने व्यापाराच्या साह्याने या भागाला वैभव प्राप्त करून दिले. त्याचे राज्य केरळमधील निलेश्वर (कासारगोड) पर्यंत होते. १६३७ ला इक्केरीहून बेदनूरला राजधानी हलवण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हे संस्थान त्यांचे मित्र संस्थान होते . त्यावेळी तेथील महिला राज्यकर्ती कालाडी चनाम्मा यांनी आपल्या सोबत्यांची बैठक घेऊन छत्रपती राजारामांचा योग्य सन्मान करून त्यानंतर मुघलांशी युद्धही केले होते. हे युद्ध पराभव न होता एका कराराने संपले . इथले एक व्यापारी सदाशिव यांनीही छ. राजारामांना आर्थिक मदत केली होती . शिवाप्पा व चनाम्मा यांनी आर्थिक शिस्त लावून या भागाचा विकास केला. अर्थात इथे राज्य केलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी हा भाग समृद्ध होण्यात हातभार लावला आहे.\nशिमोग्यात एक Museum आहे. ते Old Palace मध्ये आहे. तो Palace शिवाप्पा नायक याने तुंगा नदीच्या काठी बांधलेला आहे. शिमोगा शहरापासून अगदी थोड्या अंतरावर आवर्जून भेट द्यावी अशी दोन मुख्य ठिकाणे आहेत. त्यातील एक- ‘सक्रेब्याले एलिफंट कॅम्प’ (Sakrebyle Elephant Camp). दुसरे सागर या तालुक्याच्या रस्त्याला असलेली ‘टायगर अँड लायन सफारी’ .बरोबर लहान मुले असतील तर ही दोनही ठिकाणे उत्तम. Elephant कॅम्प मध्ये सकाळी ९ च्या दरम्यान गेलो की बऱ्यापैकी हत्ती बघायला मिळतात. येथे रानटी हत्तींना शिकवण्याचे काम केले जाते. सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांना नदीवर स्नानासाठी आणले जाते. तिकीट काढून आपल्याला हत्ती जवळ जाता येते. समोरच असणारा धरणाच्या बॅकवॉटर चा ��्रदेश व हत्तींना दिले जाणारे प्रशिक्षण, यामुळे हे २ तास निवांतपणे जातात. टायगर आणि लायन सफारीमध्ये बँकॉकच्या सफारी वर्ल्ड येथील सफारीच्या धर्तीवर तशीच पण छोटी सफारी आहे. आपण पिंजऱ्याच्या गाडीत असतो आणि बाहेर वाघ, सिंह मुक्त असतात. सागर तालुका दोन ठिकाणासाठी प्रसिद्ध. एक जगप्रसिद्ध जोग वाटरफॉल. आणि दुसरे म्हणजे नरसिंहपुरा येथील आयुर्वेदीक उपचार केंद्र.\n२० वर्षांपूर्वी पावसाळ्यात मी, वडील (डॉ .आ. ह. साळुंखे ) आणि ड्रायव्हर सावंतवाडीतून जोग फॉलला निघालो होतो. कारवारच्या खाली होनावरलाच संध्याकाळ झाली होती. जोगच्या फाट्याच्या वळणावर आम्ही चहा घेतला. ढगाळ वातावरण होते. पुढे काय वाढून ठेवलंय याचा यत्किंचितही अंदाज आम्हाला आला नाही. जोग फॉल येथील हॉटेलला फोन करून रूम बुक करण्यास सांगितले होते. घाट लागायच्या आधीच तुफान पाऊस सुरू झाला. तसं पावणे दोन तासाच्या रस्त्यापैकी अर्धा तासच झाला होता. आता अंधार ही पडला होता. घाट चढू लागलो तेव्हा पावसाचे रौद्र रूप दृष्टिस पडू लागले. रस्त्यात झाडे पडलेली होती, रस्त्यावरून पाणी वाहत होते. रस्ता पूर्ण निर्मनुष्य. पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एका ठिकाणी विजेच्या उच्च दाबाच्या तारा ही पडलेल्या होत्या. दोन तास झाले तरी काही जोग फॉल च्या ब्रिजचा फाटा दिसेना, आता मात्र कुठं फसलो असं वाटायला लागलं. त्याकाळात तेथे मोबाईल नेटवर्क नव्हतं. चौकशी करायला कोणी दिसेना. एवढयात त्या काळ्याकुट्ट अंधारात कमरेला कोयते अडकवलेले तिघे पुढे चालताना दिसले. त्यांना भाषा समजणारच नव्हती. त्यामुळे त्यांना विचारायचा प्रश्नच नव्हता. जवळपास वस्ती असेल असा अंदाज मात्र आला. पाऊस कमी झालेला होता. अंदाज बरोवर ठरला. १०-१५ मिनिटात एक दोन धाबे लागले. तेथे चौकशी केली, तर आम्ही बरेच पुढं आल्याचं समजलं. परत उलट गेलो. पाऊस कमी झाल्याने ब्रिजची वाट दिसली. ब्रिज ओलांडून हॉटेलवर गेलो. मॅनेजर एकटाच होता. तो म्हणाला, आधी रेस्तोरंटमध्ये जाऊन जेवण करा. ९.३०-१०.00 झालेले. वीज कुठेच नव्हती. मॅनेजरने गॅसचे मोठे सिलेंडर दिवाबत्तीला जोडून प्रकाश केला होता. म्हणजे सांबर आणि भात फक्त उपलब्ध होता. तात्यांना पथ्यामुळे सांबार खाणे शक्य नव्हते. तरी त्यांनी ते खाल्ले. रूम वर गेलो. लाईट नव्हतीच. Generator ही चालू होत नाही, असे त्याने सांगितले. त्याने एक मेण���त्ती आम्हाला दिली. त्यानंतर तो जो गायब झाला, तो गायबच. हॉटेलमध्ये भयानक शांतता होती, कोण आहे की नाही, असा प्रश्न पडत होता. भयानक शांततेत झोप लागणे, तसं मुश्किल होतं. मात्र धबधब्याचा आवाज त्या शांततेत ऐकत ऐकत झोपी गेलो.\nसकाळी लवकर उठून उजडताच धबधबा पाहायला गेलो पण पुढचं दृश्य निराशाजनक होते. दरी संपूर्ण धुक्याने भरून गेली होती. काहीच दिसत नव्हते. १५-२० मिनिटांनी थोडे वारे चालू झाले आणि धुक्याची चादर बाजूला झाली आणि डोळ्याचे पारणे फिटले . अतिशय नयनमनोहर दृश्य दृष्टीस पडले. भारतातील सर्वात उंच आणि जगातील मोजक्या प्रसिद्ध वॉटरफॉलपैकी एक असलेल्या या जोग फॉलमध्ये चारही प्रवाह वेगाने आणि विपुल पाण्यासह खाली पडत होते.\nविलोभनीय Jog Falls- क्लिक करा\nहा धबधबा पाहण्याची ही माझी दुसरी वेळ होती. त्यानंतरही सर्व ऋतूत त्याची रूपं पाहिली पण ही भेट जास्त आठवणीत राहिली. जवळच हायड्रोइलेक्ट्रीक पॉवर स्टेशन आहे Rope ट्रेनने तिथे जाऊन आलो. शरावती नदीवरील या वॉटरफॉलची उंची ८२९ फूट आहे. यात चार प्रवाह आहेत राजा, राणी, रॉकेट आणि रोअरर. ऑगस्ट महिन्यात येथे भेट देणे उत्तम. याचे दुसरे नाव गिरसप्पा असेही आहे. नरसिंहपुरा हे ठिकाण तसे कॅन्सरच्या पेशंटना जास्त माहिती. तिथे नारायण म्हणून एक वैद्य आहेत. ते पिढीजात वैद्य आहेत. लोक अलोपॅथीबरोबरच त्यांच आयुर्वेदिक औषध घेत असतात.\nमट्टूर हे एक शिमोगामधील प्रसिद्ध गाव आहे. त्याचे कारण तेथील सर्व लोक अजूनही संस्कृतमध्ये बोलतात. विजयनगरच्या राजाने या लोकांच्या पूर्वजांना त्यांच्यावर तमिळनाडू मध्ये संकट आल्यावर इथे जागा दिली होती. गावात बहुतांश ब्राह्मण असून सर्व गाव संस्कृत बोलते. त्या व्यतिरिक्त तामिळ व कन्नड तसेच इंग्रजी भाषाही बोलली जाते. गावात अजूनही जुन्या परंपरागत पद्धतीच्या इमारती आहेत. गावात घरटी IT इंजिनिअर आहेत. संस्कृत बोलणारी हाताच्या बोटावर मोजता येणारी काही गावे आहेत , त्यातील हे एक गाव. शिमोगा जिल्ह्यात शेट्टीहल्ली वाइल्ड लाईफ संक्चुरी, भद्रा या दोन Wildlife Sanctury आहेत.\nशिमोगा जिल्ह्यात मुख्य भोजनामध्ये तांदूळ सर्वात लोकप्रिय आहे. या जिल्ह्यातील अन्न हे उडुपी पाककृतीसारखेच आहे. मीडिगायी – उपीनाकाई (अख्ख्या लहान कैरीचे आंब्याचे लोणचे), सॅंडिगे (तांदळाच्या कुरडई सारखे), आवलाकी (Rotten Riceपोहे) आणि अक्की रोट्या अशा पदार्थांचा समावेश आहे, हव्याका लोकांचे स्वतःचे खाद्यप्रकार आहेत. जिनेसाल (गूळ, तांदूळ आणि नारळ यापासून बनवलेले गोड), थोतादेव (तांदूळ आणि उसाच्या रसापासून बनविलेले गोड) आणि थांबली (दही तयार ज्यामध्ये आले, हळदीचे गड्डे, चमेली सारखे पदार्थ असतात आणि गुलाबाच्या अंकुरांचा) यांचा त्यात समावेश आहे. येथील अजून एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे पेट्रोड (आपल्याकडील अळूच्या वडी सारखा) अळूच्या पानांच्या सुरळीमध्ये तांदळाचे पीठ, गूळ आणि चिंच घालून उकडून बनवलेली ही वडी असते. अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ उत्सवाच्या काळात करतात. शिमोगाची आणखी एक विशेष डिश हलासिना हॅनिना कडूबू आहे, जो फणसापासून बनविलेला करंजीसारखा गोड पदार्थ आहे. हा वाफवलेला असतो. खरोखर स्वादिष्ट असतो.\nअशा निसर्गसंपन्न मालनाडच्या प्रवेश द्वाराला एकदा नक्की भेट द्या . धबधबे आणि पावसाची रूप पाहायची असतील तर ऑगस्ट -सप्टेंबर आणि फुललेली भातशेती, बहरलेला निसर्ग पाहायचा असेल तर पावसाळ्यानंतर हिवाळा संपेपर्यंत कधीही जा .\n(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)\nहा Video पाहायला विसरू नका\nPrevious articleघराघरात ‘बबडू’ कसे तयार होतात\nNext articleभाटगिरी वा ट्रोलिंगच्या पलीकडे \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nए इंजिनीअर.. तुझे सलाम\n‘पुरुष समजून घेताना….’ पुस्तकानिमित्त -डॉ. प्रज्ञा दया पवार\nसोनाली हा एका वट्ट कादंबरीचा विषय आहे, राव\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nलेखक – अखिलेश किशोर देशपांडे\nकिंमत -150 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nशरद पवार बोलले खरं , पण…\nएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2021-09-23T00:53:48Z", "digest": "sha1:TVM553PMLYQEH7KT3ZYUDIBAKPMTWS4M", "length": 5087, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १२४१ मधील जन्म (रिकामे)\nइ.स. १२४१ मधील मृत्यू (४ प)\n\"इ.स. १२४१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-09-23T00:53:02Z", "digest": "sha1:WPDQJ5AG2BRPXUIY227X2SRYJOYE7ODR", "length": 5654, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषेनुसार चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\nकन्नड भाषेमधील चित्रपट (२ क, ४ प)\nगुजराती भाषेमधील चित्रपट (१ क)\nचिनी भाषांमधील चित्रपट (१ क)\nजपानी भाषेमधील चित्रपट (१ क, २ प)\nतमिळ भाषेमधील चित्रपट (७ क, ४ प)\nतेलुगू भाषेमधील चित्रपट (३ क, ७ प)\nफ्रेंच भाषेमधील चित्रपट (१ प)\nबंगाली भाषेमधील चित्रपट (३ क, २ प)\nइंग्लिश भाषेमधील चित्रपट (५ क, २६ प)\nमराठी चित्रपट (६ क, ६२ प)\nमल्याळम भाषेमधील चित्रपट (४ क, २ प)\nनेपाळी भाषेमधील चित्रपट (१ प)\nहिंदी भाषेमधील चित्रपट (३ क, २८५ प)\nआल्याची नोंद ���ेलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २००५ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/two-students-appearing-examination-corona-positive-313812", "date_download": "2021-09-22T23:47:26Z", "digest": "sha1:6YTC5V7XZOE7Z55NYCT2SSBHPNPDYVLR", "length": 9214, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक : दहावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन ; कर्नाटक राज्यात खळबळ...", "raw_content": "\nशनिवारी गणीत विषयाचा पेपर दिलेल्या हासन जिल्हातील 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोरानाची लागन झाली आहे.\nधक्कादायक : दहावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन ; कर्नाटक राज्यात खळबळ...\nबेळगाव - दहावीच्या परीक्षेला सुरळीतरित्या सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात परीक्षा देत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण खात्याची चिंता वाढली असुन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह इतर ठिकाणीही आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच उर्वरीत चार पेपरवेळी विद्यार्थी व पालकांनी सामाजिक अंतर राखणे आवश्यक बनले आहे.\nहासन येथील विद्यार्थ्याच्या संपर्कात 39 विद्यार्थी\nशनिवारी गणीत विषयाचा पेपर दिलेल्या हासन जिल्हातील 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोरानाची लागन झाली आहे. परीक्षेच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. पेपर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे कोरोना रुग्ण सापडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर गदग येथे दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिलेला विद्यार्थीही कोरोना पॉझिटिव्ह आला असुन त्यांच्या प्रथम व व्दितीय संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. तर हासन येथील विद्यार्थ्याच्या संपर्कात 39 विद्यार्थी आल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन दोन विद��यार्थ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षण खात्याने आता परीक्षा केंद्राबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे.\nवाचा - शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश ; या शिक्षकांना मिळणार वर्क फ्रॉम होमच....\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर दहावीची परीक्षा होत असल्याने शिक्षण खात्याने सर्व परीक्षा केंद्रावर निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तसेच केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटायजर्स दिले जात आहे. तरीही अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी गर्दी करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणारे पालकही सामाजिक अंतर राखत नसल्याने चिंता व्यक्त होत असुन राज्यात परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी उर्वरीत पेपरवेळी काळजी घेणे आवश्यक आहे.\nवाचा - महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे आहे असा आहे नियम वाचा....\nसोमवार (ता. 29) रोजी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत: हुन सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त होत असुन विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/bollywood/mumbai-police-to-investigate-kangana-ranaut-taking-drugs-after-adhyayan-suman-old-interview-goes-viral-marathi-news-live-latest-updates/", "date_download": "2021-09-23T00:03:10Z", "digest": "sha1:D7JEFNQBHGT6LICTAR6NVPDHGLL4MHQB", "length": 23562, "nlines": 158, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार | अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » Bollywood » अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार\nअध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ८ सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.\nत्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.\nशिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. यानंतर सरकारणे चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.\nमागील बातमी पुढील बातमी\nFake Twit Alert | शर्मिला ठाकरेंच्या नावाने कंगनाचं समर्थन | तर सेनेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया\nकंगना रणौत आणि शिवसेना वाद जबरदस्त पेटला आहे. असे असतानाच, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का असा सवालही त्य���ंनी केला आहे.\nBreaking | केंद्राकडून कंगनाला Y दर्जाचं सुरक्षा कवच\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.\nअवैध बांधकाम आणि रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर | कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिकेची नोटीस\n९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.\nआम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत | राऊतांना सणसणीत टोला\nमुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर हा शब्द वापरला होता. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिलं. अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं म्हणत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. त्यांच्या या स्पष्टिकरणावर अमृता फडणवीस यांनी राऊतांचं नाव न घेता निशाणा साधला आहेत. आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त खट्ट्याळ आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.\nकंगना म्हणजे भाजप IT सेल | कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे - काँग्रेस\n‘कंगना म्हणजे भाजप आयटी सेल’ अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे.\nकंगना राणौत झाशीची राणी आहे | तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही - राम कदम\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगर��� आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/politics/sharad-pawar-equal-partner-in-ushering-in-economic-reforms/", "date_download": "2021-09-22T23:52:32Z", "digest": "sha1:66L2MDJJGV7IPGGEXLEY6EWZIXP56FOL", "length": 22403, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Sharad Pawar equal partner in ushering in economic reforms | माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nमाझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nऔरंगाबाद : शरद पवार हे यु.पी.ए च्या काळातील एक प्रभावी मंत्री होते. माझ्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात शरद पवारा���नी मला नेहमीच मदत केली आहे. अशा शब्दात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शरद पवार यांची स्तुती केली.\nशरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.\nशेषराव चव्हाण लिखित ‘दी ग्रेट एनिग्मा’ या शरद पवारांच्या राजकीय वाटचालीवरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज औरंगाबाद येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी शरद पवारांना कर्मयोगी हि पदवी बहाल केली आणि पवार हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे समान भागीदार आहेत असे कौतुकही केले.\nमागील बातमी पुढील बातमी\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत\nमहाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. त्यात मुंबई महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. असणार आहे.\nसंतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती\nकोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशात आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.\nIPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार\nआयपीएल २०२१ ��्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.\nHybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर\nकेंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.\nराज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस\nओबीसी आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत राज्यपाल भगतंसिंह कोश्यारी यांनी सरकारने स्वाक्षरीसाठी पाठविलेला अध्यादेश रोखला असून सरकारकडून खुलासा मागविला आहे, यावर बोलतांना देवेंद्र फडवीस म्हणाले, “ओबीसी आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या कायदा आणि न्याय विभागासमोर गेला. त्यावेळी विभागाने असे सांगितले की हा मुद्दा सुप्रिम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय असा अध्यादेश काढता येणार नाही.\nउद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार\nनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही ३२ कोटींना हा कारखाना कसा विकत घेतला असा प्रश्न उपस्थित करत सहकारी बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबवली असल्याचा आक्षेप बचाव समितीचा आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्��र महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/5428", "date_download": "2021-09-22T23:17:46Z", "digest": "sha1:SPOTZTKVAUFFHH2O72W7YTGF5XLOTV7C", "length": 13773, "nlines": 208, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "आकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome मराठवाडा आकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nजालना: मातृशक्ती संघटनेच्या नुकत्याच झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत जालना येथील कुमारी आकांक्षा सराटे हिची मातृशक्ती संघटनेच्या मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली मातृशक्ती संघटनेच्यावतीने आकांशा सराटे हिने जालना अध्यक्ष या नात्याने महिला हितासाठी आणि पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने बेटी बचाव बेटी पढाव महिलांसाठी आरोग्य शिबीर वृक्ष लावा वृक्ष जगवा आदी विविध उपक्रम राबून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठवाडा विभागात मातृशक्ती संघटनेच्या कार्यविस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांची मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली सौ राजश्री राजकुमार व्यास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांनी कुमारी आकांक्षा सराटे हिची वरील प्रमाणे निवड केली या बैठकीला मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ अर्चना ताई ठाकरे पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रुपाली ताई वानखडे राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख राष्ट्रीय सहसचिव माधुरीताई शर्मा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ मुक्ताताई ठाकूर राष्ट्रीय संघटक सौ लीना ताई भारंबे ज्येष्ठ सदस्य सौ गीता ताई वाघ सौ रेखा प्रशांत शेळके आदी उपस्थित होत्या\nPrevious articleसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nNext article��ळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nगौरीपूजनानिमित्त ठाकरे परिवाराने साकारला महिला सक्षमीकरणाचा उत्कृष्ट देखावा\n…आणि मध्यरात्री लागली अचानक आग\nभाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक पदी प्रसन्न देशपांडे\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nठिबक सिंचनाचे अनुदानाची आशा धुसर .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-mahadik-group-win-bhima-cooperative-sugar-mill-election-5276317-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:03:56Z", "digest": "sha1:7CWKPMD6IZURQZUVE3OLWUYJUVH6FYDF", "length": 6588, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahadik Group Win Bhima Cooperative Sugar Mill Election | \\'भीमा\\' महाडिकांचाच; परिचारक-पाटलांचा धुव्वा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'भीमा\\' महाडिकांचाच; परिचारक-पाटलांचा धुव्वा\nमोहोळ - टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी खासदार मुन्ना ऊर्फ धनंजय महाडिक गटाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. सरासरी साडेचार हजारहून अधिक मताधिक्य मिळवत सर्वच्या सर्व जागा जिंकून महाडिक गटाने विरोधी माजी आमदार सुधाकर परिचारक राजन पाटील यांच्या पॅनेलला धूळ चारली.\nभीमा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी खासदार महाडिक यांंच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनेलला माजी आमदार परिचारक पाटील यांच्या भीमा परिवर्तन शेतकरी पॅनेलने आव्हान दिले. त्यामुळे ही निवडणूक चर्चेची ठरली. विरोधी परिचारक-पाटील गटाच्या परिचारकांसह चार प्रमुख उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीतील हवा निघून गेली होती. मात्र, नंतर महाडिक यांचे कोल्हापुरातील विरोधक आमदार सतेज पाटील हेही प्रचाराच्या मैदानात उतरल्याने चुरस वाढल्याचे चित्र होते.\nमंगळवारी (दि. १५) या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सुरुवातीपासूनच महाडिक गट आघाडीवर असल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साह संचारला होता. संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विष्णुपंत महाडिक यांनी बाजी मारत पहिला विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाडिक गटाच्या उमेदवारांनी सरा��री साडेचार हजारहून अधिक मताधिक्य मिळवले.\nकोल्हापूरची राजकीय लढाई सोलापूर जिल्ह्यात येऊन लढणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना द्वेषाने पछाडले आहे. त्यांचा भीमा कारखान्याशी काही संबंध नाही. केवळ माझ्या विरोधासाठी त्यांनी येथील विरोधकांना रसद पुरवून निवडणूक लावली होती. मात्र, \"भीमा'चे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडता विकासाच्या मागे राहिले. त्यामुळे हा सभासदांचा विजय आहे. खासदार धनंजय महाडिक, प्रमुख,भीमा शेतकरी विकास आघाडी\nसत्ताधाऱ्यांनी नवीन चार हजार सभासद केले आहेत. त्यातील ११५० सभासद हे कोल्हापूर भागातील आहेत. त्याचा फटका आम्हाला बसला. तसेच आम्हा चार प्रमुख उमेदवारांचे अर्ज असते तर निकाल वेगळा लागला असता. सुधाकर परिचारक, प्रमुख,भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडी\nलोकशाहीत मतदारांनी दिलेला निर्णय आहे. आम्ही सभासदांपर्यंत पाेहोचण्यात कमी पडलो. त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. राजन पाटील, प्रमुख,भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-indian-hockey-news-in-marathi-4531867-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:10:13Z", "digest": "sha1:NRIIGQJFWRN74UI4XKS4JORTO7C3EWMT", "length": 3172, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "indian hockey news in marathi | भारतीय हॉकी टीम करणार हॉलंडचा दौरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय हॉकी टीम करणार हॉलंडचा दौरा\nरांची - येत्या 31 मेपासून विश्वचषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय संघ 11 ते 19 एप्रिलदरम्यान, हॉलंडचा दौरा करणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने या दरम्यान, होणार्या अझलान शाह हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा 12 ते 23 मार्चदरम्यान, मलेशियात होणार आहे.\n‘भारतीय हॉकी संघ नऊ दिवसांच्या हॉलंड दौर्यात वल्र्डकपसाठी कसून सराव करणार आहे. या दौर्यात भारताचे यजमान टीमसोबत सहापेक्षा अधिक सामने आयोजित करण्यात आले. भारतासाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे,’अशी प्रतिक्रिया टीमचे हाय परफॉर्मन्स संचालक रोलेंट ओल्टमेंस यांनी दिली. हॉलंडच्या हेग येथे भारत आणि यजमान संघ यांच्यात सराव सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. या सामन्यातून भारताला कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/yash-chopra-didnt-like-to-work-with-shahrukh-khan-in-darr-5962788.html", "date_download": "2021-09-23T01:12:16Z", "digest": "sha1:ZVQIZZOVNLUNXDK6NAAUOE2MXBOWIURT", "length": 4948, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Yash Chopra Didn't Like To Work With Shahrukh Khan In Darr | एकेकाळी शाहरुखला पसंत करत नव्हते किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा, नाईलाजाने द्यावा लागला होता 'डर'मध्ये रोल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएकेकाळी शाहरुखला पसंत करत नव्हते किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा, नाईलाजाने द्यावा लागला होता 'डर'मध्ये रोल\nबॉलिवूड डेस्कः यश चोप्रा आणि शाहरुख खान या जोडीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. जर यश चोप्रा नसते, तर कदाचित शाहरुख आज एवढा मोठा स्टार होऊ शकला नव्हता. पण एक काळ असा होता, जेव्हा यश चोप्रा आणि त्यांचा थोरला मुलगा आदित्य चोप्रा शाहरुखला पसंत करत नव्हते. डर चित्रपटासाठी जेव्हा यश चोप्रांनी शाहरुखला साइन केले होते, तेव्हा शाहरुख त्यांना फारसा आवडत नव्हता. त्यांनी शाहरुखचे 'किंग अंकल' या चित्रपटातील काही सीन्स पाहिले होते, जे त्यांना पसंत पडले नव्हते. पण शाहरुखला डर या चित्रपटासाठी साइन करणे यश चोप्रांसाठी नाईलाज होता. कारण एकही मोठा कलाकार डरमधील निगेटिव्ह भूमिका करण्यासाठी तयार नव्हता. जेव्हा यश चोप्रांनी डरमधील शाहरुखचा अभिनय बघितला, तेव्हा ते त्याच्यावर खूप इम्प्रेस झाले.\nयश चोप्रांना बॉलिवूड चित्रपटांचा रोमान्स किंग असे म्हटले जाते. शाहरुखने त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांच्या यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेल्या 'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'मोहब्बतें', 'वीर जारा', 'रब ने बना दी जोडी' आणि 'जब तक है जान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 27 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या यश चोप्रांना चार वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळआला. 21 ऑक्टोबर 2012 रोडी डेंग्यूमुळे त्यांचे निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांनी या जगाला अलविदा केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-09-22T23:54:12Z", "digest": "sha1:TGPWOBH2DZZNYY3PBNP4YSHZ5Y67AZQZ", "length": 3661, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गजनी (२००८ हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगजनी (२००८ हिंदी चित्रपट)\nगजनी हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ए.आर. मुर्गदासने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००५ सालच्या गजनी ह्याच नावाच्या तामिळ चित्रपटाची नक्कल आहे. क्रिस्टोफर नोलनने दिग्दर्शित केलेल्या मेमेन्टो ह्या हॉलिवूड चित्रपटावरून स्फुरण घेऊन दोन्ही गजनी चित्रपट बनवले गेले आहेत.\nगजनीमध्ये आमिर खान, असिन, जिया खान, रियाझ खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर खलनायकाची भूमिका प्रदीप रावतने बजावली आहे. ए.आर. रहमान ह्या चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले आहे.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील गजनी (२००८ हिंदी चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/7508", "date_download": "2021-09-22T23:44:25Z", "digest": "sha1:V7EEJ5BNFLP6Y6UFTGLAN2BM4OUIAY5F", "length": 15845, "nlines": 212, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "रेखाताई खेडेकरांवर आधारित ‘जनरेखा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता द��ड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome प्रेरणदायी रेखाताई खेडेकरांवर आधारित ‘जनरेखा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी\nरेखाताई खेडेकरांवर आधारित ‘जनरेखा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी\nबुलडाणा : चिखली मतदार संघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची 12 एप्रिल रोजी एकसष्ठी आहे. हिरकमहोत्सव निमित्ताने त्यांच्या सर्वव्यापी कारकिर्दीवर जनरेखा गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या गौरवग्रंथात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही मान्यवरांचे शुभेच्छासंदेशही प्रकाशित करण्यात आले आहेत. या गौरवग्रंथाचे प्रकाशन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होत असून, या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 6 वाजत�� ऑनलाईन पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्वेताताई महाले, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, माजी आमदार बाबुराव पाटील, माजी आमदार भारतभाऊ बोंद्रे, माजी राहुल बोंद्रे राहणार आहेत.\nजनरेखा हा गौरवग्रंथ चारशे पानांचा असून, त्याची किंमत केवळ 150 रुपये ठेवण्यात आली आहे. रेखाताई खेडेकर यांची 15 वर्षांची आमदारकी, त्यांचे मराठा सेवा संघात योगदान, कुटूंब आणि नातेवाईक यांच्या सुखदु:खात पार पाडलेली जबाबदारी, एक सुसंस्कृत व खंबीर पत्नी म्हणून ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांना दिलेली खंबीर साथ या व इतर बाबतीतली सर्व माहिती जनरेखा या गौरवग्रंथात वाचायला मिळणार असल्याने वाचकांसाठी ही महापर्वणीच ठरणार आहे. गौरवग्रंथ आणि उपरोक्त कार्यक्रमासाठी पांडुरंग खेडेकर, पंडीतराव देशमुख, सौरभ खेडेकर, कपिल खेडेकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकजण मेहनत घेतली आहे.\nफेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घ्या \nजनरेखा गौरवग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांना पाहता-ऐकता येणार आहे. त्यामुळे चिखली येथे प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद बोरे यांच्यासह रेखाताई खेडेकर एकसष्ठी सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन समितीने केले आहे.\nPrevious articleएकाच चितेवर 8 मृतदेहांचे अंत्यसंस्कार\nNext articleलॉकडाऊन: वाचा काय सुरू काय बंद ही सरकारची अधिकृत माहिती\n….बाई न्युडच असते वासनांध नजरेसमोर..\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nअकारण फिरणाऱ्यांवर खामगाव पोलिसांचा जालीम उपाय; हा पॅटर्न राज्यात राबवा\nअंतिम वर्षाच्या परीक्षेवरून वाद, मात्र विद्यार्थी संभ्रमात\n अर्भक नसून ती निघाली चक्क बाहुली ; शवविच्छेदनावेळी झाले स्पष्ट\nरोज एक मृत्यू, डॉक्टर दिसले की लोक करतात दरवाजे बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-santosh-kales-artical-on-hearing-helicopter-4402604-NOR.html", "date_download": "2021-09-22T22:51:29Z", "digest": "sha1:KBHIJSQJYHXN6VYNPPWJKREYLT5MUEUX", "length": 12667, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Santosh Kale's Artical On Hearing Helicopter | हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणे\nव्यवसाय करायचाच म्हटला तर संधी अमाप असतात. फक्त त्या साध्य करताना आलेल्या अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने उभे राहिल्यास व्यवसायाच्या अनोख्या प्रांतातही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत झेपावता येऊ शकते हे दाखवून दिले आहे ते मंदार भारदे या 33 वर्षांच्या युवकाने. बंदिस्त शेळीपालन, कांदा निर्यात यासारख्या सुरुवातीच्या व्यवसायातील गिरक्या चुकल्या तरी थेट हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायात आज मंदार आकाशात यशस्वी उद्योजकतेच्या भरा-या मारत आहे. मुळात मनाला एखादी गोष्ट भिडली की ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ न बसणे हा मंदारचा स्वभाव. नाशिकच्या बीवायके कॉलेजमधून बीकॉम नंतर पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतलेला मंदार मध्यमवर्गीय कुटुंबातील. आई-वडील सरकारी नोकरीत असल्याने व्यवसायाशी कोठेही सुतराम संबंध नव्हता. पण व्यवसाय करायचाच हे त्याने मनात पक्के केले होते. डॉक्युमेंटरी निर्माता म्हणून त्याची करिअरला ख-या अर्थाने सुरुवात झाली आणि नंतर एक मीडिया कंपनीदेखील स्थापन केली. परदेशातील विद्यापीठात वारी परंपरेचा अभ्यास व्हावा या तळमळीतून एक डॉक्युमेंटरी करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. प्रसंगी खांद्यावर कॅमेरा घेऊन पंढरपूर-आळंदी वारीही केली. नाणेघाटातील चक्राकार दिसणा-या वारीचे चित्रीकरण करण्यासाठी नाशिकच्या शिवपार्वती प्रतिष्ठानचे डॉ. मो. स. गोसावी यांनी बीजभांडवल दिले आणि हेलिकॉप्टरने चित्रीकरण करण्याची परवानगीही दिली, परंतु ते मिळते कोठे, परवानगी कशी घ्यायची हेच माहिती नसल्याने हेलिकॉप्टरमधून चित्रीकरण करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. पण याच अपु-या स्वप्नाने मंदारला भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर देण्याच्या व्यवसायाचे नवे स्वप्न दाखवले. ज्या अर्थी आपल्याला हेलिकॉप्टरचे गणित जमले नाही त्या अर्थी येथेच व्यवसायाची संधी असल्याची मनोमन खात्री पटली आणि मग काय, मंदारने लगेच स्वभावानुसार ते ‘एक्स्प्लोर’ करायला सुरुवात केली. ही वाट तशी सोपी नव्हती. सुरुवातीला दुकानाचा परवाना काढला. त्यात फक्त विमान, रेल्वे तिकिटे विकणे इतकाच समावेश होता. जुहू विमानतळावर अशा प्रकारे हेलिकॉप्टर भाड्याने दिली जातात हे कळल्यानंतर तो थेट तिकडे गेला. मला हेलिकॉप्टर व्यवसाय करायचा आहे, कोणाला भेटू असे विचारूनदेखील आठ दिवस त्याला कोणी दाद दिली नाही. अखेर नवव्या दिवशी विमानतळावर आलेल्या एका मंत्र्यांच्या ताफ्यातून मार्ग काढत तो संबंधित अधिका-यांना जाऊन भेटला. भाड्याने देण्यासाठी कोटेशन कसे द्यायचे, भाडे आकारायचे कसे हे काहीही माहिती नव्हते. कसेतरी करून बाजारातून व्यवसाय मिळवला तरी दुर्दैवाने हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचे महागडे कोटेशन त्याचेच असायचे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला तर त्यांची अगोदरपासूनच हेलिकॉप्टरची व्यवस्था होती. थोडक्यात, त्या वेळी मंदारचे व्यवसायाचे हेलिकॉप्टर अडचणीच्या वातावरणात घिरट्या घालत होते. पण न डगमता त्याने प्रवास सुरू ठेवला.\nहेलिकॉप्टरने एकदा तरी जायचेच, असा विचार करणारे लोक त्याने शोधून काढले. पण मंदारच्या व्यवसायाला खरी कलाटणी दिली तरी त्या वेळच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या प्रचार फे-यांनी. विशेषकरून कॉँग्रेस पक्षाने मंदारच्या ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लि.कडून हेलिकॉप्टरर्स भाड्याने मागवली. कॉँग्रेसच्या राज्यात तसेच राज्याबाहेरच्या प्रचारफे-यांच्या वेळापत्रकामध्ये मंदारच्या सूचनांचाही प्रामुख्याने विचार होऊ लागला. खुद्द कॉँग्रेसच्या कार्यालयातच मंदारच्या कंपनीला एव्हिएशन वॉर रूम बनवण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी बिनचूक अक्षांश रेखांशांची माहिती देणा-या जीपीएस प्रणालीमुळे इंधनाचे नियोजन करता आले. मग काय कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी प्रचारसभा घेणे कॉँग्रेसला शक्य झाले. या सर्व प्रचारामध्ये मंदारच्या कंपनीने 98 टक्के असा ‘सक्सेस रेश्यो’ नोंदवला. या निवडणुकांनी मंदारच्या व्यवसायाला खरा ब्रेक मिळाला.\nराजकीय पक्ष, बॉलीवूडचे तारे-तारका, प्रीमियर शो, आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय सेवा अशा विविध प्रकारे मंदारची कंपनी अगदी तीनआसनी ह���लिकॉप्टर्सपासून ते 250 आसनी विमानापर्यंत भाड्याने देते.\nमराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये चित्रीकरणासाठीदेखील हेलिकॉप्टर्स दिली जातात. मंदारच्या कार्यालयात प्रवेश केल्यावर ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे’ हे वाक्य लक्ष वेधून घेते. पौराणिक दृष्टिकोनातून या वाक्याचे महत्त्व वेगळे असले तरी मंदारच्याच भाषेत सांगायचे तर उत्तर दिशा ही प्रगतीची सकारात्मक दिशा आहे. म्हणूनच तो म्हणतो, ‘खूप सारी उड्डाणे सकारात्मकतेकडे.’ हेलिकॉप्टर भाड्याने देणा-या मुंबईतल्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये ‘मॅब एव्हिएशन’ का आहे हे अर्थातच वेगळे सांगायला नको.\nकरिअर साध्य करण्यासाठी नाही, तर साकार करण्यासाठी करा. मनाला भावते तेच करा. ‘99.99 इज नॉट इक्वल टू 100’ हे सूत्र मनात भिनवा. शंभर टक्के अचूकता साध्य करण्यासाठी .1 टक्का कमी पडला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-water-cup-competition-in-dharur-5574933-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:09:55Z", "digest": "sha1:FDHB3YE6YFOFT76P4XEPFBJ77TRGROQ7", "length": 7797, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about water cup competition in dharur | एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया...पहाटे 6 वाजता आंबेडकर जयंती साजरी करून श्रमदान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया...पहाटे 6 वाजता आंबेडकर जयंती साजरी करून श्रमदान\nधारूर- हिंदी चित्रपट अभिनेता अामिर खान याच्या पाणी फाउंडेशनमधील वॉटर कप स्पर्धेत धारूर तालुक्यातील कारी हे लहानसे डोंगरातील गाव झपाटून कामाला लागले आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजता कामाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. आठ दिवसांपासून सुरू असलेले श्रमदानाचे काम येत्या ४५ दिवसांत पूर्ण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.\nधारूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपमध्ये ४६ गावांनी सहभाग घेतला आहे. यापैकी कारी, आवागाव, सुरणरवाडी, जायभायवाडी, चाटगाव आदी गावांनी प्रत्यक्ष श्रमदान केले आहे. बालाघाटाच्या डोंगर पायथ्याशी कारी गाव वसले असून २७०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे भौगोलिक क्षेत्र १६६५ हेक्टर आहे. शिवारातील पाणी शिवारातच अडवून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या वाॅटर कप स्पर्धेत दोन महिन्यांपूर्वीच कारी गावाने सहभाग नोंदवला. माथ्यापासून पायथ्यापर्यंत कशी कामे करता येतील याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.\nज्या गावामध्ये श्रमदानातून नियोजनबद्ध कामे करण्यात आली आहेत, अशा गावांना राज्यस्तरावर ५० लाखांचे प्रथम, ३० लाखांचे द्वितीय, तर २५ लक्ष रुपयांचे तृतीय पारितोषिक पाणी फाउंडेशन देणार आहे. या स्पर्धेत कारी गाव उतरले असून आपले नशीब आजमावत आहे. गावातील दीपक मोरे, शारदा सुरनर, मुक्ताबाई मोरे, रतन मोरे, राजेंद्र मोरे या पाच जणांची वॉटर कप प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षणानंतर गावात यंत्राच्या साहाय्याने लोकसहभागातून शेततळे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, खोल समतल चर अशी २ लाख ५९ हजार ७५० घनमीटरची कामे झाली आहेत.\nग्रामस्थांकडून प्रति व्यक्ती ६ घनमीटरप्रमाणे १६ हजार ५०० घनमीटर कामे करण्यात येणार आहेत. यात समतल चर, मातीबांध, गॅलियन बंधारे आदी कामांचे नियोजन करण्यात आले असून वृक्षारोपण, मातीपरीक्षण व ठिबक सिंचन ही कामे करण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी जायभायवाडी येथेही पत्रकार अनिल महाजन, प्रकाश काळे, सय्यद शाकेर, सुनील कावळे, नागनाथ सोनटक्के आदींनी श्रमदान केले.\n२०० घनमीटर काम पूर्ण\nसकाळी साडेपाच वाजेपासून महिला, पुरुष व वृद्ध श्रमदान करत असून शुक्रवारी कामाच्या ठिकाणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून सकाळी श्रमदानाच्या कामास सुरुवात केली. २०० घनमीटर काम पूर्ण झाले आहे. ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. २२ मे २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.\nकारी ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजल्यामुळे वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करण्यास उत्साह वाढला आहे. राज्यस्तरावर गाव प्रथम येईल, अशी अपेक्षा आहे . सकाळी सहा वाजेपासून ग्रामस्थ श्रमदान करत आहेत.\n- दीपक मोरे, ग्रामस्थ, कारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-phailine-cyclon-calm-down-4402573-NOR.html", "date_download": "2021-09-23T00:22:15Z", "digest": "sha1:2PYDGDQKTW3ZLBNFYP7T7NV46UX4FBYV", "length": 5239, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Phailine Cyclon Calm Down | फायलिन वादळ शमले; ओडिशात 21, आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफायलिन वादळ शमले; ओडिशात 21, आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू\nगोपालपूर/श्रीकाकुलम/नवी दिल्ली - फायलिन या महाभयंकर समजल्या जाणार्या वादळाच्या वाटचालीबद्दल शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले अचूक अंदाज, वेळोवेळी दिलेली माहिती आणि देशात राबवण्यात आलेले सर्वांत मोठे बचाव कार्य या बळावर भारताने महावादळाचा सर्मथपणे मुकाबला केला. मोठी जीवितहानी टाळण्यात यामुळे यश आले. रविवारी सकाळपर्यंत ओडिशात वादळी वारे होते. ताशी 220 किमी वेगाने वारे होते. यामध्ये 23 लोक मृत्युमुखी पडले. आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू झाला. ज्या भागातून महावादळाचा मार्ग होता तेथे एकाही घराच्या खिडक्यांना काचा राहिल्या नाहीत. एकाही शेतात पीक राहिलेले नाही. नारळाची झाडे उन्मळून पडली. प्राथमिक अंदाजानुसार 2400 कोटींचे पीक नष्ट झाले. आंध्र प्रदेशात फक्त किनारपट्टीच्या भागात प्रचंड नुकसान झाले. आता बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यांचा इशारा वेधशाळेने दिला आहे.\n1 वादळ मंदावले असून त्याची वाटचाल बिहार, छत्तीसगड आणि झारखंडच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे या भागांत मुसळधार पावसाची शक्यता.\n2 या भागातील कोसी आणि गंडक नद्यांना पुराचा धोका. प. बंगालमध्येही पुराची शक्यता.\n3 कोलकात्याहून चीनला निघालेले एक मालवाहू जहाज बुडाल्याची भीती. तटरक्षक दलाने चालक दलाला वाचवले.\n0ओडिशात 5 लाख हेक्टर शेती पाण्यात\n012 जिल्ह्यातील 14 हजार 514 गावे प्रभावित\n02.34 लाख कच्च्या घरांना नुकसान, अनेक घरे कोसळली\n0वादग्रस्त जिल्ह्यात मोबाइल टॉवर्स कोसळल्याने नेटवर्क ठप्प\n0आंध्रात किनारपट्टीच्या भागांत नुकसान, उर्वरित सुरक्षित\nओडिशात 21, आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू\n10.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\n90 लाख लोक दोन्ही राज्यांत प्रभावित\n2400 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/congress-state-president-ashok-chavan-reaction-on-union-budget-2019-6017180.html", "date_download": "2021-09-23T00:41:53Z", "digest": "sha1:V4TOLT2LOXSCALOYIHNG6WL2MGYEWQ6I", "length": 12175, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress State President Ashok Chavan Reaction on Union budget 2019 | फसव्या घोषणांचा पाऊस..5 वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा- अशोक चव्हाण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफसव्या घोषणांचा पाऊस..5 वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर��थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा- अशोक चव्हाण\nमुंबई- केंद्रातल्या मोदी सरकारने आज आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजीत दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातून गरिब माणसाच्या पदरी निराशाच आली असून शेतक-यांची तर क्रूर थट्टा केली आहे. हा अर्थसंकल्प नव्हे तर पाच वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी तयार केलेला मोदींचा जुमलेनामा आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nमुलतः रेल्वेमंत्री असलेल्या पियुष गोयल यांनी प्रभारी अर्थमंत्री असूनही जुमला एक्सप्रेस सोडली आहे. ही जुमला एक्सप्रेस प्रचंड वेगाने जाईल, असे वर्णन करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी या गाडीच्या चालकाचा सेवाकाल संपत आल्याने नवीन चालकावर याची जबाबदारी ढकलून ते मोकळे झाले आहेत. येत्या दोन महिन्यात यांचा कार्यकाळ संपणार असून या अर्थसंकल्पातील कोणतीही तरतूद या सरकारला पूर्ण करता येणार नाही. या सर्व घोषणांची अंमलबजावणी नव्या सरकारलाच करावी लागणार आहे.\nदेशातील बेरोजगारी गेल्या 45 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. आर्थिक विकासाचा दर पूर्णपणे मंदावला असून महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत पिछाडीवर गेला आहे. शेतक-यांची दुरावस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्राची धुळधाण, दोन दशकातील सर्वात कमी निर्यात ही सर्व वस्तुस्थिती पाहता मोदी सरकारने आकडेवारीची मोडतोड करून अतिरंजीत दाव्यांनी आपल्या कालावधीत देशाची आर्थिक प्रगती झाल्याच्या गमजा मारणे म्हणजे बिरबलाने मेलेल्या पोपटाच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे आहे.\nखासदार चव्हाण म्हणाले, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकर्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. म्हणजे या शेतकर्यांना प्रति महिना 500 रूपये मिळणार आहेत. या रकमेत शेतमजूराची मजूरीही देणे शक्य नाही. शेतकर्यांना कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक असताना सरकारने गेल्या पाच वर्षात काही केले नाही आणि वार्षिक सहा हजार रूपयांचा जुमला शेतकर्यांची क्रूर थट्टा मात्र केली आहे. ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकर्यांसाठीच आहे. पाच एकर पेक्षा जास्��� जमीन असणा-या कोरडवाहू शेतक-यांचे उत्पन्न कमी आहे. अशा कर्जबाजारी, कोरडवाहू, संकटग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांवर हा अन्याय आहे.\nशेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करू, अशी घोषणा या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा केली गेली आहे. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विकास दर 12 टक्के असला पाहिजे. पण सध्या हा दर फक्त 2.1 टक्के आहे. आगामी तीन वर्षात तो दर वाढून 12 टक्क्यांवर जाणे शक्य दिसत नाही. त्यामुळे हा एक जुमलाच आहे हे स्पष्ट आहे.\nमध्यमवर्गीयांसाठी पाच लाखांपर्यंत कर माफीची योजना दाखवली असली तरी पाच लाखांच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. तसेच या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा कुठून येणार महसूली उत्पन्नात वाढ कशी होणार महसूली उत्पन्नात वाढ कशी होणार हे सरकारने सांगितले नाही.\nअसंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देण्याची राणा भीमदेवी थाटातील घोषणा या सरकारने केली पण त्यासाठी तुटपुंजी तरतूद केली आहे. कामधेनू योजनेकरिता 750 कोटी आणि असंघटीत कामगारांकरिता 500 कोटींची तरतूद या सरकारचा दृष्टीकोन दर्शवते.\nसंरक्षण क्षेत्राकरिता अर्थसंकल्पातील आजवरची तरतूद ही देशाच्या सकल महसूली उत्पन्नाचे प्रमाण पाहता 1962 सालापासून आजवरच्या इतिहासात सर्वात कमी आहे. एक लाख खेडी डिजीटल करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे पण यापूर्वी घोषणा केलेल्या 100 स्मार्ट सिटींचे काय झाले ते सांगितले नाही. 143 कोटी एलईडी बल्ब वाटल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला जो खोटा आहे. आजपर्यंत फक्त 32.3 कोटी एलईडी बल्ब वाटले आहेत. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात एनपीए कमी झाल्या दावा केला आहे पण प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षीत एनपीएत पाच पट वाढ झाली आहे. 2010-14 या कालावधीत एकूण एनपीए 2,16,739 कोटी रुपये होता. तो वाढून मोदी सरकारच्या 2014-18 या सत्ताकाळात 10,25,000 रुपये झाला आहे. एनपीएबाबतही गोयल असत्य बोलले. नोटाबंदीमुळे खुप मोठे फायदे झाले असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले पण नोटाबंदीमुळे किती उद्योग बंद झाले ते सांगितले नाही. 143 कोटी एलईडी बल्ब वाटल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला जो खोटा आहे. आजपर्यंत फक्त 32.3 कोटी एलईडी बल्ब वाटले आहेत. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात एनपीए कमी झाल्या दावा केला आहे पण प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षीत एनपीएत पाच पट वाढ झाली आहे. 2010-14 या कालावधीत एकूण एनपीए 2,16,739 कोटी रुपये होता. तो वाढून मोदी सरकारच्या 2014-18 या सत्ताकाळात 10,25,000 रुपये झाला आहे. एनपीएबाबतही गोयल असत्य बोलले. नोटाबंदीमुळे खुप मोठे फायदे झाले असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले पण नोटाबंदीमुळे किती उद्योग बंद झाले किती लोक बेरोजगार झाले किती लोक बेरोजगार झाले याची माहिती मात्र दिली नाही. ती दिली असती तर सरकारच्या दाव्यातील फोलपणा उघडा पडला असता. या अर्थसंकल्पातून गरिबांच्या हाती जुमल्यांशिवाय काहीही पडलेले नाही. देशातील जनता सूज्ञ असून हा जुमलासंकल्प भाजपचा पराभव वाचवू शकणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-mutha-river-cannol-burst-in-pune-water-on-singhgad-road-5962652.html", "date_download": "2021-09-23T01:12:52Z", "digest": "sha1:UETTVWEPBNZE6RH7MHZ4FNYB3HTNKIB5", "length": 10931, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mutha River Cannol burst In Pune water On Singhgad Road | खाेदकामामुळे कालवा फुटला..पुण्यात पूर; 150 संसार उघड्यावर, सिंहगड रस्त्याजवळ झाेपडपट्टीत हाहाकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखाेदकामामुळे कालवा फुटला..पुण्यात पूर; 150 संसार उघड्यावर, सिंहगड रस्त्याजवळ झाेपडपट्टीत हाहाकार\nपुणे- सिंहगड रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्याची भिंत गुरुवारी सकाळी काेसळून पाण्याचे लाेट रस्त्यावर वाहू लागले. दांडेकर पूल परिसरात जणू पूरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. झाेपडपट्टीतील शेकडाे घरांमध्ये पाणी शिरल्याने १५० संसार उघड्यावर अाले. अनेक घरातील फ्रिज, सिलिंडर, कागदपत्रे वाहून गेली. रस्त्यावरील गाड्याही वाहून गेल्या. दरम्यान, कालव्याच्या भिंतीजवळ काही कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खाेदकाम केल्याने तेथील माती भुसभुशीत हाेऊन भिंत काेसळली, अशी तक्रार स्थानिक करत अाहेत.\nमुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाखही पाण्यात\nपुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमाली करणारे सुरेश बाेडेकर यांनी काबाडकष्ट करून अाणि मित्रांकडून उधार-उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाख रुपये घरात ठेवले हाेते. मुलाला जेईईचा क्लास लावून इंजिनिअर करण्याचे त्यांचे स्वप्न हाेते. मात्र या पुरामुळे त्यांच्या घरातील ��ंसाराेपयाेगी साहित्य व पैसेही वाहून गेले. अाता मुलाला इंजिनिअर करणार कसे, असा प्रश्न बाेडेकर कुटुंबीयांना पडला अाहे.\nस्थानिक नगरसेवक आले उशिरा..\nकालव्याचे पाण्याचा सर्वात जास्त फटका जनता वसाहतीत राहाणार्या नागरिकांना बसला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. पाण्यामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत.\nस्थानिक नगरसेवक घटनास्थळी उशिरा आल्याने वातावरण तापले आहे.\nपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापाैर मुक्ता टिळक या दांडेकर पुल परिसरातील जनता वसाहतीत अाल्या असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घालत अाम्हाला नुकसान भरपार्इ काेण देणार, अामच्या मदतीला वेळेला प्रशासनाचे काेणीच धावून अाले नाही असे सांगत तक्रारींचा भडिमार केला. टिळक यांनी याप्रकरणी मनपाने वारंवार पाटबंधारे खात्यास सूचना दिल्या हाेत्या असे सांगत सध्या अाप्तकालीन परिस्थीतीशी सामना करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. लाेकांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सर्व लाेकप्रतीनिधींनी मिळून त्यावर उपाययाेजना करु असे स्पष्ट केले अाहे. कालव्याशी संबंधित काेणत्या तृटी राहिल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवार्इ केली जार्इल असे त्यांनी सांगितले.\nगळती वाढत गेल्याने घटना घडली\nमुठा उजवा कालवा नेमका ज्याठिकाणी फुटला त्याबाबतची पाहणी केल्यावर खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, कालव्याच्या भिंतीच्या विविध ठिकाणी गळती हाेत असून सदर गळती याठिकाणी वाढत जाऊन कालवा फुटला अाहे. पुण्याचे पाणी पुरवठयावर ही या दुर्घटनेमुळे परिणाम हाेणार अाहे. खडकवासला धरणातून निघाल्यानंतर हा कालवा पर्वती जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येताे. तिथपर्यंत पाणी घेता येर्इल मात्र, त्यापुढे पाणी नेता येणार नाही. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुण्यातील ज्या भागाला पाणी जाते ताे भाग वगळुन उर्वरित भागाला पाणीपुरवठा करता येणार नाही. पर्वती जलशुध्दीकरण केंद्रानंतर पाणी कॅन्टान्मेंट जलशुध्दीकरण केंद्र व इतर केंद्रात जात असते, मात्र कालवा फुटल्याने तिथपर्यंत पाणी पाेहचवता येणार नाही.\nकालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च केला नाही\nमाजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्���ळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करू पाहा... संबंधित फोटो..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ournagpur.com/how-to-block-online-payment-apps-google-pay-paytm-phone-pay-after-mobile-phone-lost/", "date_download": "2021-09-23T00:23:12Z", "digest": "sha1:CR2XVEEFCKI4ZP2OXFZHMLSYDK3UVDFO", "length": 9419, "nlines": 164, "source_domain": "ournagpur.com", "title": "स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस", "raw_content": "\nHome Technology स्मार्टफोन हरवला PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\n PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\nनवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. फोनमध्ये केवळ कॉन्टॅक्ट नंबर, गाणी, फोटो इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), बँक अकाउंट्स (Bank Account), ऑनलाईन पेमेंट अकाउंट्स सेव्ह (Online Payment Apps) असतात. अशात कधी मोबाईल हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अॅप्स ब्लॉक (Online Payment Apps Block) करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.\n– पेटीएम पेमेंट बँकेच्या हेल्पलाईन नंबर 01204456456 वर कॉल करा.\n– Lost Phone हा पर्याय निवडा.\n– दुसरा नवा नंबर लिहिण्याच्या पर्यायात जा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर लिहा.\n– सर्व डिव्हाईसमधून Logout करण्याचा पर्याय निवडा.\n– त्यानंतर पेटीएम वेबसाईटवर जा आणि 24*7 हेल्पची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.\n– रिपोर्ट फ्रॉड पर्यायात जा आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.\n– त्यानंतर कोणत्याही इश्यूवर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.\n– तुम्हीच या अकाउंटचे खरे युजर आहात हे सांगण्यासाठी एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स असू शकतात. ज्यात पेटीएम खात्यातील व्यवहार, व्यवहारासाठी एक कन्फर्मेशन ईमेल किंवा SMS, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची पोलीस स्टेशनमधील FIR अशा कोणत्याही गोष्टी सर्टिफिकेट म्हणून असू शकतात. या प्रोसेसनंतर पेटीएम तुमचं खातं ब्लॉक करेल आणि त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.\n– गुगल पे युजर्स 18004190157 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात. हवी ती भाषा निवडा.\n– जाणाकाराची बोलण्यासाठी हेल्पलाईनवर तो पर्याय निवडा, जो गुगल पे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.\n– फोन पे युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.\n– इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.\n– आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल.\n– ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.\n– इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.\n– आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.\nPrevious articleArogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही\nNext articleRaj Kundra Porn Movie Case: मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले\nइन्स्टाग्राम बंद करणार ‘हे’ लोकप्रिय फीचर\n फुकटात सेवा, तरीही भरते तिजोरी…कशी\nकरिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/topic/ganesh-immersion", "date_download": "2021-09-22T23:08:54Z", "digest": "sha1:5U25DVBDVNBA23W2DJA2MBRUH3OV26DS", "length": 2118, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ganesh immersion", "raw_content": "\nVideo : मालेगावी निघाल्या जंगी मिरवणुका; हजारो नागरिक रस्त्यावर\nकरोनाचे नियम पाळून गणेश विसर्जन करा\nदेव द्या, देवपण घ्या उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद\nPhoto : पाणावलेले डोळे..दाटलेला हुंदका..गोड मानून घे लेकरांची सेवा..\nजलप्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य पिशव्यांचे वाटप\nआज सतरा मार्गांवरील बस फेर्या कमी\nलाडक्या बाप्पाला आज निरोप\nनाशकात 'या' ठिकाणी करता येणार गणेश विसर्जन\nगणेश विसर्जनाला येणार मिस इंडिया मान्या सिंह\nश्रीगणेशमूर्ती संकलन केंद्राला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-leader-chagan-bhujbal-meets-ajit-pawar-mumbai-238234", "date_download": "2021-09-22T23:49:10Z", "digest": "sha1:2ZTMEHFBGBTVJSTIWRTF7PWREZAUJ5QY", "length": 22370, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप?", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांना राष्ट्रवादीने आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते.\nछगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप\nमुंबई : भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न आज (सोमवार) सलग तिसऱ्या दिवशी सुरुच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nदेवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांना राष्ट्रवादीने आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. तेव्हापासून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.\nभाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी\nरविवारी सकाळी सुरवातीला दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर जयंत पाटील याठिकाणी आले. सुमारे दोन तास यांच्यात चर्चा झाली. पण, अजित पवारांचे मन वळविण्यात हे नेते यशस्वी झाले नव्हते. आता छगन भुजबळ अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले असून, त्यांच्यात चर्चा सुरु आहे.\nउपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्य���चा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून ���ता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत ��रुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/ambulance-viral.html", "date_download": "2021-09-23T00:43:39Z", "digest": "sha1:WNXVJK2OLQXKZ3JY7B3E36PIJQG4P6GC", "length": 4204, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ambulance viral News in Marathi, Latest ambulance viral news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nहा व्यक्ती Ambulance चालवत आहे\nत्या व्हीडिओमध्ये इतक्या ट्रॅफिकमध्ये हा रुग्णवाहिका चालक ज्या प्रकारे गाडी चालवत आहे, हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही.\nFlipkart आणि Amazon वर BIG Sale, फोनसह या वस्तूंवर मिळणार मोठी ऑफर\n महिला व्यवस्थित साडी नेसून हॉटेलात गेली, रिसेप्शनिस्टने तिचे असे हाल केले...\nक्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम\nWhatsApp यूजर्सला झटका, कंपनीकडून लवकरच हटवले जाणार अॅप मधील 'हे' फीचर\nZeel-Sony मर्जर : मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या MD-CEO पदी पुनीत गोयंका\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सर्वात मोठी बातमी....जीव जपा\nप्रवीण दरेकर यांना 'ते' वक्तव्य भोवणार, रुपाली चाकणकर यांनी दाखल केली तक्रार\nमोठी बातमी : IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, हा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\nHoroscope 23 September 2021 | 'या' 2 राशीच्या व्यक्तींना प्रचंड नफा होणार, पाहा राशिभविष्य\nप्रियकराला Kiss करत प्रेमाची ग्वाही देणाऱ्या अंकितासमोर सुशांतचं नाव घेताच....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/pune-rain-corona-virus/", "date_download": "2021-09-22T23:58:09Z", "digest": "sha1:H4OXYKKVDXMLXNWB6RWGYHYMSP6SWC43", "length": 9231, "nlines": 127, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nपुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी\nपिंपरी (तेज़ समाचार डेस्क ): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारपासून (दि. 2) ही मंडई सुरू करण्यात येणार आहे.\n“करोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने चिंचवडगाव येथील भाजी मंडई चितराव गणपती मंदिर येथील मोकळ्या मैदानात स्थलांतरित केली होती. मात्र, ही जागा गैरसोयीची व लांब असल्याने ग्राहकांनी या मंडईकडे पाठ फिरवली होती. पावसाळ्यात या जागेत चिखल होणार असल्याने तसेच पावसामुळे भाज्या खराब होण्याची भीती येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ही मंडई पूर्वीप्रमाणे पुन्हा चिंचवडगावात सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी महापालिकेकडे के\nकोल्हापुरातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार\nमोठा पडदा ते तिसरा पडदा- अमिताभचा अनोखा प्रवास\nशेतकरी आता बांधावरूनच करणार पिक पाहणी\nAugust 9, 2021 तेज़ समाचार मराठी\nसुशांतसिंग राजपूतच्या मावस भावावर फायरिंग\nमहसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली\nJuly 12, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मानवाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2021-09-23T00:50:00Z", "digest": "sha1:IHML4PFPVRZMSLQP4H4B32L5URHDDNOH", "length": 4861, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेडली व्हेरिटी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहेडली व्हेरिटी (मे १८, इ.स. १९०५ - जुलै ३१, इ.स. १९४३) हा इंग्लंडकडून ४० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nपूर्ण नाव हेडली व्हेरिटी\nजन्म १८ मे १९०५ (1905-05-18)\n३१ जुलै, १९४३ (वय ३८)\nगोलंदाजीची पद्धत स्लो डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स्\nक.सा. पदार्पण (२६२) २९ जुलै १९३१: वि न्यू झीलँड\nशेवटचा क.सा. २�� जून १९३९: वि वेस्ट ईंडीझ\nफलंदाजीची सरासरी २०.९० १८.०७\nसर्वोच्च धावसंख्या ६६ * १०१\nगोलंदाजीची सरासरी २४.३७ १४.९०\nएका डावात ५ बळी ५ १६४\nएका सामन्यात १० बळी २ ५४\nसर्वोत्तम गोलंदाजी ८/४३ १०/१०\n२१ जुलै, इ.स. २०१२\nदुवा: ESPNCricinfo.com (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-09-23T00:53:19Z", "digest": "sha1:3YWT52NSRW4GMDSL6GMO5VUTSJM26IBN", "length": 5575, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कडबनवाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nकडबनवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा,जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो.तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२१ रोजी ०१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtranama.com/india/story-highest-42-percent-covid-19-patients-belong-to-21-to-40-years-age-group-says-union-health-ministry-corona-crisis-news-latest-updates/", "date_download": "2021-09-23T00:42:54Z", "digest": "sha1:U5O5J2IZTOKSIZ3ZHS7EAC47IQP5KP3I", "length": 25519, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय | सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMunicipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा\nMarathi News » India » सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय\nसर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nनवी दिल्ली, ४ एप्रिल: करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nदरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी कोणत्या वयोगटामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी किती आहे, याची माहिती देण्यात आली. यामध्ये ० ते २० वयोगटामध्ये ही टक्केवारी ९ इतकी आहे. २१ ते ४० वयोगटामध्ये हे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के आहे. ४१ ते ६० वयोगटामध्ये ही टक्केवारी ३३ इतकी आहे. तर ६१ पेक्षा जास्त वयोगटामध्ये हे प्रमाण १७ टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी ही माहिती दिली.\nलव आगरवाल म्हणाले, कालपासून आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०१ ने वाढली आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ इतकी झाली आहे. काल कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत पावलेल्यांची संख्या ६८ इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात १८३ जणांना आजारातून बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nदिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मकरझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल २२ हजार जणांना देशभरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशात तबलीघींसंबंधी १७ राज्यांमध्ये करोनाचे १०२३ रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३० टक्के आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन अजूनही लक्ष ठेवून आहे आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.\nमागील बातमी पुढील बातमी\nआता रस्त्यावर येऊन आग नाही लावली म्हणजे झालं - खा. संजय राऊत\nकोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.\nकोरोना आपत्ती: अमेरिकेने १ लाख शव बॅगेची मागणी केल्याने धास्ती वाढली\nजगात अमेरिका आणि कोरोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. अमेरिकत न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे कोलमडून पडलंय. मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधल्या सगळ्या जागा कमी पडत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रशासनापुढे प्रश्न पडलाय. एकट्या न्यूयॉर्क शहरात ११३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या ५११५ एवढी झालीय. अमेरिकेत पुढच्या काही महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ���ोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nकोरोना आपत्ती: आर्थिक मदतीसोबत, सरकारी इस्पितळात अत्यावश्यक साहित्याचं 'मनसे' वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत ९३ कोटी पाच लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.\nकोरोना आपत्ती: विप्रोच्या अझिम प्रेमजी फाऊंडेशनकडून ११२५ कोटीची मदत\nकोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. विप्रो लिमिटेडनं १०० कोटी, विप्रो इंटरप्रायझेसनं २५ कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशननं १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी विप्रो कंपनी आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशन काही रक्कम सीएसआरच्या माध्यमातून दान करते. मात्र ही रक्कम त्यातील नसून अतिरिक्त असल्याचं विप्रोनं निवेदनातून स्पष्ट केलं आहे.\nआपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव असेल तर घेऊन जा त्यांना हुआन, इटली, स्पेनला...भाजपला झोडपलं\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.\nकोरोना आपत्तीत न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याचा लोकांना सेक्स संदर्भात हा सल्ला....\nकोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. दरम्यान, सुट्टीचे पहिले २-३ दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्���मही दाखवले जात आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या\nHealth benefits of Eating Soup | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या हे सूप\nHealth Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा\nHealth First | हाडांमधून उठता बसता कटकट आवाज येतोय | या 3 गोष्टी खाव्यात\nBenefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nNapoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची\nActress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती\nActress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती\nMarathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती\nMarathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी\nHealth First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता | मग हे नक्की वाचा\nJEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचा���ी समावेश\nSpecial Recipe | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' | झटपट आणि कमी साहित्य - नक्की ट्राय करा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-15-may/", "date_download": "2021-09-22T23:32:15Z", "digest": "sha1:MNCZ74S4PZLKHPO3WBPJQDTS6RYRU4H3", "length": 9341, "nlines": 176, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१५ मे दिनविशेष - 15 May in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n5 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n7 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 15 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nस्वातंत्र्य दिन : पेराग्वे.\nसेना दिन : स्लोव्हेकिया.\nशिक्षक दिन : मेक्सिको, दक्षिण कोरिया.\n१९८० : संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.\n२००० : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार\n१९६१ : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू\n१९४० : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n१९४० : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे ’मॅक्डोनाल्डस’ (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.\n१९३५ : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.\n१८३६ : सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या ’बेलीज बीड्स’चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.\n१८११ : पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nदेवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.\n१८१७ : देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.\n१८५९ : पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१४ : त���नसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्या एडमंड हिलरी यांचे सहकारी.\n१९६७ : माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री\n१९०७ : ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)\n१९०३ : रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nफिल्डमार्शल के. एम. करिअप्पा\n१३५० : संत जनाबाई.\n१९९३ : फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.\n१९९४ : पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.\n२००० : सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते. तलाक (१९५८), बीस साल बाद (१९६२)\n१९९४ : ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता\n१९९४ : पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू\n१९९३ : फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (जन्म: २८ जानेवारी १८९९)\n१७२९ : मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत.\n< 14 मे दिनविशेष\n16 मे दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6619", "date_download": "2021-09-22T23:19:41Z", "digest": "sha1:TPDRG23RCYIT3AJ2QH5QRCQOEQBXONBS", "length": 19388, "nlines": 229, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस ! - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्व���ाज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome जागर गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस \nगुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस \nगुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कारांचा वारसा आपल्या पिढीला गुरुजींच्या रुपाने मिळाला आहे . संस्कारदिन म्हणून गुरुजींचा वाढदिवस साजरा केला जातो.\nआचार्य पद मिळविणे कठीण असले तरी, अशक्य मुळीच नाही.यासाठी निरंतर साधनेची गरज असते. आचार्य पद प्राप्त करणारा\nव्यक्ती सर्वांच्या आदराचे स्थान बनतो. व्यक्तीचे कार्यच त्याला आचार्य पद मिळवून देत असते. आचार्य वेरुळकर गुरुजींचे कार्यचअसे आहेत की, त्यांना आचार्य पद प्राप्त झाले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आचरणाला विशेष महत्त्व दिलं आहे.\nलोकासि जे जे शिकवावे \nते���े आदर न वाढे \nजगतांना माणसाचं आचरण चांगलं नसेल तर, त्याच्या शब्दांना किंमत कशी लाभणार त्याच्यापासून कुठे काय धडा\n माणसाला प्रतिष्ठा कशी लाभणार आपल्या जगण्याचा आदर वाढणे गरजेचे आहे. अर्थात चांगल्या आचरणाचा प्रभाव असतो, आदर असतो, त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो,त्यातूनच बदल घडतो आणि सुधार होतो, मात्र आचार कसा हवा आपल्या जगण्याचा आदर वाढणे गरजेचे आहे. अर्थात चांगल्या आचरणाचा प्रभाव असतो, आदर असतो, त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो,त्यातूनच बदल घडतो आणि सुधार होतो, मात्र आचार कसा हवातर महाराज म्हणतात. ज्याने सत्याशी नाते जोडले \nत्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले\n जो लोकांच्या मनावर राज्य करतो, त्याला आचार्य म्हटले जाते. आचार्य पदाची प्राप्ती करणारे लोकांच्या विश्वासास पात्रठरतात. आचार्य हे ३६ गुणांनी युक्त असतात. ते वेळ आणि परिस्थिती नुसार लोकांना दिशा देण्यासाठी सक्षम असतात.\nत्यांच्या वाणीत, बोलण्यात विलक्षण ताकद असते. त्यांचा शब्द कधीही खाली जात नाही. असेच, आमचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आहेत. त्यांच्या मार्फत संस्कार शिबिरे, किर्तन-प्रवचन शिबिरे चालवून संस्काराची जडणघडण घडवून संस्कारीत मुले आणि मुली घडतात. -(पुरुषोत्तम बैसकर, मोझरीकर)\nगुरुजी म्हणतात, खरं बोला..गोड बोला\n‘सत्यं वद; प्रियं वद’ ….खर बोला पण गोड बोला – आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी\n“तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला” असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा प्रयत्न केला असता सामाजिक आरोग्य चांगले रहावे, सद्विचाराची पेरणी व्हावी, हा दृष्टीकोण त्यामागे असल्याचे नांदुरा येथील गुरुदेव सेवाश्रमातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी म्हणाले. या माध्यातून चांगले विचार पेरण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. समाजामध्ये आज होणार्या तंट्यांचा विचार करता ८५ टक्के वाद हे केवळ बोलण्यामुळे होत आहे. ते होऊ नये म्हणून चांगले बोलणे व चांगले वागण्याचा आपल्यावर संस्कार व्हावा, ही भूमिका या मागे आहे. कौटुंबिकस्तरावर मुले, आईवडील यांच्यात संवाद होत नसल्याचे दिसते. हा संवाद व्हावा व तो चांगला व्हावा. तो सुसंवाद सुरू झाल्यास कुटुंबासोबतच सामाजिक संवादही चांगला होऊन संस्कारक्षम समाज निर्मिती होईल. त्यासाठीच संस्कृत भ���षेतील ह्यसत्यं वद; प्रियंं वदह्ण हे वाक्य आहे. भगवद्गीता, ग्रामगिता, ज्ञानेश्वरीमध्येही त्या अर्थाने लिखान झालेले आहे. संस्काराला महत्त्व दिल्या गेले. त्यामुळे ह्यखर बोला, गोड बोला व सत्य बोलाह्ण असे अभिप्रेत आहे.\nसत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही.\nसत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला, असा संदेश गुरुजी देतात.\nरिपब्लिक महाराष्ट्र टीमच्या वतीने वाढदिवसा निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन\nPrevious articleयूटीए तर्फे मोहम्मद फारूक सर यांचा बेस्ट जर्नालिस्ट अवॉर्ड 2021 देऊन केला सत्कार\nNext articleराज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त\n….बाई न्युडच असते वासनांध नजरेसमोर..\nविसर्जनस्थळी जीवरक्षक तैनात;ओमसाई फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम\nनकारात्मक विचार व वाईट सवयींचे विसर्जन करा : आमदार राणा दिलीपकुमार सानंदा\nखामगाव जालना रेल्वेमार्गासाठी आ सौ श्वेताताई महाले यांचा ‘असा’ पााठपुरावा\nहतबल शेतकऱ्याने उचललं असंही पाऊल, वाचून तुम्ही सुद्धा व्यथीत व्हाल\nगजानन महाराजांचे नाव देऊन अकोला विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी –\nवाढत्या रूग्णसंखेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://kolhapuritadka.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-22T23:23:16Z", "digest": "sha1:CJ4QY3DR6PHRDCEVKRX5VG4HAQ6RMB4K", "length": 5542, "nlines": 104, "source_domain": "kolhapuritadka.com", "title": "राजकीय - Kolhapuri Tadaka News", "raw_content": "\nजवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..\nजवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या.. भारतीय राजकारणात नेहरूंचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. अनेक लोकानी तर नेहरूंनी भारताच्या विकासासाठी काहीही चांगले निर्णय न घेतल्याचा दावा सुद्धा केला होता. आज आम्ही तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल काही खास गोष्टी...\nपपई च्या पानांच्या रसामध्ये असणा���्या अत्यंत गुणकारी औषधी गुणधर्मांबद्दल तुम्हाला माहिती...\nपपईच नाही तर पूर्ण झाडातच औषधी गुणधर्म दडलेले आहेत. आज आपण याचबद्दल अधिक माहिती घेऊया.\nअनुष्का शर्मा ‘या’ महिला क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार; लवकरच शुटिंग...\n“मी इतर कामात व्यस्त होते, नवरा काय करतोय मला माहित नव्हत”...\n वानखडे मैदानावरचा बदला लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून शर्ट काढून घेतला...\nमहेश भट्ट सोबत संबंध बनवायचे होते या अभिनेत्रीला,देशभर गाजले होते यांचे...\nआज यशाच्या शिखरावर असलेला पोलार्ड कधी काळी कचरा उचलायचा…\nआपल्या पतीपेक्षा श्रीमंत आहे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय, तब्बल एवढ्या संपत्तीची...\nया 3 राशींचे लोक असतात भलतेच खोटारडे, कधीही करू नका यांच्यावर...\nजगभरात घडणाऱ्या रंजक गोष्टींची माहिती देणारं एक रंजक डेस्टीनेशन,म्हणजेच कोल्हापूरी तडका\nदिलीप कुमार यांचे अखेरचे दर्शन करण्यासाठी धडपड करणारी ती महिला नक्की...\nपुरुषांनी यावेळी खा ५ खजूर, फायदे जाणून उडतील होश …\nसुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी करा हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.tezsamachar.com/jalgaon-first-of-all-lets-take-care-that-no-more-patients-will-be-cheated/", "date_download": "2021-09-23T00:04:22Z", "digest": "sha1:4HZYDFW7OXD6WLS4VLWEY5O53SHQGBGD", "length": 11296, "nlines": 130, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जळगाव: यापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता |", "raw_content": "\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nजळगाव: यापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता\nजळगाव: यापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता\nजळगाव (तेज समाचार डेस्क): जळगावाचा मृत्यूदर वाढलेला आहे़ मात्र, आता एकही रुग्ण दगावणार नाही, मृत्यूदर कमी करण्याला आमच्या टीमचे प्राधान्य राहील, अशी भावना नूतन अधिष्���ाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी व्यक्त केली.\nअधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांचे निलंबन झाल्यानंतर तिसर्या दिवशी डॉ़ रामानंद यांनी शनिवारी दुपारी २ वाजता पदभार स्वीकारला. सुरूवातीला त्यांनी तत्कालीन अधिष्ठाता, प्रशासक डॉ. बी.एन. पाटील यांच्यासह काही डॉक्टरांसोबत आढावा बैठक घेऊन सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निधीची कसलीच कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकार्यांनी दिल्याची माहिती डॉ़ रामानंद यांनी दिली. सायंकाळी डॉ.रामानंद यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी कोरोनाबाबत उपचार, निदान सर्वांत महत्त्वाचे असून त्यादृष्टिने सर्व नियोजन करणार आहे़ आपल्यासोबत रुजू होणार्या १६ डॉक्टर्सपैकी एक एक रूजू होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nरात्री तातडीने धुळ्यातून कार्यमुक्त झालो. सकाळी निघाल्यानंतर पारोळ्याजवळ अपघात झाल्यामुळे येथे वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून दुसर्या मार्गे वाहन आणल्याने लवकर येथे पोहचलो. अन्यथा सायंकाळपर्यंत उशीर झाला असता, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.\nयापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता डॉ. रामानंद\nकौटुंबिक वादातून तरुणीसह वडिलावर हल्ला\nदेशमुखवाड्यात पथदिवे बंद तर अनेक भागातपथदिवे सकाळी उशिरापर्यंत सुरु\nJune 15, 2021 तेज़ समाचार मराठी\nयावल शहरात 190 रुपयाची बियर 350 रुपयात कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर ठेवून मद्यपींची आर्थिक लूट\nMay 11, 2021 तेज़ समाचार मराठी\nरस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले\nJuly 30, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार \nनेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन\nमा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद\nराज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन\nभारतीय मा��वाधिकार व न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अँड.देवकांत पाटील\nआलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा\nयावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली\nयावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण\nभारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2020/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-multi-grain-chapati/", "date_download": "2021-09-22T22:58:31Z", "digest": "sha1:QNQ3OLMQQGNHWI2HRKQIM2HDN3DCN4YV", "length": 4617, "nlines": 112, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "चपाती | मल्टी ग्रेन चपाती | कमल गवळी | Multi Grain Chapati | Today's Recipe", "raw_content": "\nसाहित्य : २५० ग्रॅम जवस, १०० गॅ्रम तीळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १५० ग्रॅम ओट्स, थोडी शेवग्याची भाजी व शेंगा, थोडी मेथीची भाजी, तूप, खसखस, तुळशीच्या बिया.\nकृती : गॅसवर लोखंडी कढई ठेवून मंद आचेवर जवस तसेच तीळ व ओट्स भाजून घ्या व नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर कढईत थोडे तूप घालून शेवग्याची पाने व मेथी भाजी परतून घ्या. परातीमध्ये जवस, ओट्स, तीळ यांचे पीठ, गव्हाचे पीठ, भाजी, शेंगांचा गर, मीठ, तूप घालून मळून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर चपाती लाटताना वरून तीळ, खसखस, तुळशी बिया लावा. ओट्स व भाजी असल्यामुळे चपातीच्या कडा तुटतात म्हणून लाटलेल्या चपातीला गोल डब्याच्या झाकणाने कट करून पॅनवर तुपावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. जाम किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.\nअजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-may/", "date_download": "2021-09-23T00:22:59Z", "digest": "sha1:3LXIA6IAW555N2AKEU4HEKJRRSQP746I", "length": 11647, "nlines": 194, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ मे दिनविशेष - 25 May in History - MPSC Today", "raw_content": "\nसुनील दत्त, भारतीय अभिनेता\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nमे क्रांती दिन : आर्जेन्टिना, लिब्या.\nराष्ट्र दिन : जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.\nआफ्रिका मुक्ती दिन : चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.\nमुक्ती दिन : लेबेनॉन.\nयुवा दिन : युगोस्लाव्हिया.\n१०८५ : कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले.\n१६५९ : रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.\n१८१० : सेमाना दि मेयो – आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.\n१८६५ : अमेरिकन यादवी युद्ध – अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.\n१८९५ : फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना.\n१९२६ : युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.\n१९३५ : जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले.\n१९३८ : स्पॅनिश गृहयुद्ध – अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.\n१९४० : दुसरे महायुद्ध – डंकर्कची लढाई सुरू.\n१९४६ : अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.\n१९५३ : अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.\n१९५५ : जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.\n१९६१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने “दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस” पाठवण्याची घोषणा केली.\n१९६३ : इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.\n१९७९ : अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.\n१९८१ : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.\n१९८२ : फॉकलंड युद्ध – आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.\n१९८५ : बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार.\n१९९५ : बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.\n१९९७ : सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.\n२००१ : कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात व���स्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला.\n२००२ : चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.\n२००२ : मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.\n२००३ : नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१०४८ : शेन्झॉँग, चीनी सम्राट.\n१३३४ : सुको, जपानी सम्राट.\n१४५८ : महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान.\n१७१३ : जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८०३ : राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.\n१९०७ : उ नु, म्यानमारचा राजकारणी.\n१९३६ : रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू.\n१९७० : मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nआशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.\n९६७ : मुराकामी, जपानी सम्राट.\n१०८५ : पोप ग्रेगोरी सातवा.\n१२६१ : पोप अलेक्झांडर चौथा.\n१५५५ : हेन्री दुसरा, नव्हारेचा राजा.\n१९२४ : आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.\n१९९९ : डॉ. बी. डी. टिळक, संचालक – पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा.\n२००१ : नीला घाणेकर, गायिका.\n२००५ : सुनील दत्त, भारतीय अभिनेता.\n< 24 मे दिनविशेष\n26 मे दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-3-march/", "date_download": "2021-09-23T00:20:45Z", "digest": "sha1:CKEJWRGZV7VSFIO7MBCTT7EDO6S4EEEH", "length": 11757, "nlines": 203, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "०३ मार्च दिनविशेष - 3 March in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 3 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nशहीद दिन – मलावी.\nमुक्ति दिन – बल्गेरिया.\n००७८- शालीवाहन शक सुरु\n१९३९: मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता.\n१९२३: वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते.\n१९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले\n१८८५: अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यू यॉर्क मध्ये समाविष्ट झाले\n२००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.\n२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड\n१९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान\n१९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.\n१९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.\nडॉ. धनंजयराव गाडगीळ –\n१९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार\n१९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.\n१८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.\n१८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.\n१८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले. इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म\n१८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म\n१९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म\n१९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर\nअभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर\n१९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू\nइंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू\n१९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार\nशंकर महादेवन – गायक व संगीतकार\n१९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)\n१९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९)\nएम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू\n१९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)\n१८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)\n१८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)\n१८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४)\nरंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.\n१९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: \n१९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: \n१७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)\n१९८२ : ���घुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: २८ ऑगस्ट१८९६)\n१९१९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)\n१७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)\n< 2 मार्च दिनविशेष\n4 मार्च दिनविशेष >\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasre.com/maharashtra-st-bus-history/", "date_download": "2021-09-22T23:35:27Z", "digest": "sha1:Y5SHF2HCIF3IRE7SHVDLB4QIHQWAD26W", "length": 13359, "nlines": 101, "source_domain": "khaasre.com", "title": "जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास... ST BUS", "raw_content": "\nजाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. सध्या हे नाव संपामुळे चर्चेत आहे. परंतु आपल्या पैकी बऱ्याच लोकांना एसटीचा इतिहास माहिती नाही. तर चला आज खासरेवर बघूया लालपरीचा इतिहास…\n१९२० सालच्या सुमारास अनेक उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केली होती. त्यामुळे हेवेदावे आणि अनियंत्रित भाडेवाढ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम (The Motar Vehicle Act) १९३९ अस्तित्वात आणला गेला. कायद्याने खाजगी वाहतूक व्यावसायिकांची संघटना तयार करण्यात आली. यामुळे समस्यांवर नियंत्रण आलेच पण प्रवाशांसाठी खूप सोयी निर्माण झाल्या. ठराविक थांबे, वेळापत्रक, निश्चित भाडे इत्यादी सुविधांमुळे प्रवास सुकर होऊ लागला.\nयानंतर १९४८ साली, गृहमंत्री कै. श्री. मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. १९४७ साली भारत स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९४८ साली पहिली, चंदेरी छताची निळी बस पुणे ते अहमदनगर जिल्ह्यांदरम्यान धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या.\nत्यानंतर १९५० मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या, दोन आरा���दायी सुविधा असणाऱ्या बसगाड्या चालवण्यात आल्या. त्या ‘नीलकमल’ आणि ‘गिर्यारोहिणी’ नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे ते महाबळेश्वर मार्गावर या गाड्या धावत. ते दोन दोन आसनांच्या रांगा, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आणि हिरव्या रंगाच्या काचा असा या गाड्यांचा थाट होता.\nपुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.\n३० लाकडी बॉडी असलेल्या बेडफर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. पुणे नगर रस्त्याची तिकीट ९ पैसे एवढी होती. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यात आल्या आणि १९५६ पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. १९८२ साली एशियन गेम सुरु असताना निम आराम बस सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत.\nआज ST कडे वाहतूक सेवेसाठी सुमारे 15 हजार 550 वाहने आहेत. त्यामध्ये साध्या बसगाड्यांची संख्या 14022, शहर बसगाड्या 651, निम आराम बसगाड्या 544, मिनी बसगाड्या 199, डिलक्स बसगाड्या 48 आहेत. याशिवाय अधिकारी वर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामार्गाकडे आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवशाही या बसेस दाखल झाल्या आहेत. या शिवशाही बसमध्ये 47 आसन आहेत, लॅपटॉप मोबाईलची सोय, एलईडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. एकूण 1500 शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.\nमहाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.\nजाणून घ्या हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्गापैकी एक, तोही महाराष्ट्रात\nहि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनमधील सर्वात तरूण करोडपती भारतीय वंशाचा अक्षय..\nकर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट\nकर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट\nमागास भागातून IAS झालेल्या नम्रता जैन यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपेपर टाकणाऱ्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी\n४ वेळा नापास होऊनही नाही हरली जिद्द; पाचव्या प्रयत्नात रुची बिंदल झाल्या IAS\nआई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS\nवडील रिक्षाचालक असल्याने मुलाला रिक्षा चालव म्हणून बोलणाऱ्यांना त्याने IAS बनून दिले उत्तर\nपरिस्थितीमुळे एकेकाळी म्हशी चारल्या, मोठ्या मेहनतीने आज झाली कलेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%3A-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2021-09-23T00:26:19Z", "digest": "sha1:JI32E75O6YQ6QTSAKQABHKHW2FQDPVZM", "length": 11204, "nlines": 118, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "आम्ही आमच्या प्रतिमांसह मॉकअप बनविणे शिकतो | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nआपण स्वतःचे मॉकअप बनविणे शिकतो\nज्युडीट मर्सिया | | शिकवण्या\nएक मध्ये मागील लेखr आम्ही शिकलो मॉकअप शब्दाचा अर्थ आणि आमचे प्रस्ताव ग्राहकाला सादर करण्यासाठी त्याच्या वापराचे महत्त्व.\nआपल्याला मॉकअप बनविण्यात स्वारस्य असल्यास परंतु ते कसे करावे हे माहित नसल्यास, येथे अ प्रशिक्षण अगदी सोप्या चरणांचे जेणेकरून आपले स्वतःचे मॉकअप बनवा. बर्याच वेळा आम्हाला आमच्या गरजा भागविण्यासाठी डाउनलोड मॉकअप सापडत नाहीत किंवा ती पैसे दिले जातात आणि आमच���या बजेटमध्ये येत नाहीत. याव्यतिरिक्त, हे विचारात घेणे आवश्यक आहे की आम्ही खर्च कमी करण्यासाठी किंवा शून्य किंमत घेण्यासाठी हे फोटोमॉन्टेज तंतोतंत वापरतो. म्हणून, त्यामध्ये पैसे गुंतविण्यास काही अर्थ नाही. त्या कारणासाठी आपल्या स्वतःच्या प्रतिमा कशा वापरायच्या हे आम्ही आपल्याला शिकवू.\nआमचा उपहास करण्यासाठी फोटोशॉप\nपहिले पाऊल आहे फायली निर्यात करा, jpg ची शिफारस केली. मग आम्ही फोटोशॉप उघडणार आहोत, आमच्या स्वत: च्या निर्मितीसाठी एक आदर्श कार्यक्रम. आम्ही ज्या प्रतिमांना फोटोमॉन्टेज बनवू इच्छित आहोत आम्ही त्यास ठेवू.\nएकदा प्रतिमा उघडली की आम्ही ड्रॅग करू संग्रहणे नंतर त्यांना संपादित करण्यासाठी कार्य सारणीमध्ये.\nपुढील चरण एक शिफारस आहे जी आम्हाला मदत करेल बेंचमार्क मिळवा. यात रेखांकन रेषांच्या रेषांचा समावेश आहे, म्हणजेच छायाचित्रातील \"x\" आणि \"y\" चे चिन्हांकित करणे जेणेकरून आम्ही मुख्य प्रतिमेच्या दृष्टीकोनानुसार प्रतिमा विकृत करू शकू.\nजसे आपण प्रतिमेमध्ये पाहू शकता, त्या बनवल्या गेल्या आहेत क्षैतिज आणि उभ्या रेषा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि कार्य अधिक सुलभ करण्यासाठी निळ्या रंगाचे.\nआमच्याकडे दोन पर्याय आहेत, एकतर सर्व प्रतिमा निवडा किंवा एकामागून एक जा. एकदा निवडल्यानंतर आम्ही वरच्या बारवर जाऊ आणि पुढील मार्गाचे अनुसरण करू:\nसंपादित करा - रूपांतरित करा - विकृत करा\nआम्ही खाली प्रतिमेमध्ये पाहू शकतो, आपण शोधत असलेल्या दृष्टीकोनानुसार आपण वस्तू विकृत करू शकतो. दाबून आणि ड्रॅग करत आहे कोपरे दिसत असलेल्या चौकापासून आपण आपल्या आवडीनुसार ड्रॅग करून ते साध्य करू शकतो.\nसावधगिरी बाळगा कारण जर विकृती खूप मोठी असेल तर त्याचा परिणाम विचित्र किंवा विकृत होऊ शकतो.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » शिकवण्या » आपण स्वतःचे मॉकअप बनविणे शिकतो\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्���णी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n\"कॅलिफोर्निया क्रेझी\" सर्वात विलक्षण आर्किटेक्चर\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dnamarathi.com/tag/bjp/", "date_download": "2021-09-23T00:35:21Z", "digest": "sha1:UDEQLVUTUAIUT25QNXGKSI7YRH5KUIVD", "length": 25142, "nlines": 179, "source_domain": "www.dnamarathi.com", "title": "BJP Archives - DNA | मराठी", "raw_content": "\nअनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी\nनवी मुंबई - माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात 'सांगता येत नाही, सहन होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)…\nराज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना टोला म्हणाले…\nनवी मुंबई - मुंबईमधील साकीनाका (Sakinaka) परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर राज्याचे राज्यपाल ( Governor ) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यातील महिला सुरक्षा…\nअसदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड, पहा हा व्हिडिओ\nनवी दिल्ली - हैदराबाद(Hyderabad) चे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्ली (Delhi) येथील खासदार निवासस्थानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली…\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – बाळासाहेब…\nअहमदनगर - सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी (Farmers) आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील…\n १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त, पहा ते थरारक १८ सेकंद\nजळगाव - जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील व्ही.पी.रोड (VP Road) वरील ३ मजली इमारत (Building ) सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. इमारत अगोदरच रिकामी करून नगर…\nहे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात – शिवसेना\nनवी मुंबई - भाजपा (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट…\nचंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील\nनवी मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा…\nकाँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार – चंद्रकांत पाटील ,ते दोन नेते कोण\nनवी मुंबई - भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेत येत्या दोन दिवसात काँग्रेस(Congress) च्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या…\nउद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट सोमय्या\nनवी मुंबई - माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन…\nआठवड्यात पाच च्या जागी चार दिवस काम केंद्र सरकार लागु करणार नवीन नियम\nनवी दिल्ली - केंद्र सरकार पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाला एक मोठी खुशखबरी देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) एक ऑक्टोंबर पासून लेबर कोडचे नियम लागू करण्याचे तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या नियमांनुसार नोकरदार…\nजिल्हयात भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला\nकर्जत - तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सक्रिय सदस्याचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे…\nअखेर श्रीगोंदयाला मिळाले मिलिंद कुलथे तहसीलदार ….\nश्रीगोंदा :- श्रीगोंदयाचे (Shrigonda) तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदलीपासूनच चर्चेत आलेले व श्रीगोंदा तहसीलदार म्हणून बदलून येण्यासाठी इच्छुक असणारे मिलिंद शालीग्राम कुलथे यांची अखेर श्रीगोंदा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.…\nशेवगाव तालुक्यातील मिशन वात्सल्य बैठक तहसिल कार्यालय येथे संपन्न\nप्रतिनिधी - बाबा पालवे शेवगाव - शेवगाव तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांचे अध्यक्षतेखाली शेवगाव (Shevgaon taluka) तहसिल सभागृहात दि.17 रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व…\nमहसूलमंत्र्यांनी घेतला अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा आढावा\nअहमदनगर- \"जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत.\" अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी …\nअजित पवार देणार भाजपाला मोठा धक्का केला “हा” महत्त्वपूर्ण विधान\nपुणे - लवकरच पुणे (Pune Municipal Corporation ) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिके(Pimpri Chinchwad Municipal Corporation elections) च्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार…\nस्वप्न बघण्यावर देशात अद्याप जीएसटी लागलेला नाही, संजय राऊतांचा पाटील यांना टोला\nनवी मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमत सुरु होती. मात्र चंद्रकांत पाटील…\n“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”\nनवी मुंबई - दिल्ली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक आहे. हे दहशतवादी (Terrorists) दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करणार होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेत्या…\nरोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, रस्त्यांची कामे लागणार मार्गी\nनवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कोरोना महामारी काळात १३ हजार कि.मी. चे रस्ते निर्माणाचे कार्य करून नवा विक्रम क���ल्याबद्दल अभिनंदन…\n२४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी , रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान नाही\nगांधीनगर - गुजरात मध्ये सध्या राजकीय घडामोडींना खूप वेग आला आहे. राज्याला मागच्या दोन दिवसापूर्वीच भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या स्वरूपात नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या…\nमाजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल – चंद्रकांत पाटील\nपुणे - भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानांमुळे परत एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या…\n सीपीआय नेता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता\nनवी दिल्ली - राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सीपीआय नेता (CPI leader) आणि जेएनयू (JNU)विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली…\nसोमय्या यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा… अनिल परब यांनी दिला सोमय्यांना इशारा ..\nनवी मुंबई - माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) , परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hassan…\nओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपचे आंदोलन\nशेवगाव - ओबीसी समाजाचे (OBC community) आरक्षण (Reservations) रद्द झाल्याबद्दल शेवगाव येथे भाजप (BJP) च्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने…\n….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर\nजयपूर - भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना नितीन…\nकिरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले….\nनवी मुंबई - अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे. हे आरोप…\nमंजूर कामे तात्काळ चालू करा – युवक काँग्रेस\nश्रीगोंदा :- आज श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मागील आठवड्यामध्ये उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम अरविंद अमपलकर साहेबांना श्रीगोंदा तालुक्यातील मंजूर कामे त्वरित चालू करा असे निवेदन देण्यात आले होते अन्यथा श्रीगोंदा तालुका…\nदारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र\nचंद्रपूर - आमदाराकडे दररोज कोणत्या ना कोणत्या अडी अडचणी सोडवण्यासाठी अनेक नागरिक पत्र लिहितात. असाच एक पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये एका तरुणाने आपल्याला कोणतीही मुली भाव देत नसल्याने थेट आमदारांनाच पत्र…\nकोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार\nसिंधुदुर्ग - भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्री पदाची जवाबदारी दिल्यानंतर आता कोकणातील राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.नारायण राणे यांनी विधानसभे ज्या मतदारसंघाचं…\n मुख्यमंत्र्यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा\nनवी दिल्ली- देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली बातमी सध्या समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला अद्याप याची माहिती स्पष्ट झालेली नाही.…\nबंद करून दाखवले याचे श्रेय घेणार का नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nनवी मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/students-appearing-upsc-exams-have-demanded-universities-announce-their-results-soon-363600", "date_download": "2021-09-22T23:10:01Z", "digest": "sha1:FO5TYSQ6ICSLVIXLYUKWHZJZ3STDJSV7", "length": 25407, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण?", "raw_content": "\n- यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत\n- निकाल लवकर जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी\nUPSC ची प���ीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण\nपुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) फक्त 19 दिवसात नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठीचा 11 नोव्हेंबरपर्यंतचं मुदत आहे. या अर्जात पदवीचे गुण नमूद करणे आवश्यक असते. त्यामुळे विद्यापीठांनी पदवीचे निकाल लवकर जाहीर करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, विद्यापीठानेही 10 नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.\n- कांदा चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त\n'यूपीएससी'ने 4 ऑक्टोबर रोजी देशभरात नागरी सेवा पूर्व परीक्षा घेतली होती. कोरोनामुळे इतर स्पर्धा परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षांवर परिणाम झाला असून, पण 'यूपीएससी'ने अवघ्या 19 दिवसात निकाल जाहीर करून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यास सुरवात केली 'यूपीएससी'ने शुक्रवारी रात्री पूर्व परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सुमारे 4 लाख 80 हजार विद्यार्थ्यांमधून सुमारे 10 हजार 500 विद्यार्थी देशभरातून पात्र ठरले आहे.\nया विद्यार्थ्यांची परीक्षा 8 जानेवारीपासून सुरू होणार होणार आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे, निकाल लावण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावले जाणार आहेत, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.\n- डीएसके प्रकरण : उलाढालीची कुंडली सादर करा; तपास यंत्रणेला कोर्टाने दिली शेवटची संधी\n''नागरी सेवा पूर्व परीक्षेत मी उत्तीर्ण झालो असून, मुख्य परीक्षेसाठी मला 28 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरायचा आहे. पण मी आत्ताच पुणे विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे, त्याचा निकाल 11 नोव्हेंबरपूर्वी जाहीर झाल्यास मला दिलासा मिळेल.''\n''मी मेकॅनिकल इंजिनिअरींगची शेवटच्या वर्षाची परीक्षा आत्ताच दिली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत 'आयबीपीएस' परीक्षेचा अर्ज भरायचा असून, त्यासाठी पदवीचे गुण आवश्यक आहे. कोरोनामुळे परीक्षेला उशीर झाला असला तरी आता माझा निकाल न मिळाल्यास वर्ष वाया जाऊ शकते.''\n''कोरोनामुळे अनेक ���रीक्षांना विलंब झाला आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे. त्या विद्यार्थ्यांनी याबाबत 'यूपीएससी'ला ई-मेल करून त्यांची अडचण मांडल्यास त्यांना मुदतवाढ मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही.''\n- डॉ. सुशील बारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षा��ाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kalnirnay.com/blog/festivals/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T23:08:28Z", "digest": "sha1:VDATF6F567DZSBOEHMUOLBQOII7M2UNB", "length": 10998, "nlines": 118, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "वामन जयंती | गणेशोत्सव २०१८ | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर", "raw_content": "\nदशावतारामधील वामन हा भगवंतांचा पाचवा अवतार आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला ‘वामन जयंती’ म्हणून संबोधिले जाते. विष्णूभक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. या विरोचनाला सूर्याने एक मुकुट दिला होता. त्या मुकुटाला दुसऱ्या कोणी स्पर्श केलाच तर त्यामुळे विरोचनाला मृत्यू येईल असा शाप होता. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी स्त्री-रूप घेऊन त्याला आपल्या नादी लावले आणि संधी साधून त्याच्या मुकुटाला स्पर्श केला त्याबरोबर विरोचनाला मृत्यू आला.\nया विरोचनाचा मुलगा बळी हा विष्णुभक्त होता. तो पापभीरु आणि सदाचरणी होता. दातृत्वाबद्दल त्याची दिगंतरात कीर्ती पसरली होती. स्वपराक्रमाच्या जोरावर त्याने कुबेराला लाजवील एवढी अफाट संपत्ती मिळविली होती. त्याचे प्रजाजनही अतिशय सुखात होते पुन्हा दैत्य असूनही तो देवांनाही अजिबात त्रास देत नसे हे विशेष\nदैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून त्याने इंद्रपदासाठी शंभर यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे शंभरावा यज्ञ चालू होताच इंद्र काळजीत पडला त्याने विष्णूला शरण जाऊन उपाय विचारला. विष्णूने आपल्या भक्ताला तपाचे फळ मिळेलच, पण तरीही इंद्राची कार्यसिद्धी आपण स्वत: करू, असे आश्वासन दिले.\nइकडे अदितीला पुत्र झाला तो तेजस्वी बुद्धिमान होता त्याचे नाव वामन या वामनाने वेदाभ्यासही केला होता. त्याने देवांना त्यांच्या पदाची प्राप्ती पुन्हा होण्यासाठी वडिलांना उपाय विचारला त्या वेळी वडिलांनी त्याला गणेशाचा षडाक्षरी मंत्र दिला. त्यांच्या सांगण्यावरून वामनाने वर्षभर गणेशाची तपश्चर्या केली. गणेशाने, प्रसन्न होऊन त्याला दर्शन देताच त्याने गणेशाची स्तुती केली त्या वेळी गणेशाने त्याला ‘तुझी मनोकामना पूर्ण होईल’ असा आशीर्वाद दिला.\nत्यानंतर वामनाने ���ळीच्या यज्ञमंडपात जाऊन त्याला आपल्या वाक्चातुर्याने चकित केले अणि त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. त्याप्रमाणे बळीने तीन, पावले जमिनीचे दान बटू वामनाला केले.\nशुक्राचार्यांनी वामनाचे हे कपट अंतर्ज्ञानाने जाणून भूमीदान करू नकोस म्हणून बळीराजाला सांगितले. पण तत्पूर्वीच बळीने बटुवेशातील वामनाला वचन दिल्यामुळे बळीराजा ते वचन परत घेईना. त्यानंतर शास्त्रोक्त रीतीने वामनाच्या हातावर उदक सोडताच वामनाने आपले खरे रूप प्रकट केले.\nह्या विश्वरूपात त्याने एका पावलाने भूमी, स्वर्ग आणि अंतरिक्ष व्यापले. दुसऱ्या पावलात पाताळ व्यापले आणि आता तिसरे पाऊल कुठे ठेवू, असे बळीलाच विचारले असता, बळीने नम्रपणे आपले मस्तक वाकवून त्या मस्तकावर पाऊल ठेव असे सांगताच वामनाने त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवून बळीला पाताळात लोटले.\nवामन, बळी व सुमुख गणेश\nमात्र बळीराजाचा दानशूरपणा, त्याचे शील आणि सद्वर्तन पाहून वामन संतोषला. त्याने बळीला ‘मी तुझा द्वारपाल होईन’ , असे आश्वासन दिले. त्या वेळी वामनाच्या कर्तृत्वाने संतोषून देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. वामनाने यानिमित्ताने ‘ सुमुख ‘ नावाची जी गणेशमूर्ती स्थापली, ती पुढे विशेष प्रसिद्धी पावली.\nभाद्रपद शुद्ध एकादशीला वामनाप्रीत्यर्थ उपवास करून माध्यान्हकाळी वामनाची शास्त्रोक्त पूजा केली जाते. रात्रभर जागरण करून भजनकीर्तन, नामस्मरण करून द्वादशीला पंचोपचारे पूजा केली जाते व दान म्हणून दही-दूध घातलेले भांडे शिंकाळ्यासह दिले जाते.\nकेरळात त्या दिवशी दिवाळीसारखा सण साजरा केला जातो. नवीन कपड्यांची, भांड्यांची खरेदी करतात. असुरांचे राज्य जाऊन देवाचे राज्य आल्यावर प्रजेची आर्थिक स्थिती कशी झाली हे बघण्यासाठी या दिवशी बळीराजा पृथ्वीवर येतो, अशी श्रद्धा असल्याने त्या वेळी बळीला आपले वैभव दिसावे म्हणून हा उत्सव दिमाखात केला जातो. महाराष्ट्रात मात्र वामनावतारासंबंधातच धार्मिक पूजाविधी होतात.\nआजच्या वामन जयंतीला आपणही भगवतांच्या या पाचव्या अवताराला स्मरणपूर्वक वंदन करूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.therepublic.co.in/news/6297", "date_download": "2021-09-22T23:39:19Z", "digest": "sha1:URIOGFAUZ3KAGOQZTQRJBO474TNR4IBQ", "length": 17869, "nlines": 211, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "राणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील 'दबंग' नेते - The Republic", "raw_content": "\nविदर्भाच्या लेकीच्या कामगिरीने उंचावली देशाची मान\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; रीटपिटिशन स्वीकृत\nऑल इज वेल म्हणत ‘तलाक -२’ ; आमिर खान व किरणचा घटस्पोट\n“चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा ‘असा’ होता कट\nखासदारांच्या तोंडचा स्वस्त खास हिरावला, सरकारचे वर्षाला ८ कोटी वाचणार\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nवाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव \nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\n‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज\nपुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\nखामगावात येणारा गांजा पकडला तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: एकाच कुटुंबातील ११ जणबुडाले\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोंबर रोजी मतदान\nनागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\nजिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड\nजिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे\nस्वराज्यध्वज यात्रा आज खामगावात; शिवकालीन किल्ल्यावर जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार\nजिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू\nनियम पाळा ; आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nकोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ\nकोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी\nHome राजकारण राणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील ‘दबंग’ नेते\nराणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील ‘दबंग’ नेते\nकाँग्रेसच्या बड्या नेत्याकडून स्तुतीसुमने\nखामगांव:- महाविकास आघाडीतील ओबीसी बहुजन कल्याण, मदत व पुर्नवसन मंत्री ना.विजय वडेट्टीवारवार खामगांव येथे ओबीसी महासंघ यांच्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय ओबीसी महाअधिवेशनाकरीता आले असता त्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी सानंदा निकेतन येथे सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी सानंदा परिवाराच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी ना.विजय वडेट्टीवारवार यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व त्यांना महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी त्यांचे कुकुंम तिलक लावुन औक्षण केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा, राणा आनंदकुमार सानंदा, राणा सागरकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा,लोकमित्र सोपान गाडेकर गुरुजी,प्रसिध्द उद्योजक मधुसुदनजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.\nयावेळी ना.विजय वडेट्टीवारवार यांनी उपस्थित पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. राजकारणामध्ये सामाजिक भावना जोपासणारे नेते म्हणून महाराश्टातील विषेशतः विदर्भातील लोकांना राणा दिलीपकुमार सानंदा यांची ओळख आहे. काम आले की ते लगेच सोडवायचे अशी भुमीका घेउन मंत्रालयात सामान्यांसाठी प्रत्येक मंत्र्यांचे दार ठोठावणारे सानंदा हे 20 ते 25 वर्षापासून माझे मित्र आहेत. सानंदा साहेब हे विदर्भातील नामवंत नेत्यांपैकी असुन काॅंग्रेसचे दंबग नेते आहेत.नजीकच्या काळात काॅंग्रेसचे अच्छे दिन येणार असून त्या माध्यमातून येणारा काळ सुध्दा राणा दिलीपकुमार सानंदा यांचाच असेल असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. सत्कारानंतर वडेट्टीवारवार यांनी सानंदा परिवारासोबत स्नेहभोजन घेतले.\n.यावेळी महिला काॅंग्रेसच्या षहर अध्यक्ष सौ.सुरजितकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, सौ.षारदा षर्मा,न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोश देषमुख,षेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,नगर परिशद काॅंग्रेस गटनेता राणा अमेयकुमा��� सानंदा, नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ,नगरसेवक इब्राहिम खाॅ सुभान खाॅ, नगरसेवक षेख फारुख बिसमिल्ला, नगरसेवक किषोरआप्पा भोसले, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य इनायत उल्ला खाॅं, पं.स.सदस्य मनिश देषमुख, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, गजानन वाकुडकर, माटरगांवचे माजी सरपंच अनंतराव आळशी , भिमराव राउत, अशोकबाप्पु देषमुख, महावीर थानवी, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुशार चंदेल, एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपुत, काॅंग्रेस सोषल मिडीयाचे अध्यक्ष आकाश जैस्वाल, प्रमोद महाजन,खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे, प्रितम माळवंदे, सचिन थोरात, पंकजसिंह राजपुत, हाफीज साहेब, राजु पटेल, आबीद उलहक, परवेज खान, सैयद बबलु, गुडडु मिरचीवाले, संतोश आटोळे, पंकज गिरी, केशव कापले,मोहनभाउ परदेसी, निलेश देशमुख, अमित भाकरे, माजी नगरसेवक परवेजखान पठान, शेख रशीद शेख उस्मान,गोविंदा वाघ यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleदिंडि मार्गाचे काम अर्धवट टाकुन ठेकेदार गायब\nNext articleराजकीय रंगमंचावरची नवी भूमिका ‘नानां’ना पेलेल काय\nशेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध\nबेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरुः नाना पटोले- द रिपब्लिक\n‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का\n२० वर्षीय महिला लहान मुलासह बेपत्ता\n‘लक्ष्मीनारायण’ करणार हमीभावाने हरभरा खरेदी\n91 पैकी 63 ग्रापंवर काॅंग्रेस महाविकास आघाडी विजयी : राणा दिलीपकुमार सानंदा\nपुणे येथे गोळीबार; पिस्तुल पुरवणारा आरोपी शेगावचा, पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-sanjiv-pimparkar-write-on-engineering-student-5859936-NOR.html", "date_download": "2021-09-23T00:07:39Z", "digest": "sha1:VHCZBLP763Q3RAXMI24DJJVAVTYMHTXR", "length": 12334, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sanjiv pimparkar write on Engineering student | प्रासंगिक: अभियांत्रिकी शिक्षणाचे १२ मुद्दे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रासंगिक: अभियांत्रिकी शिक्षणाचे १२ मुद्दे\nदेशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी बाहेर पडणारे लाखो इंजिनिअर उद्योग कंपन्यांच्या उपयोगात किती येत��त त्यांची गुणवत्ता किती यावर भारतात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. उद्योगातील अनेक मातब्बर धुरीण त्याबाबत सातत्याने चिंता व्यक्त करतात. नारायण मूर्ती, अजिम प्रेमजी हे तर नेहमीच बोलत आले आहेत.\nअभियांत्रिकी महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या इंजिनिअरवर आम्ही लगेच कामाची जबाबदारी सोपवू शकत नाही, इतका तो कच्चा असताे. त्याला उद्योगाच्या गरजेच्या दृष्टीने तयार करण्यासाठी त्याच्यावर एक वर्षभर काम करावे लागते. अभियांत्रिकीचे शिक्षण कौशल्य, प्रत्यक्ष काम, उद्योगांची गरज यावर आधारित नाही. विद्यार्थी घोकंपट्टी करून कसे‑बसे इंजिनिअर होतात. उद्योग उभारणीच्या दृष्टीने तयारी शून्य असते. खूप मोठ्या संख्येने तंत्रज्ञ तयार करत असल्याच्या बढाया आजी‑माजी सरकारे मारत असले तरी अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीवरचा तो काळाकुट्ट थप्पा आहे. ‘नॅसकाॅम’ने २०११ मध्ये केलेल्या पाहणीमध्ये ८० टक्के इंजिनिअर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यानंतर २०१६‑१७ मध्ये झालेल्या एका पाहणीत ७९ टक्के इंजिनिअर अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला होता.\nम्हणजे नॅसकाॅमच्या पाहणीनंतर पाच वर्षांत अयोग्य इंजिनिअरची संख्या फक्त एक टक्क्याने कमी झाली. स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. अर्थात नॅसकाॅमच्या पाहणीचा भर आयटी उद्योगाशी निगडीत असला तरी सर्वच उद्योग क्षेत्रामध्ये हीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने समिती नेमली होती. समितीचा अहवाल सप्टेंबर २०१७ मध्ये आला. मानव संसाधन विकास मंत्रालयाने तो मान्य केला. उद्योगासाठी लागणारा इंजिनिअर कसा तयार व्हायला हवा याची १२ कलमी योजना तयार आहे. याची अंमलबजावणी २०१८ च्या शैक्षणिक वर्षापासून करण्याच्या लेखी सूचना मंत्रालयाने ‘एआयसीटीई’ला दिल्या. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कमालीचा संभ्रम व गोंधळ आहे. यशाबाबतही साशंकता आहे.\nकेंद्रीय मंत्रालयाने जानेवारी २०१८ मध्ये अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. पण त्याबाबत विद्यापीठांकडे, अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. केंद्रीय मंत्रालयाला अपेक्षित असलेला बदल हा केवळ परीक्षा पद्धतीपुरता मर्यादित नाही. परीक्षेपूर��वी अभियांत्रिकीच्या पूर्ण अभ्यासक्रमाची रचना त्या पद्धतीने व्हायला हवी. मंत्रालयाच्या किंवा तंत्रशिक्षण परिषदेच्या सूचना मार्गदर्शक आहेत.\nत्याची अंमलबजावणी विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरच व्हायला हवी. पण अजून कोणत्याही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मग दोन महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून बदल कसा होईल याचा उलगडा मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनीच करावा. १२ कलमांमध्ये दोन‑तीन मुद्दे सध्याच्या अभ्यासक्रमात आहेतच. त्याचाच अंमल नीट होत नाही.\nनव्याने भर पडलेल्या मुद्द्यांचे आणखी काय होणार गंभीर अाणि अतिशय चिंताजनक प्रश्न आहे तो असा : जसे उद्योगांना हवे तसे इंजिनिअर काॅलेजातून तयार होत नाहीत, त्याप्रमाणेच तसे इंजििनअर तयार करण्याच्या पात्रतेचे प्राध्यापकही काॅलेजात नाहीत. ही गंभीर वस्तुस्थिती कोणी लक्षात घेत नाही. विद्यार्थी रट्टा पद्धतीने इंजिनिअर होतात. पण त्यांना शिकवणारे प्राध्यापकदेखील रट्टा पद्धतीतूनच आलेले आहेत. अशा स्थितीत अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत बदलली तरी असे प्राध्यापक मुलांना नव्या अपेक्षित पद्धतीने कसे शिकवणार गंभीर अाणि अतिशय चिंताजनक प्रश्न आहे तो असा : जसे उद्योगांना हवे तसे इंजिनिअर काॅलेजातून तयार होत नाहीत, त्याप्रमाणेच तसे इंजििनअर तयार करण्याच्या पात्रतेचे प्राध्यापकही काॅलेजात नाहीत. ही गंभीर वस्तुस्थिती कोणी लक्षात घेत नाही. विद्यार्थी रट्टा पद्धतीने इंजिनिअर होतात. पण त्यांना शिकवणारे प्राध्यापकदेखील रट्टा पद्धतीतूनच आलेले आहेत. अशा स्थितीत अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत बदलली तरी असे प्राध्यापक मुलांना नव्या अपेक्षित पद्धतीने कसे शिकवणार प्राध्यापकांना उद्योग क्षेत्राचा कल, चित्र कळावे म्हणून त्यांनी २० तास कारखान्यात जावून काम करण्याचे बंधन आहे. पण सगळे काॅलेजवाले त्याला बगल देतात. प्राध्यापकांनी उद्योगात जाण्यापेक्षा उद्योगातल्या माणसाला काॅलेजमध्ये बोलावले जाते. काही काॅलेजमधून हे ही केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी दशेत रट्टा मारलेले प्राध्यापक त्याच पठडीतून पुस्तकातली उदाहरणे देत शिकवत राहतात. अशा शिकवणुकीतून सरकारला, उद्योगांना हवा असलेला बदल कसा घडणार\nविद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी शेवटच्या टप्प्यात थेट कारखान्यात पाठवण्याचा मुद्दा नव्या पद्धतीत आहे. पण त्यादृष्टीने कारखान्यांमधून देखील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रशिक्षणाची यंत्रणा नसते. सध्या शेवटच्या वर्षात प्रोजेक्ट करायचा असतो. पण तो देखील रेडिमेड विकत मिळतो. अगोदरच्या विद्यार्थ्याचा तयार प्रोजेक्ट मुलांना दिला जातो. चेष्टेचा विषय म्हणजे काॅलेज व प्राध्यापक हे सर्रास मान्य करतात. अशा पद्धतीने फक्त सर्टिफाइड इंजिनिअर बनवणारे काॅलेज उद्योगास अपेक्षित दर्जाचे इंजिनिअर कसे बनवणार यात आनंद एवढाच आहे की, सरकार याबाबत विचार करू लागले. मुद्दे मांडू लागले. अंमलबजावणीचे चित्र पुढे स्पष्ट होईलच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-23-machines-running-in-20-villages-in-the-district-5863007-NOR.html", "date_download": "2021-09-23T01:07:34Z", "digest": "sha1:AGE3YAOC5PED5SCWD2RXCFUB64NCRF73", "length": 8533, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "23 machines running in 20 villages in the district | जिल्ह्यातील 20 गावांमध्ये 23 मशीन कार्यान्वीत; ग्रामस्थांच्या श्रमदानाला बळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्ह्यातील 20 गावांमध्ये 23 मशीन कार्यान्वीत; ग्रामस्थांच्या श्रमदानाला बळ\nअकाेला- जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात भारतीय जैन संघटना तन-मन-धनाने उतरली असून, सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८मध्ये श्रमदान करणाऱ्या हजार गावांना मशीन उपलब्ध करुन देण्यास प्रारंभ झाला अाहे. अातापर्यंत मशीनसाठी पात्र २० गावांमध्ये २३ मशीन उपलब्ध करुन दिल्या असून, साेमवारी अाणखी १४ मशीन विविध गावांत दाखल हाेणार अाहेत. सामाजिक कर्तव्य भावनेतून भारतीय जैन संघटनेने दुष्काळ मुक्तीच्या चळवळीला समर्थ साथ दिली अाहे. या लढ्याच्या व्यापक िनयाेजनासाठी यासाठी २४ एप्रिल जिल्हाधिकारी संघटनेतर्फे बैठकही अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीत जिल्हा प्रशासनासाेबत संघटनेने दुष्काळ मुक्तीच्या मुद्द्यावर मंथन करुन नियोजन केले हाेते. त्यानुसार अाता अंमलबजावणीला वेगही अाला अाहे. सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८मध्ये श्रमदानाचे निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागी गावाला भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी किंवा पोकलेन उपलब्ध करून देण्यात येत अाहे. याव्दारे २०० तासाची असलेली मर्यादा आवश्यकता वाटल्यास ४०० ते ६०० तासापर्यंत करण्यात येणार आहे, अशी घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली हाेती. यासाठी गावांकडून जैन संघटनेकडे नोंदणी करण्यात येत अाहे. नजीकच्या ठिकाणी पोकलेन किंवा जेसीबी उपलब्ध असल्यास आपल्या स्तरावरूनच त्यांच्याशी बोलणी करून करार करावा लागणार असून नियमाप्रमाणे जेसीबीचे भाडे भारतीय जैन संघटना देणार अाहे. किमान १५ गुण मिळवणाऱ्या गावांना भारतीय जैन संघटना विनामूल्य पाेकलॅन व जेसीबी मशीन उपलब्ध करुन देत अाहे.\nबार्शीटाकळी : तालुक्यातील २६ गावं मशीनसाठी पात्र ठरली. त्यापैकी ४ गावांमध्ये ५ मशिनने कामाला सुरुवातही झाली अाहे.\nपातूर:- मशिनसाठी पात्र ठरलेल्या तालुक्यातील १६ पैकी ५ गावांमध्ये ७ मशीन कार्यांिन्वत झाल्या अाहेत.\nअकाेट:- तालुक्यातील २१ गावं मशीनसाठी पात्र ठरली असून, ५ गावांमध्ये मशिनने कामांनाही प्रारंभ झाला अाहे.\nतेल्हारा:- तालुक्यातील १२ गावांची मशिनसाठी निवड करण्यात अाली अाहे. ६ गावांमध्ये मशीनच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला अाहे.\nजिल्ह्यात मशीनची कमतरता असल्याने भारतीय जैन संघटनेने बाहेर गावावरून नवीन मशीनची मागणी केली अाहे. जिल्ह्यात सोमवारपासून अाणखी १४ मशीन कार्यांिन्वित हाेणार अाहे.\nअसे सुरु आहे नियोजनबद्ध कार्य\nसत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा -२०१८ अर्थात जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या लढ्याचे नियाेजनबद्ध कार्य भारतीय जैन संघटनेकडून करण्यात येत अाहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु अाहे. यासाठी जिल्हा समन्वयकाची जबाबदारी प्रा. सुभाष गादीया यांच्यावर सोपवली. चार तालुक्यांसाठी प्रमुखांचीही नेमणूक केली असून, यात शैलेंद्र पारख (बार्शीटाकळी), किशाेर बाेथरा (पातूर), भारत वासे (अकाेट), भरतभाई दाेसी (तेल्हारा) यांचा समावेश अाहे. तसेच तालुका समन्वकांची (कर्मचारी) निवड करण्यात अाली अाहे. यात अादीनाथ पवार (अकाेट), संदीप म्हस्के (पातूर), संताेष पवार (बार्शिटाकळी) आणि शहादेव सुर्वे (तेल्हारा) यांचा समावेश अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/fort-pratapgad-lit-thousands-torches-bhavani-completes-360-years-motherhood-362066", "date_download": "2021-09-23T00:25:49Z", "digest": "sha1:XPPOIOQJNMVZ5ZEJ7TLXF5IXIUGK442S", "length": 23716, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले प्रतापगड! भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड मशालींनी उजळून निघाला आहे. प्रतापगडावर असलेल्या मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल महोत्सव पोलादपूर येथील नागरिकांनी आयोजित केला.\nहजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले प्रतापगड भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण\nपोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड मशालींनी उजळून निघाला आहे. प्रतापगडावर असलेल्या मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल महोत्सव पोलादपूर येथील नागरिकांनी आयोजित केला.\nसगळ्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले उत्तर\nनवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असत. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशाल महोत्सव साजरा करायचा की नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. तरी काही मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव कोरोनाची भीती न बाळगता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धुक्याच्या काळोखात पार पडला.\nउपस्थित शिवभक्तांनी सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला. आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर उद्भवलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी; तसेच पुढच्या वर्षी हा मशाल महोत्सव उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली.\nखडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपला पडणार खिंडार जयंत पाटीलांनी केला गौप्यस्फोट\nभवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर \"जय भवानी, जय शिवाजी', \"छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष करून मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर तुतारीचा नाद करत गड दणाणून निघाला. प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालांमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजाऱ्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्��ी हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात���ल 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या ��हेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege/parents-to-protest-against-jbcn-international-school-1064334/", "date_download": "2021-09-22T22:54:48Z", "digest": "sha1:TRI4JKJMNCA6UVXRBVQ3JE2Z47PEFFNS", "length": 9578, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जेबीसीएनविरोधात पालकांची निदर्शने – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nशाळेने सांगितलेले शुल्क भरा, अन्यथा विद्यार्थ्यां��ा शाळेतून काढून टाकले जाईल, असा पवित्रा घेतलेल्या बोरिवली येथील जेबीसीएन आंतरराष्ट्रीय शाळेसमोर गुरुवारी पालक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेसमोर निदर्शने केली.\nशाळेने सांगितलेले शुल्क भरा, अन्यथा विद्यार्थ्यांला शाळेतून काढून टाकले जाईल, असा पवित्रा घेतलेल्या बोरिवली येथील जेबीसीएन आंतरराष्ट्रीय शाळेसमोर गुरुवारी पालक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेसमोर निदर्शने केली. या वेळी १० दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. जे पालक हे शुल्क भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू, असा इशारा शाळा व्यवस्थापनाने दिला होता. शाळेच्या या कारभाराविरोधात शुल्कवाढ रद्द करा, विद्यार्थ्यांमधील भेदभाव दूर करा आणि ४० विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या, अशा घोषणा करत शाळेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी शाळेच्या विश्वस्त फातिमा आगरकर आणि मुख्याध्यापक चटर्जी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून १० दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे मनविसेचे विद्यापीठ सरचिटणीस संतोष गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057403.84/wet/CC-MAIN-20210922223752-20210923013752-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
]